Nirvicharita "VIC Date 6th April 1976 : Place Mumbai Seminar & Meeting Type Speech Language Marathi & Hindi CONTENTS | Transcript | 02 - 07 Marathi 08 - 13 Hindi English || Translation English Hindi Marathi ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK हे सहजयोगाचे कार्य किती विशेष आहे! मी आपल्याला आधी सांगितलं की गणपतीसारखं एक नवीन मॉडेल मी तयार केलं आहे तुमचं. एक नवीन पद्धत आहे ही. ती विशेष रूपाने तुम्ही ग्रहण केली कारण तुम्ही त्या ग्रहणाला योग्य आहात. अयोग्य दान नाही दिलेलं मी. तुमची योग्यता क्षणोक्षणी, पदोपदी मी जाणते. फक्त एवढे म्हणता येईल की आईच्या प्रेमामुळे फारच हळुवारपणे, सांभाळून, प्रेमाने, अत्यंत काळजीपूर्वक हे कार्य झालेले आहे. पण आपल्यामध्ये ती योग्यता नसती, तर हे झालं नसतं. पैकी आज हजारो मंडळी इकडे-तिकडे धावत आहेत. वेड लागलं आहे लोकांना. विचार करीत नाही, की आजपर्यंत शास्त्रांमध्ये जे सांगितलेले आहे, अनादी कालापासून, जे मोठ्या-मोठ्या त्त्ववेत्त्ांनी आणि कृष्णासारख्या महान परमेश्वराने, ते त्याचीच एक साक्ष आहे. त्यांच्या तोंडूनही ज्या गोष्टी निघाल्या, त्या सगळ्यांना एकीकडे फेकून ह्या लोकांनी ज्या नवीन नवीन पद्धतींनी लोकांना आपल्या जाळ्यात फसवलेले आहे त्याबद्दल कोणताही विचार हे लोक का करीत नाहीत ? कोणत्याही शास्त्रात, मग ते मोहम्मद साहेबांनी लिहिलेले असो, किंवा ख्रिस्तांनी सांगितलेले असो, किंवा कृष्णाने गीता म्हटलेली असो, सगळ्यामध्ये जे तत्त्व आहे, की तुम्हाला स्वत:च्या आतमध्ये असलेला स्व जाणला पाहिजे आणि त्याची शक्ती तुम्हाला लाभते. पण असे म्हटल्याबरोबर लोक त्यापासून परावृत्त होतात. कारण सत्याच्या गोष्टी केल्या की लोकांना ते पटतच नाही मुळी. असत्य असलं की ते लगेच पटतं आणि असत्याच्या मार्गावर चालण्याची सवय पडल्यामुळे ते रुचतंही जास्त. असत्याची कास धरून मानवाने शेवटी गाठलंय काय? तर नरकाची पायरी. नरक गतीला उतरायची स्थिती आलेली आहे. हे कलियुगात दिसतंय आपल्याला चहुकडे. बापाला मुलाचा विश्वास नाही, मुलाला आईचा विश्वास नाही. संसारात सगळा हाहाकार माजलेला आहे. अशा परिस्थितीत सत्य पुढे केल्याबरोबर लोक असे बिचकतात, जसे अंधारातून कोणाला एकदम सूर्यात आणलं, की त्यांचे डोळे दिपतात आणि नको तो प्रकाश म्हणून मागे सरतात. तेव्हा सहजयोगात येणार नाहीत. हे लिहून पुष्कळ मंडळी एकदम ठेवणे. आली ती घसरणार. कोलमडणार आणि परत त्यांना मी जागेवर बसवणार आणि तरीसुद्धा परत परत धावणार. ही स्थिती राहणारच आहे मुळी, ती काही काळ. पण सहजयोगाला स्थायित्व, जगजाहीर ज्याला म्हणतात तसं करायचं असलं तर त्याचा एकमात्र इलाज आहे, आम्ही काहीही असलो तरी ते आहोतच. आमचं काही वैशिष्ट्य नाहीये ते किंवा आम्ही काही मिळवलेलंही नाही. आम्ही आहोत तसेच आहोत, जन्मजन्मांतरापासून. तेव्हा आमचं त्याच्यात काही देणं नाही न घेणं नाही. तेव्हां आम्ही असलो तर लोक एवढेच म्हणतील की, 'कबूल आहे, माताजी होत्या आदिशक्ती ! मग काय! त्या स्वत:च त्या असल्यामुळे त्यांचं काय सांगता तुम्ही!' तर तुमच्याकडे नजर होणार आहे लोकांची, की सहजयोग्यांमध्ये काय परिवर्तन आलं? त्यांच्या धर्माची स्थापना झाली का? कारण धर्मस्थापना होते ना पहिल्यांदा. कलियुगामध्ये धर्मस्थापना माताजींनी केली का? ती कुठे करणार? ती तुमच्या नाभी चक्रात. ন Original Transcript : Marathi तुमच्यातून तो धर्म आहे की नाही? तुम्ही धार्मिक आहात की नाही? ही आधी जर सिद्धता झाली, तर चार लोकांनी तुम्हाला पाहून म्हटलं पाहिजे, की ह्यांच्यामध्ये काय अंतर आलं आहे! काय मनुष्य झाला आहे! कमालीची ह्याच्यात चमक आलेली आहे! आमचा एक दीप असला तर लोक म्हणतील, की आहे तो पुष्कळ दिवसापासून, आकाशदीप लागलेला आहे. त्याचं काय माहात्म्य! आल्या आणि गेल्या! पण जे दीप आम्ही लावलेले आहेत ते कधी लावले नव्हते. म्हणजे दिवे पाजळले, मराठी भाषेत म्हणायचं म्हणजे. तर तसं झालं नाही पाहिजे. खरोखरच आम्ही दीप लावून दिवाळी सजवली. हे तुमच्या प्रकाशामुळे कळलं पाहिजे लोकांना आणि ह्याच्यापेक्षा मोठी जाहीर बातमी काहीही असू शकत नाही. उद्या आम्ही पेपरमध्ये दिसलो. फोटो आला. 'व्वा! काय माताजींचे दिसतंच आहे मुळी! साक्षात् आहेत मुळी.' 'कबूल, पुढे काय? पण असं आहे, कितीही म्हटलं तरी त्या आदिशक्ती ! आमचं काय ?' तर मग त्या भामट्याकडे कशाला जाता तुम्ही? तर म्हणे भामट्याकडे एवढ्यासाठी जायचं, की तो नुसती आपली कमाल दाखवत असतो. दोन पैसे दिले की खुश तबियत ! पण माताजी म्हणतात, की तुम्ही दाखवा कमाल! इथेच माताजींच चुकतं. त्यांना ज्या काही कमाली करायच्या आहेत त्या कराव्यात त्यांनी! पण आमच्याकडून अपेक्षा करतात, हे काय माताजींचे! पैसे म्हणतील तर देऊ आम्ही. काबाडकष्ट करा म्हणतील तर करू. पण आमच्याकडे धर्मस्थापना झाली पाहिजे. आमच्यामध्ये प्रेम दिसलं पाहिजे. संसारात लोकांनी म्हटलं पाहिजे, की काय चमकलाय मनुष्य! हे फार कठीण काम आहे बुवा! मग सहजयोग कसा जमणार? पण आम्हाला जे धंदे करायचे आहेत ते आम्ही करत राहू. मी आता परवाच सांगितलं की मी सिंगापूरला गेले होते. तर तिकडे एक गुरू बाबा, पळ काढत होते. कारण त्यांनी सगळ्यांना सांगितलं, की तुम्ही स्मगलिंग करा, काहीही करा. वाट्टेल तितक्या बायका ठेवा, पुरुष ठेवा. पण पैसे इकडे द्या मागे. शेवटी त्यांचं सगळ स्मगलिंगचे सामान पकडण्यात आले. तेव्हा ते आले माझ्याकडे. म्हटलं आता तुम्ही जाऊन त्यांना विचारा. तेव्हा ही गोष्ट माणसाला रुचतच नाही मुळी. आता कोणीही घ्या. मी म्हणते की किती तरी रियलाइज्ड साधू मी पाहिलेत. पुष्कळ पाहिले. ते आपले अंबरनाथला होते, महाराज आहेत ते. काही नाही. काही कोणाला करत नाही, काही नाही. मी म्हटलं, 'तुम्ही काही म्हणत का नाही महाराज ?' 'मरू देत.' कारण त्यांचं असं म्हणणं आहे, की त्यांची पात्रताच नाही मुळी ह्यांना कशाला द्यायचं? माझं तसं म्हणणं नाही. तुमची पात्रता आहे हे आधीच सांगितलं आहे मी. योग्यता आहे हे ही मी सांगितलं आणि हे दिलं आहे, हे ही खरं आहे. त्याबद्दल कोणालाही, तुमच्यातल्या कोणालाही शंका नाहीये. पण ते आतमध्ये भिनलं किती आहे ? त्याचा साक्षात्कार किती झाला आतमध्ये? तिकडे लक्ष असायला पाहिजे. आपल्या ज्या चुका आहेत किंवा जी बाजू लंगडी आहे ती बघितली पाहिजे. एक एक सहजयोगी म्हणजे दीपस्तंभासारखा आहे खरं पाहिलं तर! अहो, इतके गणेश बसवल्यावरती मला कशाला इकडे मरायला पाहिजे. इतकी मेहनत करायला पाहिजे! तुम्हीच सांगा मला! मला तंगड्या तोडायची काय गरज आहे जर तुमच्यासारखे एक एक तुम्ही बसवलेले आहेत. कुंडलिनी तुम्ही उठवू शकता. लोकांना पार करू शकता. एक एक मठ घालून बसलात तर लाखो रुपये तुमच्या पायावरती येणार. मला कशाला एवढी मेहनत करायला पाहिजे. फक्त एकच गोष्ट 3 Original Transcript : Marathi कमी आहे, ती म्हणजे, अजून तुम्ही समजलेच नाही की तुम्हाला काय मिळालं आहे ते! अहो, ज्यांच्या जागृत्या झाल्या नाहीत त्यांनी सुद्धा आश्रमच्या आश्रम बांधले. 'आम्ही सर्वसाधारण माणसं आहोत. घरगुती आहोत. गृहस्थाश्रमी आहोत.' हे बाह्यातलं झालं, पण आतमध्ये काय तुम्ही? जिथे पाय पडेल तिथून बाधा पळणार आहे, मला माहिती आहे. दुधातून पाणी काढून वेगळे करणारी तुमच्यामध्ये शक्ती असतांना, हे सगळं तुम्हाला प्राप्त झाल्यावरसुद्धा तेजस्विता येत नाही तर आता त्याला काय मी कारण सांगू हे मला समजत नाही. चक्र धरतंय म्हणजे काय? एवढी मेहनत करायची तुम्हाला गरजच नाही मुळी! नुसतं निरपेक्षतेत, साक्षी स्वरूपात उभं राहिल्या बरोबर चक्र खाड्कन सुटणार. कारण मिथ्या आहे ते सगळं काही. मिथ्यतेतून फक्त आपण जिथे आहो तिथे उभं राहिल्याबरोबर सगळंच्या सगळे तुटून पडतं की नाही पहा बरं! नुसतं चिकटवा जरा आपल्याला तिकडे. थोडसं चित्त जरा आतमध्ये घ्यायचंय. उभे तिथेच आहेत, कपडेही तेच आहेत. वागणं तेच आहे. नवरा आहे, बायको आहे, मुलं आहे, बाळं आहेत, सगळा संसार आहे. कमाई आहे, पण चित्तात मात्र तुम्ही जर आतमध्ये उभे आहात तर सबंध संसाराची शक्ती तुमच्यामागे उभी आहे. हे लक्षात घ्यायला पाहिजे. ही पृथ्वी माता उभी आहे तुमच्या संरक्षणाला! हे सगळे तारेगण उभे आहेत तुमच्या संरक्षणाला. काय पाहिजे ते! पण सहजयोगावर बोलायचं सुद्धा तरी नव्या नवरी सारखं लाजता. अर्धवट लोकांसाठी सहजयोग नाही हे शंभर वेळा मी सांगितलं आहे. असाल खंबीर आणि वीर तर या. मला दोन असले तरी चालतील. पण ते यायला पाहिजे वीरत्व, घोडा दिला, घोड्यावर बसवलं, घोड्याला कसं चालवायचं शिकवलं, पण तरी रडतराऊ लोकं, म्हणजे करायचं तरी काय हे तुम्ही मला सांगा! आता काय तुम्हाला चिकटवायला पाहिजे का घोड्याला! चक्रं ही धरलीच नाही पाहिजे. खरोखर धरत नाहीत तुमची चक्रं. आता हे बघा. ह्याच्यात माया कशी आहे ती समजून घेतली की तुम्हाला कळेल मी काय म्हणते ते. चक्र धरतच नाही. तुम्ही यंत्र आहात. तुम्ही एक कॉम्प्युटरसारखे यंत्र आहात आणि तुम्हाला जी बातमी मिळते, ती तुम्ही सांगता, इन्फर्मेशन, आता समजा ह्यांचं जर आज्ञा धरलेलं आहे, तर तुमचं आज्ञा धरणार नाही तर तिथे इन्फर्मेशन आली. पण तुमचा तो भाऊ आहे, तर 'माताजी, ह्याचं आज्ञा काढा बरं !' म्हणजे तुम्ही आज्ञाधारी झाला. 'हा माझा भाऊ, हा माझा चुलता, हे माझं अमकं, हे माझं तमकं, हा माझा मुलगा.' म्हणजे धरतं ते ! तुम्ही तुमचे कोण आहात? तुम्ही तुमचे एकाकार तुमच्यामध्ये! तुमच्याच आनंदात, तुमच्याच राज्यात परिवहन करता आणि तिथे जे तुमचे आहेत, ते होते आणि राहणार. तर हे बाह्यातलं जरा सोडायला पाहिजे. म्हणजे चक्रं धरणार नाहीत. ती फक्त इन्फर्मेशन तुम्हाला येते आहे. कोणाला जास्त येणार, कोणाला कमी येणार. त्यामुळे तुमची चक्रं धरत नाहीये. मग त्याच्यावरच लक्ष! 'माताजी, माझे हे धरलं. आता कसं काढू?' आता कसलं तुझे धरलेलं आहे! शेजारच्या माणसाचं धरलंय म्हणून तुझे तसे येत आहे. म्हणजे मिथ्या गोष्टींकडे जी आशंका आहे, ती सोडायला पाहिजे. जे मिथ्या आहे त्याबद्दल काय आशंका? म्हणजे बागुलबुवा आपण म्हणतो तसं. हा नुसता बागुलबुवा तुम्ही धरत आहात. खरोखर त्याच्यामध्ये काहीही धरणं शक्यच नाही तुम्हाला. आता पुष्कळसे लोक असे म्हणतात, की कोणी होते गुरू. त्यांनी कोणाला अमकं दिलं तर त्यांना तो आजार झाला. तमक्यांनी तमक्याला बरं केलं तर त्यांना तो आजार झाला. तुमच्यातील कितीतरी लोकांनी ह्या 4 Original Transcript : Marathi लोकांना व्हायब्रेशन्स देऊन ठीक केलेलं आहे! तुम्हाला माहिती आहे. कोणाला आजार झालेला आहे इथे ? साक्षात् गंगा तुमचे पाय धुवत असते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत. तुम्ही इथे उभे राहून, 'मला धरलं , मला धरलं.' म्हणजे हे आहे. सिंहासनावर बसायच्या लोकांनी असं वागायला नको. म्हणजे बाह्यातलं जे वागणं आहे, ते आतला भित्रेपणा, आतला कोतेपणा, त्यामुळे आहे. राजासारखं राहिलं पाहिजे. तुम्हाला काही हरकत तर नाही?' म्हटलं, 'तुम्ही राजे आहात. तेव्हा व्यक्तित्व असं पाहिजे, की चार माणसात उभे राहिलं की परवा दिल्लीला एक गृहस्थ भेटले. म्हणे, 'मी फार साधा राहतो. शॅबीने राहतो. माताजी, वाटलं पाहिजे, की उभा आहे कोणीतरी मनुष्य. नाही तर सहजयोगी उभे करायचे म्हणजे लोकांनी म्हणायचं की कुठल्या कैदेतून आलेले हे लोक आहेत ! आपली फक्त स्थिती लक्षात घ्या, की माताजींनी जे दिलेले आहे ते काहीतरी विशेष आहे. अतिविशेष आहे हे मी सांगते आपल्याला. त्याची किमया मी सुद्धा शिकले, तेव्हा जमलंय ते. कारण तुमचे हे गोतावळे सगळे. तुमच्या कुंडलिन्या अशा अटकलेल्या. त्या कशा सोडवायच्या आणि तुम्हाला ह्या मार्गावर कसं आणून सोडायचं, तुम्हाला कसं इथे पोहोचवायचं, ही सगळी मेहनत आधी केली आणि तुम्हाला तिकडे सोडवलेले आहे. पहिल्यांदा आपला धर्म स्थापन केला पाहिजे. धर्म फार जरुरी आहे. माणसामध्ये आपला धर्म जर हलत असला, तर सहजयोग जमत नाही. फार सोपं काम आहे धर्माचं. 'अति वर्जयेत् ' जे काही अती आहे ते सोडायचं. पहिलं म्हणजे, मध्यावर रहायचं आणि अती काही करायचं नाही. कोणत्याही गोष्टीमध्ये अतिशयता नसली पाहिजे. हट्ट नसला पाहिजे. वेड्यासारखं एखाद्याच्या मागे लागावं तसं नसलं पाहिजे. हसत खेळत सहज अगदी. अती म्हणजे अती वज्णेये. आता धर्मामध्ये काय! एक साधी गोष्ट दारू प्यायची नाही. तंबाखू ओढायची नाही. अशा राक्षसी ह्या वनस्पती आहेत. दारू हे एक तऱ्हेचं राक्षसी मादक पेय आहे. लिक्विड आहे. अशा तऱ्हा आहेत. राक्षसीसुद्धा वस्तू आहेत जगामध्ये. त्या वापरू नका. खाण्याचं सुद्धा अती करू नये. विशेषत: गृहस्थाश्रमी लोकांना हा त्रास आहे, की खायचं असलं की, खाण्याबद्दल जरा जास्तच उत्सुकता असते. 'काय? काय बेत आहे? काहीतरी चमचमीत करूया!' मग बसल्या बायका पुरुषांच्या डोक्यावर. त्यांची जीभ खराब करून करून. खाण्याचं सुद्धा अती करायचं सारखं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत. आयांनी मुलांना खराब करायचं. बायकांनी नवर्याला खराब करायचं. हे सुद्धा एक वेड आहे नुसतं. आणि मग लिव्हर खराब. अती वर्जयेत्! नाहीतर उपवासाचा वेडेपणा. खायचेच नाही मुळी. उपवास! हे खायचं नाही, ते खायचं नाही. आठवड्यातून सात दिवस उपवास! आणि नुसता फलाहार करायचा. खाण्याचं सुद्धा अती करायचं नाही. कपड्यांचं सुद्धा. एक तर नागवे फिरतील, नाही तर कपडे रोज तीन तीन बदलतील. काही मध्ये चालतं की नाही तुमचं! स्वच्छ, व्यवस्थित, उत्तम, साजेल असे कपडे घालायचे अंगावर. त्याच्यातही अती लक्ष नको. गृहस्थाश्रमी लोकांना फार जरुरी आहे. त्यांना एकच फायदा असतो, की मुलंबाळे झाल्यामुळे, काही अती केलं तर मुलं काढतात त्यांची खरडपट्टी. एखादा असा वेडा घरात असला, की लोक हसतात मग त्याला. मुलं हसू लागली की मग त्या वेड्याचा एक तर ....(अस्पष्ट) तरी होतो, आणि नाहीतर सोडून तरी देतो. तेव्हा अती वज्ज्य करायचे. प्रत्येक बाबतीमध्ये अती वज्ज्य. आणि ज्या गोष्टी सैतानाच्या राज्यातल्या आहेत, तिकडे लक्ष ठेवायचं Original Transcript : Marathi नाही. आता मनुष्याचा सगळ्यात मोठा धर्म तरी काय? जर मला कोणी विचारेल की, 'माताजी, मनुष्याचा कोणता सगळ्यात मोठा सद्गुण आहे?' तर आता इतक्या लोकांना पाहिल्यावर एकच मला वाटतं, की फार जरुरी आहे, की हा जो तुमचा माथा आहे ना, हा कोणाही समोर वाकवायचाच नाही मुळी! हा जर माथा तुमचा वाकवला तुम्ही, मग रियलायझेशन फारच कठीण जातं. हे सगळे भामटे आलेले आहेत. त्यांच्यासमोर जाऊन आपलं डोकं टेकायचं! सहजयोग्यांनी तर कोणाही समोर वाकायची गरज नाही. दुसर्या सहजयोगी किंवा योगी माणसासमोर डोकं वाकवण्याची गरज नाही. तुम्ही काय कमी आहात! आज्ञा चक्र धरलंच पाहिजे आणि ते असं धरतं की ते सुटता सुटत नाही. कारण तुमच्यावर कोणी नाही, हे सांगते मी तुम्हाला. जर तुम्ही गणेशाच्या स्टाइलमध्ये आहात तर ब्रह्मा, विष्णू, महेशसुद्धा तुमच्यापुढे जाऊ शकणार नाहीत. ...(अस्पष्ट) या तुम्ही मग बघा. बघा तुम्ही व्हायब्रेशन्स तर बघा! मी बोलते ते खरं आहे की खोटं आहे! फक्त जसं माझं नाव आहे निर्मल, तसं तुम्ही स्वत:ला निर्मळ ठेवा फक्त. 'फक्त' हा शब्द आहे. ब्रह्मा, विष्णू, महेशसुद्धा तुम्हाला हात लावू शकणार नाहीत. तुम्ही कोणासमोर जाऊन माथा टेकवण्याची काही गरज नाहीये. एवढे सगळे गुरु बाबा लोक आहेत नां, कोणी माझ्या डोक्याला हात लावू शकत नाही. गंगासुसद्धा माझ्या डोक्यावर चढ़ू शकत नाही. पण तुम्ही लोक माझ्या डोक्यावर हात ठेवू शकता. आलं का लक्षात? तेव्हा ही तुमची स्थिती असतांना, एवढ्या मोठ्या पदावर बसले असतांना, स्वत: विषयी बरोबर कल्पना न ठेवणे, हे सहज नाही. म्हणजे आता काही गर्व करायला नको. आता कोणी म्हणेल की आदिशक्ती तर असा गर्व का? म्हणजे आम्ही आहोतच. ह्याच्यात गर्व कसा? म्हणजे आमचं काही वैशिष्ट्य नाही त्याच्यामध्ये. आम्ही आहोतच. तसेच आहोत. तसेच जर तुम्ही सहजयोगी आहात, तर आहात. त्याच्यात गर्व कसला? पण जे आहात ते रहा.. आता समजा, कोणी जर हिरा असला तर त्याच्यात चमक येणारच. हिऱ्याला काही गर्व चढतो का? त्याच्या उलट पाश्चिमात्य देशात आहे. तिकडे भयंकर अहंकार आहे लोकांना ! ते स्वत:ला लाटसाहेब समजतात. म्हणून इकडून गेलेत त्यांना नागवायला लोक. छाटून एक्सपोर्ट करून. एक्सपोर्ट क्वालिटी. छाटून बदमाश पाठवलेत. त्या सगळ्यांचा अहंकार तडाकू तोडलाय की बस! गाढवासारखे आता चिलीम घेऊन फिरतात. इतके मूर्ख आहेत. ते इतके महामूर्ख आहेत, की त्यांच्या मूर्खपणाचं मी वर्णन करू शकत नाही. तुम्हाला सांगेन कधीतरी. आता मुलंबाळे आहेत. सांगण्यासारखं नाही. त्यांनी आपल्या त्या अहंकारामध्ये महामूर्खपणाची पदवी मिळविलेली आहे. म्हणजे त्याला पदवी दानच देता येणार नाही. म्हणजे इतके मूर्ख आहेत ते, की वाट्टेल ते करतील, मूर्खपणासाठी. म्हणजे आपल्याकडे केडेसुद्धा तसं करणार नाहीत. तर ती एक तऱ्हा झाली. तुमची दुसरी तऱ्हा. तुम्ही लोक कितीही म्हटलं तरी तसेच राहणार आणि त्यांना कितीही म्हटलं की अहो, डोकं खाली करा. तरी ते वरती येणारच. म्हणजे अशा दोन तऱ्हेच्या लोकांवर आम्ही कुठे? थोडी तरी जागा आता सहजयोग्यांच्यामुळे झालेली आहे मधोमध. थोडीशी जागा. ती जरा वाढवायची आहे. मग काम बघा आमचं तुम्ही! तेव्हा सहजयोग्यांनी काय करायचं? पहिल्यांदा आपला धर्म स्थापन करायला पाहिजे, नंतर काम. या Original Transcript : Marathi बाबतीत जाणलं पाहिजे, की पवित्रता असायला पाहिजे. आपल्या पत्नीशिवाय दुसर्या कोणत्याही स्त्री कडे आई स्वरूपातच पाहिलं पाहिजे. कठीण नाही.. ती एक फारच सोपी गोष्ट आहे, पण आजकालच्या कलियुगात इतकी घाण पसरलेली आहे की नाकातच घुसते, डोळ्यातच घुसते. पूर्वी मला आठवते आमचे आई-वडील सांगायचे की सगळ्यांनी खाली डोळे करून चालायचं. वर डोळे करून कुणी चाललं तर शेजारीपाजारी लगेच आईला जाऊन सांगायचे,'तुमची मुलगी अशी वर डोळे करून चालली होती.' झालं, मग आमचे अनेक अपराध झाले की त्यावर आईनी ओरडायचं मुलींवर. वडिलांना जर कुणी सांगितलं, 'अहो, तुमचा तो नाना डोळे वर करून चालला होता', मग नानाची कंबख्ती आली. त्याचं खाणं - पिणं बंद. 'तू वर डोळे करून का बघत चालला होता, लक्ष कुठे होतं तुझे?' लक्ष कुठे आहे हा पहिला प्रश्न असायचा. ही मी सांगते ती पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट! पण आता तुम्ही स्वतंत्र झाल्यामुळे बेछूटपणा जो आलेला आहे त्यामुळे जी प्रकरणं आपण केलेली , त्याबद्दल लक्षात घेतलं पाहिजे की डोळे जमिनीवर ठेवायचे. ती तुमची आजी आहे. डोळे नेहमी जमिनीवर ठेवायचे. तिच्या आशीर्वादात राहायचं. स्वत:ला नम्र करून पृथ्वीच्या शरणात राहिलं पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे अर्थ. पैशाच्या बाबतीत, पैशाच्या बाबतीत मनुष्याने कसे वागले पाहिजे ? सारखी पैशाची हाव ठेवून पैसे मिळत नाहीत किंवा दुसर्याकडे दोन वस्तू जास्त आहेत म्हणून अधाशासारखे तिकडे बघूनही पैसे मिळत नाहीत आणि त्याच्याजवळ पैसे आहेत म्हणून त्याचा गळा कापूनही पैसे मिळत नाहीत आणि ज्यांना पैसे मिळतात त्यांनासुद्धा सुख आणि आनंद मिळत नाही हे तुम्ही पाहिलेले आहे. आता बुद्धीनेच हा विचार तुम्ही कायम करू शकता की पैशाने सुख मिळत नाही तर मग कशाने मिळतं ? पण पैसा एक अंग आहे, मग पैशाचे कोणते अंग आहे. तेव्हा लक्ष्मी नावाचं स्वरूप मी पूर्वी सांगितलं होतं , तसं स्वरूप असायला पाहिजे समाधानी, समाधानी वृत्ती. जे मिळेल ते स्वीकार करण्यामध्ये मनुष्य राजा होऊन जातो. अहो, ज्याला समाधान आहे तोच राजा. जो समाधानी नाही तो भिकारीच आहे. साधा हिशेब असतो. ज्याला समाधान नाही तो कितीही जरी मोठा असला, स्वत:ला मोठे मानत असला तरी तो भिकारी आहे आणि ज्याला समाधान आहे तो दिसायला जरी गरीब दिसला तरी तो राजा. तेव्हा समाधान मानायला पाहिजे आणि ते तुम्हासाठी कठीण नाही. सहजयोगामध्ये ते दिलय आम्ही तुम्हाला, ते म्हणजे समाधान मानण्याची शक्ती. आता कसं मानून घ्यायचं आणि कसं करायचं ते ही थोडं सांगते मी. कारण हे सगळे प्रश्न माणसाला येतात विचारांच्यामुळे. जर तुमच्यात विचारच आले नाहीत तर प्रश्नही येणार नाहीत. तर कोणत्याही गोष्टीवर विचार जास्त सुरू झाला, अतीवर गेला की विचार उचलायचा आणि फेकायचा माताजींच्या चरणावर. ज्याला आपण अचेतन मन म्हणतो, अनकॉन्शस माईंड, ते तिथे आहे. तो सगळा विचार तिथे फेकायचा. मग आम्ही तो उचलतो. तुम्हाला प्रश्न आहे न उद्याच्या इन्कमटॅक्सचा, मग विचार करू नका. तो आणून आमच्या पायावर फेकायचा. तो जसा तुम्हाला हवा तसा होणार नाही. पण जे तुम्हाला हितकारी आहे ते होईल. हितकारी होईल आणि तेच खरं लाभदायी असते. ORIGINAL TRANSCRIPT HINDI TALK तुम लोगों को बुरा लगेगा इसलिये मराठी में बोलने दो। मैं कह रही हूँ कि तुम्हारे सामने जो भी प्रश्न हैं, उन प्रश्नों को तुम अचेतन में छोड़ो, वो मेरे पैर में बह रहा है। माने ये कि कोई भी प्रश्न , अब तुमको अपनी लड़की का | प्रश्न है समझ लो। उसमें खोपड़ी मिलाने से कुछ नहीं होने वाला। जो भी प्रश्न है वो यहाँ छोड़ दो। उसका उत्तर मिल जायेगा। अब तुम अगर सोचते हो कि इस चीज़ से लाभ होगा , वो नहीं बात। जो परमात्मा सोचता हैं तुम्हारे लिये जो हितकारी चीज़ है, वो घटित हो जायेगी । वो तुम कर भी नहीं सकते हो । इसलिये उसको छोड़ दो तुम क्यों बीच में तंगड़ियाँ तोड़ रही हो? तुम क्यों परेशान हो रही हो ? तुमको परेशान होने की कोई जरूरत नहीं। तुम छोड़ तो दो| जो तुम्हारे सारे प्रश्नों को सॉल्व करने के लिये पूरी इतनी कमिटी बैठी हुयी है, उनके पास छोड़ो तुम | सहजयोग में यही तो कमाल है, कि सर का बोझा उतर गया उनकी खोपड़ी पर। छोड़ के देखो। ऐसे कमाल होंगे, ऐसे कमाल होंगे, कि बस्। लेकिन मनुष्य की खुद्दारी की बात हो जाती है। आखिर तक वो यही सोचते रहता है कि, 'मुझी को करना है। और सोचते रहिये, एक के ऊपर एक ताना, बाना चलता रहेगा। कितना भी आप करते रहिये। आखिर आप पाईयेगा, कि आप कहीं भी नहीं पहुँचे और पागलखाने में ही आप जाईयेगा। आपके प्रश्न हल करने के लिये बहुत बड़ी कमिटी बैठी हुई है। उसमें पाँचों तत्त्वों के अभिनायक बैठे हये हैं, ब्रह्मदेव। सारे धर्म को बनाने वाले बैठे हैं, विष्णु और सारे संसार की स्थिति ले कर के और लय ले कर के बैठे हये हैं, शंकर जी। उनको भी तो कभी कभी चान्स दो। क्या तुम्ही लोग सारे प्रश्नों को ठीक करोगे ? और जैसे ही आप निर्विचार में होना शुरू कर देंगे , आप देखियेगा, आपके अन्दर ये तीनो ही शक्तियाँ अपने आप बन जायेंगी। अपने आप सुलझ जायेंगी, धर्म, अर्थ और काम। बिल्कुल वो ठीक से। अपने अपने जगह बैठ जायेगी। निर्विचारिता में रहने से आपके अन्दर जो प्रश्न है, उसमें कॉस्मिक चेंज आता है। ये कोई अन्दरूनी घटना घटित होती है। उसके सूत्र पे घटना होती है। जैसे एक आदमी समझ लीजिये की शराब पीता है। मिसाल के तौर पर। वो मेरे पास आता है । 'माताजी, ये शराब पीता है । उसकी शराब छुडाओ।' उसकी कुण्डलिनी जागृत करते ही, उसकी कॉस्मिक दशा ऐसी हो जाती है, कि वो शराब पीता है तो उसको उलटी होती है। फिर ये भी हो सकता है कि शराब की भी जो मादक शक्ति है, उसको भी खत्म कर सकते हैं, जब शक्ति पे बैठे हैं, तो हर तरह की शक्ति को ले सकते हैं । जितनी डिस्टूक्टिव शक्ति है उसको भी खत्म कर सकते हैं। लेकिन आप जो ये अपने छोटे से दिमाग में, हर एक चीज़ को सुलझाने का प्रयत्न करते हैं, उसी में गड़बड़ हो जाता है। बिल्कुल निर्विचार। मेरे पैर पे भी लोग रहते हैं। तभी वो विचार में रहते हैं। मुझे इतना आश्चर्य होता है कि कम से कम मेरे पैर पे तो विचार छोड़ दो। वहाँ पे भी उनका चलता रहता है विचार। मैं कोशिश कर रही हूँ। हाथ-पैर चला रही हूँ, तांडव नृत्य हो रहा है और ये लोग इधर विचार ही कर रहे हैं । कम से कम मेंरे पैर में विचार छोड़ना 8. Original Transcript : Hindi आना चाहिये । फिर धीरे-धीरे ये आदत बनते जायेगी । निर्विचारिता की। बसू एक छोटीसी चीज़ है, कि निर्विचार में रहना सीखो। कोई भी आपका प्रश्न हो निर्विचार में रहो। ऐसे मैं आपको सुझाव देती रहती हूँ। आपका ये चक्र क्यों पकड़ता है, वो क्यों पकड़ता है। छोटी छोटी बातें हैं उसको समझ लेना चाहिये। आपका शरीर ठीक रखो, मन ठीक रखो। मन की भी बहत सारी बीमारियाँ होती है। औरतों को बीमारी होती है कि आदमियों के पीछे मैं मरूं, खास कर के। आदमियों को और बीमारियाँ होती है। मन की अनेक बीमारियाँ होती है। उधर जरा सा चित्त रखो। निर्विचार में रहो। एक छोटी सी चीज़ करने से ही आपका जो स्वयं, हृदय में बैठा हुआ स्व है, उसका प्रकाश फैलना शुरू होगा और वही प्रकाश है जो आपके अन्दर वाइब्रेशन्स की तरह बह रहा है। ये आपके अन्दर बसा हुआ परमात्मा का जो अंश है, स्व, सेल्फ, उसका प्रकाश सारे संसार में जाता है और लौट के आपके पास आ जाता है पॅराबोली में। अनेक उसकी लहरें चलती हैं। गोल गोल घूम कर के आपके में जो आ जाता है। अपनी जो बाती है उसे ठीक रखो। आपका शरीर ठीक रखो, हदय आपका दीप है। आपकी जो शक्ति है तेल दीमागी जमाखर्च जो है उसमें खर्च न करो । लौ को सीधे लगाओ| ये लौ का उपर का हिस्सा है, उसको माँ से चिपका लो। उसके पैर में बाँध दो | सीधी उठेगी लौ। निर्विचारता में निर्भीकता से जलती है। और ऐसा आदमी कहीं खड़ा होगा तो उसकी तेजस्विता को देख कर लोग कहेंगे कि, 'भाई, तुम्हारे कौन हैं? ये तुमने किससे पाया है?' यही सहजयोग के लिये आप लोगों को करना है। जहाँ तक हो सके गुरु निर्विचार रहें। हम तो धक्का दे ही रहे हैं कुण्डलिनी को। आपको भी वहाँ रखने की कोशिश कर रहे हैं। आप भी जरा कोशिश करें। कोई विचार नहीं आना है और अपना माथा किसी के आगे मत झुकाना। याद रखना, किसी के आगे जा कर माथा नहीं झुकाना है। कोई भी हो। बहुत से लोग सहजयोगी, सहजयोगी कह के माथा झुकाते हैं। मैंने देखा है। ये सब फालतू की बातें करने की जरूरत नहीं। मूर्तियों में भी देख के जिस के वाइब्रेशन्स ठीक है, तो ठीक है। मूर्तियों से आप बहुत बड़ी मूर्तियाँ हैं । आप स्वयं एक मंदिर हैं। क्या वो मूर्ति थोड़ी आपके वाइब्रेशन्स जानती है! वो तो उसमें से वाइब्रेशन्स बस आ ही रहे हैं, बस और क्या हो रहा है। आप तो अपने हाथ भी चला सकते हैं। दूसरों को आप जागृति दे सकते हैं। किसी के चक्र खराब हो उसको आप ठीक कर सकते हैं। मूर्ति तो वहाँ बैठी वाइब्रेशन्स छोड़ रही हैं। | सहजयोग में बम्बई सेंटर में बहुत काम हुआ है। इसमें कोई शक नहीं। और लोगों ने बहत अपने को ऊँचा उठा दिया है। और वैसे भी महाराष्ट्र में बहुत काम हुआ है। एक छोटे से गाँव में राहुरी में, बहुत काम हुआ है। जितना आप गहरा उतरेंगे उतना गहरा काम होगा। अपने को बहुत ज्यादा लोग नहीं चाहिये। थोडे ही लोगों से काम बन जायेगा। लेकिन जो भी हो वो पक्के हो। (मराठी) आता काही प्रश्न असतील तर विचारा. राजकारण हो तो कृष्ण के जैसा। जिस राजकारण के कारण संसार का हित है, वही राजकारण एक सहजयोगी को करना चाहिये। याने कैसे? मैं करती हूँ। आप लोगों को पता नहीं राजकारण। राजकारण इस तरह से करना Original Transcript : Hindi चाहिये कि खूबी से उस आदमी का हित निकाल ले। होशियारी से उसकी जो अच्छाईयाँ हैं उसको उठा लें । सीधे हाथ से तो आप लेने वाले नहीं। तो उसपे कुछ चॉकलेट चढ़ा कर के आप के मँह में दे दिया । मुझ से बढ़ के कोई राजकारणी नहीं है। बच के रहो। बड़ी राजकारणी हँ मैं। अगर कोई ज्यादा निगेटिव होता जाता है तो उसका भिडा देती हूँ दूसरे निगेटिव आदमी के साथ में। लड़ते रहो वा मरते रहो । लेकिन मेरा जो राजकारण है वो तुम्हारे हित के लिये है। क्योंकि सीधे रस्ते आने ही नहीं वाले। तो राजकारण खेलना पड़ता है। फिर अंत में आते है। लेकिन विज्ड़म किस चीज़ में है? कि हम अपना अच्छा देखें । हम अपने अच्छे का सोचे। हम अपना हित सोचे। ये हित की गंगा बह रही है। दूसरी निगेटिविटी आदमी में किस तरह से आती है। अपने तरफ नज़र रखें । पहले ये कि, निगेटिविटी में हम किस से ज़्यादा दोस्ती करते हैं? हम किस से ज्यादा मिलते हैं? मिलना बंद करिये। फौरन बंद करिये। कोई अगर पचास साल से उतरते हैं तो वो ग्रुप बना लेंगे। ग्रुप बनाने के लिये इन्सान को कुछ लगता ही नहीं है। तो भगवान ने आपको ग्रुूप में पैदा किया है? अभी तो इंटरनैशनल लेवल पे उतरने की बात है। उसके बाद युनिवर्सल लेवल पे उतरने की बात है। अभी तो गिरगाव, दादर ही हो रहा है इधर। तो एक बड़ा भारी हम लोगों का जो दुश्मन है वो है राजकारण। जो हमारे अन्दर बैठा हुआ है। एक दुश्मन है हमारा बहुत बड़ा। काम-क्रोध-मद-मत्सर वो तो बहुत साफ़ है। लेकिन ये चोरी छुपे बैठे ह्ये अपने अन्दर में एक बड़े दुष्ट जीव है जिनका नाम है राजकारणी स्वभाव। तो अपने से कहना चाहिये, 'ओ , मिस्टर राजकारणी, जरा चुप रहिये आप। हमको मत पट्टी पढ़ाईये। बड़ा चोर बैठा हुआ है अन्दर में। उसका ख्याल रखो। दूसरी निगेटिविटी कैसे आती है ? कि हम मिस आयडेंटिफाइड हैं किसी चीज़़ से। माने कि ये , हम कहें, यहाँ तक की हम हिन्दुस्तानी हैं। आप कोई हिन्दुस्तानी वगैरा नहीं। आप इन्सान हैं। ये बात बिल्कुल सत्य है। अब उसकी ओर बारीक बारीक में आईये । होते होते, अब मैं किस का नाम लँ, कि हम उस गणपति के पास में रहने वाले हैं, या उसकी जो मिट्टी है वो हमारे फलाने गाँव से आती है, तो हम सब एक हैं। इस कदर के मिस आयडेंटिफिकेशन महामूर्खता के, मनुष्य के दिमाग में हमेशा रहते हैं। जब आप अनेक जन्मों में विश्वास करते हैं, तो आप ये किस प्रकार कह सकते हैं, कि आज आप ब्राह्मण हैं तो कल आप चांभार भी हो सकते हैं। और हो सकता है कि आप मुसलमान से आज आ कर के, यहाँ ब्राह्मण बने बैठे हैं। क्या आपको पता है आपका पास्ट क्या था? तो अपना जो गत है, जो भूत है, जो पास्ट है, उसका भी अगर सत्य आप देख ले, उसका भी अगर आप मत्यर्थ देख ले, उसका भी अगर आप तत्त्व ये पहचान ले, तो आप उसको भी बिल्कुल समझ सकते हैं कि ये सब बकवास है। याने आप देख सकते हैं कि मैंने, मिट्टी कहाँ से इकट्ठी की है, मूर्खता की। एक जनम में तो मैं मुसलमान था, एक जनम में मैं राजा था, एक जनम में मैं भिखारी हूँ। ये मिट्टी मैंने मूर्खता की कैसे इकट्ठी की है। उसके तत्त्व को देखना चाहिये और उसका त्त्व महाकाली का है। उसका तत्त्व महाकाली का है, अगर उसको आपने समझ लिया कि ये जो कुछ भी हमारा पास्ट है, ये हमारी बेवकूफ़ी के कारण वहाँ जमा है। 'मैं इसकी लड़की, मैं शिवाजी महाराज की फलानी, ठिकानी।' होगी, कौन शिवाजी महाराज? कहाँ हैं वो? है मेरे सामने तो पूछो। वो कहाँ और आप कहाँ! वो आयेंगे तो घोड़े पे आयेंगे। हम 10 Original Transcript : Hindi यहाँ के ब्राह्मण आये हैं, हम वहाँ के वो आये हुये हैं पोपसाहब, हम फलाने आये हये हैं। ये सब मिसआयडेंटिफिकेशन इस जनम के बहुत सारे हैं। ये भी एक तरह से पास्ट ही हैं क्योंकि इस मूवमेंट में तो नहीं है। इस समय तो नहीं है। इस समय ये आयडेंटिफिकेशन। इस समय में आप क्या है? एक ही तत्त्व हैं कि आप सब मेरे बेटे हैं। इसके सिवाय और कोई सत्य नहीं । सबको मैंने अपने सहस्रार से जन्म दिया है। इसके अलावा दूसरा कोई भी सत्य नहीं। यही एक सब से बड़ा महान सत्य है। इसे शिरोधार्य करें। जो इसको नहीं शिरोधार्य करता वो कभी भी सहजयोगी ऊँचा उठ नहीं सकता है। वो दूसरों को हमेशा खींचता रहेगा । अपनी निगेटिविटी से दूसरों को खींचता रहेगा। वो अपने को बहुत अकलमंद समझें, कुछ भी समझें लेकिन उसको जानना चाहिये कि न तो वो खुद उठ रहा है न तो वो दूसरों को उठने देगा। आप सब एक ही माँ के बेटे हैं और सब युनाइटेड हैं। इतना ही नहीं एक ही शरीर के अन्दर पनपने वाले आप महत्त्वपूर्ण चक्र हैं। ये आप जानते हैं कि नहीं जानते! विराट के अन्दर अनेक छोटे छोटे सेल्स हैं। अनेक छोटी छोटी पेशियाँ हैं। उसमें से आप जागृत पेशियाँ हैं। आप जागृत हैं। आप में से कोई वो पेशियाँ हैं जो हृदय में है। कुछ हैं वो ब्रेन में हैं। कुछ हैं वो उसके लंग्ज में हैं। कुछ हैं वो उसके पेट में हैं। जो जो जागृत ऑटोनॉमस काम हैं, उसके अन्दर की पेशियाँ आप लोग हैं। आप बहुत महत्त्वपूर्ण हैं। इस चीज़ का आयडेंटिफिकेशन, तादात्म्य आप में नहीं है। आप ऐसे तो बहुत महत्त्वपूर्ण बनते हैं। हम ये हैं, वो हैं, वो हैं। हमारे लिये क्या हैं? हम धूल के बराबर हैं। लेकिन ये रिलेशन ट्ू सहजयोग । सहजयोग के साथ संबंधित जब आप हैं तभी आप महत्त्वपूर्ण हैं। नहीं तो आपका परमात्मा को कोई भी माहात्म्य नहीं है। समझ लीजिये आप।| आप व्यर्थ हैं परमात्मा को। ऐसे हजारों उठा के फेंक देंगे वो। उसके पाँव के के बराबर है। आपका माहात्म्य तभी है जब | धूल आप सहजयोग के रिलेशन में कहाँ तक उठते चले जाते हैं । हिन्दुस्तानी आदमी की शरीर व्यवस्था, उसकी मानसिक व्यवस्था, उसका सब कुछ एक अलग ढंग का है। चीनियों का अलग ढंग का है। अंग्रेजों का अलग ढंग का है। सब ने अपना अपना बना लिया है, मटका। सब ने अपने अपने मटके बना लिये हैं । किसी का कैसा शेप है, किसी का कैसा शेप है। उसमें कोई हर्ज की बात होनी ही तो नहीं चाहिये। लेकिन उसके अन्दर का माल मसाला भी एक विशेष रहता है। जैसे आप मराठी घर में जाओ, | वहाँ अलग तरह की फोडणी (बघार) देते हैं। यू.पी में जाओ तो वहाँ अलग तरह का। 'घरोघर मातीच्या चुली' असल्या तरीसुद्धा। हर एक का अलग अलग तमाशा बना के रखा है। अब ये भी मिस आयडेंटिफिकेशन कितना जबरदस्त है, कि हम लोग सब अलग अलग हैं। हमारे अन्दर एक ही सुगन्ध अपना ही बह रहा है। इससे कम से कम तादात्म्य कर लेना चाहिये। पहला सत्य ये है कि तुम लोग सहजयोगी हो। माने माताजी निर्मलादेवी के सहस्त्रार से तुम लोग पैदा हये हो। और दूसरा सत्य ये है कि तुम सत्य से ही तादात्म्य कर सकते हो । असत्य से नहीं । जैसे ही तुमने किया, तुम्हारे वाइब्रेशन्स बंद हो जायेंगे। अगर तुम मुझे भी कहो कि, 'माँ, तुम ये करती हो तो हम सब करते हैं।' देखिये , हम ही जब सब करते हैं तो ये भी करते हैं। उसकी भी रिस्पॉन्सिबिलिटी हमें लेनी चाहिये । पर तुम ने भी तो कोई खराबी की है अपनी! हम जो बात कर रहे हैं उस तरह से चलो, तो सब ठीक होने वाला है। इसलिये जितनी भी इस तरह की गलत धारणायें हैं उसको बैठ कर के, लिख कर के कि मेरी खोपड़ी में ये आया, वो आया, फलाने जगह से, 11 Original Transcript : Hindi क्योंकि मेरी माँ ने ही यह पढ़ाया था, क्योंकि मुझे स्कूल में ये पढ़ाया गया। फिर मेरे देश में ऐसा पढ़ाया गया। ये सब गलत बातें मुझे निकाल के दीजिये। तभी सहजयोग , ये सहजयोगी एक ऊँचे पत्ते के लोग, अपने आप ऊपर उठायेगा। जैसे चलनी आप घुमाईये, तो चलनी में ऐसे लोग उपर आ जाते हैं और बाकी सब नीचे। परमात्मा से एकात्म। एकात्मता आनी चाहिये। प्रभु, परमेश्वर से दोस्ती जोड़नी चाहिये । उसके सर्वशक्तिमान स्वरूप से एकाकार होना चाहिये। इसको जब आप समझ लेंगे और उसको अपने से तादात्म्य करना चाहिये। सत्य तो सब जानते हैं। ऐसे लेक्चर देने वाले बहुत हो गये। लेकिन इस तरह से अपने को तादात्म्य करते ही आप उधर नहीं बैठे, आप यहाँ आ के बैठ गये। साइड बदल गयी आपकी। सूर्य की तरफ़ आप मुख नहीं कर रहे हैं। आप स्वयं सूर्य हो गये। अभी आपने सिर्फ सूर्य की तरफ़ किया है। फिर आप स्वयं सूर्य हो जायेंगे | अपनी क्षुद्रता को देखते जाओ| अपने छिद्रों को नापते जाओ । मैं मुख तुम सब को सूर्य बनाना चाहती हूँ। इसके सिवाय में और कुछ नहीं चाहती। जो लोग अभी तक इस चीज़ को नहीं समझ पाये हैं और जान नहीं पाये वो छोटी दृष्टि के हैं। उनमें वो विशालता नहीं आयेगी। लेकिन तुम लोग सब अपने को विशाल बनाओ। दूसरा चाहे छोटा हो जायें आप अपने को अलग अलग तरह से विशाल बनाओ। विशालता से ये सब क्षुद्रतायें जो हैं ये खत्म हो जायेंगी। अपनी ओर दृष्टि करने पर, अपने दोष देखने पर अपने को कोई कंडेम्न करने की जरूरत नहीं है। अपने को बुरा मानने की जरूरत नहीं है। क्योंकि वो भी एक तरीका भागने का है। ये बड़ा भारी भागने का तरीका बनाया है मनुष्य ने। ये मैं समझ गयी अब। उसका ऐसा तरीका है कि उसने ऐसा कह दिया कि 'मैं हूँ ही खराब ! माताजी, मैं बहुत खराब आदमी हूँ।' बसू वो तो बेशरम हो गये आप। जैसे कि कहते हैं कि हिपोक्रसी दुनिया में नहीं होनी चाहिये। बेशम्मों से हिपोक्रिस अच्छे होते हैं मेरे विचार से। बेशर्म जैसे रस्ते पर खड़े हो कर 'मैं बदमाश हूँ। मैं किसी से डरता नहीं। मैं बदमाश हूँ।' तो सभी बेशर्म हो गये उसके साथ में। इससे बेशर्मी बढ़ेगी। हिपोक्रसी से कम से कम बढ़़ेगा नहीं मामला। बीच का रास्ता है। अपने दोषों को देखो। और जैसे बदन में कलंक लगाया है उसको पोछ दो। उसका बखान भी करने की मेरे पास जरूरत नहीं। ये तुम्हारा, तुम्हारे अन्दर, तुम्हारे साथ, तुम्हारा मामला है। तुम अपने को ठीक कर लो। ये तुम्हारा प्राइवेट मामला है। जब तक वो मेरी नज़र में नहीं आता मैं भी उसको नहीं कहती। नज़र आने पर भी मैं उसको नहीं कहती हैँ। बहुत देर तक में रुकी ही रहती हूँ। हाँ, लेकिन जब वो बहुत ही मारक हो जाता है, जब उसे सहजयोगी पे हाथ आने लग जाता है, दुसरों का नुकसान होने लगता है, तब किसी से कहती कि देखो करने की जरूरत नहीं है किसी तरह। ऐसा नहीं करो। कोई मेरे पास आ कर के कन्फेशन तुम आप अपने ही अन्दर अपनी स्वच्छता को देखो। अपना वरण करो। अपना स्वागत करो। अपनी इज्जत करो। अपनी प्रतिष्ठा बढ़ाओ। अपने को उँचा उठाओ| अपना गौरव करो । गौरव करने योग्य बनो । जो भी तुम कर रहे हो , उससे क्या तुम्हारा गौरव हो गया या तुम्हारी बुराई हो गयी ये तुम खुद समझ सकते हो। इतनी अकल हर एक आदमी में है। लेकिन अब कोई भी चीज़ ऐसी नहीं करो जिससे की तुम्हें गौरव छोड़ना पड़े। अंधेरे में, कलियुग के घोर अंधेरे में, तारे बन के तुम्हे ही चमकना है। जितना अंधेरा गहनतम है, तारे बन के उसी में तुम्हें चमकना है। तुम ही मार्गदर्शन करने वाले हो संसार में । हम क्या मार्गदर्शन कर सकते हैं। क्योंकि हम ने न कोई मार्ग चला है और ना 12 Original Transcript : Hindi हम कहीं पहुँचे हैं। हम जहाँ हैं वही हैं और वही रहते हैं। लेकिन तुम लोग मार्गक्रमण कर के आये हो। तुम लोग उठे हो। तुम्हें लोग देखेंगे। हमारे लिये तो सब कहते हैं कि, 'वो तो हैं ही सेंट, वो तो होली है । शी इज होलीएस्ट ऑफ द होली। उनका हमारा क्या मुकाबला!' तुम्हारे ही तारे जगाने के हैं। अपनी क्षुद्रताओं को कम करो । एक दूसरे सहजयोगियों को क्रिटीसाइज मत करो। बहुत बुरी बात हैं क्योंकि हर सहजयोगी एक ही शरीर का अंग -प्रत्यंग है। इससे महामूर्खता क्या होगी कि कोई इस हाथ से उस हाथ की उंगलियाँ काट रहा है। अगर दूसरे सहजयोगी में कोई प्रॉब्लेम है और आप अगर सोचते हैं प्रेम में तो साइलेंटली उसको बंधन दीजिये। उसको जूते मारिये। ठीक करिये। पर अपने को भी बाद में जूते मार लीजिये। हालाकि ये जरूर बात है, कि जो आप लोग पिछले वर्ष थे उससे कहीं अधिक आज उजले हैं और जो पाँच-छः साल पहले थे उससे कहीं अधिक सुंदर हो। धीरे- धीरे प्रगति तो हो ही रही है। कोई गिर नहीं रहा है। कुछ ऐसे होते हैं वो गिर जाते हैं, झड़ जाते हैं, निकल जाते हैं। लेकिन धीरे-धीरे चीज़ उपर बढ़ती जाती है। चित्त आपका अपने ऊपर और हमारे ऊपर रहे। काम बन सकता है। 13 ---------------------- 19760406_Nirvicharita_Mumbai.pdf-page0.txt Nirvicharita "VIC Date 6th April 1976 : Place Mumbai Seminar & Meeting Type Speech Language Marathi & Hindi CONTENTS | Transcript | 02 - 07 Marathi 08 - 13 Hindi English || Translation English Hindi Marathi 19760406_Nirvicharita_Mumbai.pdf-page1.txt ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK हे सहजयोगाचे कार्य किती विशेष आहे! मी आपल्याला आधी सांगितलं की गणपतीसारखं एक नवीन मॉडेल मी तयार केलं आहे तुमचं. एक नवीन पद्धत आहे ही. ती विशेष रूपाने तुम्ही ग्रहण केली कारण तुम्ही त्या ग्रहणाला योग्य आहात. अयोग्य दान नाही दिलेलं मी. तुमची योग्यता क्षणोक्षणी, पदोपदी मी जाणते. फक्त एवढे म्हणता येईल की आईच्या प्रेमामुळे फारच हळुवारपणे, सांभाळून, प्रेमाने, अत्यंत काळजीपूर्वक हे कार्य झालेले आहे. पण आपल्यामध्ये ती योग्यता नसती, तर हे झालं नसतं. पैकी आज हजारो मंडळी इकडे-तिकडे धावत आहेत. वेड लागलं आहे लोकांना. विचार करीत नाही, की आजपर्यंत शास्त्रांमध्ये जे सांगितलेले आहे, अनादी कालापासून, जे मोठ्या-मोठ्या त्त्ववेत्त्ांनी आणि कृष्णासारख्या महान परमेश्वराने, ते त्याचीच एक साक्ष आहे. त्यांच्या तोंडूनही ज्या गोष्टी निघाल्या, त्या सगळ्यांना एकीकडे फेकून ह्या लोकांनी ज्या नवीन नवीन पद्धतींनी लोकांना आपल्या जाळ्यात फसवलेले आहे त्याबद्दल कोणताही विचार हे लोक का करीत नाहीत ? कोणत्याही शास्त्रात, मग ते मोहम्मद साहेबांनी लिहिलेले असो, किंवा ख्रिस्तांनी सांगितलेले असो, किंवा कृष्णाने गीता म्हटलेली असो, सगळ्यामध्ये जे तत्त्व आहे, की तुम्हाला स्वत:च्या आतमध्ये असलेला स्व जाणला पाहिजे आणि त्याची शक्ती तुम्हाला लाभते. पण असे म्हटल्याबरोबर लोक त्यापासून परावृत्त होतात. कारण सत्याच्या गोष्टी केल्या की लोकांना ते पटतच नाही मुळी. असत्य असलं की ते लगेच पटतं आणि असत्याच्या मार्गावर चालण्याची सवय पडल्यामुळे ते रुचतंही जास्त. असत्याची कास धरून मानवाने शेवटी गाठलंय काय? तर नरकाची पायरी. नरक गतीला उतरायची स्थिती आलेली आहे. हे कलियुगात दिसतंय आपल्याला चहुकडे. बापाला मुलाचा विश्वास नाही, मुलाला आईचा विश्वास नाही. संसारात सगळा हाहाकार माजलेला आहे. अशा परिस्थितीत सत्य पुढे केल्याबरोबर लोक असे बिचकतात, जसे अंधारातून कोणाला एकदम सूर्यात आणलं, की त्यांचे डोळे दिपतात आणि नको तो प्रकाश म्हणून मागे सरतात. तेव्हा सहजयोगात येणार नाहीत. हे लिहून पुष्कळ मंडळी एकदम ठेवणे. आली ती घसरणार. कोलमडणार आणि परत त्यांना मी जागेवर बसवणार आणि तरीसुद्धा परत परत धावणार. ही स्थिती राहणारच आहे मुळी, ती काही काळ. पण सहजयोगाला स्थायित्व, जगजाहीर ज्याला म्हणतात तसं करायचं असलं तर त्याचा एकमात्र इलाज आहे, आम्ही काहीही असलो तरी ते आहोतच. आमचं काही वैशिष्ट्य नाहीये ते किंवा आम्ही काही मिळवलेलंही नाही. आम्ही आहोत तसेच आहोत, जन्मजन्मांतरापासून. तेव्हा आमचं त्याच्यात काही देणं नाही न घेणं नाही. तेव्हां आम्ही असलो तर लोक एवढेच म्हणतील की, 'कबूल आहे, माताजी होत्या आदिशक्ती ! मग काय! त्या स्वत:च त्या असल्यामुळे त्यांचं काय सांगता तुम्ही!' तर तुमच्याकडे नजर होणार आहे लोकांची, की सहजयोग्यांमध्ये काय परिवर्तन आलं? त्यांच्या धर्माची स्थापना झाली का? कारण धर्मस्थापना होते ना पहिल्यांदा. कलियुगामध्ये धर्मस्थापना माताजींनी केली का? ती कुठे करणार? ती तुमच्या नाभी चक्रात. ন 19760406_Nirvicharita_Mumbai.pdf-page2.txt Original Transcript : Marathi तुमच्यातून तो धर्म आहे की नाही? तुम्ही धार्मिक आहात की नाही? ही आधी जर सिद्धता झाली, तर चार लोकांनी तुम्हाला पाहून म्हटलं पाहिजे, की ह्यांच्यामध्ये काय अंतर आलं आहे! काय मनुष्य झाला आहे! कमालीची ह्याच्यात चमक आलेली आहे! आमचा एक दीप असला तर लोक म्हणतील, की आहे तो पुष्कळ दिवसापासून, आकाशदीप लागलेला आहे. त्याचं काय माहात्म्य! आल्या आणि गेल्या! पण जे दीप आम्ही लावलेले आहेत ते कधी लावले नव्हते. म्हणजे दिवे पाजळले, मराठी भाषेत म्हणायचं म्हणजे. तर तसं झालं नाही पाहिजे. खरोखरच आम्ही दीप लावून दिवाळी सजवली. हे तुमच्या प्रकाशामुळे कळलं पाहिजे लोकांना आणि ह्याच्यापेक्षा मोठी जाहीर बातमी काहीही असू शकत नाही. उद्या आम्ही पेपरमध्ये दिसलो. फोटो आला. 'व्वा! काय माताजींचे दिसतंच आहे मुळी! साक्षात् आहेत मुळी.' 'कबूल, पुढे काय? पण असं आहे, कितीही म्हटलं तरी त्या आदिशक्ती ! आमचं काय ?' तर मग त्या भामट्याकडे कशाला जाता तुम्ही? तर म्हणे भामट्याकडे एवढ्यासाठी जायचं, की तो नुसती आपली कमाल दाखवत असतो. दोन पैसे दिले की खुश तबियत ! पण माताजी म्हणतात, की तुम्ही दाखवा कमाल! इथेच माताजींच चुकतं. त्यांना ज्या काही कमाली करायच्या आहेत त्या कराव्यात त्यांनी! पण आमच्याकडून अपेक्षा करतात, हे काय माताजींचे! पैसे म्हणतील तर देऊ आम्ही. काबाडकष्ट करा म्हणतील तर करू. पण आमच्याकडे धर्मस्थापना झाली पाहिजे. आमच्यामध्ये प्रेम दिसलं पाहिजे. संसारात लोकांनी म्हटलं पाहिजे, की काय चमकलाय मनुष्य! हे फार कठीण काम आहे बुवा! मग सहजयोग कसा जमणार? पण आम्हाला जे धंदे करायचे आहेत ते आम्ही करत राहू. मी आता परवाच सांगितलं की मी सिंगापूरला गेले होते. तर तिकडे एक गुरू बाबा, पळ काढत होते. कारण त्यांनी सगळ्यांना सांगितलं, की तुम्ही स्मगलिंग करा, काहीही करा. वाट्टेल तितक्या बायका ठेवा, पुरुष ठेवा. पण पैसे इकडे द्या मागे. शेवटी त्यांचं सगळ स्मगलिंगचे सामान पकडण्यात आले. तेव्हा ते आले माझ्याकडे. म्हटलं आता तुम्ही जाऊन त्यांना विचारा. तेव्हा ही गोष्ट माणसाला रुचतच नाही मुळी. आता कोणीही घ्या. मी म्हणते की किती तरी रियलाइज्ड साधू मी पाहिलेत. पुष्कळ पाहिले. ते आपले अंबरनाथला होते, महाराज आहेत ते. काही नाही. काही कोणाला करत नाही, काही नाही. मी म्हटलं, 'तुम्ही काही म्हणत का नाही महाराज ?' 'मरू देत.' कारण त्यांचं असं म्हणणं आहे, की त्यांची पात्रताच नाही मुळी ह्यांना कशाला द्यायचं? माझं तसं म्हणणं नाही. तुमची पात्रता आहे हे आधीच सांगितलं आहे मी. योग्यता आहे हे ही मी सांगितलं आणि हे दिलं आहे, हे ही खरं आहे. त्याबद्दल कोणालाही, तुमच्यातल्या कोणालाही शंका नाहीये. पण ते आतमध्ये भिनलं किती आहे ? त्याचा साक्षात्कार किती झाला आतमध्ये? तिकडे लक्ष असायला पाहिजे. आपल्या ज्या चुका आहेत किंवा जी बाजू लंगडी आहे ती बघितली पाहिजे. एक एक सहजयोगी म्हणजे दीपस्तंभासारखा आहे खरं पाहिलं तर! अहो, इतके गणेश बसवल्यावरती मला कशाला इकडे मरायला पाहिजे. इतकी मेहनत करायला पाहिजे! तुम्हीच सांगा मला! मला तंगड्या तोडायची काय गरज आहे जर तुमच्यासारखे एक एक तुम्ही बसवलेले आहेत. कुंडलिनी तुम्ही उठवू शकता. लोकांना पार करू शकता. एक एक मठ घालून बसलात तर लाखो रुपये तुमच्या पायावरती येणार. मला कशाला एवढी मेहनत करायला पाहिजे. फक्त एकच गोष्ट 3 19760406_Nirvicharita_Mumbai.pdf-page3.txt Original Transcript : Marathi कमी आहे, ती म्हणजे, अजून तुम्ही समजलेच नाही की तुम्हाला काय मिळालं आहे ते! अहो, ज्यांच्या जागृत्या झाल्या नाहीत त्यांनी सुद्धा आश्रमच्या आश्रम बांधले. 'आम्ही सर्वसाधारण माणसं आहोत. घरगुती आहोत. गृहस्थाश्रमी आहोत.' हे बाह्यातलं झालं, पण आतमध्ये काय तुम्ही? जिथे पाय पडेल तिथून बाधा पळणार आहे, मला माहिती आहे. दुधातून पाणी काढून वेगळे करणारी तुमच्यामध्ये शक्ती असतांना, हे सगळं तुम्हाला प्राप्त झाल्यावरसुद्धा तेजस्विता येत नाही तर आता त्याला काय मी कारण सांगू हे मला समजत नाही. चक्र धरतंय म्हणजे काय? एवढी मेहनत करायची तुम्हाला गरजच नाही मुळी! नुसतं निरपेक्षतेत, साक्षी स्वरूपात उभं राहिल्या बरोबर चक्र खाड्कन सुटणार. कारण मिथ्या आहे ते सगळं काही. मिथ्यतेतून फक्त आपण जिथे आहो तिथे उभं राहिल्याबरोबर सगळंच्या सगळे तुटून पडतं की नाही पहा बरं! नुसतं चिकटवा जरा आपल्याला तिकडे. थोडसं चित्त जरा आतमध्ये घ्यायचंय. उभे तिथेच आहेत, कपडेही तेच आहेत. वागणं तेच आहे. नवरा आहे, बायको आहे, मुलं आहे, बाळं आहेत, सगळा संसार आहे. कमाई आहे, पण चित्तात मात्र तुम्ही जर आतमध्ये उभे आहात तर सबंध संसाराची शक्ती तुमच्यामागे उभी आहे. हे लक्षात घ्यायला पाहिजे. ही पृथ्वी माता उभी आहे तुमच्या संरक्षणाला! हे सगळे तारेगण उभे आहेत तुमच्या संरक्षणाला. काय पाहिजे ते! पण सहजयोगावर बोलायचं सुद्धा तरी नव्या नवरी सारखं लाजता. अर्धवट लोकांसाठी सहजयोग नाही हे शंभर वेळा मी सांगितलं आहे. असाल खंबीर आणि वीर तर या. मला दोन असले तरी चालतील. पण ते यायला पाहिजे वीरत्व, घोडा दिला, घोड्यावर बसवलं, घोड्याला कसं चालवायचं शिकवलं, पण तरी रडतराऊ लोकं, म्हणजे करायचं तरी काय हे तुम्ही मला सांगा! आता काय तुम्हाला चिकटवायला पाहिजे का घोड्याला! चक्रं ही धरलीच नाही पाहिजे. खरोखर धरत नाहीत तुमची चक्रं. आता हे बघा. ह्याच्यात माया कशी आहे ती समजून घेतली की तुम्हाला कळेल मी काय म्हणते ते. चक्र धरतच नाही. तुम्ही यंत्र आहात. तुम्ही एक कॉम्प्युटरसारखे यंत्र आहात आणि तुम्हाला जी बातमी मिळते, ती तुम्ही सांगता, इन्फर्मेशन, आता समजा ह्यांचं जर आज्ञा धरलेलं आहे, तर तुमचं आज्ञा धरणार नाही तर तिथे इन्फर्मेशन आली. पण तुमचा तो भाऊ आहे, तर 'माताजी, ह्याचं आज्ञा काढा बरं !' म्हणजे तुम्ही आज्ञाधारी झाला. 'हा माझा भाऊ, हा माझा चुलता, हे माझं अमकं, हे माझं तमकं, हा माझा मुलगा.' म्हणजे धरतं ते ! तुम्ही तुमचे कोण आहात? तुम्ही तुमचे एकाकार तुमच्यामध्ये! तुमच्याच आनंदात, तुमच्याच राज्यात परिवहन करता आणि तिथे जे तुमचे आहेत, ते होते आणि राहणार. तर हे बाह्यातलं जरा सोडायला पाहिजे. म्हणजे चक्रं धरणार नाहीत. ती फक्त इन्फर्मेशन तुम्हाला येते आहे. कोणाला जास्त येणार, कोणाला कमी येणार. त्यामुळे तुमची चक्रं धरत नाहीये. मग त्याच्यावरच लक्ष! 'माताजी, माझे हे धरलं. आता कसं काढू?' आता कसलं तुझे धरलेलं आहे! शेजारच्या माणसाचं धरलंय म्हणून तुझे तसे येत आहे. म्हणजे मिथ्या गोष्टींकडे जी आशंका आहे, ती सोडायला पाहिजे. जे मिथ्या आहे त्याबद्दल काय आशंका? म्हणजे बागुलबुवा आपण म्हणतो तसं. हा नुसता बागुलबुवा तुम्ही धरत आहात. खरोखर त्याच्यामध्ये काहीही धरणं शक्यच नाही तुम्हाला. आता पुष्कळसे लोक असे म्हणतात, की कोणी होते गुरू. त्यांनी कोणाला अमकं दिलं तर त्यांना तो आजार झाला. तमक्यांनी तमक्याला बरं केलं तर त्यांना तो आजार झाला. तुमच्यातील कितीतरी लोकांनी ह्या 4 19760406_Nirvicharita_Mumbai.pdf-page4.txt Original Transcript : Marathi लोकांना व्हायब्रेशन्स देऊन ठीक केलेलं आहे! तुम्हाला माहिती आहे. कोणाला आजार झालेला आहे इथे ? साक्षात् गंगा तुमचे पाय धुवत असते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत. तुम्ही इथे उभे राहून, 'मला धरलं , मला धरलं.' म्हणजे हे आहे. सिंहासनावर बसायच्या लोकांनी असं वागायला नको. म्हणजे बाह्यातलं जे वागणं आहे, ते आतला भित्रेपणा, आतला कोतेपणा, त्यामुळे आहे. राजासारखं राहिलं पाहिजे. तुम्हाला काही हरकत तर नाही?' म्हटलं, 'तुम्ही राजे आहात. तेव्हा व्यक्तित्व असं पाहिजे, की चार माणसात उभे राहिलं की परवा दिल्लीला एक गृहस्थ भेटले. म्हणे, 'मी फार साधा राहतो. शॅबीने राहतो. माताजी, वाटलं पाहिजे, की उभा आहे कोणीतरी मनुष्य. नाही तर सहजयोगी उभे करायचे म्हणजे लोकांनी म्हणायचं की कुठल्या कैदेतून आलेले हे लोक आहेत ! आपली फक्त स्थिती लक्षात घ्या, की माताजींनी जे दिलेले आहे ते काहीतरी विशेष आहे. अतिविशेष आहे हे मी सांगते आपल्याला. त्याची किमया मी सुद्धा शिकले, तेव्हा जमलंय ते. कारण तुमचे हे गोतावळे सगळे. तुमच्या कुंडलिन्या अशा अटकलेल्या. त्या कशा सोडवायच्या आणि तुम्हाला ह्या मार्गावर कसं आणून सोडायचं, तुम्हाला कसं इथे पोहोचवायचं, ही सगळी मेहनत आधी केली आणि तुम्हाला तिकडे सोडवलेले आहे. पहिल्यांदा आपला धर्म स्थापन केला पाहिजे. धर्म फार जरुरी आहे. माणसामध्ये आपला धर्म जर हलत असला, तर सहजयोग जमत नाही. फार सोपं काम आहे धर्माचं. 'अति वर्जयेत् ' जे काही अती आहे ते सोडायचं. पहिलं म्हणजे, मध्यावर रहायचं आणि अती काही करायचं नाही. कोणत्याही गोष्टीमध्ये अतिशयता नसली पाहिजे. हट्ट नसला पाहिजे. वेड्यासारखं एखाद्याच्या मागे लागावं तसं नसलं पाहिजे. हसत खेळत सहज अगदी. अती म्हणजे अती वज्णेये. आता धर्मामध्ये काय! एक साधी गोष्ट दारू प्यायची नाही. तंबाखू ओढायची नाही. अशा राक्षसी ह्या वनस्पती आहेत. दारू हे एक तऱ्हेचं राक्षसी मादक पेय आहे. लिक्विड आहे. अशा तऱ्हा आहेत. राक्षसीसुद्धा वस्तू आहेत जगामध्ये. त्या वापरू नका. खाण्याचं सुद्धा अती करू नये. विशेषत: गृहस्थाश्रमी लोकांना हा त्रास आहे, की खायचं असलं की, खाण्याबद्दल जरा जास्तच उत्सुकता असते. 'काय? काय बेत आहे? काहीतरी चमचमीत करूया!' मग बसल्या बायका पुरुषांच्या डोक्यावर. त्यांची जीभ खराब करून करून. खाण्याचं सुद्धा अती करायचं सारखं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत. आयांनी मुलांना खराब करायचं. बायकांनी नवर्याला खराब करायचं. हे सुद्धा एक वेड आहे नुसतं. आणि मग लिव्हर खराब. अती वर्जयेत्! नाहीतर उपवासाचा वेडेपणा. खायचेच नाही मुळी. उपवास! हे खायचं नाही, ते खायचं नाही. आठवड्यातून सात दिवस उपवास! आणि नुसता फलाहार करायचा. खाण्याचं सुद्धा अती करायचं नाही. कपड्यांचं सुद्धा. एक तर नागवे फिरतील, नाही तर कपडे रोज तीन तीन बदलतील. काही मध्ये चालतं की नाही तुमचं! स्वच्छ, व्यवस्थित, उत्तम, साजेल असे कपडे घालायचे अंगावर. त्याच्यातही अती लक्ष नको. गृहस्थाश्रमी लोकांना फार जरुरी आहे. त्यांना एकच फायदा असतो, की मुलंबाळे झाल्यामुळे, काही अती केलं तर मुलं काढतात त्यांची खरडपट्टी. एखादा असा वेडा घरात असला, की लोक हसतात मग त्याला. मुलं हसू लागली की मग त्या वेड्याचा एक तर ....(अस्पष्ट) तरी होतो, आणि नाहीतर सोडून तरी देतो. तेव्हा अती वज्ज्य करायचे. प्रत्येक बाबतीमध्ये अती वज्ज्य. आणि ज्या गोष्टी सैतानाच्या राज्यातल्या आहेत, तिकडे लक्ष ठेवायचं 19760406_Nirvicharita_Mumbai.pdf-page5.txt Original Transcript : Marathi नाही. आता मनुष्याचा सगळ्यात मोठा धर्म तरी काय? जर मला कोणी विचारेल की, 'माताजी, मनुष्याचा कोणता सगळ्यात मोठा सद्गुण आहे?' तर आता इतक्या लोकांना पाहिल्यावर एकच मला वाटतं, की फार जरुरी आहे, की हा जो तुमचा माथा आहे ना, हा कोणाही समोर वाकवायचाच नाही मुळी! हा जर माथा तुमचा वाकवला तुम्ही, मग रियलायझेशन फारच कठीण जातं. हे सगळे भामटे आलेले आहेत. त्यांच्यासमोर जाऊन आपलं डोकं टेकायचं! सहजयोग्यांनी तर कोणाही समोर वाकायची गरज नाही. दुसर्या सहजयोगी किंवा योगी माणसासमोर डोकं वाकवण्याची गरज नाही. तुम्ही काय कमी आहात! आज्ञा चक्र धरलंच पाहिजे आणि ते असं धरतं की ते सुटता सुटत नाही. कारण तुमच्यावर कोणी नाही, हे सांगते मी तुम्हाला. जर तुम्ही गणेशाच्या स्टाइलमध्ये आहात तर ब्रह्मा, विष्णू, महेशसुद्धा तुमच्यापुढे जाऊ शकणार नाहीत. ...(अस्पष्ट) या तुम्ही मग बघा. बघा तुम्ही व्हायब्रेशन्स तर बघा! मी बोलते ते खरं आहे की खोटं आहे! फक्त जसं माझं नाव आहे निर्मल, तसं तुम्ही स्वत:ला निर्मळ ठेवा फक्त. 'फक्त' हा शब्द आहे. ब्रह्मा, विष्णू, महेशसुद्धा तुम्हाला हात लावू शकणार नाहीत. तुम्ही कोणासमोर जाऊन माथा टेकवण्याची काही गरज नाहीये. एवढे सगळे गुरु बाबा लोक आहेत नां, कोणी माझ्या डोक्याला हात लावू शकत नाही. गंगासुसद्धा माझ्या डोक्यावर चढ़ू शकत नाही. पण तुम्ही लोक माझ्या डोक्यावर हात ठेवू शकता. आलं का लक्षात? तेव्हा ही तुमची स्थिती असतांना, एवढ्या मोठ्या पदावर बसले असतांना, स्वत: विषयी बरोबर कल्पना न ठेवणे, हे सहज नाही. म्हणजे आता काही गर्व करायला नको. आता कोणी म्हणेल की आदिशक्ती तर असा गर्व का? म्हणजे आम्ही आहोतच. ह्याच्यात गर्व कसा? म्हणजे आमचं काही वैशिष्ट्य नाही त्याच्यामध्ये. आम्ही आहोतच. तसेच आहोत. तसेच जर तुम्ही सहजयोगी आहात, तर आहात. त्याच्यात गर्व कसला? पण जे आहात ते रहा.. आता समजा, कोणी जर हिरा असला तर त्याच्यात चमक येणारच. हिऱ्याला काही गर्व चढतो का? त्याच्या उलट पाश्चिमात्य देशात आहे. तिकडे भयंकर अहंकार आहे लोकांना ! ते स्वत:ला लाटसाहेब समजतात. म्हणून इकडून गेलेत त्यांना नागवायला लोक. छाटून एक्सपोर्ट करून. एक्सपोर्ट क्वालिटी. छाटून बदमाश पाठवलेत. त्या सगळ्यांचा अहंकार तडाकू तोडलाय की बस! गाढवासारखे आता चिलीम घेऊन फिरतात. इतके मूर्ख आहेत. ते इतके महामूर्ख आहेत, की त्यांच्या मूर्खपणाचं मी वर्णन करू शकत नाही. तुम्हाला सांगेन कधीतरी. आता मुलंबाळे आहेत. सांगण्यासारखं नाही. त्यांनी आपल्या त्या अहंकारामध्ये महामूर्खपणाची पदवी मिळविलेली आहे. म्हणजे त्याला पदवी दानच देता येणार नाही. म्हणजे इतके मूर्ख आहेत ते, की वाट्टेल ते करतील, मूर्खपणासाठी. म्हणजे आपल्याकडे केडेसुद्धा तसं करणार नाहीत. तर ती एक तऱ्हा झाली. तुमची दुसरी तऱ्हा. तुम्ही लोक कितीही म्हटलं तरी तसेच राहणार आणि त्यांना कितीही म्हटलं की अहो, डोकं खाली करा. तरी ते वरती येणारच. म्हणजे अशा दोन तऱ्हेच्या लोकांवर आम्ही कुठे? थोडी तरी जागा आता सहजयोग्यांच्यामुळे झालेली आहे मधोमध. थोडीशी जागा. ती जरा वाढवायची आहे. मग काम बघा आमचं तुम्ही! तेव्हा सहजयोग्यांनी काय करायचं? पहिल्यांदा आपला धर्म स्थापन करायला पाहिजे, नंतर काम. या 19760406_Nirvicharita_Mumbai.pdf-page6.txt Original Transcript : Marathi बाबतीत जाणलं पाहिजे, की पवित्रता असायला पाहिजे. आपल्या पत्नीशिवाय दुसर्या कोणत्याही स्त्री कडे आई स्वरूपातच पाहिलं पाहिजे. कठीण नाही.. ती एक फारच सोपी गोष्ट आहे, पण आजकालच्या कलियुगात इतकी घाण पसरलेली आहे की नाकातच घुसते, डोळ्यातच घुसते. पूर्वी मला आठवते आमचे आई-वडील सांगायचे की सगळ्यांनी खाली डोळे करून चालायचं. वर डोळे करून कुणी चाललं तर शेजारीपाजारी लगेच आईला जाऊन सांगायचे,'तुमची मुलगी अशी वर डोळे करून चालली होती.' झालं, मग आमचे अनेक अपराध झाले की त्यावर आईनी ओरडायचं मुलींवर. वडिलांना जर कुणी सांगितलं, 'अहो, तुमचा तो नाना डोळे वर करून चालला होता', मग नानाची कंबख्ती आली. त्याचं खाणं - पिणं बंद. 'तू वर डोळे करून का बघत चालला होता, लक्ष कुठे होतं तुझे?' लक्ष कुठे आहे हा पहिला प्रश्न असायचा. ही मी सांगते ती पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट! पण आता तुम्ही स्वतंत्र झाल्यामुळे बेछूटपणा जो आलेला आहे त्यामुळे जी प्रकरणं आपण केलेली , त्याबद्दल लक्षात घेतलं पाहिजे की डोळे जमिनीवर ठेवायचे. ती तुमची आजी आहे. डोळे नेहमी जमिनीवर ठेवायचे. तिच्या आशीर्वादात राहायचं. स्वत:ला नम्र करून पृथ्वीच्या शरणात राहिलं पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे अर्थ. पैशाच्या बाबतीत, पैशाच्या बाबतीत मनुष्याने कसे वागले पाहिजे ? सारखी पैशाची हाव ठेवून पैसे मिळत नाहीत किंवा दुसर्याकडे दोन वस्तू जास्त आहेत म्हणून अधाशासारखे तिकडे बघूनही पैसे मिळत नाहीत आणि त्याच्याजवळ पैसे आहेत म्हणून त्याचा गळा कापूनही पैसे मिळत नाहीत आणि ज्यांना पैसे मिळतात त्यांनासुद्धा सुख आणि आनंद मिळत नाही हे तुम्ही पाहिलेले आहे. आता बुद्धीनेच हा विचार तुम्ही कायम करू शकता की पैशाने सुख मिळत नाही तर मग कशाने मिळतं ? पण पैसा एक अंग आहे, मग पैशाचे कोणते अंग आहे. तेव्हा लक्ष्मी नावाचं स्वरूप मी पूर्वी सांगितलं होतं , तसं स्वरूप असायला पाहिजे समाधानी, समाधानी वृत्ती. जे मिळेल ते स्वीकार करण्यामध्ये मनुष्य राजा होऊन जातो. अहो, ज्याला समाधान आहे तोच राजा. जो समाधानी नाही तो भिकारीच आहे. साधा हिशेब असतो. ज्याला समाधान नाही तो कितीही जरी मोठा असला, स्वत:ला मोठे मानत असला तरी तो भिकारी आहे आणि ज्याला समाधान आहे तो दिसायला जरी गरीब दिसला तरी तो राजा. तेव्हा समाधान मानायला पाहिजे आणि ते तुम्हासाठी कठीण नाही. सहजयोगामध्ये ते दिलय आम्ही तुम्हाला, ते म्हणजे समाधान मानण्याची शक्ती. आता कसं मानून घ्यायचं आणि कसं करायचं ते ही थोडं सांगते मी. कारण हे सगळे प्रश्न माणसाला येतात विचारांच्यामुळे. जर तुमच्यात विचारच आले नाहीत तर प्रश्नही येणार नाहीत. तर कोणत्याही गोष्टीवर विचार जास्त सुरू झाला, अतीवर गेला की विचार उचलायचा आणि फेकायचा माताजींच्या चरणावर. ज्याला आपण अचेतन मन म्हणतो, अनकॉन्शस माईंड, ते तिथे आहे. तो सगळा विचार तिथे फेकायचा. मग आम्ही तो उचलतो. तुम्हाला प्रश्न आहे न उद्याच्या इन्कमटॅक्सचा, मग विचार करू नका. तो आणून आमच्या पायावर फेकायचा. तो जसा तुम्हाला हवा तसा होणार नाही. पण जे तुम्हाला हितकारी आहे ते होईल. हितकारी होईल आणि तेच खरं लाभदायी असते. 19760406_Nirvicharita_Mumbai.pdf-page7.txt ORIGINAL TRANSCRIPT HINDI TALK तुम लोगों को बुरा लगेगा इसलिये मराठी में बोलने दो। मैं कह रही हूँ कि तुम्हारे सामने जो भी प्रश्न हैं, उन प्रश्नों को तुम अचेतन में छोड़ो, वो मेरे पैर में बह रहा है। माने ये कि कोई भी प्रश्न , अब तुमको अपनी लड़की का | प्रश्न है समझ लो। उसमें खोपड़ी मिलाने से कुछ नहीं होने वाला। जो भी प्रश्न है वो यहाँ छोड़ दो। उसका उत्तर मिल जायेगा। अब तुम अगर सोचते हो कि इस चीज़ से लाभ होगा , वो नहीं बात। जो परमात्मा सोचता हैं तुम्हारे लिये जो हितकारी चीज़ है, वो घटित हो जायेगी । वो तुम कर भी नहीं सकते हो । इसलिये उसको छोड़ दो तुम क्यों बीच में तंगड़ियाँ तोड़ रही हो? तुम क्यों परेशान हो रही हो ? तुमको परेशान होने की कोई जरूरत नहीं। तुम छोड़ तो दो| जो तुम्हारे सारे प्रश्नों को सॉल्व करने के लिये पूरी इतनी कमिटी बैठी हुयी है, उनके पास छोड़ो तुम | सहजयोग में यही तो कमाल है, कि सर का बोझा उतर गया उनकी खोपड़ी पर। छोड़ के देखो। ऐसे कमाल होंगे, ऐसे कमाल होंगे, कि बस्। लेकिन मनुष्य की खुद्दारी की बात हो जाती है। आखिर तक वो यही सोचते रहता है कि, 'मुझी को करना है। और सोचते रहिये, एक के ऊपर एक ताना, बाना चलता रहेगा। कितना भी आप करते रहिये। आखिर आप पाईयेगा, कि आप कहीं भी नहीं पहुँचे और पागलखाने में ही आप जाईयेगा। आपके प्रश्न हल करने के लिये बहुत बड़ी कमिटी बैठी हुई है। उसमें पाँचों तत्त्वों के अभिनायक बैठे हये हैं, ब्रह्मदेव। सारे धर्म को बनाने वाले बैठे हैं, विष्णु और सारे संसार की स्थिति ले कर के और लय ले कर के बैठे हये हैं, शंकर जी। उनको भी तो कभी कभी चान्स दो। क्या तुम्ही लोग सारे प्रश्नों को ठीक करोगे ? और जैसे ही आप निर्विचार में होना शुरू कर देंगे , आप देखियेगा, आपके अन्दर ये तीनो ही शक्तियाँ अपने आप बन जायेंगी। अपने आप सुलझ जायेंगी, धर्म, अर्थ और काम। बिल्कुल वो ठीक से। अपने अपने जगह बैठ जायेगी। निर्विचारिता में रहने से आपके अन्दर जो प्रश्न है, उसमें कॉस्मिक चेंज आता है। ये कोई अन्दरूनी घटना घटित होती है। उसके सूत्र पे घटना होती है। जैसे एक आदमी समझ लीजिये की शराब पीता है। मिसाल के तौर पर। वो मेरे पास आता है । 'माताजी, ये शराब पीता है । उसकी शराब छुडाओ।' उसकी कुण्डलिनी जागृत करते ही, उसकी कॉस्मिक दशा ऐसी हो जाती है, कि वो शराब पीता है तो उसको उलटी होती है। फिर ये भी हो सकता है कि शराब की भी जो मादक शक्ति है, उसको भी खत्म कर सकते हैं, जब शक्ति पे बैठे हैं, तो हर तरह की शक्ति को ले सकते हैं । जितनी डिस्टूक्टिव शक्ति है उसको भी खत्म कर सकते हैं। लेकिन आप जो ये अपने छोटे से दिमाग में, हर एक चीज़ को सुलझाने का प्रयत्न करते हैं, उसी में गड़बड़ हो जाता है। बिल्कुल निर्विचार। मेरे पैर पे भी लोग रहते हैं। तभी वो विचार में रहते हैं। मुझे इतना आश्चर्य होता है कि कम से कम मेरे पैर पे तो विचार छोड़ दो। वहाँ पे भी उनका चलता रहता है विचार। मैं कोशिश कर रही हूँ। हाथ-पैर चला रही हूँ, तांडव नृत्य हो रहा है और ये लोग इधर विचार ही कर रहे हैं । कम से कम मेंरे पैर में विचार छोड़ना 8. 19760406_Nirvicharita_Mumbai.pdf-page8.txt Original Transcript : Hindi आना चाहिये । फिर धीरे-धीरे ये आदत बनते जायेगी । निर्विचारिता की। बसू एक छोटीसी चीज़ है, कि निर्विचार में रहना सीखो। कोई भी आपका प्रश्न हो निर्विचार में रहो। ऐसे मैं आपको सुझाव देती रहती हूँ। आपका ये चक्र क्यों पकड़ता है, वो क्यों पकड़ता है। छोटी छोटी बातें हैं उसको समझ लेना चाहिये। आपका शरीर ठीक रखो, मन ठीक रखो। मन की भी बहत सारी बीमारियाँ होती है। औरतों को बीमारी होती है कि आदमियों के पीछे मैं मरूं, खास कर के। आदमियों को और बीमारियाँ होती है। मन की अनेक बीमारियाँ होती है। उधर जरा सा चित्त रखो। निर्विचार में रहो। एक छोटी सी चीज़ करने से ही आपका जो स्वयं, हृदय में बैठा हुआ स्व है, उसका प्रकाश फैलना शुरू होगा और वही प्रकाश है जो आपके अन्दर वाइब्रेशन्स की तरह बह रहा है। ये आपके अन्दर बसा हुआ परमात्मा का जो अंश है, स्व, सेल्फ, उसका प्रकाश सारे संसार में जाता है और लौट के आपके पास आ जाता है पॅराबोली में। अनेक उसकी लहरें चलती हैं। गोल गोल घूम कर के आपके में जो आ जाता है। अपनी जो बाती है उसे ठीक रखो। आपका शरीर ठीक रखो, हदय आपका दीप है। आपकी जो शक्ति है तेल दीमागी जमाखर्च जो है उसमें खर्च न करो । लौ को सीधे लगाओ| ये लौ का उपर का हिस्सा है, उसको माँ से चिपका लो। उसके पैर में बाँध दो | सीधी उठेगी लौ। निर्विचारता में निर्भीकता से जलती है। और ऐसा आदमी कहीं खड़ा होगा तो उसकी तेजस्विता को देख कर लोग कहेंगे कि, 'भाई, तुम्हारे कौन हैं? ये तुमने किससे पाया है?' यही सहजयोग के लिये आप लोगों को करना है। जहाँ तक हो सके गुरु निर्विचार रहें। हम तो धक्का दे ही रहे हैं कुण्डलिनी को। आपको भी वहाँ रखने की कोशिश कर रहे हैं। आप भी जरा कोशिश करें। कोई विचार नहीं आना है और अपना माथा किसी के आगे मत झुकाना। याद रखना, किसी के आगे जा कर माथा नहीं झुकाना है। कोई भी हो। बहुत से लोग सहजयोगी, सहजयोगी कह के माथा झुकाते हैं। मैंने देखा है। ये सब फालतू की बातें करने की जरूरत नहीं। मूर्तियों में भी देख के जिस के वाइब्रेशन्स ठीक है, तो ठीक है। मूर्तियों से आप बहुत बड़ी मूर्तियाँ हैं । आप स्वयं एक मंदिर हैं। क्या वो मूर्ति थोड़ी आपके वाइब्रेशन्स जानती है! वो तो उसमें से वाइब्रेशन्स बस आ ही रहे हैं, बस और क्या हो रहा है। आप तो अपने हाथ भी चला सकते हैं। दूसरों को आप जागृति दे सकते हैं। किसी के चक्र खराब हो उसको आप ठीक कर सकते हैं। मूर्ति तो वहाँ बैठी वाइब्रेशन्स छोड़ रही हैं। | सहजयोग में बम्बई सेंटर में बहुत काम हुआ है। इसमें कोई शक नहीं। और लोगों ने बहत अपने को ऊँचा उठा दिया है। और वैसे भी महाराष्ट्र में बहुत काम हुआ है। एक छोटे से गाँव में राहुरी में, बहुत काम हुआ है। जितना आप गहरा उतरेंगे उतना गहरा काम होगा। अपने को बहुत ज्यादा लोग नहीं चाहिये। थोडे ही लोगों से काम बन जायेगा। लेकिन जो भी हो वो पक्के हो। (मराठी) आता काही प्रश्न असतील तर विचारा. राजकारण हो तो कृष्ण के जैसा। जिस राजकारण के कारण संसार का हित है, वही राजकारण एक सहजयोगी को करना चाहिये। याने कैसे? मैं करती हूँ। आप लोगों को पता नहीं राजकारण। राजकारण इस तरह से करना 19760406_Nirvicharita_Mumbai.pdf-page9.txt Original Transcript : Hindi चाहिये कि खूबी से उस आदमी का हित निकाल ले। होशियारी से उसकी जो अच्छाईयाँ हैं उसको उठा लें । सीधे हाथ से तो आप लेने वाले नहीं। तो उसपे कुछ चॉकलेट चढ़ा कर के आप के मँह में दे दिया । मुझ से बढ़ के कोई राजकारणी नहीं है। बच के रहो। बड़ी राजकारणी हँ मैं। अगर कोई ज्यादा निगेटिव होता जाता है तो उसका भिडा देती हूँ दूसरे निगेटिव आदमी के साथ में। लड़ते रहो वा मरते रहो । लेकिन मेरा जो राजकारण है वो तुम्हारे हित के लिये है। क्योंकि सीधे रस्ते आने ही नहीं वाले। तो राजकारण खेलना पड़ता है। फिर अंत में आते है। लेकिन विज्ड़म किस चीज़ में है? कि हम अपना अच्छा देखें । हम अपने अच्छे का सोचे। हम अपना हित सोचे। ये हित की गंगा बह रही है। दूसरी निगेटिविटी आदमी में किस तरह से आती है। अपने तरफ नज़र रखें । पहले ये कि, निगेटिविटी में हम किस से ज़्यादा दोस्ती करते हैं? हम किस से ज्यादा मिलते हैं? मिलना बंद करिये। फौरन बंद करिये। कोई अगर पचास साल से उतरते हैं तो वो ग्रुप बना लेंगे। ग्रुप बनाने के लिये इन्सान को कुछ लगता ही नहीं है। तो भगवान ने आपको ग्रुूप में पैदा किया है? अभी तो इंटरनैशनल लेवल पे उतरने की बात है। उसके बाद युनिवर्सल लेवल पे उतरने की बात है। अभी तो गिरगाव, दादर ही हो रहा है इधर। तो एक बड़ा भारी हम लोगों का जो दुश्मन है वो है राजकारण। जो हमारे अन्दर बैठा हुआ है। एक दुश्मन है हमारा बहुत बड़ा। काम-क्रोध-मद-मत्सर वो तो बहुत साफ़ है। लेकिन ये चोरी छुपे बैठे ह्ये अपने अन्दर में एक बड़े दुष्ट जीव है जिनका नाम है राजकारणी स्वभाव। तो अपने से कहना चाहिये, 'ओ , मिस्टर राजकारणी, जरा चुप रहिये आप। हमको मत पट्टी पढ़ाईये। बड़ा चोर बैठा हुआ है अन्दर में। उसका ख्याल रखो। दूसरी निगेटिविटी कैसे आती है ? कि हम मिस आयडेंटिफाइड हैं किसी चीज़़ से। माने कि ये , हम कहें, यहाँ तक की हम हिन्दुस्तानी हैं। आप कोई हिन्दुस्तानी वगैरा नहीं। आप इन्सान हैं। ये बात बिल्कुल सत्य है। अब उसकी ओर बारीक बारीक में आईये । होते होते, अब मैं किस का नाम लँ, कि हम उस गणपति के पास में रहने वाले हैं, या उसकी जो मिट्टी है वो हमारे फलाने गाँव से आती है, तो हम सब एक हैं। इस कदर के मिस आयडेंटिफिकेशन महामूर्खता के, मनुष्य के दिमाग में हमेशा रहते हैं। जब आप अनेक जन्मों में विश्वास करते हैं, तो आप ये किस प्रकार कह सकते हैं, कि आज आप ब्राह्मण हैं तो कल आप चांभार भी हो सकते हैं। और हो सकता है कि आप मुसलमान से आज आ कर के, यहाँ ब्राह्मण बने बैठे हैं। क्या आपको पता है आपका पास्ट क्या था? तो अपना जो गत है, जो भूत है, जो पास्ट है, उसका भी अगर सत्य आप देख ले, उसका भी अगर आप मत्यर्थ देख ले, उसका भी अगर आप तत्त्व ये पहचान ले, तो आप उसको भी बिल्कुल समझ सकते हैं कि ये सब बकवास है। याने आप देख सकते हैं कि मैंने, मिट्टी कहाँ से इकट्ठी की है, मूर्खता की। एक जनम में तो मैं मुसलमान था, एक जनम में मैं राजा था, एक जनम में मैं भिखारी हूँ। ये मिट्टी मैंने मूर्खता की कैसे इकट्ठी की है। उसके तत्त्व को देखना चाहिये और उसका त्त्व महाकाली का है। उसका तत्त्व महाकाली का है, अगर उसको आपने समझ लिया कि ये जो कुछ भी हमारा पास्ट है, ये हमारी बेवकूफ़ी के कारण वहाँ जमा है। 'मैं इसकी लड़की, मैं शिवाजी महाराज की फलानी, ठिकानी।' होगी, कौन शिवाजी महाराज? कहाँ हैं वो? है मेरे सामने तो पूछो। वो कहाँ और आप कहाँ! वो आयेंगे तो घोड़े पे आयेंगे। हम 10 19760406_Nirvicharita_Mumbai.pdf-page10.txt Original Transcript : Hindi यहाँ के ब्राह्मण आये हैं, हम वहाँ के वो आये हुये हैं पोपसाहब, हम फलाने आये हये हैं। ये सब मिसआयडेंटिफिकेशन इस जनम के बहुत सारे हैं। ये भी एक तरह से पास्ट ही हैं क्योंकि इस मूवमेंट में तो नहीं है। इस समय तो नहीं है। इस समय ये आयडेंटिफिकेशन। इस समय में आप क्या है? एक ही तत्त्व हैं कि आप सब मेरे बेटे हैं। इसके सिवाय और कोई सत्य नहीं । सबको मैंने अपने सहस्रार से जन्म दिया है। इसके अलावा दूसरा कोई भी सत्य नहीं। यही एक सब से बड़ा महान सत्य है। इसे शिरोधार्य करें। जो इसको नहीं शिरोधार्य करता वो कभी भी सहजयोगी ऊँचा उठ नहीं सकता है। वो दूसरों को हमेशा खींचता रहेगा । अपनी निगेटिविटी से दूसरों को खींचता रहेगा। वो अपने को बहुत अकलमंद समझें, कुछ भी समझें लेकिन उसको जानना चाहिये कि न तो वो खुद उठ रहा है न तो वो दूसरों को उठने देगा। आप सब एक ही माँ के बेटे हैं और सब युनाइटेड हैं। इतना ही नहीं एक ही शरीर के अन्दर पनपने वाले आप महत्त्वपूर्ण चक्र हैं। ये आप जानते हैं कि नहीं जानते! विराट के अन्दर अनेक छोटे छोटे सेल्स हैं। अनेक छोटी छोटी पेशियाँ हैं। उसमें से आप जागृत पेशियाँ हैं। आप जागृत हैं। आप में से कोई वो पेशियाँ हैं जो हृदय में है। कुछ हैं वो ब्रेन में हैं। कुछ हैं वो उसके लंग्ज में हैं। कुछ हैं वो उसके पेट में हैं। जो जो जागृत ऑटोनॉमस काम हैं, उसके अन्दर की पेशियाँ आप लोग हैं। आप बहुत महत्त्वपूर्ण हैं। इस चीज़ का आयडेंटिफिकेशन, तादात्म्य आप में नहीं है। आप ऐसे तो बहुत महत्त्वपूर्ण बनते हैं। हम ये हैं, वो हैं, वो हैं। हमारे लिये क्या हैं? हम धूल के बराबर हैं। लेकिन ये रिलेशन ट्ू सहजयोग । सहजयोग के साथ संबंधित जब आप हैं तभी आप महत्त्वपूर्ण हैं। नहीं तो आपका परमात्मा को कोई भी माहात्म्य नहीं है। समझ लीजिये आप।| आप व्यर्थ हैं परमात्मा को। ऐसे हजारों उठा के फेंक देंगे वो। उसके पाँव के के बराबर है। आपका माहात्म्य तभी है जब | धूल आप सहजयोग के रिलेशन में कहाँ तक उठते चले जाते हैं । हिन्दुस्तानी आदमी की शरीर व्यवस्था, उसकी मानसिक व्यवस्था, उसका सब कुछ एक अलग ढंग का है। चीनियों का अलग ढंग का है। अंग्रेजों का अलग ढंग का है। सब ने अपना अपना बना लिया है, मटका। सब ने अपने अपने मटके बना लिये हैं । किसी का कैसा शेप है, किसी का कैसा शेप है। उसमें कोई हर्ज की बात होनी ही तो नहीं चाहिये। लेकिन उसके अन्दर का माल मसाला भी एक विशेष रहता है। जैसे आप मराठी घर में जाओ, | वहाँ अलग तरह की फोडणी (बघार) देते हैं। यू.पी में जाओ तो वहाँ अलग तरह का। 'घरोघर मातीच्या चुली' असल्या तरीसुद्धा। हर एक का अलग अलग तमाशा बना के रखा है। अब ये भी मिस आयडेंटिफिकेशन कितना जबरदस्त है, कि हम लोग सब अलग अलग हैं। हमारे अन्दर एक ही सुगन्ध अपना ही बह रहा है। इससे कम से कम तादात्म्य कर लेना चाहिये। पहला सत्य ये है कि तुम लोग सहजयोगी हो। माने माताजी निर्मलादेवी के सहस्त्रार से तुम लोग पैदा हये हो। और दूसरा सत्य ये है कि तुम सत्य से ही तादात्म्य कर सकते हो । असत्य से नहीं । जैसे ही तुमने किया, तुम्हारे वाइब्रेशन्स बंद हो जायेंगे। अगर तुम मुझे भी कहो कि, 'माँ, तुम ये करती हो तो हम सब करते हैं।' देखिये , हम ही जब सब करते हैं तो ये भी करते हैं। उसकी भी रिस्पॉन्सिबिलिटी हमें लेनी चाहिये । पर तुम ने भी तो कोई खराबी की है अपनी! हम जो बात कर रहे हैं उस तरह से चलो, तो सब ठीक होने वाला है। इसलिये जितनी भी इस तरह की गलत धारणायें हैं उसको बैठ कर के, लिख कर के कि मेरी खोपड़ी में ये आया, वो आया, फलाने जगह से, 11 19760406_Nirvicharita_Mumbai.pdf-page11.txt Original Transcript : Hindi क्योंकि मेरी माँ ने ही यह पढ़ाया था, क्योंकि मुझे स्कूल में ये पढ़ाया गया। फिर मेरे देश में ऐसा पढ़ाया गया। ये सब गलत बातें मुझे निकाल के दीजिये। तभी सहजयोग , ये सहजयोगी एक ऊँचे पत्ते के लोग, अपने आप ऊपर उठायेगा। जैसे चलनी आप घुमाईये, तो चलनी में ऐसे लोग उपर आ जाते हैं और बाकी सब नीचे। परमात्मा से एकात्म। एकात्मता आनी चाहिये। प्रभु, परमेश्वर से दोस्ती जोड़नी चाहिये । उसके सर्वशक्तिमान स्वरूप से एकाकार होना चाहिये। इसको जब आप समझ लेंगे और उसको अपने से तादात्म्य करना चाहिये। सत्य तो सब जानते हैं। ऐसे लेक्चर देने वाले बहुत हो गये। लेकिन इस तरह से अपने को तादात्म्य करते ही आप उधर नहीं बैठे, आप यहाँ आ के बैठ गये। साइड बदल गयी आपकी। सूर्य की तरफ़ आप मुख नहीं कर रहे हैं। आप स्वयं सूर्य हो गये। अभी आपने सिर्फ सूर्य की तरफ़ किया है। फिर आप स्वयं सूर्य हो जायेंगे | अपनी क्षुद्रता को देखते जाओ| अपने छिद्रों को नापते जाओ । मैं मुख तुम सब को सूर्य बनाना चाहती हूँ। इसके सिवाय में और कुछ नहीं चाहती। जो लोग अभी तक इस चीज़ को नहीं समझ पाये हैं और जान नहीं पाये वो छोटी दृष्टि के हैं। उनमें वो विशालता नहीं आयेगी। लेकिन तुम लोग सब अपने को विशाल बनाओ। दूसरा चाहे छोटा हो जायें आप अपने को अलग अलग तरह से विशाल बनाओ। विशालता से ये सब क्षुद्रतायें जो हैं ये खत्म हो जायेंगी। अपनी ओर दृष्टि करने पर, अपने दोष देखने पर अपने को कोई कंडेम्न करने की जरूरत नहीं है। अपने को बुरा मानने की जरूरत नहीं है। क्योंकि वो भी एक तरीका भागने का है। ये बड़ा भारी भागने का तरीका बनाया है मनुष्य ने। ये मैं समझ गयी अब। उसका ऐसा तरीका है कि उसने ऐसा कह दिया कि 'मैं हूँ ही खराब ! माताजी, मैं बहुत खराब आदमी हूँ।' बसू वो तो बेशरम हो गये आप। जैसे कि कहते हैं कि हिपोक्रसी दुनिया में नहीं होनी चाहिये। बेशम्मों से हिपोक्रिस अच्छे होते हैं मेरे विचार से। बेशर्म जैसे रस्ते पर खड़े हो कर 'मैं बदमाश हूँ। मैं किसी से डरता नहीं। मैं बदमाश हूँ।' तो सभी बेशर्म हो गये उसके साथ में। इससे बेशर्मी बढ़ेगी। हिपोक्रसी से कम से कम बढ़़ेगा नहीं मामला। बीच का रास्ता है। अपने दोषों को देखो। और जैसे बदन में कलंक लगाया है उसको पोछ दो। उसका बखान भी करने की मेरे पास जरूरत नहीं। ये तुम्हारा, तुम्हारे अन्दर, तुम्हारे साथ, तुम्हारा मामला है। तुम अपने को ठीक कर लो। ये तुम्हारा प्राइवेट मामला है। जब तक वो मेरी नज़र में नहीं आता मैं भी उसको नहीं कहती। नज़र आने पर भी मैं उसको नहीं कहती हैँ। बहुत देर तक में रुकी ही रहती हूँ। हाँ, लेकिन जब वो बहुत ही मारक हो जाता है, जब उसे सहजयोगी पे हाथ आने लग जाता है, दुसरों का नुकसान होने लगता है, तब किसी से कहती कि देखो करने की जरूरत नहीं है किसी तरह। ऐसा नहीं करो। कोई मेरे पास आ कर के कन्फेशन तुम आप अपने ही अन्दर अपनी स्वच्छता को देखो। अपना वरण करो। अपना स्वागत करो। अपनी इज्जत करो। अपनी प्रतिष्ठा बढ़ाओ। अपने को उँचा उठाओ| अपना गौरव करो । गौरव करने योग्य बनो । जो भी तुम कर रहे हो , उससे क्या तुम्हारा गौरव हो गया या तुम्हारी बुराई हो गयी ये तुम खुद समझ सकते हो। इतनी अकल हर एक आदमी में है। लेकिन अब कोई भी चीज़ ऐसी नहीं करो जिससे की तुम्हें गौरव छोड़ना पड़े। अंधेरे में, कलियुग के घोर अंधेरे में, तारे बन के तुम्हे ही चमकना है। जितना अंधेरा गहनतम है, तारे बन के उसी में तुम्हें चमकना है। तुम ही मार्गदर्शन करने वाले हो संसार में । हम क्या मार्गदर्शन कर सकते हैं। क्योंकि हम ने न कोई मार्ग चला है और ना 12 19760406_Nirvicharita_Mumbai.pdf-page12.txt Original Transcript : Hindi हम कहीं पहुँचे हैं। हम जहाँ हैं वही हैं और वही रहते हैं। लेकिन तुम लोग मार्गक्रमण कर के आये हो। तुम लोग उठे हो। तुम्हें लोग देखेंगे। हमारे लिये तो सब कहते हैं कि, 'वो तो हैं ही सेंट, वो तो होली है । शी इज होलीएस्ट ऑफ द होली। उनका हमारा क्या मुकाबला!' तुम्हारे ही तारे जगाने के हैं। अपनी क्षुद्रताओं को कम करो । एक दूसरे सहजयोगियों को क्रिटीसाइज मत करो। बहुत बुरी बात हैं क्योंकि हर सहजयोगी एक ही शरीर का अंग -प्रत्यंग है। इससे महामूर्खता क्या होगी कि कोई इस हाथ से उस हाथ की उंगलियाँ काट रहा है। अगर दूसरे सहजयोगी में कोई प्रॉब्लेम है और आप अगर सोचते हैं प्रेम में तो साइलेंटली उसको बंधन दीजिये। उसको जूते मारिये। ठीक करिये। पर अपने को भी बाद में जूते मार लीजिये। हालाकि ये जरूर बात है, कि जो आप लोग पिछले वर्ष थे उससे कहीं अधिक आज उजले हैं और जो पाँच-छः साल पहले थे उससे कहीं अधिक सुंदर हो। धीरे- धीरे प्रगति तो हो ही रही है। कोई गिर नहीं रहा है। कुछ ऐसे होते हैं वो गिर जाते हैं, झड़ जाते हैं, निकल जाते हैं। लेकिन धीरे-धीरे चीज़ उपर बढ़ती जाती है। चित्त आपका अपने ऊपर और हमारे ऊपर रहे। काम बन सकता है। 13