| ৭৭০ ११० चैतन्य लहरी मराठी आवृत्ति संड 2 अंक । स লে ।। श्री माताजी निर्मता देवी ।। आत्मसाक्षात्कार हा औतम सत्याबरोबरचा पहिला सामना आहे. २ सुवर्णयुगाची मोपणा करीत नव्या वर्शाने पदार्पण केतं नवीन वर्मार्या सहजयोगाव्या आगमनासाठी आपल्या प पू. श्री माताजीच्या कृपैमध्ये परमचैतंत्याने अनेक घडामोडी जगामध्ये अशा कांडी चमत्कारीकरित्या घडवून आणल्या आहेत. कही दूरद्रष्टी आपल्याता असणं शक्य नव्हर्त पण एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये प.पू. श्री माता्जीच्या चित्ताने "आयर्न कटन"चे भेदन करून अनपेक्षित, आनंदमय, आश्चर्यकारक पटना घडवून आणल्या आहेत. पौराणिक ग्रंथांत केलेल्या भाकिताप्रमाणे लोक सौव्हीयत युनियनमध्ये हजारोंच्या संय्येने आत्म सक्षात्कार पैत आहेत. आणि तियून अत्यंत जलद गरतीने तो "इस्ट ब्लॉक" मध्ये पसरत आहे .आपल्या प- पू. श्री मातार्जीनी टर्कीला भेट देऊन "मिडल ईस्ट चे प्रवेशदार आशिर्वादित केलं आहेच. अफिका आणि चीन इकड़े त्यांचे तक्ष जाईपर्यंत ही पृथ्वी अखिल विश्वाचा एक अत्यंत आनंदी अश होईत तर असे हे आपलं नव वर्ष आहे, श्री माताजी, आमचे आपणांस शतशः प्रणाम- श्री मातारजीनी परमवैतन्याच्या अंलतिवाग येघे केलेल्या वर्षावातून आमच्या साधनेच्या यात्रेचा प्रारंभ झाता. इथे सर्व साधकांना फर महत्वाचा उपदेश त्यांनी दिला- तियून सायक औरंगाबाद व पुढे श्रीरामपूरता गेले पुण्याला सरोवराकाठी झालेली छ्रिसमस पुजा ही पक क्वीचितच लाभणारी मेजवानी होती. श्री मातार्जीनी थ्री ज्िस्ताच्या आगमनाच्ं महत्व सांगून त्यांच्यासारखे पवित्र कसे व्हायचे ते समजाविते . ते इतके प्रभावीं होते की आमच्या पैकी अनेकांना आपला पुनर्जन्म डाल्यासारसं वाटलं ब्रम्हपुरीच्या पुजेच्या बेळी त्यांनी आपल्या उपदेशात संतपण अंगीकारून सांगली पुजैने मानवतेच्या ऊध्धारासाठी आपण खूप कार्य केलं पाहिजे यावर भर दिला नवं वर्ष अत्यंत आनंदात साजरे झाले इये पुढे होणा-या तग्नांची नावे जाहीर केली. सग्न संबंधाविषयी श्री मातार्जीनी सरतौल उपकदेश केलात्यानंतरचा गणपतिपुकयाचा स्वर्गीय अनुभव फवत- ऑन द शोर्स ऑफ भारत, व मदर इज अवेक या श्री. रक्न्द्रनाथ टागोरांच्या काव्यामध्ये हर्षभरीत होऊन नाचतच अनुभवता येईल। ता | औउंगाबाद पुजा आजचा दिवस परर महत्वाचा आहे कारण औरंगाबाद, म्हणजे आमच्या परी अल्यासारखें वाटतं मला- जवळच पैठण म्हणजे प्रतिष्ठान आहे . तिथे आमचे पूर्वज राहीतेले आहेत ते सगळं प। तर सांगायचे असं की सहजयोगावद्ल गहन आस्था पाहीजे छत्तीस आपल्याला माहीतच आहे . देशांतले लोक आले आहेत गणपती म्हणजे काय ते माहीत नाही त्या लोकांनी घ्यानधारणा करून इतकं मिळवल आहे . आणि ते इतके उतरते तर आपण किती मिळवतंे पाहीजे आणि आपण किती पुढे जायला पाहीजे, पण तस आपले होत नाही. पा लोक सहजयोगांत त्याला कारण रशियाता जाऊन माझू्या लक्षांत आतं की रशियात हजारा दूस-या दिवशी परत या म्हटलं तर आले दोन हजार बाहेर, तर दोन हजार आंत, हॉलमध्ये परत चार हजार तिकडे, आणि त्यांना पार केल्यावर. ते जमतात. शिस्तशीर 4 ला उठून आंधोक सगळया कमाला , सगळे यच्यावत. इथे तर्स नाही. करून पांच ते सहापर्यंत ध्यानला बसतात आपल्याला वेळ आहे. बहीणीच्या. मुलीच्या, आमक्याच्या तमक्याच्या लग्नाला जाऊ आपण अजून आपल्यामध्ये त्याचे है खूप आहे . कुसंस्कार आहेत है सारे, ती माझी बहीण मग ती सहजयोगीनी नाही, तर त्याचं काही नातं नाही "हेच सोयरे होती" म्हणून सांगितले आहे ज्ञानेश्वरांनी- तुमचे सोयरे हे, ती सोयरीक आतां आपण विसरायची या मंडळीना बधा. तुमचे सोयरे हेसगळे सोडून तुमच्यासारसी वस्त्रे धालून बसले आहेत हे इथे तसेच आपणही आपलं हुदय उघडले पाहीजे. तसेच कुठेही गेलं की आपण माझ्या भावाव्या आईला अमक्याच्या तमक्याला हा रोग आहे म्हणून हजर, दत्त, पाईीले। संगळा हाच विचार की माताजीचा कसा उपयोग करून घ्यायचा, अरे, माझा काय फायदा करून ध्यायचा आहे, मला आत्म्याला मिळवायचं आहे मला आत्म्यामध्ये उत्तरायचं आहे, मांस्वःताच उत्थान करून घ्यायर्च आहे. याच्यांत राहीलं कार्य? बाकी सगर्क तर आहेच. अमुक झालं, तमुक झालं, नुसते जगभरचे प्रश्न माझ्यासमोर ठेवायचे मग मला असं वाटतं की है लोक देवाला शोधत आहेत, की जगाच्या कांहीतरी गोष्टी शोधत फिरत आहेत. आणि सहजयोग वाढायला पाहीजे, जो आपला बारसा आहे. या जीमिनीत, आपल्या पूर्वजांनी मेहनत घेतलीय, संतसापूंनी रवत ओतलंय इथे, तर बादायला पाहीजे या ठिकाणी सहजयोग बाढायला पाहीजे. पण आतां पखादा दुष्ट येऊ द्या, भामटा येऊं ्या, पैसे घेणारा येऊं या की हजारो यैऊन उभे राहतील- ते सत्यसाईबाबांचें भूत असले किंवा आणि कौणाचही भूत असलं तरी कोणत्या तरी गुरूच्या पाठी लागून आपण वार्या जातो याची कोणाला क्ल्पनासुध्धदां येत नाही. बहुतेक लाकांना केसरचा रोग, बगैरे हे रोग गुरुच्यामुळे होतात, कारण हे लोक प्रेतविधा, भूतविद्या, स्मशानविद्या कांहीतरी . आतां पैसे काढत असतात सारसे ! करतात. आणि लोकांना आपल्याकडे आकर्षन घेतात ाि गुरुला काय गरज आहे, पैसे काढण्याची ? आम्ही श्रीमंत घराण्यांतले, साहेबांची मौठी पदवी म्हणून आम्ही सगके घालतो. उपां जर आम्ही गरीबीच्या घराण्यांत जन्मलो असतो, तर गरिबीत राहीलो असतो आम्हाला काही मौठा त्रास होत नाही. कुठेही झोपलो असतो. इथे म्हणाल तर इथे पण त्यांचे लक्ष कुठे आहे, है पाहिले पाहीजे, असे अनेक गुरू आहेत. त-हेत-हेचे. केवढे गुरू बोकाळले आहेत आता ते गजानन मेहाराज. केव्हढा त्रास झाला मला त्या माणसाचा ग बाई· तो फारच वाईट माणूस होता. ज्यांनी त्यांची पोधी वाचली, त्यांना काहींना काहीतरी रोग होणार पन्नास वर्षापर्यत तो माणूस टिकला तर नशीब समजायचं. हे त्यांच्या पोध्या विध्या कार्य, ते तर हुपष्ट सॉँग्ते तुम्हाला 4. गोदावरीत नेऊन धाला- ज्यांनी त्यांच्या पोध्या वाचत्या, त्यांचे चेहरेच असे असतात. विश्वासच बसत नाही सहजयोगांत येऊनसुध्दा चालू असर्त त्यांचे काम तर इकडे लक्ष घालायला पाहीजे. धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे आपल्यामध्ये जी धारणा होतेधारयत सा धर्म: ती धारणा काय आहे? तर आपल्यामध्ये दहा धर्म आहेत. ते जागृत झाले पाहीनेत. ते कुंडालिनीशिवाय होऊ शकत नाहीत. उद्या मी म्हणाले, सोट दोलूं नकोस, तर्स अमणार नाही, चोरी करून नको, ते जमणार नाही- कोणाला लंगफंग करू नको दुसवू नको, बौलू नको, होणार नाही. पण हे घर्म आपोआपच आतमध्ये जागृत झाले. मग सांगायची गरजच काय? सगळ काही, आपौआप सुटत. आपोआप होत तर सांगायची गरज काय? कारण तुमच्या आतमध्ये ते धर्म आहेत जशा तुम्ही या इंथे, या पणत्या लाकया आहेत; समया लाक्या आहेत, त्या समयांना दीप लावला तर प्रकाश येणारच की नाही? तसाच तो प्रकाश पण तो कार्यान्वित डोतो, तो नुसता प्रकाश नाही, त्याचे कार्य घडते . सशक्त झाला, त्याच्या कार्याने सम्कतता येते त्यांच्यांत ती शकित आली मग तो कोणाला जुमानत नाही. हे केहर् मौठे आपल्याजबळ दान आहे. साधुसंतांच आहे, शिवाजीमहाराजांच आहे . काय पुरूष होता तो तो] [ रण एक आत्मसाक्षात्कारी . तो ही आपल्या इथेच होऊन गेला तेव्हा आपलं तसं आयुष्य झारलं पाहीजे महापुरुष होता हे शिकल पाहीजे. यांच्यापासून तसं शिकण्यासारखं काही विशेष नाही, मी तुम्हाला सांगते. एकच शिकण्याचं आहे . की ज्यांनी गणपतीला कधी जाणल नाही ते योगी होऊन कसे गहनतेत उतरले तेव्हां है जै गहनतेत उतरले तेव्हा त्यांच्यात कांही गहनता आहे. बाकी आपण फॉरीनच्या लोकांकडून शिकण्यासारख आहे असे म्हणतो; त्यांच्यात ते काही शिकण्यासारसे नाही. त्यांच्या संस्कृतीत काही शिकण्यासारख नाही चांगल नाही. सगळा सर्वनाश होतोय तिकडे . तुम्ही बघाल तर लंडनसारख्या, इंग्लैंडसारस्या देशांत एका आठवडयात दोन मुलांना . आपल्याकडे कोणी मारतं का मुलांना? असे म्हणजे अमेरीकेत तर तुम्ही आईवाप मारीत असतात जाऊ शकत नाही. दागिने घालून, सगळे काढून घेतील, ओढून घेतील, लुबाडून घेतील त्यांच्या- कडे डूग्ज काय आले, इतके घाणेरडे घाणरडे रोग आले आहेत, सगळा भयंकर प्रकार आहे. म्हणून हे लोक इकडे आले शांतीसाठी. देवकृपेने आपल्या संस्कृतिमुके आपल्यावर वरदान आहे आपल्या वागण्यात, आपल्या समजण्यांत पुष्कळ फरक आहे. पण फ्वत धर्मच्या बाबतीत आपण कोते आहोत. धर्म कुठे आहे? आंतमध्ये, तो धारणा झाला पाहीजे तो झाल्याशिवाय बाहयांतले धर्म माणसाने केलेले धर्म आहेत अहो देवकतसुध्दा काय प्रकार आहेत, तुम्हाला माहीत आहेच. नुसते पैसे उकळायचे आणि तिथे आमच्या मुंबईच्या महालक्ष्मीच्या देवळांमध्ये तिथे गांजाबिंजा विकतात अगदी सरास- म्हणजे हे काय? देव झोपी गेला आहे,, की या लोकांचा असा राक्षसी प्रकार इतका वाढला आहे ते पाहून तिथून उठुनच गेला? लोक म्हणतात, तुम्ही देव देव म्हणतां मग असें का होतं माताजी? देव हा आहे, पण तुमच्या रिशांत नाही तो तुम्ही जस म्हणाल तसं त्याला वाकवू शकत नाही. तुम्ही हवं तसं कू शकत नाही देवाला, देव हा आहे . तो जाणून घेतला पाहीजे. कसा आहे तो जाणल्याशिवाय आपण उगीचच प्रत्येक देवळांत देव बघतो तसं नाही. आहेत आता आहेत, स्वयंभू देवळं, ती ठीक आहेत. पण तेही आता खराब करून टाकले माणसाला काही दिल तरी तो ते खराब करून टाकतो जंगल तसे स्कूछ असेल पण चार माणसं दिली, की ते तो घाण करून टाकगार तसंच धर्माचं करून ठेवले आहे . सगळे धर्म बिधडवून ठेवले आहेत त्यामुके आपल्याला असं वाटतं, की अनास्था, मग हा धर्म कसा, माताजी, हे लोक असे आहेत. दुष्ट आहेत, मग कस काय करता आमच्या गुरूने सांगितलं असं पारायण करा, तर आम्ही पारायण केलं तर आम्ही आजारीच पडलो पुण असं कस झालं? अहो तुमचा परमेश्वराशी कधी लागाबांधा झालेला नाही. याचा संबंध मेन्सशी झाला नाही, तर इकडे बडबहून काय उपयोगाचं होणार आहे कां ? माझ? तसंच आहे. संबंधच झालेला नाह़ी. हा संबंध म्हणजेच योग मग हा योग झाला की मग परमचैतन्य, जे सगळीकडे असते ते तुमच्यांतून वाहूं लागतं. आणि तुम्ही शक्तिशाली होऊ लागतां ण नव्हतं- तुमचे टेलिफोनचे डे समजले पाडीजे, की आतांपर्यत आम्ही जे केलं होते, ते शहाणा कनेक्शन नाही आणि तुम्ही टेलिफोन केला तर त्यांत काय शहाणपण? जोपर्यंत कनेक्शन नाही तोपर्यंत रामाचे नांव घेतलं, तर राम रागवणारच, की बाबा काय संबंध तुझा? तु माझा कोण होतोस? कळलं ना, तसला प्रकार आहे हा! तेव्हां काही मंत्र तंत्र तुम्ही काय म्हणत असाल, ते सोडून आधी सहजयोगधारणा , त्याचं मोठं ज्ञान आहे, शास्त्र आहे करा. मग तुम्हाला कळेल, की तुम्हाला कोणता त्रास आहे. उठल्यासुटल्या काय , अमुक मंत्र दिला, अमुक दिला आणि त्याला पैसे दिले काय बघून दिला की काय? गाढवडी देईल ते त्याला गुरूच कशाला पाहीजे? असा अगदी सांगोपांग विचार पाहीजे, रामदासांनी सांगितलं आहे, मूढा- जर तुम्हाला चाणाक्षपणा नसता तर मूढांसाठी सहजयोग नाहीं. साठी सहजयोग नाही- रामदासांना विचारलं, किती वेळ लागतो कुंडालिनी जागृत व्हायला "तत्क्षणीच" होईल पण अधिकारी "तत्क्षणीच" म्हटले आहे. त्या क्षणीच कुंडालिनी जागृत सांगितलं आहे, अधिकारी नसला, तर कधीच होणार नाही. पाहिजे, अधिकारी असला तर तत्क्षणीच होणार कसंही असलं, काही असलं अधिकारी म्हणजे त्या माणसाचं वारणं, त्याचे आयुष्य वगैरे जरी म तरी पहिली गोष्ट पाहीली पाहीजे, की हा कुंडलिनीचे जागरण करतो, की नाही जर तुमच्याकडून तो पैसे उक्ळतो आहे तर तो काय तुमची जागृति करणार? तो तर तुमचा मिंधा तुमचा नोकर तुम्हाला जर म्हटलं, तुम्ही येऊन फुकटखोरी करा तर तुम्ही कराल का? नाही ना? तर फुकटखोरी करून, खोटं बोलून राहतोय, तो सत्यांत उतरायला त्याला तेवढाही मान नाही. ३ 5- पाहीजे जर सत्याला घरलं आाहे, तर जे सत्य आहे तेच मिळायला पाहीजे मला असा हट्ट धरायचा तरच तुम्हाला सत्य मिकेल. नाहीतर असल्यावर उभे राहीले तर असत्य मिळेल त्याने तुमचा संतोष होणार नाही. समाधान मिळणार नाही आणि ज्यासांठी एवढी धडपड केली, ज्यांसाठी एवढे उपास केले, देवाला टाहो फोडला ते सगळे तुमच्या दारांतच आहे, म्हणून आपल्या हृदयांतला परमेश्वर आपण आधी ओळललस पाहीजे . हृदयांतला परमेश्वर मिळेल तर त्यानेच आपण जाणूं शकतो सत्य . एकमेव सत्य! सत्य काय आणि खोर्ट कारय ! सध्यातरी आपली स्थिती अशी आहे, अधांतरी, सध्या, आपल्याला जोपर्यंत आपला परमेश्व- राशी संबंध आलेला नाही, तोपर्यंत परमेश्वराबद्दल धारणा करून काही होत नाही, तुम्ही परमेश्वरा- ची धारणा करूच शकत नाही. ती भापल्यामध्ये घारणा झाली पाहीजे- परमेश्वर हा असा, हा तसा, मग त्याला शिव्या द्यायच्या, सांकडी घालायची की तुझे मी एवढं केलं तू माझे को नाही करत? अरे, पण तुझा संबंधच नाही, बाबा परमेश्वराने THE जर तुमचे काही केलं नाही तर त्याच्यांत त्याचा काय दोष आहे. तुमचा, त्याचा संबंध नको हायला कां? समजां हातांत तुमच्या साप असेल, आणि मी म्हटलं बाबा, साप आहे. पण अंधार आहे, |ुे दिसत नाही, तर तुम्ही म्हणणार, 'दोरच आहे, आला, तर त्या प्रकाशांतच साप नाही पण प्रकाश कळेल ना की हा साप आहे म्हणून, पण आधी प्रकाश तर घेतला पाहीजे म्हणून पूर्णपर्णे समजून घेतलं पाहीजे सगळ्यांनी, सहजयोग्यांनीसुध्दां, की अजून ज्यांना प्रकाश मिळाला नाही त्यांना प्रेमाने समजावून, सांगून वळवून घेतलं पाहिजे त्यांना म्हणायचं, 'बघा, आमचं बदलत औयुष्य कसं चाललंय१ तुम्हाला आश्चर्य वाटेल पण सगळ्या गोष्टी अगदी पुढयांत येतील, आधी ते मागायचं नाही. आधी मागायचं आम्हाला प्रकाश दे. आम्हाला परमचेतन्य दे त्याच्यानंतर अगदी सगळे पुढयांत जिथे जाईल तिथे ते समोर, कांही कोणतेही प्रश्न राहाणार नाहीत. सगळं अगदी व्यवस्थित होणार आहे. तेन्हां तुम्ही कृपा करून सहजयोगामध्ये गहनता प्राप्त करा बाकी सगळ व्यवस्थित होणार आहे .त्या गोष्टीकडे, कशाकडे लक्ष देऊ नका- आणि आपल्यांत जो आत्मा आहे तो जागृत झाला की नाही, त्याची आपल्याला पूर्णपणे प्रचिती आली का नाही, आपण गहनांत उत्तरली की नाही? निर्विचारतेच्या पलिकडे निर्विकल्पांत उतरलो की नाही इकडे लक्ष ठेवा. सहजयोग म्हणजे जस कांही नुसतं बाजारांत जायचें तसा सहजयोग ज्यांनी केला, त्यांना सहजयोगाचा कांही एक लाभ होणार नाही. गहनांत उतरलं पाहीजे वेळ दिला पाहिजे आजकाल वेळ कमी आहे पण सहजयोगाला दहा मिनीटं सकाळी, दहा मिनीट संध्याकाळी आदराने केलें ॥ व पाहीजे मग सगळे कांही व्यवस्थित होईल लावून घ्या लावून घ्या ते आपण कांही मानत नाही. बायकांना वैधव्य येतं, पुरुमांना येत नाही, आपण कांही मानत नाही ते सगळी अंधश्रध्दा आहे. वेकाराच्या गोष्टी, आपल्याला ठेवायची नाही, डोळे उघडायचे जाणि पहिल्यांदा प्रकाशांत यायचं अंथ श्रध्दा आणि काय आहे ते रूढीगत, रूढीगत आहे ते सगळं, पाहायचं- आणि आपणच त्या रुढीला तोडून टाकलं पाहीजे समजलं पाहिजे की या मौठ्या मंदीराचे आपणच स्ांब आहोत आणि आपल्यावरच सगळं आधारभूत होणार आहे. आता तुम्ही सुरूवातीचे सहजयोगी आहांत म्हणून मी तुम्हांला सगळं समजावून सांगितलं पण तुम्ही काय सगळयांना सांगत सुटू नका, हळूहळू समजवायचं, त्यांची सुटका करा नाहीतर जाऊन सांगितल्यावर, अरे बाबा हा तुझा गुरू आहे याला सोड, मारायलाच धांवतील. तर शहापपणा नाही व्यवस्थित आरामांत, त्यांना समजावून सांगायचं, हे सोडा: काय मिळालं काय मिळालं तुम्हाला तुम्हाला? इतके दिवस तुम्ही केलं तुमच्या आईवडिलांना काय मिळालं। , जे खरं आहे ते मिळविलं, तुम्हीच स्वतःचे गुरू होऊ शकतां, मग का नाही मिळवावं. तर आतां सहजयोग तुमच्या दारी आला आहे , तर तुम्ही सहजयोग घ्यावा, स्विकारावा, त्याचे वर्णनं करावे, इतकेच नव्हे तर डोक्यावर धरून त्याचे वर्णन सर्वाना सांगावे असा तो आहे आतां आम्ही हे कार्य काढलं आहे, तुम्ही ते करावें आणि स्विकारावं. श्रीरामपूर पुजा सहजच सगळे काही घडून येतं, हे तक्षात ठेवले पाहीजे आणि परमचैतन्य सगळं कांही घडवीत असतं ते आपल्या हितासांठी आणि भल्यासांठी हे घडताना कांही घडामोडी घडतात त्या आपल्या विरोधांत पडतात, इच्छेविरुष्द घडतात, 'असं कां झालं, वगैरे वगैरे वाटतं त्यावेळी असे लक्षांत ठेवलं पाहीजे की आपल्याजवळ परमचेतन्यापेक्षां जास्त बुध्दी नाही. आपले हित जितके परमचैतन्याला माहीत आहे तितके आपल्याला माहित नाही. तेव्हा नसत्या उस्ताफे-या करून आपली डोकी खर्च करण्यांत कांही अर्थ नाही. ज्या लोकांनी परमचैतन्याचा अनुभव घेतलेला आहे त्यांनी त्या विश्वासात बसलं पाहिजे की जे होते आहे ते आपल्या भल्यासांठी घडत आहे.त्याने आम्हाला अद्दल तरी घडेल किंवा आमचा फायदा होइल किंवा आम्हाला शिकतां तरी येइल हे जर तुमच्या लक्षांत आले नाही तर तुम्हांला सहजयोग समजला नाही सहजयोगांत येऊन तुम्ही बाया गेले जी गोष्ट असेल ती मत्य केली पाहीजे, आणि मान्य केन्यावरच गोष्टी आपोजाप घडत असतात. सगळ चुकतये है जिये है ममत्व आलं तिथे माझे "आम्ही" ही व्यवस्था करती सहजयोगात लक्षात ठेवा. म्हणून मग हे असे त्रास भीगावे लागतात. ममत्व आलं की तै तोडणा- - म्हटलं आहे "संकल्प विकल्प करोति" असे नसते. संकत्प करायचे नाहीत रच. देवीबद्दल स्वत:बद्दल तुमचा काही माझयावर हक्क लागत नाही, कोणाचाही, आणि हमखास मी त्याचठिकाणी जाईन जिथे कोणी म्हणत नाहीं ही "आमची" जागा आहे सहजयोगांत एवढंही आलं नाही तर . तुम्ही कांही मिळवलं नाही. सगळे बेकार - सहजयोगात पुष्कळ शिकावं लागतं आता ही मंडळी ज्यांना कसला वारसा नाही, देवाचं नांव ऐकलेलं नाही ही मंडळी इतकी शिकली आणि तुम्ही नाही शिकले - तुम्ही जरी हिंदुस्यानांत आला तरी तुम्ही समोरच वसले पाहीजे परदेशांत गेला तरी पुढेच बसणार पाहुण्या लोकांना पूढे बसवलं पाहीजे, हे काय सांगायला पाहिजे? परंपगरागत आपल्याला माहीत आहे तरी समोरच येऊन बसायचं. दूसरं एक सांगितलं, पायावर यायचं नाही कारण पाय माझे सुजून जातात- तरी हात मध्ये घालायचा. काल एकाचा हातच चैंगरून . मग म्हणायचं, असं करस झालं आम्ही मातार्जीच्या पायावर गैलो आणि हातच मोडला, जात होता म्हणूनच मौडला सहजयोग म्हणजे कसा तावून सुलाखून तुम्हांला कादून देऊ अर्धवट काम नाही- "येरा गवाळयाचे काम नौहे, तेथे पाहीजे जातीचे" देवाच्या साम्राज्यांत तरी किती जागा आहे असं तुम्हांला बाटतं! भारुडभरती करायची नाही- आपल्याला. तर संधपणाने आपल्याला आधी स्थित करून घेतले पाहीजे आपल्या आत्म्याच्या दमावर उभे राहिले पाहीजे, विश्वासात उभे राहीले पाहीजे . जे होतंय ते उत्तम होतय ही भावना मा साम्राज्यांत आलो परमेश्वर हा सर्वसाक्षी आहे . ठेवली पाडीजे सारखी, कारण आम्ही परमेश्वराच्या सगळे . स्वतः काही करत नाही, सर्व शव्तिमान आहे . त्याच्या शक्तिने सर्व कार्य करतो आहे नाटक वधतो आहे. त्या शक्तिला सर्व कांही माहीत असतं पण ही माया रचली जाते ती एवढयासां- ठी की माणसाने शिकावं. त्याच्या डोक्यांत आलं पाहीजे की परमेश्वर म्हणजे काय पण आता आपल्याला ही संवय, की जोपर्यंत देवळांत जाऊन गर्दी नाही झाली, चारपांच माणसांना आपण चॅगरलंनाही, चैंगराचेंगरी करून पोचणार नाही, आपनं डोकं फोडणार नाही, दाता त्याचे पाय तोडणार नाही, तोपर्यंत जे दर्शन झालं त्या दर्शनाला काही अर्थच नाही. म्हणजे काय राक्षसीपणा आहे हा बाहेर यायचं म्हणजे पाय माझे नुसते आवळून धरायचे हे काय दर्शन , कां? 'झालनां दर्शन, अहो, दर्शनासांठी कितीतरी देवळे आहेत झाले? 'आले म्हणे आतां, निघालो तुम्हाला, त्या देवळात तुम्ही जा, मला कशाला त्रास देता आमच्यावर काय उपकार होत आहेत? कती तुम्ही खतःवर उपकार करता त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे, त्याचा पुण्यलाभ तुम्हाला होणार आहे. त्याचे सगळे काही ज्ञान तुम्हाला मिळणार आहे . हे जर आपण लक्षात घेतले तर सहजयोगांत क्स सहजयोगाची संस्कृति एक वेगळी आगळी संस्कृति आहे . समुद्रासारसं आपण सर्वाच्या खाली राहायच म्हणजे सगळ्या नया साली एकत्र येतात. माध्यावर बसलेल्या सरोवराला केवढया नद्यी मिळतात? तर पकावर एक चढायचं पकाला एक दाबायचं, काय हा वेडेपणा! हे सहजयोगी का असे करताहेत? इतकी वर्ष सहजयोगात पालवली, अजून तसैच वागून राहीलेत. यांना कर्स सांगू बाब काय मोठे चांगल चाललंयं या राज्यांत पण परमेश्वराच्या राज्यांत आनंदीआनंद आहे. सगके संत साधू तिथे जाऊन बसले आहेत आणि आपल्याला सध्या तिथे जायला मार्ग मिळाला आहे तर क्थाला या लहानलहान बाबतीत सितपत पडायचे आणि त्यातच रहायचं - सहज संस्कृति आपण स्विकारली पाहीजे विश्वनिर्मलाधर्म स्थापन झाला, अमेरीकेमध्ये तो अमेरीकेत जाऊन स्थापन वहावा. इधे नाही, त्याला कारण लायकी पाहीजे, ती हिंमत पाहीजे. मी सात वर्षाची असताना विश्वनिर्मलाथर्माची गोष्ट केली होती हिंमत पाहीजे तर विश्वनिर्मला - घर्मात तुम्ही आल्यावर हे कर्मकांड सुटून, अगदी शंत, एखाद्या सागरासारसे शांत, एकेक व्यव्ति सागरासारली जर तुमच व्यवितत्व एवढ बाढल नसेल तर सहजयोगांत येऊन तुम्ही करणार काय? बीच "बी" च डोऊन रहाणार त्याचा कृक्ष व्ह्ायना पाहीजे ना. सुमति ही पहील्यांदा आपल्या कार पाक अनुभवास आली पाहीजे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल जे होतात ते फार- , "मला एक सहजयोगी दे. मला लायब्ररीला जायचैय" आमच्या साहेबांनी सांगितलं तर त्यांना ऑफिसमध्ये फार उशीर झाला निघतां निघतां लायब्री शेवटाला आली तर तिकडणा। इंग्लिश मनुष्य फार हे झालं, ते झालं, तो औरडायला लागला तुम्ही इतक्या उशीरा आले, सहजयोगी शांतपणाने म्हणाला, "बघा, आमच चुकलेलं आहे कारण आम्हाला माहीत नव्हत की लायब्ररी या वेळेला बंद होते आमचंच चुकल, आम्ही कबूल करतो. तुम्ही का चूका करता? लगेच तो बदलला आणि व्यवस्थित वागू लागला है सहजयोग्याचे लक्षण आहे की प्रत्येक गोष्टीवर मात करणं नाही आलं तर सहजयोगी नाही. मी म्हणते ना, ज्याला पोडणं येतं त्याला कशाचीच भिती वाटत नाही. बुडण्याचीही नाही. पोहोण्याचीही नाही. कथाचीच नाही. कोणाचीही लहर आली तर त्याच्यावर आम्ही मात करणार जर तुम्ही मात करू शकत नाही तर मिळवलं काय इतकी वर्ष? सहजयोगाची विशाल स्थिती आपल्याला अजून समजली नाही, की आपण सागर झालो. . छत्तीस देशांतन है लोक आले आहेत . कल्पना करा प्रत्येक किना-यावर आपले निनाद येतात अजून एक गार्ण आपण हिंदुस्थानी मिळून म्हणू शकत नाही. हिंदुस्थानी सोडा पका गावातले, एका गल्लीतले म्हणू शकत नाही. पका घरांतले म्हणू शकत नाही आणि है छत्तीस देशात पक गाणं निनादत म्हणजे काय? तेव्हा विचार ठेवा. 6. पहील्यांदा कान घरून अस म्हणायचं की आम्ही ममत्व सोडले आम्हाला मिळवायचे काय याकडे लक्ष दिल पाहीजे हे इधले लोक या भूमीत राहाणारे लोक, इचला वारसा, अहो साधूसंतांना कोणची जागा? ' इथे बसलो ती आमची जागा, या मस्तीत राहाणारे] ते लोक आणि तसे तुम्हाला आम्ही करून ठेवले आहे. देवदूतासारसं तुम्हाला बनवून ठेवले आहे. गणेशांसारख्या तुम्हाला जन्म दिला आहे, तर तुमरच काय हे? कसोटीला उत्तरलं पाहीजे, ते सुटलं तर तुम्हाला कसोटीला लावण्याची सुध्दा आमची हिंमत होत नाही. जरा कसोटीला लावले की पळाले, सहजयोगांतून पळाले, आमचे जमत नाही, आमच होत नाही, काय हे सहजयोगी आहेत का काय। तर सर्वांनी एक गोष्ट समजून घेतली पाहीजे की सहजयोगी म्हणजे आपण होता तसे काहीतरी मोठेपण आलेले आहे आम्हा राहाणार नाही आता आपण पक कृक्ष झालो आहोत सामान्यांतून असामान्य केले आहे . अहो, किती लोकांना पूर्वी आत्मसाक्षात्कार होत होता? आत्मसाक्षात्कार झाला, केव्हर्द आम्ही मिळवल आहे. त्या घोडयाला कळतं, सापाला कळतं, तुम्ही आत्मसाक्षात्कारी झाला आहांत, सा-या सृष्टीला कळतं तुम्ही साक्षात्कारी आहात- तुम्हाला कधी कळणार? भिका-याला उचलून सिहासनावर बसविलं तरी तो आपला भीकच मागतो आधी होती दासी, राणीपद झाले तिसी तिचे हिंडणे राहीना, मूळ स्क्भाव जाईना. पण सहजयोगात मूळ स्कभाव जायलाच पाहीजे, हे झालेच पाहिजे. नाहीतर सहजयोगच नाही मग तो बेकार आहे. एका अंडयातून एक पक्षी नियतो, तर अंडयातले काय राहून जातें तसेच जे तुम्ही त्यांच्यात? पका फुलातून फ्क निघतं तर फुलातला वास राहाती त्यांच्यात? मानव होता आधी ते कसेही असले, तरी आज तुम्ही अतिमानव झालात, ती शवित गेली कुठे? परत परत त्याच कुसंस्कारांनी झाकून जातो आम्ही. मग कोणाच्या दमावर आम्ही सहजयोग करायचा? - आदिशक्ति' तुमची आई आहे। कोणाची आई आदिशवित आहे? केहढे भाग्यशाली तुम्ही? तसे आमचेही भाग्य आहे, पण तसे जातीचे पाहीजेत। तेव्हाच आईला आनंद होतो. अमेरीकेहून आता फार सुंदर एक पत्र आलं होतं, त्यांतले सगळे वा, वा, काय माझी मुलं आहेत। वेगळे वेगळे विचार वाचून आनंदाने वाटर्ल, वा, आता पकजुटीने राहायला पाहीजे कालच मी सांगीतल, भाऊबंदकी फार आहे.ही म्हणजे एक मिथ्या गोष्ट आहे. अगदी मिथ्या गोष्ट. माझे हे गाव, माझ ते गांव माझी ही मुलं, माझा हा बाप, माझी ही आई हे सगर्क मिथ्या आहे . ज्ञानेश्वरांनी सांगीतलं "तेची सोयरे होती- " आम्ही सगळी व्यवस्था करायला तयार आहोत. सगळे खर्च करायला तयार आहोत. दोन चार पैसे इकडे तिकड़े झाले त्याने आमचा काही फरक पडणार नाही. हे म्हणाले रात्री फार थंडी, उद्या तरी माताजी धोड उन पाडा" पडेल झालं चंद्र आपल्या हातांत, सूर्य आपल्या हातांत. सारी सृष्टी आपल्या हातात आहे . माणसाची डोकी कपी आपल्या हातात आणायची, ते मात्र मला समजत नाही सगळा वारसा आहे, योगभूमीत बसला.. आहांत तुम्ही, किती मोठी माणसं आहांत तुम्ही, ते लक्षात घ्यायचे, की असं बागायचे! भटक्या लोकांसारस जो पर्यंत पक मनुष्य 250 लोकांना जागृति देत नाही. तोपर्यंत माझ्या पायाता हात लावायचा नाह़ी. माझ्या पाया पडायचं नाही· अधिकार नाही तुम्हांला. आता पाहुणे आले, त्यांचा मान केला पाहीजे, त्यांना पाहूणचार केला पाहीजे, हे मी काय नवीन सांगायला हर्व कां? पण आपली मुलं बघून पटकन पुढे येऊन बसायच. पटकन। आता असं करायच नाही. शहाण्यासारसं वागायचं, अहो कुठे नेऊन पोचवलं आहे तुम्हाला आम्ही- ते गगन गडकर म्हणत होते, "माताजी कशाला तुम्ही यांना मी बेडुक आत्मसाझात्कार दिला होतो, तेव्हापासून देवासाठी टाहो फोडत होतो. म्हटर्ल 'आणसीन करा. पण तुम्ही यांना का दिला? म्हटल "आमची मर्जी" पण तुमची मर्जी यांच्यावर कशाला आली? आम्हाला तुमच्याबद्दल इतक्या क आशा होत्या त्या तुम्ही सिध्द करायला पाहीजे. आम्ही जे वचन दिलं ते दिलं आता तुम्ही जे वचन दिलें ते तुम्ही करायला पाहीजे. तुम्ही उठून उभे राहायला पाहीजे सगळयांनी हिंमतीने काम घेतलं पाहीजे आपापसातली भांडण सोडायची, लहानपण सोडायचं, मोठेपण घेतलं पाहीजे म्हणजे सगळ्या साधूसंतांच्या आत्म्याला केवढा आनंद होणार आहे. सगळे आहेत, इथे बसले आहेत तुमच्या मदतीला आता हे लक्षात ठेवा की आपण परमचैतन्यांत आहोत आणि आपल्याला परमचैतन्यांत पूर्णपणे विलीन झालं पाहीजे सगके कार्य तोच करतो. आपण त्यांच्या हवाली सगळ करून प्रार्थना करायची सगळे प्रश्न सुटून हृदयापासून. सगळे उत्तम होणार आहे. तुम्ही नुसता विश्वास ठेवा. अनेक गोप्टी अशा झाल्या आहेत, त्याच्या विश्वासाच्या आहेत. पण तो विश्वास अजून हृदयांत बसत नाही. इुदयांत बसल्यावर मनुष्यांत तेजस्विता येते. ज्यांना सहजयोग समजला आहे त्यांना ही गोष्ट माहीत आहे. -X-X-X-X-X-x- श्री माताजीव्या "पुणे" येथील पुजेच्या वैळी दिलेत्या भाषणांतील काही उतारे :- सहजयोग जो आमचा आहे; त्याने विश्वनिर्मलाघर्म म्हणून धर्म स्थापन केला आहे म्हणजे जगातले सगळे घर्म आम्ही मानतो. गांधीजींच्या म्हणण्याप्रमाणे आणि सगळ्याच मोठ्या संतसाधूंना आम्ही मानतो. सगळ्याच- े . आपल्याला आश्चर्य वाटेल त्यांनी मला ओळसल गाडगेमछाराजांना मी भेटलेली आहे होत. ते स्वातंत्रयवीर होते. तुकडोज़ी महाराज , गाडगे महाराज सगळे आमच्या घरी आले. तेव्हा मी लहान होते आणि त्यांनी सांगीतल की एक दिवस असा येईल की तुम्ही या भारतवर्षाचं कल्याण कराल. संतांच्या मागे आम्ही आहोत, एवढर्च नव्हे तर संतांच कार्य पुढे चालवायचं आहे आम्हाला संतांनी माणसाला कधीही दैववादी केल नाही. किंवा कधीही कतृत्वावर धातल नाही- आजकाल एकेक उपटसुंभ निघाले आहेत. त्यांच असं म्हणणं आहे की तुम्ही नुसती विज्ञानाची कास घ्या. आमचं असं म्हणणं आहे, की तुम्ही सत्याची कास घ्या. विज्ञानांत हिंदुस्थानांत कोणी मोठे शोध लावले आहेत? आपला वारसाच अध्यात्माचा आहे, त्याला काळ फासून विज्ञान घेऊन बसले आहेत. इकडे आमच्याकडे कितीतरी असे लोक आहेत की जे विज्ञानांत निष्णात- इथे नसतील अशा त्यांच्याकडे पदव्या आहेत. त्यांत तीन चार हिंदुस्थानी लोकही आहेत. त्यांनी शोध लावले आहेत. त्यात मी पण त्यांना काहीतरी सांगीतले आहे आणि ते म्हणतात "माताजी, तुम्ही सांगितलेले, ते बरोबर आहे" ही एक गोष्ट मी त्यांना सांगितली की कार्बन अॅटम जो असतो तो आपल्या मुलाधारांत असतो. कार्बन अेटमला चार व्हॅलन्सीज असतात . अहो या तुमच्या अंघश्रध्देच्या माणसाने माझे तीन तास डोकं कललं - त्याला कार्बन म्हणजे काय, त्याची वहॅलन्सी म्हणजे काय ते माहीत नाही. हे कसल निव्रान करणार आहेत। पका माणसाला धरून उभें केले, त्याने काय लोक, हा देश होतो? आपली प्रगतिच विज्ञानांत काही नाही. त्याला कारण असं की आपली प्रगति अध्यात्मांत झाली ही परमेश्वराची इच्छा आहे. आपली अध्यात्मांत एवढयासाठी एहदी प्रगति झाली आणि होणार आहे.त्याला कारण असं की, विज्ञान हे झाडासारख बाहेर सगळीकडे वाढलं आहे . मूळाची त्याला माहीती नाही. मुळाशिवाय ते झाड कसे राहाणार? ते मूळ इथे भारतांत, विशेषतः महाराष्ट्रात आहे . हे अध्यात्म नसल्यामुळे विज्ञानाला संस्कृतीच नाही. विज्ञानाला प्रेम म्हणजे कशाशी खातात हे माहीत आहे का? प्रेमाची व्याख्या, किंवा कोणतीही जिवंत वस्तू कशी काम करू शकते त्याबद्दल ते सांगू शकत नाहीत. एका "बी" ला जर मातीत घातल तर ते वर येतं त्यावर कोणची क्रिया घडते, कोणती जिवंत किया धडते? विज्ञानाला आपली मर्यादा आहे . अध्यात्माला मर्यादा नाहीत . त्याला जम्यासिले पाहीजे. त्यांत उतरलं पाहीजे आणि वाढ करून घेतली पाहीजे- मला पुष्कक लोकांनी विचारलं की माताजी तुम्ही ख्रिस्ती धर्मात जन्म का घेतला त्याचे कारण म्हणजे आमचे आईवडिल हे अत्यंत विशेष होते. अत्यंत धार्मिक आणि उच्च प्रतीचे लोक होते . असे लोक आजकाल मिळायला कठीण. माझूया आईने ऑनर्स मॅथमॅटिक्समध्ये केलं होतं . आणि वडिल संस्कृताचे होती- कॉलेजमधून, रंग्लर परांजपेची ती शिष्या तुमच्या या फरयुसन पीडत होते. त्यांना ।4 भाषा येत होत्या· त्यांत आणसी ग्रिश्चन होते, हे आपखी] बरं- कारण ग्रिश्वन लोकांची आपल्या हया हिंदुस्थानात अशी वाईट स्थिती आहे, त्यांना असं वाटत की ग्रिस्त हा इंग्लंडमध्ये जन्मला तर इंग्लिश लोकांचं अनुकरण करायचे . त्यांच्यासारसे , त्यांच्यासारख हुंदडायचं, हे एक ख्रिश्चन यर्माच लक्षण- वागायचं, त्यांच्यासारखे कपडे घालायचे दुसरं म्हणजे आमचे प्रोटेस्टंट ग्रिश्चन आहेत, ते बुध्दिवादी आहेत . त्यांनी फ्रिस्ताला आपल्याबुध्दीमध्ये घर्ममार्तड म्हणजे बसवले आहे त्याचाकोरीत बसविले आहे आणि त्याच्याहीपेक्षा ै फॅनॉटिव्स मी पाहीले आहेत. भयंकर, अत्यंत अंधश्रध्देने भरलेले लोक, अत्यंत त्यांना काहीही कसलं चालत नाही. रविवारी उठायचं, तयारवियार व्हायच कसतरी , चर्चबला जायच, घरी यायचे झाले, संपल काम - कामात आणि बाकीच्या वेळेला उसाळया सगळा धर्म तिकडे आला- पाखाळया काढत बसायच्या. म्हणजे महाराष्ट्रीयन . तेव्डढा भाग जर घरला तर, किल्यकुल महाराष्ट्रीयन कशा असतात ना बायका, पुरूषः याचे काढ त्याच काढ- आणि ख्रिश्चन झाल्यावरसुध्वा जातियता त्यांच्यात ! आम्ही लोक आता शालिवाहनाचे वंशज, आणि शालिवाहन आता मोठे राजपूत होते . म्हणजे आणि हे लोक होते मोठे चितोडचे तिकडे, तर ते नाव आणायचं कुठे? तर त्यांना श्याण्णव कुळी बनवल शहाण्णव कुळी मराठे आणि त्यांना सालवे असं नांव दिलं - आणि आता पुस्तकांत ते व्यवस्थित सालवे असं लिहीतात. आणि त्या शहाण्णव कुळीतलैच ग्रिश्चन आम्ही लग्न करणार . अहो, कुठे मिळायचे? इथेच तर मिळत नाही आणि तिथे कुठून मिळणार? "मग तुमचे गोत्र काय?" इथून सुरवात. आता हिंदू लोकांना पण त्यांच गोत्र माहीत नसतं पण ब्रिश्चन जे मराठ्यातले झाले आहेत किंवा ब्राम्हणातले झाले आहेत त्यांना पक्क माहीत त्यांच गोत्र बित्र: लग्न करायचे ते सुध्दवा एक चर्चमध्ये झालं तर झालं नाही तर घरी येऊनसुध्दा त मग सगळे तेच प्रकार त्याच्यामुळे मला सगळं माहीत आहे. अजिबात काहीही मग तिकडे र्रिश्चन धर्म दिसत नाही. सगळा तो प्रकार तसाट्या तसा. म्हणजे नावाला ख्रिस्ती व्हायच आणि त्यांतली एवढी तरी त्यांची बाब सुटली असती, की जात नको तर तेही सोडायचं नाही. म्हणजे इथपर्यंत की आमच्या सगळ्यांच्या कुंडल्या काढल्या हो, आणि महाराष्ट्रात एक वाईट पध्वत आहे की आत्येकडे देतां येत तर माझ्या दोन्ही बहिणीना आतेकडे दिलं आणि भावाला मामांकडे दिलं . म्हटलं नशीबाने -13- माझ्यावेळेला असा काही प्रकार नव्हता आणि गांधीजीकडे गेल्यावर, गांधीजीनी सांगीतलं सगळ्यांना बाहेर करा म्हणून आम्ही सटकलो त्यांच्यात, नाहीतर आम्हालाही कोणी आत्या किंवा मामाच्या घरी घालून टाकलं असतं हा इतका प्रकार या ब्रिस्ती लोकांचा- दिसायला फर सोज्वळ दिसतात. पण अकलेचे बारा वाजलेले काही त्यांच्या डोक्यात जाणार नाही आता माझे या हिंदुस्थानांत किती ब्रिडती शिष्य आहेत माहीत आहे? इन मीन बाबा मामा सोडून कोणी नाही- आणि सगळ्यांनी अगदी बहिष्कार टाकलाय माझ्यावर, की 'हे काय कार्य करते आहेस तू? तूँ हे किंदू धर्माचं कार्य करतेस! बर हिंदु लोक म्हणतात, तुम्ही ग्रिश्चन धर्माचा प्रचार करता, म्हटलं बरें आहे. तो एक ठप्पा माझूया डोक्यावर आहे . तिकडे प्रिश्चन लोक महणतात तूं हिंदू धर्माच कार्य करतेस अहो, संन्याशाला काय जात आणि घर्म असतो काय। तर हो प्रकार, म्हणून मी ग्रिस्ती धर्मात जन्म पेतला आणि इतका मला अंदाज आला होता सुरवातीलाच की हे क्िस्ताच्या नावावरती काय एकेक तमाशे करुन राहीले आहेत आणि आता खिस्तानंतरच जन्म घ्यायचा तर इथेच ध्यावा म्हटल - बघते आतां या सगळयांनाः ते मला यांचे सगळे प्रकार माहीत नसते तर या सगळ्यांना मी ठिकाणावर आणलं नसतं म्हणजे हा सगळा प्रकार मला ठाऊक होता म्हणून यांना भेटू शकले - यांच्याबरोबर बोलू शकले यांच काय चुकलं ते मला कळलं- जातीचे खूळ, तुम्हाला आश्चर्य वाटेल पण तुम्ही मुसलमान झालात तरी असतं बुध्दधर्मी, बुध्दधर्मी झाले तरी ते जातपात बघतात. काय, आपल्याला रोग लागला आहे जातीचा ते बघा. जातीतच लग्न करायचे. काय फायदा आहे ते मला समजत नाही. जातीत लग्न करायच मग तो दारूडा असेना का, मरतुकडा असेना का? त्याने मारून टाकल तरी चालेल जातीचा हरवा . अहो, हे . आपल्या पोटच्या पोरीना तुम्ही पाप आहे. हा राक्षसीपणा, या राक्षसीपणाच्या गोष्टी आहेत बबली' सगळे होईल आणि मोठी झाली की, जा चुलीत असं कराल को लडानपणी, 'अग बबली, नाहीतर विहीरीत जाऊन उड़ी मार काही केल तरी चालेल, हुंडा द्यायचा- हे सगळे जातीचे प्रकार तोडले पाहीजेत. आता मला है बघायचं आहे की आपले सहजयोगी तरी किती मुलंमुली बाहेर लग्न करतात. त्यांचतरी सुटलं आहे का? आता सहजयोगी होऊन काय सटलं आहे बघायच. खरिश्चन होऊन आमचं सुटल नव्हतं त्याचा काही संबंध नाही. जात। पण जातीचा तुमचा काय संबंध? हे तुमचे सोयरे आहेत ना, "ते घि सोयरे होती"? - 14 - सहजयोगांत जातपात मुळीच चालणार नाही. ज्यांना जातपात चालवायची त्यांनी कृपा करून सहजयोग सोडून जावा. हां, है माझे म्हणणं नाही की कदाचित जातीतं जर तुमचे लग्न झालंच, किंवा असा जर आम्हालाच, आम्ही अगदी ठरवल होत. जातीत लग्न करायच नाही. क दोन्ही जातीत, पण आम्ही किती प्रयत्न केला तरी आमच्या नशीबी हेच दोघे आले इतकी उत्तम पोर आहेत की आणसी काय बोलायच नशीबांत तेच होते. आम्ही इतका प्रयत्न केला मुलांसाठी बाहेर लग्न करायचा, पण ते काय जुळल नाही तेव्हा आज ्रिस्ताच्या या शुभजन्माच्या शुभप्रसंगी, आपण आता असा विचार केला पाहीजे की त्यांनी हाल सोसले त्याला कुसीफिकेशन झालं, सूळी दिलं, सांबी आपल्यासाठी एवटे चढवलं, मारून टाकले है सगळे आपल्यासाठी झालं ना कारण आपण मूर्ख होतो पण आता आपल्या मुलींनाच आपण सूळावर चढवतोय म्हणजे केवहढे मोठे आपण खरे लोकं आहोत बरं मुलींना सुळावर चढवायचं, बोललीस तर खबरदार, तुला मी मारूनच टाकीन तुझ्या नव-याचा मी सून करून टाकीन - बाकी म्दूमकी काही नाही. मुलीबरच सगळी मर्दमकी. मला म्हणे की रामदासांचे नाव वाचा रामदास कारय म्हणताव, "मराठा तितुका मेळवावाः आता मराठयांना बघायला गेले तर कुठे गेले मराठे? "बस्त्याला बसलेत। तलवारी कुठे आहेत? आता तलवारी कुठे माताजी "आता पेटयात टाकून बसलेत, तिथे बस्त्याला' हे नवीनच काढलय; बस्त्याला, पांना काही साडयातलं ककते का? साडया खरेदी करा आणि नेसा नंतर शहाण्णव कुळी आहेत म्हणे. तर या सगळ्या गोष्ट्ींच्यामुळे कधीकधी असं वाटतं की एवढे सगके मोठमोठाले अवतरण झाले, उदाहरणं झाली अहो, तहत किती वर्षापासून या जातीपाती वरती लोकांनी इतक शरसंधान केले पण ते कोणाच्या डोक्यातच जात नाही का? गांधीजींचा पुतळा उभारा, त्याला हार घाला का पण ते गांधीजी काय बोलत होते? ते टिळक काय वोलत होते? आगरकर काय बोलत होते? आगरकरांनी तेव्हर् ब्राम्हणांवर काढलं दास गणू काय म्हणत होते? नृसिंहसरस्वति कारय म्हणत होते ! स "ते काय तरी असलं माताजी, तरी आम्ही ना माळी आहोत. तर माळीतच लग्न बरें असा की. "माळी करतो काय? तसा चांगला आहे. धोड़ा दार पितो त्याला बायकांचाही छंद आहे म्हणे पण तो माळी आहे ना , मग काय माळी जावई असला मग तो काय तुम्हाला स्पेंशल काडी करणार आहे का? असे ख्रिस्तांनी एवढा मोठा त्याग केला जगात आले पवढ़ मोठे कार्य. केलंकर्स त्यांनी करून दाखविलेलं आहे की पका कुमारिकेच्या पोटी जन्म घेतला किती पावित्रूय - 15 - आणि ते पवित्रय आहे त्याला परमेश्वरी आहे. कुमारिकेव्या पोरटी इधे काही जन्म झाला नर सगळेच मरायचे चूक पुरूषाची असली, तरी मुलीलाच मारायचं- तुझच चुकलं - एसायया] बाईला] पुरुषाने टाकली की तुझंच चुकल त्या पुरुषार्च नाही चुकलेअरे बाबा त्या बाईला टाकली पुरुषाने की तिने झुरून झुरून मरायचे. कुणाला वैफय आलं म्हणजे, तूं आपल्या नव-याला साल्लंस, साल्लैस म्हणजे व्यवस्थित. है प्रकार खिह्तीचर्मात नव्हते म्हणून पण त्यांतले आमच्या पूर्वजांनी ग्रिस्ती धर्म घेतला ते भीपळयाचे प्रकार पाहीले म्हणजे डोळयाचं जे भोपाळ झालेले आहे , ते पाहून मी धक्क झाले । महणजे आता जायचे तर कुठे जायच? आणि तर हा आपला सहजघर्म आहे . यात बुध्दिही तल्लस पाहीजे अक्कलही पाहीजे, हृदय मौठं पाहीजे आणि सगळ्यात म्हणजे आपण मागासलेले नाही आहोत. अन्ट्रामॉडर्न लोक आहोत. मॉडर्नच्या वर गेलेले पॅरामॉडर्नीझम आहे .सहजयोगात गेलेत तर घरांत टेलिफोन लावाल, टि-व्ही. लाबाल सगळ लावाल पण मुलीला मात्र, "चूप बैस तिकडेच", "असे का बोललात तिला, "तर सासू तिला मारेल तर प्रक्टिस असू या. मग तिला मारायला की पाठवता तिकडे। सासूकडे? म्हणजे तुम्हाला काही प्रेम आहे की नाही त्या मुलीचं? आज ग्रिस्ताच्या या जन्मदिवशी, आपण ब्रत घेतलं पाहीजे की आम्ही जातीपाती मोडून काढणार, एकवेक ब्राम्हण मोडतील पण मराठे नाही मोडायचे म्हणून मराठ्यात एकही संत साधू झाला नाही आजपर्यंत एक मीरच आहे म्हणायची कारण ते तिकडे जाऊन बसतात ना बस्त्याला।, ध्यानाला कधीं बसणार? तेव्हा आपल्या मुलींचे असे हाल करू नका. त्यांचं आयुष्य ठीक करा आणि डोके उघड करा. भूत्ताच्या आहारी जायच नाही. ख्रिस्ताच्या आयुष्याला फारच धोडे विवस असे मिळाले की तो लोकांना समजावून -सांगू शकला फ्वत चारच वर्ष पण किती काम करून गेले ते पण त्याची घाण मात्र या लोकांनी करून टाकली: आता आधी सांगीतलंच आहे इंग्तिशमध्ये तसेच आपल्या इथे जातपात नको म्हणून सुधारकांनी इतकी मेहनत पेतली आहे, पण आपण जातीपातीचं अर्स शेपूट माग लावून घेतलय की शरीर तुटेल पण ते शेपूट काही तुटणार नाड़ी- ते नवीनच उसवल आहे. गेव्हा गांधीजी आम्हाला सांगत असत, जवकजवक तीस, चाळीस वर्षापूर्वीची गोष्ट कुम सांगते तुम्हाला, तेव्हां जातीमध्ये लग्न केलि की बाळीत टाकत असत की हा कुठून आला मागासलेला, युसलेस मनुष्य, कुठल्या सेडयांतून आला, सेहवळ लोक त्याच्याबद्दल बोलत असत. आता उलट झालंय. आता मोठेमीठे श्रीमंत, शिकलेले विद्वान ठासून डिस्क्रस करतात, की साड़ी कोणती घ्यायची। वा। वा। वा। आणि नाही बोललं तर रूसायचं, रागवायचे, कुठल्या स्थितीला आलौय आपण आता। अहो आम्ही असे धरंघर लोक पाहिले आणि हे कुठले हे बाजार भुणगे। मला समजतच नाही. कोणच्या देशांतून हे इधे जन्माला आले े. भलत्या गोष्टी करायच्या। काही त्याच्याबद्दल संभावितपणा नाही, मोठेपणा नाही- आजच्या या मोठ्या समारंभाच्या दिवशी एकच विनंती आहे, की ब्रिस्ताला तुम्हीं वचन यावं की तू जातपात मानली नाहीस तस आम्हीही मानणार नाही. इृदयापासून सगळ्या सहजयोग्यांनी याव. कोणतीही जातपात मानणार नाही ईश्वर सर्वांना आशिर्वादीत करो- -------- ब्रम्हपुरी पूजेच्या वेकचे श्री मातार्जीचे मामण :- आतां आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना असं सांगायचं आहे की आप्या देशामध्ध्ये पक त-हेचा नवीनच भूतांचा प्रकार सुरू झाला आहे. आणि या भूतांच्या प्रकारांत राक्षसी प्रवृत्ति, आसूरी प्रवृत्ति फार वाढली आहे. ते काल आपल्याला दिसलंच. आणि ती वादून त्याचा अतिरेक काल झाला, आणि या लोकांना त्याचा पुष्कळ त्रास सहन करावा लागला, तेवहा आपल्या सहजयोगी लोकांना असं सांगायला पाहीजे की याबाबतीत आम्ही तयारीत असायला पाडिजं, नुसती माझी पुजा करून, आरती करून काम होत नाही. आपल्याला पुष्कळशा गोष्टी करायला पाहीजेत आणि त्यासांठी आपण खांद्याला खांदा देऊन पुढे आलं पाहीजे, दंड ठोकून उभे राहीले पाहीजे, आता आम्ही सहजयोगी आहोत पण अजूनही आपण अशा गोष्टी करीत आहोत की ज्याच्यामुळे आपल्यात कमजोरी आली आहे. मुख्य म्हणजे जातियता. मी सारखी जातियतेवद्इल बोलते ाहे, त्याला कारण कार्य की एकदां तुम्ही जातियतेमध्ये गेला की तुमच्यामध्ये जी एक मुलभूत बांधणी आहे तीच तुम्हांला रोकते. जातीयतेला धरून बसणं ही फारा चुकीची गौष्ट आहे . आणि हे जर आपण सोडलं असतं तर अंधश्रध्दा समोर आली नसती. कारण आपल्याला जर माहीत आहे की अंधश्रषध्धा जी आहे ती फ्वत आत्मसाक्षात्कारानंतर येते. पण आत्मसाक्षात्कार आल्यावर सुध्दां आपण त्याच जातीच्या मार्गे जातो, त्याच जातीशी संबंध करतेो आणि तशाच रितीने मूर्खासारखे वागत असली तर तुमची कांहीही वाढ होणार नाही आणि नुसतंच एक राजकारणी त-हेचं सोंग होइल अशी सौंगं घेऊन जर आपण सहजयोगी झालो तर आपल्याला काय लाभ होणार आहे ? जैसे थे। असे राहाणार आहोत आपण. . त्यांत धर्माधता जी आहे ती आपल्याला पुष्कळशा गोष्टी सोडाव्या लागणार आहेत धर्माधिता म्हणजे, आधी मी म्हणत होते की देवळांत जायचें नाही. देवळात जाऊन सुटली पाडीजे- ब्राम्हणाला मैसे द्यायचे नाहीत. कुंकु लावून घ्यायचं नाही . त्यांच्यात आतां थोडीशी सुधारणा झाली आहे . त्याला कारण अस की, लोकांना त्रास होतात. पण घरांत ब्राम्हण आणून लग्न करणें है । सुध्दां चुकीचे आहे. ब्राम्हण कोण होतात लग्न करणारे? तुम्ही ब्राम्हण झाले मग ब्राम्हणाला आणून लग्न कशाला करायचं? लग्न हे ज्यवस्थित सहजयोग पध्दतीने झालं पाहीजे. अणि जोपर्यंत लग्न सहजयोगपध्दतीने होत नाही तोपर्यंत मी त्याची हमी देऊ शकत नाही. की हया लग्नाचं व्यवस्थित होइल बरं परत आपल्या महाराष्ट्रांत लग्न म्हणजे अगदी सगळ्यांत मोठ धर्मकार्य आहे.लग्न म्हणजे काय। मग त्याच्यासाठी मुलीसाठी पहाणं, हे करण, मग बस्त्याला बसणं, हे नी ते, घाणेरडे सहजयोगामध्ये त्याचं इतक महात्म्य प्रकार चालू असतात. लग्न ही फारच क्षुल्लक गोष्ट आहे . नाही एका सहजयोग्याचं दुस-या सहजयोगिनीशी लग्न झालं की, त्याच काय पवर्द महात्म्य नाही आहे की आयुष्यभर त्याच्याशी लढत बसावं लागतं जातीजातीत लग्न करून त्याचे जे दुष्परिणाम होतात, ते दिसतात आपल्याला. पण अजूनही आपण त्याच्यांतच फसती. तेव्हां सगळयांनी आज व्रत घेतलां पाहीजे की आम्ही कोणत्याही धर्मांत, कोणत्याही जातीत, कोणत्याही देशोंत लग्न कर्रू तुम्हाला वाळीत टाकण्याचा प्रश्नच नाही कारण तुमचे सोयरे है आहेत. तुमचे नातलग हे आहेत, जे तुमचे नातलग आहेत, ते कसे वागतात ते तुम्ही पाहीलंच आहे. कालच बघा, गांवातल्या लोकांनीच तुम्हांला त्रास दिला ना? तुमच्या पाहुण्यांना त्यांनीच मारलं ना? त्यांनी तुमची कोणती मोठी पत ठेवली? आतां काय वाटत असेल यांना तुमच्याबद्दल? मी म्हणते ते नुसतं पेकून, "हो माताजी म्हणतात, पण असं कांही विशेष नाही" अस्स म्हणून बसायचं नाही. जोपर्यंत आपल्यांतली जातियता जात नाही, हुंडाप्रकार जात नाही, आपल्यांतली अंध श्रध्दा जात नाही, आणि जौपर्यंत आपण उठ्न उभे रहात नाही या बाबरतीत, सबंध समाजाला एक उदाहरण म्हणून, तापर्यंत आपण सशकत नाही- आतां आपण कुठलेही मोठाली माणसं पाहू यां आपल्यासमोर टिळक आहेत, आगरकर आहेत, शिवाजीमहाराज आहेत. अशी जी मोठीमोठाली माणस्ं जी झाली त्यांनी काय केलं, ते कसे वागले, त्यांच्याकडे लक्ष दिले पाहीजे शिवाजीमहाराजांनी सुध्दां त्यांना चारदी लग्न करायें लागलं राजकारणासाठी त्यांना ते केलं - राजकारणासाठी मला करायचे आहे; ते मी केलं पण ते निःसंगांत होते. त्याच्यावर त्यांचा परिणाम नव्हता. काही कराये लागलं तर केलं चार लोकांशी आम्हालां दोस्ती करायची आहे . जातपात पाहीली नाही, की शहाण्णव कुळीच असली पाहीजे THE की, अमकंब असलं पाड़ीजें त्यावेळी ज्यावेळी इतक्या वर्षापूर्वी गागाभट्टांना इकडे येऊन त्यांना राज्याभिषेक करावा लागला, तेव्हा या जातीपातीच्या लोकांनी त्यांना किती हिणवून टाकलं, की तुमही कुणबी आर्हात तुम्ही मराठा नाही म्हणून तुमची कोणतीही जात असेना कां, तुम्ही आज सहजयोगांत आलांत, तुमची जात बदलली, तुमचा धर्म बदललेला आहे. हा धर्म विश्वनर्मला धर्म आहे. तो तुमच्यात जागृत झालेला आहे त्यामुळे तुमच्या वाईट सबयी गेल्या, सगळ कांही गेलं पण हे भूत अजून गेलेलं नाही तुमच्या जातीच्या लोकांशी तुमचा संबंधच नाही आला पाहीजे कारण ही जमात , जी तुमची आहे, ती भूर्तं आहेत सगळी. दारू पिणे, मारणं मग ते दारु पिऊन नाही तर काही करां, हुंडा घेओ नाहींतर कांही करो, पण ते आमच्या जातीतलंच असलं पाहीजे मग तुम्ही सहजयोगी कसे? मग सहजयोग सौडा तुम्ही, काय तुम्ही दोन धर्मात उभे राहु शकता का? त्याच्यामुळेच काल यांना मार खावा लागला. हे लोक, ज्यांनी सर्व धर्म सोडला, परमेश्वर सोडला, आणि आम्ही कांहीच असं करत नाही असे करून उभे राहीले त्यांनी काल मार दिला त्यांचे थोडेसे कारण मला असं वाटतं आपल्यामध्ये जी कांही धोडीशी कमजोरी आहे ती त्यांनी औळखली आणि त्यांच्यामध्ये आपण अंधश्रध्देला पूर्ण झालो. पण जर तुम्ही बोलत सुटलांत की आम्ही सहजयोगी आहोत. आम्हाला कोणतीच अंधश्रध्दा नाही. आम्ही कोणत्याच असल्या गोष्टीना म मानत नाही. आम्ही सहजयोगी आहोत, आम्ही बोलत नाही, करून दाखवू तुम्हाला. तेन्हा या लोकांच्या लक्षांत येइल की काहीतरी विशेष मंडळी आहेत. आम्ही आमच्या वडिलांना पाहीलं त्यांना गांधीजीनी सांगितलं, सगळ्या तुमच्या मुलांची लग्नं बाहेर करा. आम्हीसुध्दां शहाण्णवकुळीच आहोत, तेव्हां फार विचार करून होत असत लग्न त्यावेळी. वाडिलांनी लगेच सांगितलं, "कांही हरकत नाही, आणि सगळयांची कुठेही लग्न करा." अशीच लग्नं लावून दिली आमची तर काय आमचं वाईट झालं? त्यांनी सांगितलं मी कांग्रेसचा य माणूस आहे. मला काय जात नाही, धर्म नाही मी गांधी धर्मी आहे . तेहा धर्म जर घ्यायचा अर्धवट लोकांसाठी हा धर्म नव्हे, ते्हांच तुमच्यांत खरी शक्ति येइल तर पूर्णपणे घेतला पाहीजे. - ते्हांच तुमच्यामध्ये ते पावित्रुय येइल की ज्याने सगळ्यांचं, सगळ्यांचे होऊ शकतं- रक्षण ेि पण जर तुम्ही अर्धवट असला तर तुम्ही कोणाचंच रक्षण करू शकत नाही. स्वतःचंही नाही, दुस-यांचंही नाही. ते पावित्रय आणण्यांसाठी एकदम निःसंगांत येऊन उभं झालं पाहीजे जसे आपल्या देशामध्ये मोठेमोठे लोक झाले . टिळकांचं उदाहरण घ्या-त्यांनी एका विधवेशी लग्न केले गांधींच उदाहरण घ्या-ते एका हरिजनाव्या झोपडीत जाऊन जेवत असत . कृष्णाचं उदाहरण घ्या-विदुराकडे जाऊन जेवत असत. रामाचे उदाहरण घ्या-त्याने मिल्लीनीची बोरं खल्ली- जी मंडळी अशी मोठी झाली त्यांच्यात किती वैशिष्ठ्य आहे ते बघा जर खरोकरच तुम्हांला सहजयोगांत यायचं असलं तर पहिल्यांदा समजलं पाहीजे की सहजयोगांत, तुम्ही फार विशाल होता तुमच्या ज्या संकुचित जीवनाच्या ज्या पध्धति आहेत त्या सगळ्या वदलून तुम्ही फार विशाल होता. तुम्ही "हे विश्वचि माझे घर" असे म्हटले पण नुसतं वधायचं, गाणं म्हणायचं याला कांही अर्थ नाही. हे लोक बघा आपली संस्कृति सोडून तुमच्या संस्कृतित येऊन बसले कारण हे चांगले आहे म्हणून तर तुम्ही त्यांच्यापासून हे तरी शिका हे जातपात बघत नाहीत. कितीतरी लोकांनी आपल्या हिंदुस्थानी बायकांशी लग्नं करून आणि त्यांचं फार भर्ं केलं - नाहीतर पूर्वी एरवाद्या ईग्लिश माणसाला हिंदुस्थानी बायको दिली तर तिला मासून खायचा तो. म्हणा इथे अजून मारून खातातच. बायकांना मारून खाणे हा इथे एकच आमचा खाण्याचा धर्म: आहे तरीसुध्वां आपण त्यारितीने वागतो बायकांची इन्जत करायची नाही· सगळ्यांच्यासमोर भांडायचं, सगळ्यांना बोलायचं, बायकांना दाबून ठेवायचं. तेव्हा ही शक्ति जी आहे तुमच्या इथली तिला तुम्ही जोपासून घेतली पाहीजे त्यांना शिक्षण दिलं पाहीजे, वाढवतं पाहीजे त्यांच्या आवडीनिवडी प्रमाणे त्यांची लग्नं केली पाहीजेत. त्यातल्यात्यात त्यांची सहजयोग्यांशीच लग्न केली पाहीजेत म्हणजे मुलंसुध्दां सहजयोगी होतील, जन्माला जी उद्याची पिढी येणार आहे. तुम्ही किती महत्वाच्या पदाला आले आहांत ते तुमच्या लक्षांत येत नाही. शिवाजीमहाराज आणि मावळे होते, त्यांच्यापेक्षां अत्यंत महत्वाच्या जबाबदारीच्या कामावर तुम्ही आलेले आहांत. आणि सहजयोगांत आले आहात - माझयाजवळ जरी दोन सहजयोगी असले तरी चालेल पण त्यांनी पूर्णपणे सहजयोगी असलं पाहीजे नाहीतर सहजयोगात आलं नाही पाहीजे पहिली गोष्ट · दुसरं म्हणजे मी जे म्हणते ते मानलं पाहीजे कारण मला सगळ दिसतं आहे. मी सर्वसाक्षी, सर्वदृष्ट आहे. मला सगळ समजतं आहे.तिसरी गोष्ट म्हणजे "माताजीनी अरसं म्हटलं" अस म्हणून कांही मला वापरायचं नाही माताजी असं म्हणणार नाहीत आम्हांला माहीत आहे· एकंदरीत तुमच्यापासून मला इतक्या अपेक्षा का आहेत, त्याला कारण एकच आहे.. कारण आहेत. पक्त तुमचे दिवे तुम्ही स्वच्छ करा. मी फार शक्तिमान आहे. माझयांत फार शक्त्या म्हणजे प्रकाश यायला मी तयार आहे. तुम्हांला एकाहून एक मोठी माणसं करून सोडीन मी- आणि काय गांधी काय नी टिळक काय त्यांच्यापुढे तुम्ही म्हणजे काय, दैदिप्यमान होऊ शकतां. एवढे मोठे सुधारक आणि एवढे मोठे महत्वाचे लोक तुम्ही होऊ शकता पण आधी तुमचे दिवे तुम्ही स्वच्छ करा. जर ते दिवे स्वच्छ झाले नाहीत तर तुम्ही जिथल्यातिये कुजून मरणार- आणि सहजयोगाची बदनामी आहे. तेव्हां प्रत्येकाने हे लक्षांत घेतले पाहीजे की मातार्जीमध्ये अत्यंत शक्त्या आहेत. पण आहेत. तर त्याचे जे साधन आम्ही त्याचे आम्ही प्रकाश आहोत ते प्रकाश त्या जर वापरायच्या आमच्यातून वहाण्यासांठी ते दिवे स्वच्छ असले पाहीजेत. त्याची पूर्ण तयारी असली पाहीजे घ्यान- आमच्यामध्ये निषिध्द आहे ते करायचंच नाही. सहजयोगांत पुष्कळशा धारणा करायलाच पाहीजे. जे 20 गोष्टी निमिध्द आहेत आणि त्या गोष्टी सोडायच्याच. आतां पुष्ककशा लोकांची व्यसनं सुटली आहे . पुष्कळशे लोक दारूविरू सोडून व्यवस्थित झाले आहेत. पण पैशाच्या बाबतीत, व्यवहाराच्या बाबतीत अगदी चोख असलं पाहीजे. अगदी सडेतोड असलं पाहीजे. चार लोकांत गेलं की सहजयो- गाच्या गोष्टी ताड उघडून बोलल्या पाहिजेत, काय तरी तिथे संभवितपणा आणून, चूपचाप बसून चालणार नाही. सहजयोगाच्या बाबतीत, सडेत्तोडपणाने बाललंच पाहीजे. त्यांना सांगितलं पाहीजे, "सहजयाग हाच आजच्या युगाचा धर्म आहे. तो घेतला नाही तर सर्वांचा सर्वनाश होणर आहे. " सगळ्यांना, हयांना त्यांना आम्ही सहजयोगांत है मिळवलं आहे- तुमच्या नातलगांना पत्र लिहा. आतां तुम्ही लोकं पत्रिका छापतां त्यांत सुध्दा माझे नांव असायला पाहीजे . आतां मी तुमची कुलदेवता आहे. तुम्ही माझया कुळांत आले तर मी तुमची कुलदेवता आहे. बाकी सगळ्या देबतांना कांहीही लिहायची गरज नाही. आज मी स्पष्टपणे सांगते की ज्या लग्नामध्ये माझ नांव नसेल त्या लग्नाला माझा आशिर्वाद नाही. आज मी जिवंत आहे तुमच्यासमोर हे अवतरण तुमच्यासमोर आलेल आहे. जे अवतरण समोर आहे त्याला न मानतांना जे नाही त्याला मानण्यांत काय अर्थ आहे? मग आमचे मोठे लोक असे म्हणतात अणि लड़ान लोक असे म्हणतात तर कांही नाही. आमचा कुणाशी संबंध नाही. आमचा फ्वत मातार्जीशी संबंध आहे त्या म्हणतील ते. पण तुम्हीच नातलगांच्या जबडयांत जातां. मगरीव्या तांडात पाय ठेवायचा आणि बोटीवर पाय ठेवून तुम्ही बौटीवर येणार नाही. जे नातलग तुमचे, सहजयोगी नाहीत त्यांच्याकडे जैवायलासुध्दां जायचं नाही, त्यांचं अन्नसुध्धां घ्यायचं नाही, म्हणजे तुमचे आजार होणार नाहीत. तुम्हाला त्रास होणार नाहीत. तुम्ही या धर्मात पूर्णपणे आलात सर्व त-हेने, आश्चर्य वाटेल की किती प्रगति होईल तुमची याच्यांत. पण जर तुम्ही अर्धवटपणा केलांत तर त्याची फ्रळं तुम्हाला नी भोगावी लागतील . तर जे खरं ते मी तुम्हाला समंतितलं मी तुमची आई आहे. खरं ते मला - सांगायलाच पाहीजे मला कोणाचाही राग नाही किंवा दुष्टावा नाही. पण तुमच भलं वहाव, हित क व्हावं आणि तुम्ही सत्याची कास घरली पाहीजे . सत्याची ज्या माणसाने कास धरली त्या माणसाचे कधीही नुकसान कोणत्याही प्रमाणात होऊ शकत नाही. तेव्हां आजचा हा फार शुभप्रसंगी दिवस आहे. कालचं एकूहढं हे झालं ते सगे विसरून जा. त्याचा अर्थ नाही पण त्यांत आपल्यामध्येच अजुन सहजयोगाची ती घमकी आलेली नाही. नाहीतर एलाद्या गांवात जाऊन लोकांनी मारामा-या करण्याची कोणाची हिंमतच होणार नाही- पण आपल्यातच ती धमक असायला पाहीजे की नुसतं एका डोळ्याने पाहीलं की सगळं ठीक होऊन जाईल- तेव्हां सहजयोग्यांनीसष्दां आतां लक्षांत घेतलं पाहीजे की, प्रत्येक गाबांत, प्रत्येक 21 खेडेगावांत, प्रत्येक शहरांत, जिथे राहतां तिथे सहजयोगासांठी आम्ही काय करतोय? सडेतोड बाललं पाहीजे, गोड बाललं पाहीजे आणि ब्राम्हणाला बोलवून पुजा करायची, सत्यनारायणाची पूजा करायची हे प्रकार करायचे असले तर तुम्ळी सहजयोगांत येऊ नका सहजयोगांत तुम्ही ब्राम्हण झाले आहांत. सर्व कार्य तुम्ही सहजयोगाच्या दृष्टीने केलं पाहीजे आणि बाकीचं जे कांही आहे त्याला तिलांजली दिली पाहीजे. तर ते अंधश्रध्देवाले कांही बोलू शकत नाही. कारण आपण अंध श्रध्देलाच तिलांजली दिली त्या कंही वाईट संवयी होत्या त्या आपण सौडून दिल्या, ज्या कांही जुन्या कल्पना होत्या त्या सोडून दिल्या, आणि मागासलेले नाही आहोत. सगळ्यांत आपण जे वर्तमानकाळांत अत्यंत उच्चतर लोकं जे होतो ते आहांत तुम्ही उच्चतर, तुमच्याहून उच्च कोणी नाही पण अजूनही तुम्ही त्या नीच लोकांमध्ये राहता मग काय तुम्हांला घाण लागणार नाही? जर हिरा तुम्ही मातीत घातला तर तो हरवायचाच तेव्हां कृपा करून माझया गोष्टीकडे लक्ष द्यावे. बाईट वाटून घ्यायचं नाही· त्याबद्दल माताजी असं बोलल्या असं म्हणायचं नाही· मी जे बोलले ते अगदी हृदयांतून बोलले . आणि हृदयांतून काढून तुम्हांला सांगतेय, तुमची मुलं आहेत, उद्यां पाडायचं कोणाची मुलं वर येतात. पूर्णपणे सहजयोगाला वाहूुन घेतले पाहिजे. आपलं घर्मातर झालंय असं समजायचं. आतां आपल्याला दुसरा धर्म नाही ही गोष्ट जर तुम्ही समजून घेतली तर तुमच्यावर उपकार होतीलच पण या देशावरही उपकारच होतील.आणि सबंध जगावर होतील.कारण तुमच्यांत जी एक विशेषता आहे, जे विशेष पुण्य आहे, तुम्ही पुष्कळ पुण्य केलयं म्हणून तर या हिंदुस्थानात जन्माला आलांत या महाराष्ट्रंत जन्माला आला. पण ते सगळे वाया जाणार, मूर्खपणामुळके ते सगळं वाया जाणार. आतांपर्यंत कोणचे साधूसंत झाले ज्यांनी जातियतेला मदत केली- दासगणूंनी सुध्दां म्हटलं आहे "आम्हाला म्हणती ब्राम्हण आम्ही पाहीले नाही ब्रम्ह आम्ही कसले ब्राम्हण". नृसिंहसरस्वतीनी सुध्दां म्हटलं आहे हे सगळे ब्राम्हण होते. त्यांनीसुध्दां म्हटे आहे मग आपण अर्स त्याच्या आहारी जायचं आणि तीच तीच कामं करायची किती चूकीचे आहे. आतां तुम्हाला दर्शन झालंय विशालतैंचं तुम्ही माझे सगळे फोटो पाहीलेतः दिव्य आहे सगळं, फार दिव्य आहे. पवदी दिव्यता मिळविण्यासाठी तुम्हालाही दिव्य झालं पाहीजे . आज विशेषकरून मी तुझाला सगळ्यांना सांगतेय, मी आता विनंती करणार नाही. कारण खुघ म कं 22 - तुम्ही मला कैलं पाहीजे देवीला प्रसन्न करावें लागतं. मी तुम्हांला खूम करणार नाही. तुमच्यातवा जी शक्ति आहे, तुमच्यामध्ये साठवलेली जी संपत्ती आहे, तिचा प्रकाश जगाबर पडला पाहीने. आणि तुम्हीच लोक करु शकतां जास्त हयांच्यापेक्षा कारण तुमच्यामध्ये ती संपत्ती आहे . हें लोक संपत्ती नसतांसुध्दा जास्त त्याचा उपयोग करतात. मग तुमच्याजवळ संपत्ती असतांनासुध्दा तुम्ही त्याचा उपयोग करत नाही असे है दोन प्रकार आहेत. तेव्हां कृपाकरून पुढच्या वेळेला मला एकाहून पक सहजयोगी तयार पाहीजेत इतकेच ्ा नव्है तर प्रत्येकाने जाऊन भाषणे यायची. आतां अंगापूरच्या लोकांना माझे इतकंच सांगणं आहे की उद्यां त्यांनी जाऊन संघटना करावी. सहजयोगाच्या लोकांची भाषणं यायची आणि खुले आम . आहे तिथे बसून सहजयोगाबद्दल सांगायचं एका नुसत्या भाषणाने, हे इथे पक मौठे पटांगण लोक आपल्यावर बिधरले होते आणि आपण कधीच भाषण देत नाही. त्यांनी एकदांच भाषण दिलं पण आज त्याच्या लक्षात आलं, तर पवरढट वारईट तो पोलीसवालासुध्दीं बिधरला होता वाटलं त्याला म्हणजे काम करीत नाही त्याबाबतीत, आणि सहजयोगाने आपण बौलत नाही. मित्रता बाढेल तर आतां जाऊन सगळ्यांना सांगायचं, झालं है फार वाईट झालं, आम्हांला फार वाईट वाटलं सगळ्यांनी एक सभा करा. जाहीर सभा. ज्यांनी ज्यांनी केलं त्यांनी क्षमा मागितली पाहीजे अर्थात ज्यांनी ज्यांनी त्रास दिला त्यांचं कांहीतरी वाईंटच होणार मी कितीही प्रयत्न केला, किती क्षमा केली. तरी हे गण आहेत. आणि हे गण त्यांना ठिकाणावर लावतील . पण तरीसुध्दा क सुध्दां तुम्ही सांगायचं की जै झालं ते विसरून जा असल्या फालतू लोकांना इथे जमूं यायचं आपल्याला देवध्माशिवाय चालणार नाही. नाही, आणि ही संस्था इथे घ्यायची नाही ३ ईश्वर तुम्हाला आशिर्वाद देवो. महाशिवरात्रीची पुजा प. पू. श्री माताजी आपल्या असीम कृपेत महाशिवरात्रीची पुजा पुणे येथे स्विकारणार आहेत. तरी आपण सर्व सहजयोगी बंधू भगीनीनी पुजेमध्ये सहभागी व्हावे- दिनांक - 23 फेब्र 90 पलौरा पॅलेस मंगल कार्यालय 1 टे. नं 446465 स्थळ पुणे सातारा रोड, बालाजी नगर कॉर्नर धनकवडी, पुणे 43 - पुणे रेल्वे स्थानकापासूनचे अंतर स्वारगेटपासूनचे अंतर -3 कि. मी. 7 कि. मी. उपयुक्त पी. एम टी. बस-शिजीनगर बस स्थानक मार्ग क. 2 आणि 27 स्वारगैट स्थानक बस मार्ग क 2, 9,17. बस स्टॉपचे नाव - एलोरा पॅलेस ---------------------- 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1.pdf-page-0.txt | ৭৭০ ११० चैतन्य लहरी मराठी आवृत्ति संड 2 अंक । स লে ।। श्री माताजी निर्मता देवी ।। आत्मसाक्षात्कार हा औतम सत्याबरोबरचा पहिला सामना आहे. 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1.pdf-page-1.txt २ सुवर्णयुगाची मोपणा करीत नव्या वर्शाने पदार्पण केतं नवीन वर्मार्या सहजयोगाव्या आगमनासाठी आपल्या प पू. श्री माताजीच्या कृपैमध्ये परमचैतंत्याने अनेक घडामोडी जगामध्ये अशा कांडी चमत्कारीकरित्या घडवून आणल्या आहेत. कही दूरद्रष्टी आपल्याता असणं शक्य नव्हर्त पण एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये प.पू. श्री माता्जीच्या चित्ताने "आयर्न कटन"चे भेदन करून अनपेक्षित, आनंदमय, आश्चर्यकारक पटना घडवून आणल्या आहेत. पौराणिक ग्रंथांत केलेल्या भाकिताप्रमाणे लोक सौव्हीयत युनियनमध्ये हजारोंच्या संय्येने आत्म सक्षात्कार पैत आहेत. आणि तियून अत्यंत जलद गरतीने तो "इस्ट ब्लॉक" मध्ये पसरत आहे .आपल्या प- पू. श्री मातार्जीनी टर्कीला भेट देऊन "मिडल ईस्ट चे प्रवेशदार आशिर्वादित केलं आहेच. अफिका आणि चीन इकड़े त्यांचे तक्ष जाईपर्यंत ही पृथ्वी अखिल विश्वाचा एक अत्यंत आनंदी अश होईत तर असे हे आपलं नव वर्ष आहे, श्री माताजी, आमचे आपणांस शतशः प्रणाम- श्री मातारजीनी परमवैतन्याच्या अंलतिवाग येघे केलेल्या वर्षावातून आमच्या साधनेच्या यात्रेचा प्रारंभ झाता. इथे सर्व साधकांना फर महत्वाचा उपदेश त्यांनी दिला- तियून सायक औरंगाबाद व पुढे श्रीरामपूरता गेले पुण्याला सरोवराकाठी झालेली छ्रिसमस पुजा ही पक क्वीचितच लाभणारी मेजवानी होती. श्री मातार्जीनी थ्री ज्िस्ताच्या आगमनाच्ं महत्व सांगून त्यांच्यासारखे पवित्र कसे व्हायचे ते समजाविते . ते इतके प्रभावीं होते की आमच्या पैकी अनेकांना आपला पुनर्जन्म डाल्यासारसं वाटलं ब्रम्हपुरीच्या पुजेच्या बेळी त्यांनी आपल्या उपदेशात संतपण अंगीकारून सांगली पुजैने मानवतेच्या ऊध्धारासाठी आपण खूप कार्य केलं पाहिजे यावर भर दिला नवं वर्ष अत्यंत आनंदात साजरे झाले इये पुढे होणा-या तग्नांची नावे जाहीर केली. सग्न संबंधाविषयी श्री मातार्जीनी सरतौल उपकदेश केलात्यानंतरचा गणपतिपुकयाचा स्वर्गीय अनुभव फवत- ऑन द शोर्स ऑफ भारत, व मदर इज अवेक या श्री. रक्न्द्रनाथ टागोरांच्या काव्यामध्ये हर्षभरीत होऊन नाचतच अनुभवता येईल। ता | औउंगाबाद पुजा आजचा दिवस परर महत्वाचा आहे कारण औरंगाबाद, म्हणजे आमच्या परी अल्यासारखें वाटतं मला- जवळच पैठण म्हणजे प्रतिष्ठान आहे . तिथे आमचे पूर्वज राहीतेले आहेत ते सगळं प। तर सांगायचे असं की सहजयोगावद्ल गहन आस्था पाहीजे छत्तीस आपल्याला माहीतच आहे . देशांतले लोक आले आहेत गणपती म्हणजे काय ते माहीत नाही त्या लोकांनी घ्यानधारणा करून इतकं मिळवल आहे . आणि ते इतके उतरते तर आपण किती मिळवतंे पाहीजे आणि आपण किती पुढे जायला पाहीजे, पण तस आपले होत नाही. पा लोक सहजयोगांत त्याला कारण रशियाता जाऊन माझू्या लक्षांत आतं की रशियात हजारा दूस-या दिवशी परत या म्हटलं तर आले दोन हजार बाहेर, तर दोन हजार आंत, हॉलमध्ये परत चार हजार तिकडे, आणि त्यांना पार केल्यावर. ते जमतात. शिस्तशीर 4 ला उठून आंधोक सगळया कमाला , सगळे यच्यावत. इथे तर्स नाही. करून पांच ते सहापर्यंत ध्यानला बसतात आपल्याला वेळ आहे. बहीणीच्या. मुलीच्या, आमक्याच्या तमक्याच्या लग्नाला जाऊ आपण अजून 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1.pdf-page-2.txt आपल्यामध्ये त्याचे है खूप आहे . कुसंस्कार आहेत है सारे, ती माझी बहीण मग ती सहजयोगीनी नाही, तर त्याचं काही नातं नाही "हेच सोयरे होती" म्हणून सांगितले आहे ज्ञानेश्वरांनी- तुमचे सोयरे हे, ती सोयरीक आतां आपण विसरायची या मंडळीना बधा. तुमचे सोयरे हेसगळे सोडून तुमच्यासारसी वस्त्रे धालून बसले आहेत हे इथे तसेच आपणही आपलं हुदय उघडले पाहीजे. तसेच कुठेही गेलं की आपण माझ्या भावाव्या आईला अमक्याच्या तमक्याला हा रोग आहे म्हणून हजर, दत्त, पाईीले। संगळा हाच विचार की माताजीचा कसा उपयोग करून घ्यायचा, अरे, माझा काय फायदा करून ध्यायचा आहे, मला आत्म्याला मिळवायचं आहे मला आत्म्यामध्ये उत्तरायचं आहे, मांस्वःताच उत्थान करून घ्यायर्च आहे. याच्यांत राहीलं कार्य? बाकी सगर्क तर आहेच. अमुक झालं, तमुक झालं, नुसते जगभरचे प्रश्न माझ्यासमोर ठेवायचे मग मला असं वाटतं की है लोक देवाला शोधत आहेत, की जगाच्या कांहीतरी गोष्टी शोधत फिरत आहेत. आणि सहजयोग वाढायला पाहीजे, जो आपला बारसा आहे. या जीमिनीत, आपल्या पूर्वजांनी मेहनत घेतलीय, संतसापूंनी रवत ओतलंय इथे, तर बादायला पाहीजे या ठिकाणी सहजयोग बाढायला पाहीजे. पण आतां पखादा दुष्ट येऊ द्या, भामटा येऊं ्या, पैसे घेणारा येऊं या की हजारो यैऊन उभे राहतील- ते सत्यसाईबाबांचें भूत असले किंवा आणि कौणाचही भूत असलं तरी कोणत्या तरी गुरूच्या पाठी लागून आपण वार्या जातो याची कोणाला क्ल्पनासुध्धदां येत नाही. बहुतेक लाकांना केसरचा रोग, बगैरे हे रोग गुरुच्यामुळे होतात, कारण हे लोक प्रेतविधा, भूतविद्या, स्मशानविद्या कांहीतरी . आतां पैसे काढत असतात सारसे ! करतात. आणि लोकांना आपल्याकडे आकर्षन घेतात ाि गुरुला काय गरज आहे, पैसे काढण्याची ? आम्ही श्रीमंत घराण्यांतले, साहेबांची मौठी पदवी म्हणून आम्ही सगके घालतो. उपां जर आम्ही गरीबीच्या घराण्यांत जन्मलो असतो, तर गरिबीत राहीलो असतो आम्हाला काही मौठा त्रास होत नाही. कुठेही झोपलो असतो. इथे म्हणाल तर इथे पण त्यांचे लक्ष कुठे आहे, है पाहिले पाहीजे, असे अनेक गुरू आहेत. त-हेत-हेचे. केवढे गुरू बोकाळले आहेत आता ते गजानन मेहाराज. केव्हढा त्रास झाला मला त्या माणसाचा ग बाई· तो फारच वाईट माणूस होता. ज्यांनी त्यांची पोधी वाचली, त्यांना काहींना काहीतरी रोग होणार पन्नास वर्षापर्यत तो माणूस टिकला तर नशीब समजायचं. हे त्यांच्या पोध्या विध्या कार्य, ते तर हुपष्ट सॉँग्ते तुम्हाला 4. गोदावरीत नेऊन धाला- ज्यांनी त्यांच्या पोध्या वाचत्या, त्यांचे चेहरेच असे असतात. विश्वासच बसत नाही सहजयोगांत येऊनसुध्दा चालू असर्त त्यांचे काम तर इकडे लक्ष घालायला पाहीजे. धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे आपल्यामध्ये जी धारणा होतेधारयत सा धर्म: ती धारणा काय आहे? तर आपल्यामध्ये दहा धर्म आहेत. ते जागृत झाले पाहीनेत. ते कुंडालिनीशिवाय होऊ शकत नाहीत. उद्या मी म्हणाले, सोट दोलूं नकोस, तर्स 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1.pdf-page-3.txt अमणार नाही, चोरी करून नको, ते जमणार नाही- कोणाला लंगफंग करू नको दुसवू नको, बौलू नको, होणार नाही. पण हे घर्म आपोआपच आतमध्ये जागृत झाले. मग सांगायची गरजच काय? सगळ काही, आपौआप सुटत. आपोआप होत तर सांगायची गरज काय? कारण तुमच्या आतमध्ये ते धर्म आहेत जशा तुम्ही या इंथे, या पणत्या लाकया आहेत; समया लाक्या आहेत, त्या समयांना दीप लावला तर प्रकाश येणारच की नाही? तसाच तो प्रकाश पण तो कार्यान्वित डोतो, तो नुसता प्रकाश नाही, त्याचे कार्य घडते . सशक्त झाला, त्याच्या कार्याने सम्कतता येते त्यांच्यांत ती शकित आली मग तो कोणाला जुमानत नाही. हे केहर् मौठे आपल्याजबळ दान आहे. साधुसंतांच आहे, शिवाजीमहाराजांच आहे . काय पुरूष होता तो तो] [ रण एक आत्मसाक्षात्कारी . तो ही आपल्या इथेच होऊन गेला तेव्हा आपलं तसं आयुष्य झारलं पाहीजे महापुरुष होता हे शिकल पाहीजे. यांच्यापासून तसं शिकण्यासारखं काही विशेष नाही, मी तुम्हाला सांगते. एकच शिकण्याचं आहे . की ज्यांनी गणपतीला कधी जाणल नाही ते योगी होऊन कसे गहनतेत उतरले तेव्हां है जै गहनतेत उतरले तेव्हा त्यांच्यात कांही गहनता आहे. बाकी आपण फॉरीनच्या लोकांकडून शिकण्यासारख आहे असे म्हणतो; त्यांच्यात ते काही शिकण्यासारसे नाही. त्यांच्या संस्कृतीत काही शिकण्यासारख नाही चांगल नाही. सगळा सर्वनाश होतोय तिकडे . तुम्ही बघाल तर लंडनसारख्या, इंग्लैंडसारस्या देशांत एका आठवडयात दोन मुलांना . आपल्याकडे कोणी मारतं का मुलांना? असे म्हणजे अमेरीकेत तर तुम्ही आईवाप मारीत असतात जाऊ शकत नाही. दागिने घालून, सगळे काढून घेतील, ओढून घेतील, लुबाडून घेतील त्यांच्या- कडे डूग्ज काय आले, इतके घाणेरडे घाणरडे रोग आले आहेत, सगळा भयंकर प्रकार आहे. म्हणून हे लोक इकडे आले शांतीसाठी. देवकृपेने आपल्या संस्कृतिमुके आपल्यावर वरदान आहे आपल्या वागण्यात, आपल्या समजण्यांत पुष्कळ फरक आहे. पण फ्वत धर्मच्या बाबतीत आपण कोते आहोत. धर्म कुठे आहे? आंतमध्ये, तो धारणा झाला पाहीजे तो झाल्याशिवाय बाहयांतले धर्म माणसाने केलेले धर्म आहेत अहो देवकतसुध्दा काय प्रकार आहेत, तुम्हाला माहीत आहेच. नुसते पैसे उकळायचे आणि तिथे आमच्या मुंबईच्या महालक्ष्मीच्या देवळांमध्ये तिथे गांजाबिंजा विकतात अगदी सरास- म्हणजे हे काय? देव झोपी गेला आहे,, की या लोकांचा असा राक्षसी प्रकार इतका वाढला आहे ते पाहून तिथून उठुनच गेला? लोक म्हणतात, तुम्ही देव देव म्हणतां मग असें का होतं माताजी? देव हा आहे, पण तुमच्या रिशांत नाही तो तुम्ही जस म्हणाल तसं त्याला वाकवू शकत नाही. तुम्ही हवं तसं कू शकत नाही देवाला, देव हा आहे . तो जाणून घेतला पाहीजे. कसा आहे 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1.pdf-page-4.txt तो जाणल्याशिवाय आपण उगीचच प्रत्येक देवळांत देव बघतो तसं नाही. आहेत आता आहेत, स्वयंभू देवळं, ती ठीक आहेत. पण तेही आता खराब करून टाकले माणसाला काही दिल तरी तो ते खराब करून टाकतो जंगल तसे स्कूछ असेल पण चार माणसं दिली, की ते तो घाण करून टाकगार तसंच धर्माचं करून ठेवले आहे . सगळे धर्म बिधडवून ठेवले आहेत त्यामुके आपल्याला असं वाटतं, की अनास्था, मग हा धर्म कसा, माताजी, हे लोक असे आहेत. दुष्ट आहेत, मग कस काय करता आमच्या गुरूने सांगितलं असं पारायण करा, तर आम्ही पारायण केलं तर आम्ही आजारीच पडलो पुण असं कस झालं? अहो तुमचा परमेश्वराशी कधी लागाबांधा झालेला नाही. याचा संबंध मेन्सशी झाला नाही, तर इकडे बडबहून काय उपयोगाचं होणार आहे कां ? माझ? तसंच आहे. संबंधच झालेला नाह़ी. हा संबंध म्हणजेच योग मग हा योग झाला की मग परमचैतन्य, जे सगळीकडे असते ते तुमच्यांतून वाहूं लागतं. आणि तुम्ही शक्तिशाली होऊ लागतां ण नव्हतं- तुमचे टेलिफोनचे डे समजले पाडीजे, की आतांपर्यत आम्ही जे केलं होते, ते शहाणा कनेक्शन नाही आणि तुम्ही टेलिफोन केला तर त्यांत काय शहाणपण? जोपर्यंत कनेक्शन नाही तोपर्यंत रामाचे नांव घेतलं, तर राम रागवणारच, की बाबा काय संबंध तुझा? तु माझा कोण होतोस? कळलं ना, तसला प्रकार आहे हा! तेव्हां काही मंत्र तंत्र तुम्ही काय म्हणत असाल, ते सोडून आधी सहजयोगधारणा , त्याचं मोठं ज्ञान आहे, शास्त्र आहे करा. मग तुम्हाला कळेल, की तुम्हाला कोणता त्रास आहे. उठल्यासुटल्या काय , अमुक मंत्र दिला, अमुक दिला आणि त्याला पैसे दिले काय बघून दिला की काय? गाढवडी देईल ते त्याला गुरूच कशाला पाहीजे? असा अगदी सांगोपांग विचार पाहीजे, रामदासांनी सांगितलं आहे, मूढा- जर तुम्हाला चाणाक्षपणा नसता तर मूढांसाठी सहजयोग नाहीं. साठी सहजयोग नाही- रामदासांना विचारलं, किती वेळ लागतो कुंडालिनी जागृत व्हायला "तत्क्षणीच" होईल पण अधिकारी "तत्क्षणीच" म्हटले आहे. त्या क्षणीच कुंडालिनी जागृत सांगितलं आहे, अधिकारी नसला, तर कधीच होणार नाही. पाहिजे, अधिकारी असला तर तत्क्षणीच होणार कसंही असलं, काही असलं अधिकारी म्हणजे त्या माणसाचं वारणं, त्याचे आयुष्य वगैरे जरी म तरी पहिली गोष्ट पाहीली पाहीजे, की हा कुंडलिनीचे जागरण करतो, की नाही जर तुमच्याकडून तो पैसे उक्ळतो आहे तर तो काय तुमची जागृति करणार? तो तर तुमचा मिंधा तुमचा नोकर तुम्हाला जर म्हटलं, तुम्ही येऊन फुकटखोरी करा तर तुम्ही कराल का? नाही ना? तर फुकटखोरी करून, खोटं बोलून राहतोय, तो सत्यांत उतरायला त्याला तेवढाही मान नाही. ३ 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1.pdf-page-5.txt 5- पाहीजे जर सत्याला घरलं आाहे, तर जे सत्य आहे तेच मिळायला पाहीजे मला असा हट्ट धरायचा तरच तुम्हाला सत्य मिकेल. नाहीतर असल्यावर उभे राहीले तर असत्य मिळेल त्याने तुमचा संतोष होणार नाही. समाधान मिळणार नाही आणि ज्यासांठी एवढी धडपड केली, ज्यांसाठी एवढे उपास केले, देवाला टाहो फोडला ते सगळे तुमच्या दारांतच आहे, म्हणून आपल्या हृदयांतला परमेश्वर आपण आधी ओळललस पाहीजे . हृदयांतला परमेश्वर मिळेल तर त्यानेच आपण जाणूं शकतो सत्य . एकमेव सत्य! सत्य काय आणि खोर्ट कारय ! सध्यातरी आपली स्थिती अशी आहे, अधांतरी, सध्या, आपल्याला जोपर्यंत आपला परमेश्व- राशी संबंध आलेला नाही, तोपर्यंत परमेश्वराबद्दल धारणा करून काही होत नाही, तुम्ही परमेश्वरा- ची धारणा करूच शकत नाही. ती भापल्यामध्ये घारणा झाली पाहीजे- परमेश्वर हा असा, हा तसा, मग त्याला शिव्या द्यायच्या, सांकडी घालायची की तुझे मी एवढं केलं तू माझे को नाही करत? अरे, पण तुझा संबंधच नाही, बाबा परमेश्वराने THE जर तुमचे काही केलं नाही तर त्याच्यांत त्याचा काय दोष आहे. तुमचा, त्याचा संबंध नको हायला कां? समजां हातांत तुमच्या साप असेल, आणि मी म्हटलं बाबा, साप आहे. पण अंधार आहे, |ुे दिसत नाही, तर तुम्ही म्हणणार, 'दोरच आहे, आला, तर त्या प्रकाशांतच साप नाही पण प्रकाश कळेल ना की हा साप आहे म्हणून, पण आधी प्रकाश तर घेतला पाहीजे म्हणून पूर्णपर्णे समजून घेतलं पाहीजे सगळ्यांनी, सहजयोग्यांनीसुध्दां, की अजून ज्यांना प्रकाश मिळाला नाही त्यांना प्रेमाने समजावून, सांगून वळवून घेतलं पाहिजे त्यांना म्हणायचं, 'बघा, आमचं बदलत औयुष्य कसं चाललंय१ तुम्हाला आश्चर्य वाटेल पण सगळ्या गोष्टी अगदी पुढयांत येतील, आधी ते मागायचं नाही. आधी मागायचं आम्हाला प्रकाश दे. आम्हाला परमचेतन्य दे त्याच्यानंतर अगदी सगळे पुढयांत जिथे जाईल तिथे ते समोर, कांही कोणतेही प्रश्न राहाणार नाहीत. सगळं अगदी व्यवस्थित होणार आहे. तेन्हां तुम्ही कृपा करून सहजयोगामध्ये गहनता प्राप्त करा बाकी सगळ व्यवस्थित होणार आहे .त्या गोष्टीकडे, कशाकडे लक्ष देऊ नका- आणि आपल्यांत जो आत्मा आहे तो जागृत झाला की नाही, त्याची आपल्याला पूर्णपणे प्रचिती आली का नाही, आपण गहनांत उत्तरली की नाही? निर्विचारतेच्या पलिकडे निर्विकल्पांत उतरलो की नाही इकडे लक्ष ठेवा. सहजयोग म्हणजे जस कांही नुसतं बाजारांत जायचें तसा सहजयोग ज्यांनी केला, त्यांना सहजयोगाचा कांही एक लाभ होणार नाही. गहनांत उतरलं पाहीजे वेळ दिला पाहिजे आजकाल वेळ कमी आहे पण सहजयोगाला दहा मिनीटं सकाळी, दहा मिनीट संध्याकाळी आदराने केलें ॥ व पाहीजे मग सगळे कांही व्यवस्थित होईल 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1.pdf-page-6.txt लावून घ्या लावून घ्या ते आपण कांही मानत नाही. बायकांना वैधव्य येतं, पुरुमांना येत नाही, आपण कांही मानत नाही ते सगळी अंधश्रध्दा आहे. वेकाराच्या गोष्टी, आपल्याला ठेवायची नाही, डोळे उघडायचे जाणि पहिल्यांदा प्रकाशांत यायचं अंथ श्रध्दा आणि काय आहे ते रूढीगत, रूढीगत आहे ते सगळं, पाहायचं- आणि आपणच त्या रुढीला तोडून टाकलं पाहीजे समजलं पाहिजे की या मौठ्या मंदीराचे आपणच स्ांब आहोत आणि आपल्यावरच सगळं आधारभूत होणार आहे. आता तुम्ही सुरूवातीचे सहजयोगी आहांत म्हणून मी तुम्हांला सगळं समजावून सांगितलं पण तुम्ही काय सगळयांना सांगत सुटू नका, हळूहळू समजवायचं, त्यांची सुटका करा नाहीतर जाऊन सांगितल्यावर, अरे बाबा हा तुझा गुरू आहे याला सोड, मारायलाच धांवतील. तर शहापपणा नाही व्यवस्थित आरामांत, त्यांना समजावून सांगायचं, हे सोडा: काय मिळालं काय मिळालं तुम्हाला तुम्हाला? इतके दिवस तुम्ही केलं तुमच्या आईवडिलांना काय मिळालं। , जे खरं आहे ते मिळविलं, तुम्हीच स्वतःचे गुरू होऊ शकतां, मग का नाही मिळवावं. तर आतां सहजयोग तुमच्या दारी आला आहे , तर तुम्ही सहजयोग घ्यावा, स्विकारावा, त्याचे वर्णनं करावे, इतकेच नव्हे तर डोक्यावर धरून त्याचे वर्णन सर्वाना सांगावे असा तो आहे आतां आम्ही हे कार्य काढलं आहे, तुम्ही ते करावें आणि स्विकारावं. श्रीरामपूर पुजा सहजच सगळे काही घडून येतं, हे तक्षात ठेवले पाहीजे आणि परमचैतन्य सगळं कांही घडवीत असतं ते आपल्या हितासांठी आणि भल्यासांठी हे घडताना कांही घडामोडी घडतात त्या आपल्या विरोधांत पडतात, इच्छेविरुष्द घडतात, 'असं कां झालं, वगैरे वगैरे वाटतं त्यावेळी असे लक्षांत ठेवलं पाहीजे की आपल्याजवळ परमचेतन्यापेक्षां जास्त बुध्दी नाही. आपले हित जितके परमचैतन्याला माहीत आहे तितके आपल्याला माहित नाही. तेव्हा नसत्या उस्ताफे-या करून आपली डोकी खर्च करण्यांत कांही अर्थ नाही. ज्या लोकांनी परमचैतन्याचा अनुभव घेतलेला आहे त्यांनी त्या विश्वासात बसलं पाहिजे की जे होते आहे ते आपल्या भल्यासांठी घडत आहे.त्याने आम्हाला अद्दल तरी घडेल किंवा आमचा फायदा होइल किंवा आम्हाला शिकतां तरी येइल हे जर तुमच्या लक्षांत आले नाही तर तुम्हांला सहजयोग समजला नाही सहजयोगांत येऊन तुम्ही बाया गेले जी गोष्ट असेल ती मत्य केली पाहीजे, आणि मान्य केन्यावरच गोष्टी आपोजाप घडत असतात. सगळ चुकतये है जिये है ममत्व आलं तिथे माझे "आम्ही" ही व्यवस्था करती सहजयोगात लक्षात ठेवा. म्हणून मग हे असे त्रास भीगावे लागतात. ममत्व आलं की तै तोडणा- - म्हटलं आहे "संकल्प विकल्प करोति" असे नसते. संकत्प करायचे नाहीत रच. देवीबद्दल 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1.pdf-page-7.txt स्वत:बद्दल तुमचा काही माझयावर हक्क लागत नाही, कोणाचाही, आणि हमखास मी त्याचठिकाणी जाईन जिथे कोणी म्हणत नाहीं ही "आमची" जागा आहे सहजयोगांत एवढंही आलं नाही तर . तुम्ही कांही मिळवलं नाही. सगळे बेकार - सहजयोगात पुष्कळ शिकावं लागतं आता ही मंडळी ज्यांना कसला वारसा नाही, देवाचं नांव ऐकलेलं नाही ही मंडळी इतकी शिकली आणि तुम्ही नाही शिकले - तुम्ही जरी हिंदुस्यानांत आला तरी तुम्ही समोरच वसले पाहीजे परदेशांत गेला तरी पुढेच बसणार पाहुण्या लोकांना पूढे बसवलं पाहीजे, हे काय सांगायला पाहिजे? परंपगरागत आपल्याला माहीत आहे तरी समोरच येऊन बसायचं. दूसरं एक सांगितलं, पायावर यायचं नाही कारण पाय माझे सुजून जातात- तरी हात मध्ये घालायचा. काल एकाचा हातच चैंगरून . मग म्हणायचं, असं करस झालं आम्ही मातार्जीच्या पायावर गैलो आणि हातच मोडला, जात होता म्हणूनच मौडला सहजयोग म्हणजे कसा तावून सुलाखून तुम्हांला कादून देऊ अर्धवट काम नाही- "येरा गवाळयाचे काम नौहे, तेथे पाहीजे जातीचे" देवाच्या साम्राज्यांत तरी किती जागा आहे असं तुम्हांला बाटतं! भारुडभरती करायची नाही- आपल्याला. तर संधपणाने आपल्याला आधी स्थित करून घेतले पाहीजे आपल्या आत्म्याच्या दमावर उभे राहिले पाहीजे, विश्वासात उभे राहीले पाहीजे . जे होतंय ते उत्तम होतय ही भावना मा साम्राज्यांत आलो परमेश्वर हा सर्वसाक्षी आहे . ठेवली पाडीजे सारखी, कारण आम्ही परमेश्वराच्या सगळे . स्वतः काही करत नाही, सर्व शव्तिमान आहे . त्याच्या शक्तिने सर्व कार्य करतो आहे नाटक वधतो आहे. त्या शक्तिला सर्व कांही माहीत असतं पण ही माया रचली जाते ती एवढयासां- ठी की माणसाने शिकावं. त्याच्या डोक्यांत आलं पाहीजे की परमेश्वर म्हणजे काय पण आता आपल्याला ही संवय, की जोपर्यंत देवळांत जाऊन गर्दी नाही झाली, चारपांच माणसांना आपण चॅगरलंनाही, चैंगराचेंगरी करून पोचणार नाही, आपनं डोकं फोडणार नाही, दाता त्याचे पाय तोडणार नाही, तोपर्यंत जे दर्शन झालं त्या दर्शनाला काही अर्थच नाही. म्हणजे काय राक्षसीपणा आहे हा बाहेर यायचं म्हणजे पाय माझे नुसते आवळून धरायचे हे काय दर्शन , कां? 'झालनां दर्शन, अहो, दर्शनासांठी कितीतरी देवळे आहेत झाले? 'आले म्हणे आतां, निघालो तुम्हाला, त्या देवळात तुम्ही जा, मला कशाला त्रास देता आमच्यावर काय उपकार होत आहेत? कती तुम्ही खतःवर उपकार करता त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे, त्याचा पुण्यलाभ तुम्हाला होणार आहे. त्याचे सगळे काही ज्ञान तुम्हाला मिळणार आहे . हे जर आपण लक्षात घेतले तर सहजयोगांत क्स 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1.pdf-page-8.txt सहजयोगाची संस्कृति एक वेगळी आगळी संस्कृति आहे . समुद्रासारसं आपण सर्वाच्या खाली राहायच म्हणजे सगळ्या नया साली एकत्र येतात. माध्यावर बसलेल्या सरोवराला केवढया नद्यी मिळतात? तर पकावर एक चढायचं पकाला एक दाबायचं, काय हा वेडेपणा! हे सहजयोगी का असे करताहेत? इतकी वर्ष सहजयोगात पालवली, अजून तसैच वागून राहीलेत. यांना कर्स सांगू बाब काय मोठे चांगल चाललंयं या राज्यांत पण परमेश्वराच्या राज्यांत आनंदीआनंद आहे. सगके संत साधू तिथे जाऊन बसले आहेत आणि आपल्याला सध्या तिथे जायला मार्ग मिळाला आहे तर क्थाला या लहानलहान बाबतीत सितपत पडायचे आणि त्यातच रहायचं - सहज संस्कृति आपण स्विकारली पाहीजे विश्वनिर्मलाधर्म स्थापन झाला, अमेरीकेमध्ये तो अमेरीकेत जाऊन स्थापन वहावा. इधे नाही, त्याला कारण लायकी पाहीजे, ती हिंमत पाहीजे. मी सात वर्षाची असताना विश्वनिर्मलाथर्माची गोष्ट केली होती हिंमत पाहीजे तर विश्वनिर्मला - घर्मात तुम्ही आल्यावर हे कर्मकांड सुटून, अगदी शंत, एखाद्या सागरासारसे शांत, एकेक व्यव्ति सागरासारली जर तुमच व्यवितत्व एवढ बाढल नसेल तर सहजयोगांत येऊन तुम्ही करणार काय? बीच "बी" च डोऊन रहाणार त्याचा कृक्ष व्ह्ायना पाहीजे ना. सुमति ही पहील्यांदा आपल्या कार पाक अनुभवास आली पाहीजे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल जे होतात ते फार- , "मला एक सहजयोगी दे. मला लायब्ररीला जायचैय" आमच्या साहेबांनी सांगितलं तर त्यांना ऑफिसमध्ये फार उशीर झाला निघतां निघतां लायब्री शेवटाला आली तर तिकडणा। इंग्लिश मनुष्य फार हे झालं, ते झालं, तो औरडायला लागला तुम्ही इतक्या उशीरा आले, सहजयोगी शांतपणाने म्हणाला, "बघा, आमच चुकलेलं आहे कारण आम्हाला माहीत नव्हत की लायब्ररी या वेळेला बंद होते आमचंच चुकल, आम्ही कबूल करतो. तुम्ही का चूका करता? लगेच तो बदलला आणि व्यवस्थित वागू लागला है सहजयोग्याचे लक्षण आहे की प्रत्येक गोष्टीवर मात करणं नाही आलं तर सहजयोगी नाही. मी म्हणते ना, ज्याला पोडणं येतं त्याला कशाचीच भिती वाटत नाही. बुडण्याचीही नाही. पोहोण्याचीही नाही. कथाचीच नाही. कोणाचीही लहर आली तर त्याच्यावर आम्ही मात करणार जर तुम्ही मात करू शकत नाही तर मिळवलं काय इतकी वर्ष? सहजयोगाची विशाल स्थिती आपल्याला अजून समजली नाही, की आपण सागर झालो. . छत्तीस देशांतन है लोक आले आहेत . कल्पना करा प्रत्येक किना-यावर आपले निनाद येतात अजून एक गार्ण आपण हिंदुस्थानी मिळून म्हणू शकत नाही. हिंदुस्थानी सोडा पका गावातले, एका गल्लीतले म्हणू शकत नाही. पका घरांतले म्हणू शकत नाही आणि है छत्तीस देशात पक गाणं निनादत म्हणजे काय? तेव्हा विचार ठेवा. 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1.pdf-page-9.txt 6. पहील्यांदा कान घरून अस म्हणायचं की आम्ही ममत्व सोडले आम्हाला मिळवायचे काय याकडे लक्ष दिल पाहीजे हे इधले लोक या भूमीत राहाणारे लोक, इचला वारसा, अहो साधूसंतांना कोणची जागा? ' इथे बसलो ती आमची जागा, या मस्तीत राहाणारे] ते लोक आणि तसे तुम्हाला आम्ही करून ठेवले आहे. देवदूतासारसं तुम्हाला बनवून ठेवले आहे. गणेशांसारख्या तुम्हाला जन्म दिला आहे, तर तुमरच काय हे? कसोटीला उत्तरलं पाहीजे, ते सुटलं तर तुम्हाला कसोटीला लावण्याची सुध्दा आमची हिंमत होत नाही. जरा कसोटीला लावले की पळाले, सहजयोगांतून पळाले, आमचे जमत नाही, आमच होत नाही, काय हे सहजयोगी आहेत का काय। तर सर्वांनी एक गोष्ट समजून घेतली पाहीजे की सहजयोगी म्हणजे आपण होता तसे काहीतरी मोठेपण आलेले आहे आम्हा राहाणार नाही आता आपण पक कृक्ष झालो आहोत सामान्यांतून असामान्य केले आहे . अहो, किती लोकांना पूर्वी आत्मसाक्षात्कार होत होता? आत्मसाक्षात्कार झाला, केव्हर्द आम्ही मिळवल आहे. त्या घोडयाला कळतं, सापाला कळतं, तुम्ही आत्मसाक्षात्कारी झाला आहांत, सा-या सृष्टीला कळतं तुम्ही साक्षात्कारी आहात- तुम्हाला कधी कळणार? भिका-याला उचलून सिहासनावर बसविलं तरी तो आपला भीकच मागतो आधी होती दासी, राणीपद झाले तिसी तिचे हिंडणे राहीना, मूळ स्क्भाव जाईना. पण सहजयोगात मूळ स्कभाव जायलाच पाहीजे, हे झालेच पाहिजे. नाहीतर सहजयोगच नाही मग तो बेकार आहे. एका अंडयातून एक पक्षी नियतो, तर अंडयातले काय राहून जातें तसेच जे तुम्ही त्यांच्यात? पका फुलातून फ्क निघतं तर फुलातला वास राहाती त्यांच्यात? मानव होता आधी ते कसेही असले, तरी आज तुम्ही अतिमानव झालात, ती शवित गेली कुठे? परत परत त्याच कुसंस्कारांनी झाकून जातो आम्ही. मग कोणाच्या दमावर आम्ही सहजयोग करायचा? - आदिशक्ति' तुमची आई आहे। कोणाची आई आदिशवित आहे? केहढे भाग्यशाली तुम्ही? तसे आमचेही भाग्य आहे, पण तसे जातीचे पाहीजेत। तेव्हाच आईला आनंद होतो. अमेरीकेहून आता फार सुंदर एक पत्र आलं होतं, त्यांतले सगळे वा, वा, काय माझी मुलं आहेत। वेगळे वेगळे विचार वाचून आनंदाने वाटर्ल, वा, आता पकजुटीने राहायला पाहीजे कालच मी सांगीतल, भाऊबंदकी फार आहे.ही म्हणजे एक मिथ्या गोष्ट आहे. अगदी मिथ्या गोष्ट. माझे हे गाव, माझ ते गांव माझी ही 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1.pdf-page-10.txt मुलं, माझा हा बाप, माझी ही आई हे सगर्क मिथ्या आहे . ज्ञानेश्वरांनी सांगीतलं "तेची सोयरे होती- " आम्ही सगळी व्यवस्था करायला तयार आहोत. सगळे खर्च करायला तयार आहोत. दोन चार पैसे इकडे तिकड़े झाले त्याने आमचा काही फरक पडणार नाही. हे म्हणाले रात्री फार थंडी, उद्या तरी माताजी धोड उन पाडा" पडेल झालं चंद्र आपल्या हातांत, सूर्य आपल्या हातांत. सारी सृष्टी आपल्या हातात आहे . माणसाची डोकी कपी आपल्या हातात आणायची, ते मात्र मला समजत नाही सगळा वारसा आहे, योगभूमीत बसला.. आहांत तुम्ही, किती मोठी माणसं आहांत तुम्ही, ते लक्षात घ्यायचे, की असं बागायचे! भटक्या लोकांसारस जो पर्यंत पक मनुष्य 250 लोकांना जागृति देत नाही. तोपर्यंत माझ्या पायाता हात लावायचा नाह़ी. माझ्या पाया पडायचं नाही· अधिकार नाही तुम्हांला. आता पाहुणे आले, त्यांचा मान केला पाहीजे, त्यांना पाहूणचार केला पाहीजे, हे मी काय नवीन सांगायला हर्व कां? पण आपली मुलं बघून पटकन पुढे येऊन बसायच. पटकन। आता असं करायच नाही. शहाण्यासारसं वागायचं, अहो कुठे नेऊन पोचवलं आहे तुम्हाला आम्ही- ते गगन गडकर म्हणत होते, "माताजी कशाला तुम्ही यांना मी बेडुक आत्मसाझात्कार दिला होतो, तेव्हापासून देवासाठी टाहो फोडत होतो. म्हटर्ल 'आणसीन करा. पण तुम्ही यांना का दिला? म्हटल "आमची मर्जी" पण तुमची मर्जी यांच्यावर कशाला आली? आम्हाला तुमच्याबद्दल इतक्या क आशा होत्या त्या तुम्ही सिध्द करायला पाहीजे. आम्ही जे वचन दिलं ते दिलं आता तुम्ही जे वचन दिलें ते तुम्ही करायला पाहीजे. तुम्ही उठून उभे राहायला पाहीजे सगळयांनी हिंमतीने काम घेतलं पाहीजे आपापसातली भांडण सोडायची, लहानपण सोडायचं, मोठेपण घेतलं पाहीजे म्हणजे सगळ्या साधूसंतांच्या आत्म्याला केवढा आनंद होणार आहे. सगळे आहेत, इथे बसले आहेत तुमच्या मदतीला आता हे लक्षात ठेवा की आपण परमचैतन्यांत आहोत आणि आपल्याला परमचैतन्यांत पूर्णपणे विलीन झालं पाहीजे सगके कार्य तोच करतो. आपण त्यांच्या हवाली सगळ करून प्रार्थना करायची सगळे प्रश्न सुटून हृदयापासून. सगळे उत्तम होणार आहे. तुम्ही नुसता विश्वास ठेवा. अनेक गोप्टी अशा झाल्या आहेत, त्याच्या विश्वासाच्या आहेत. पण तो विश्वास अजून हृदयांत बसत नाही. इुदयांत बसल्यावर मनुष्यांत तेजस्विता येते. ज्यांना सहजयोग समजला आहे त्यांना ही गोष्ट माहीत आहे. -X-X-X-X-X-x- श्री माताजीव्या "पुणे" येथील पुजेच्या वैळी दिलेत्या भाषणांतील काही उतारे :- सहजयोग जो आमचा आहे; त्याने विश्वनिर्मलाघर्म म्हणून धर्म स्थापन केला आहे म्हणजे जगातले सगळे घर्म आम्ही मानतो. गांधीजींच्या म्हणण्याप्रमाणे आणि सगळ्याच मोठ्या संतसाधूंना आम्ही मानतो. सगळ्याच- 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1.pdf-page-11.txt े . आपल्याला आश्चर्य वाटेल त्यांनी मला ओळसल गाडगेमछाराजांना मी भेटलेली आहे होत. ते स्वातंत्रयवीर होते. तुकडोज़ी महाराज , गाडगे महाराज सगळे आमच्या घरी आले. तेव्हा मी लहान होते आणि त्यांनी सांगीतल की एक दिवस असा येईल की तुम्ही या भारतवर्षाचं कल्याण कराल. संतांच्या मागे आम्ही आहोत, एवढर्च नव्हे तर संतांच कार्य पुढे चालवायचं आहे आम्हाला संतांनी माणसाला कधीही दैववादी केल नाही. किंवा कधीही कतृत्वावर धातल नाही- आजकाल एकेक उपटसुंभ निघाले आहेत. त्यांच असं म्हणणं आहे की तुम्ही नुसती विज्ञानाची कास घ्या. आमचं असं म्हणणं आहे, की तुम्ही सत्याची कास घ्या. विज्ञानांत हिंदुस्थानांत कोणी मोठे शोध लावले आहेत? आपला वारसाच अध्यात्माचा आहे, त्याला काळ फासून विज्ञान घेऊन बसले आहेत. इकडे आमच्याकडे कितीतरी असे लोक आहेत की जे विज्ञानांत निष्णात- इथे नसतील अशा त्यांच्याकडे पदव्या आहेत. त्यांत तीन चार हिंदुस्थानी लोकही आहेत. त्यांनी शोध लावले आहेत. त्यात मी पण त्यांना काहीतरी सांगीतले आहे आणि ते म्हणतात "माताजी, तुम्ही सांगितलेले, ते बरोबर आहे" ही एक गोष्ट मी त्यांना सांगितली की कार्बन अॅटम जो असतो तो आपल्या मुलाधारांत असतो. कार्बन अेटमला चार व्हॅलन्सीज असतात . अहो या तुमच्या अंघश्रध्देच्या माणसाने माझे तीन तास डोकं कललं - त्याला कार्बन म्हणजे काय, त्याची वहॅलन्सी म्हणजे काय ते माहीत नाही. हे कसल निव्रान करणार आहेत। पका माणसाला धरून उभें केले, त्याने काय लोक, हा देश होतो? आपली प्रगतिच विज्ञानांत काही नाही. त्याला कारण असं की आपली प्रगति अध्यात्मांत झाली ही परमेश्वराची इच्छा आहे. आपली अध्यात्मांत एवढयासाठी एहदी प्रगति झाली आणि होणार आहे.त्याला कारण असं की, विज्ञान हे झाडासारख बाहेर सगळीकडे वाढलं आहे . मूळाची त्याला माहीती नाही. मुळाशिवाय ते झाड कसे राहाणार? ते मूळ इथे भारतांत, विशेषतः महाराष्ट्रात आहे . हे अध्यात्म नसल्यामुळे विज्ञानाला संस्कृतीच नाही. विज्ञानाला प्रेम म्हणजे कशाशी खातात हे माहीत आहे का? प्रेमाची व्याख्या, किंवा कोणतीही जिवंत वस्तू कशी काम करू शकते त्याबद्दल ते सांगू शकत नाहीत. एका "बी" ला जर मातीत घातल तर ते वर येतं त्यावर कोणची क्रिया घडते, कोणती जिवंत किया धडते? विज्ञानाला आपली मर्यादा आहे . अध्यात्माला मर्यादा नाहीत . त्याला जम्यासिले पाहीजे. त्यांत उतरलं पाहीजे आणि वाढ करून घेतली पाहीजे- मला पुष्कक लोकांनी विचारलं की माताजी तुम्ही ख्रिस्ती धर्मात जन्म का घेतला त्याचे कारण म्हणजे आमचे आईवडिल हे अत्यंत विशेष होते. अत्यंत धार्मिक आणि उच्च प्रतीचे लोक 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1.pdf-page-12.txt होते . असे लोक आजकाल मिळायला कठीण. माझूया आईने ऑनर्स मॅथमॅटिक्समध्ये केलं होतं . आणि वडिल संस्कृताचे होती- कॉलेजमधून, रंग्लर परांजपेची ती शिष्या तुमच्या या फरयुसन पीडत होते. त्यांना ।4 भाषा येत होत्या· त्यांत आणसी ग्रिश्चन होते, हे आपखी] बरं- कारण ग्रिश्वन लोकांची आपल्या हया हिंदुस्थानात अशी वाईट स्थिती आहे, त्यांना असं वाटत की ग्रिस्त हा इंग्लंडमध्ये जन्मला तर इंग्लिश लोकांचं अनुकरण करायचे . त्यांच्यासारसे , त्यांच्यासारख हुंदडायचं, हे एक ख्रिश्चन यर्माच लक्षण- वागायचं, त्यांच्यासारखे कपडे घालायचे दुसरं म्हणजे आमचे प्रोटेस्टंट ग्रिश्चन आहेत, ते बुध्दिवादी आहेत . त्यांनी फ्रिस्ताला आपल्याबुध्दीमध्ये घर्ममार्तड म्हणजे बसवले आहे त्याचाकोरीत बसविले आहे आणि त्याच्याहीपेक्षा ै फॅनॉटिव्स मी पाहीले आहेत. भयंकर, अत्यंत अंधश्रध्देने भरलेले लोक, अत्यंत त्यांना काहीही कसलं चालत नाही. रविवारी उठायचं, तयारवियार व्हायच कसतरी , चर्चबला जायच, घरी यायचे झाले, संपल काम - कामात आणि बाकीच्या वेळेला उसाळया सगळा धर्म तिकडे आला- पाखाळया काढत बसायच्या. म्हणजे महाराष्ट्रीयन . तेव्डढा भाग जर घरला तर, किल्यकुल महाराष्ट्रीयन कशा असतात ना बायका, पुरूषः याचे काढ त्याच काढ- आणि ख्रिश्चन झाल्यावरसुध्वा जातियता त्यांच्यात ! आम्ही लोक आता शालिवाहनाचे वंशज, आणि शालिवाहन आता मोठे राजपूत होते . म्हणजे आणि हे लोक होते मोठे चितोडचे तिकडे, तर ते नाव आणायचं कुठे? तर त्यांना श्याण्णव कुळी बनवल शहाण्णव कुळी मराठे आणि त्यांना सालवे असं नांव दिलं - आणि आता पुस्तकांत ते व्यवस्थित सालवे असं लिहीतात. आणि त्या शहाण्णव कुळीतलैच ग्रिश्चन आम्ही लग्न करणार . अहो, कुठे मिळायचे? इथेच तर मिळत नाही आणि तिथे कुठून मिळणार? "मग तुमचे गोत्र काय?" इथून सुरवात. आता हिंदू लोकांना पण त्यांच गोत्र माहीत नसतं पण ब्रिश्चन जे मराठ्यातले झाले आहेत किंवा ब्राम्हणातले झाले आहेत त्यांना पक्क माहीत त्यांच गोत्र बित्र: लग्न करायचे ते सुध्दवा एक चर्चमध्ये झालं तर झालं नाही तर घरी येऊनसुध्दा त मग सगळे तेच प्रकार त्याच्यामुळे मला सगळं माहीत आहे. अजिबात काहीही मग तिकडे र्रिश्चन धर्म दिसत नाही. सगळा तो प्रकार तसाट्या तसा. म्हणजे नावाला ख्रिस्ती व्हायच आणि त्यांतली एवढी तरी त्यांची बाब सुटली असती, की जात नको तर तेही सोडायचं नाही. म्हणजे इथपर्यंत की आमच्या सगळ्यांच्या कुंडल्या काढल्या हो, आणि महाराष्ट्रात एक वाईट पध्वत आहे की आत्येकडे देतां येत तर माझ्या दोन्ही बहिणीना आतेकडे दिलं आणि भावाला मामांकडे दिलं . म्हटलं नशीबाने 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1.pdf-page-13.txt -13- माझ्यावेळेला असा काही प्रकार नव्हता आणि गांधीजीकडे गेल्यावर, गांधीजीनी सांगीतलं सगळ्यांना बाहेर करा म्हणून आम्ही सटकलो त्यांच्यात, नाहीतर आम्हालाही कोणी आत्या किंवा मामाच्या घरी घालून टाकलं असतं हा इतका प्रकार या ब्रिस्ती लोकांचा- दिसायला फर सोज्वळ दिसतात. पण अकलेचे बारा वाजलेले काही त्यांच्या डोक्यात जाणार नाही आता माझे या हिंदुस्थानांत किती ब्रिडती शिष्य आहेत माहीत आहे? इन मीन बाबा मामा सोडून कोणी नाही- आणि सगळ्यांनी अगदी बहिष्कार टाकलाय माझ्यावर, की 'हे काय कार्य करते आहेस तू? तूँ हे किंदू धर्माचं कार्य करतेस! बर हिंदु लोक म्हणतात, तुम्ही ग्रिश्चन धर्माचा प्रचार करता, म्हटलं बरें आहे. तो एक ठप्पा माझूया डोक्यावर आहे . तिकडे प्रिश्चन लोक महणतात तूं हिंदू धर्माच कार्य करतेस अहो, संन्याशाला काय जात आणि घर्म असतो काय। तर हो प्रकार, म्हणून मी ग्रिस्ती धर्मात जन्म पेतला आणि इतका मला अंदाज आला होता सुरवातीलाच की हे क्िस्ताच्या नावावरती काय एकेक तमाशे करुन राहीले आहेत आणि आता खिस्तानंतरच जन्म घ्यायचा तर इथेच ध्यावा म्हटल - बघते आतां या सगळयांनाः ते मला यांचे सगळे प्रकार माहीत नसते तर या सगळ्यांना मी ठिकाणावर आणलं नसतं म्हणजे हा सगळा प्रकार मला ठाऊक होता म्हणून यांना भेटू शकले - यांच्याबरोबर बोलू शकले यांच काय चुकलं ते मला कळलं- जातीचे खूळ, तुम्हाला आश्चर्य वाटेल पण तुम्ही मुसलमान झालात तरी असतं बुध्दधर्मी, बुध्दधर्मी झाले तरी ते जातपात बघतात. काय, आपल्याला रोग लागला आहे जातीचा ते बघा. जातीतच लग्न करायचे. काय फायदा आहे ते मला समजत नाही. जातीत लग्न करायच मग तो दारूडा असेना का, मरतुकडा असेना का? त्याने मारून टाकल तरी चालेल जातीचा हरवा . अहो, हे . आपल्या पोटच्या पोरीना तुम्ही पाप आहे. हा राक्षसीपणा, या राक्षसीपणाच्या गोष्टी आहेत बबली' सगळे होईल आणि मोठी झाली की, जा चुलीत असं कराल को लडानपणी, 'अग बबली, नाहीतर विहीरीत जाऊन उड़ी मार काही केल तरी चालेल, हुंडा द्यायचा- हे सगळे जातीचे प्रकार तोडले पाहीजेत. आता मला है बघायचं आहे की आपले सहजयोगी तरी किती मुलंमुली बाहेर लग्न करतात. त्यांचतरी सुटलं आहे का? आता सहजयोगी होऊन काय सटलं आहे बघायच. खरिश्चन होऊन आमचं सुटल नव्हतं त्याचा काही संबंध नाही. जात। पण जातीचा तुमचा काय संबंध? हे तुमचे सोयरे आहेत ना, "ते घि सोयरे होती"? 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1.pdf-page-14.txt - 14 - सहजयोगांत जातपात मुळीच चालणार नाही. ज्यांना जातपात चालवायची त्यांनी कृपा करून सहजयोग सोडून जावा. हां, है माझे म्हणणं नाही की कदाचित जातीतं जर तुमचे लग्न झालंच, किंवा असा जर आम्हालाच, आम्ही अगदी ठरवल होत. जातीत लग्न करायच नाही. क दोन्ही जातीत, पण आम्ही किती प्रयत्न केला तरी आमच्या नशीबी हेच दोघे आले इतकी उत्तम पोर आहेत की आणसी काय बोलायच नशीबांत तेच होते. आम्ही इतका प्रयत्न केला मुलांसाठी बाहेर लग्न करायचा, पण ते काय जुळल नाही तेव्हा आज ्रिस्ताच्या या शुभजन्माच्या शुभप्रसंगी, आपण आता असा विचार केला पाहीजे की त्यांनी हाल सोसले त्याला कुसीफिकेशन झालं, सूळी दिलं, सांबी आपल्यासाठी एवटे चढवलं, मारून टाकले है सगळे आपल्यासाठी झालं ना कारण आपण मूर्ख होतो पण आता आपल्या मुलींनाच आपण सूळावर चढवतोय म्हणजे केवहढे मोठे आपण खरे लोकं आहोत बरं मुलींना सुळावर चढवायचं, बोललीस तर खबरदार, तुला मी मारूनच टाकीन तुझ्या नव-याचा मी सून करून टाकीन - बाकी म्दूमकी काही नाही. मुलीबरच सगळी मर्दमकी. मला म्हणे की रामदासांचे नाव वाचा रामदास कारय म्हणताव, "मराठा तितुका मेळवावाः आता मराठयांना बघायला गेले तर कुठे गेले मराठे? "बस्त्याला बसलेत। तलवारी कुठे आहेत? आता तलवारी कुठे माताजी "आता पेटयात टाकून बसलेत, तिथे बस्त्याला' हे नवीनच काढलय; बस्त्याला, पांना काही साडयातलं ककते का? साडया खरेदी करा आणि नेसा नंतर शहाण्णव कुळी आहेत म्हणे. तर या सगळ्या गोष्ट्ींच्यामुळे कधीकधी असं वाटतं की एवढे सगके मोठमोठाले अवतरण झाले, उदाहरणं झाली अहो, तहत किती वर्षापासून या जातीपाती वरती लोकांनी इतक शरसंधान केले पण ते कोणाच्या डोक्यातच जात नाही का? गांधीजींचा पुतळा उभारा, त्याला हार घाला का पण ते गांधीजी काय बोलत होते? ते टिळक काय वोलत होते? आगरकर काय बोलत होते? आगरकरांनी तेव्हर् ब्राम्हणांवर काढलं दास गणू काय म्हणत होते? नृसिंहसरस्वति कारय म्हणत होते ! स "ते काय तरी असलं माताजी, तरी आम्ही ना माळी आहोत. तर माळीतच लग्न बरें असा की. "माळी करतो काय? तसा चांगला आहे. धोड़ा दार पितो त्याला बायकांचाही छंद आहे म्हणे पण तो माळी आहे ना , मग काय माळी जावई असला मग तो काय तुम्हाला स्पेंशल काडी करणार आहे का? असे ख्रिस्तांनी एवढा मोठा त्याग केला जगात आले पवढ़ मोठे कार्य. केलंकर्स त्यांनी करून दाखविलेलं आहे की पका कुमारिकेच्या पोटी जन्म घेतला किती पावित्रूय 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1.pdf-page-15.txt - 15 - आणि ते पवित्रय आहे त्याला परमेश्वरी आहे. कुमारिकेव्या पोरटी इधे काही जन्म झाला नर सगळेच मरायचे चूक पुरूषाची असली, तरी मुलीलाच मारायचं- तुझच चुकलं - एसायया] बाईला] पुरुषाने टाकली की तुझंच चुकल त्या पुरुषार्च नाही चुकलेअरे बाबा त्या बाईला टाकली पुरुषाने की तिने झुरून झुरून मरायचे. कुणाला वैफय आलं म्हणजे, तूं आपल्या नव-याला साल्लंस, साल्लैस म्हणजे व्यवस्थित. है प्रकार खिह्तीचर्मात नव्हते म्हणून पण त्यांतले आमच्या पूर्वजांनी ग्रिस्ती धर्म घेतला ते भीपळयाचे प्रकार पाहीले म्हणजे डोळयाचं जे भोपाळ झालेले आहे , ते पाहून मी धक्क झाले । महणजे आता जायचे तर कुठे जायच? आणि तर हा आपला सहजघर्म आहे . यात बुध्दिही तल्लस पाहीजे अक्कलही पाहीजे, हृदय मौठं पाहीजे आणि सगळ्यात म्हणजे आपण मागासलेले नाही आहोत. अन्ट्रामॉडर्न लोक आहोत. मॉडर्नच्या वर गेलेले पॅरामॉडर्नीझम आहे .सहजयोगात गेलेत तर घरांत टेलिफोन लावाल, टि-व्ही. लाबाल सगळ लावाल पण मुलीला मात्र, "चूप बैस तिकडेच", "असे का बोललात तिला, "तर सासू तिला मारेल तर प्रक्टिस असू या. मग तिला मारायला की पाठवता तिकडे। सासूकडे? म्हणजे तुम्हाला काही प्रेम आहे की नाही त्या मुलीचं? आज ग्रिस्ताच्या या जन्मदिवशी, आपण ब्रत घेतलं पाहीजे की आम्ही जातीपाती मोडून काढणार, एकवेक ब्राम्हण मोडतील पण मराठे नाही मोडायचे म्हणून मराठ्यात एकही संत साधू झाला नाही आजपर्यंत एक मीरच आहे म्हणायची कारण ते तिकडे जाऊन बसतात ना बस्त्याला।, ध्यानाला कधीं बसणार? तेव्हा आपल्या मुलींचे असे हाल करू नका. त्यांचं आयुष्य ठीक करा आणि डोके उघड करा. भूत्ताच्या आहारी जायच नाही. ख्रिस्ताच्या आयुष्याला फारच धोडे विवस असे मिळाले की तो लोकांना समजावून -सांगू शकला फ्वत चारच वर्ष पण किती काम करून गेले ते पण त्याची घाण मात्र या लोकांनी करून टाकली: आता आधी सांगीतलंच आहे इंग्तिशमध्ये तसेच आपल्या इथे जातपात नको म्हणून सुधारकांनी इतकी मेहनत पेतली आहे, पण आपण जातीपातीचं अर्स शेपूट माग लावून घेतलय की शरीर तुटेल पण ते शेपूट काही तुटणार नाड़ी- ते नवीनच उसवल आहे. गेव्हा गांधीजी आम्हाला सांगत असत, जवकजवक तीस, चाळीस वर्षापूर्वीची गोष्ट कुम सांगते तुम्हाला, तेव्हां जातीमध्ये लग्न केलि की बाळीत टाकत असत की हा कुठून आला मागासलेला, युसलेस मनुष्य, कुठल्या सेडयांतून आला, सेहवळ लोक त्याच्याबद्दल बोलत असत. आता उलट झालंय. आता मोठेमीठे श्रीमंत, शिकलेले विद्वान ठासून डिस्क्रस करतात, की साड़ी कोणती 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1.pdf-page-16.txt घ्यायची। वा। वा। वा। आणि नाही बोललं तर रूसायचं, रागवायचे, कुठल्या स्थितीला आलौय आपण आता। अहो आम्ही असे धरंघर लोक पाहिले आणि हे कुठले हे बाजार भुणगे। मला समजतच नाही. कोणच्या देशांतून हे इधे जन्माला आले े. भलत्या गोष्टी करायच्या। काही त्याच्याबद्दल संभावितपणा नाही, मोठेपणा नाही- आजच्या या मोठ्या समारंभाच्या दिवशी एकच विनंती आहे, की ब्रिस्ताला तुम्हीं वचन यावं की तू जातपात मानली नाहीस तस आम्हीही मानणार नाही. इृदयापासून सगळ्या सहजयोग्यांनी याव. कोणतीही जातपात मानणार नाही ईश्वर सर्वांना आशिर्वादीत करो- -------- ब्रम्हपुरी पूजेच्या वेकचे श्री मातार्जीचे मामण :- आतां आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना असं सांगायचं आहे की आप्या देशामध्ध्ये पक त-हेचा नवीनच भूतांचा प्रकार सुरू झाला आहे. आणि या भूतांच्या प्रकारांत राक्षसी प्रवृत्ति, आसूरी प्रवृत्ति फार वाढली आहे. ते काल आपल्याला दिसलंच. आणि ती वादून त्याचा अतिरेक काल झाला, आणि या लोकांना त्याचा पुष्कळ त्रास सहन करावा लागला, तेवहा आपल्या सहजयोगी लोकांना असं सांगायला पाहीजे की याबाबतीत आम्ही तयारीत असायला पाडिजं, नुसती माझी पुजा करून, आरती करून काम होत नाही. आपल्याला पुष्कळशा गोष्टी करायला पाहीजेत आणि त्यासांठी आपण खांद्याला खांदा देऊन पुढे आलं पाहीजे, दंड ठोकून उभे राहीले पाहीजे, आता आम्ही सहजयोगी आहोत पण अजूनही आपण अशा गोष्टी करीत आहोत की ज्याच्यामुळे आपल्यात कमजोरी आली आहे. मुख्य म्हणजे जातियता. मी सारखी जातियतेवद्इल बोलते ाहे, त्याला कारण कार्य की एकदां तुम्ही जातियतेमध्ये गेला की तुमच्यामध्ये जी एक मुलभूत बांधणी आहे तीच तुम्हांला रोकते. जातीयतेला धरून बसणं ही फारा चुकीची गौष्ट आहे . आणि हे जर आपण सोडलं असतं तर अंधश्रध्दा समोर आली नसती. कारण आपल्याला जर माहीत आहे की अंधश्रषध्धा जी आहे ती फ्वत आत्मसाक्षात्कारानंतर येते. पण आत्मसाक्षात्कार आल्यावर सुध्दां आपण त्याच जातीच्या मार्गे जातो, त्याच जातीशी संबंध करतेो आणि तशाच रितीने मूर्खासारखे वागत असली तर तुमची कांहीही वाढ होणार नाही आणि नुसतंच एक राजकारणी त-हेचं सोंग होइल अशी सौंगं घेऊन जर आपण सहजयोगी झालो तर आपल्याला काय लाभ होणार आहे ? जैसे थे। असे राहाणार आहोत आपण. . त्यांत धर्माधता जी आहे ती आपल्याला पुष्कळशा गोष्टी सोडाव्या लागणार आहेत धर्माधिता म्हणजे, आधी मी म्हणत होते की देवळांत जायचें नाही. देवळात जाऊन सुटली पाडीजे- 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1.pdf-page-17.txt ब्राम्हणाला मैसे द्यायचे नाहीत. कुंकु लावून घ्यायचं नाही . त्यांच्यात आतां थोडीशी सुधारणा झाली आहे . त्याला कारण अस की, लोकांना त्रास होतात. पण घरांत ब्राम्हण आणून लग्न करणें है । सुध्दां चुकीचे आहे. ब्राम्हण कोण होतात लग्न करणारे? तुम्ही ब्राम्हण झाले मग ब्राम्हणाला आणून लग्न कशाला करायचं? लग्न हे ज्यवस्थित सहजयोग पध्दतीने झालं पाहीजे. अणि जोपर्यंत लग्न सहजयोगपध्दतीने होत नाही तोपर्यंत मी त्याची हमी देऊ शकत नाही. की हया लग्नाचं व्यवस्थित होइल बरं परत आपल्या महाराष्ट्रांत लग्न म्हणजे अगदी सगळ्यांत मोठ धर्मकार्य आहे.लग्न म्हणजे काय। मग त्याच्यासाठी मुलीसाठी पहाणं, हे करण, मग बस्त्याला बसणं, हे नी ते, घाणेरडे सहजयोगामध्ये त्याचं इतक महात्म्य प्रकार चालू असतात. लग्न ही फारच क्षुल्लक गोष्ट आहे . नाही एका सहजयोग्याचं दुस-या सहजयोगिनीशी लग्न झालं की, त्याच काय पवर्द महात्म्य नाही आहे की आयुष्यभर त्याच्याशी लढत बसावं लागतं जातीजातीत लग्न करून त्याचे जे दुष्परिणाम होतात, ते दिसतात आपल्याला. पण अजूनही आपण त्याच्यांतच फसती. तेव्हां सगळयांनी आज व्रत घेतलां पाहीजे की आम्ही कोणत्याही धर्मांत, कोणत्याही जातीत, कोणत्याही देशोंत लग्न कर्रू तुम्हाला वाळीत टाकण्याचा प्रश्नच नाही कारण तुमचे सोयरे है आहेत. तुमचे नातलग हे आहेत, जे तुमचे नातलग आहेत, ते कसे वागतात ते तुम्ही पाहीलंच आहे. कालच बघा, गांवातल्या लोकांनीच तुम्हांला त्रास दिला ना? तुमच्या पाहुण्यांना त्यांनीच मारलं ना? त्यांनी तुमची कोणती मोठी पत ठेवली? आतां काय वाटत असेल यांना तुमच्याबद्दल? मी म्हणते ते नुसतं पेकून, "हो माताजी म्हणतात, पण असं कांही विशेष नाही" अस्स म्हणून बसायचं नाही. जोपर्यंत आपल्यांतली जातियता जात नाही, हुंडाप्रकार जात नाही, आपल्यांतली अंध श्रध्दा जात नाही, आणि जौपर्यंत आपण उठ्न उभे रहात नाही या बाबरतीत, सबंध समाजाला एक उदाहरण म्हणून, तापर्यंत आपण सशकत नाही- आतां आपण कुठलेही मोठाली माणसं पाहू यां आपल्यासमोर टिळक आहेत, आगरकर आहेत, शिवाजीमहाराज आहेत. अशी जी मोठीमोठाली माणस्ं जी झाली त्यांनी काय केलं, ते कसे वागले, त्यांच्याकडे लक्ष दिले पाहीजे शिवाजीमहाराजांनी सुध्दां त्यांना चारदी लग्न करायें लागलं राजकारणासाठी त्यांना ते केलं - राजकारणासाठी मला करायचे आहे; ते मी केलं पण ते निःसंगांत होते. त्याच्यावर त्यांचा परिणाम नव्हता. काही कराये लागलं तर केलं चार लोकांशी आम्हालां दोस्ती करायची आहे . जातपात पाहीली नाही, की शहाण्णव कुळीच असली पाहीजे THE की, अमकंब असलं पाड़ीजें त्यावेळी ज्यावेळी इतक्या वर्षापूर्वी गागाभट्टांना इकडे येऊन त्यांना राज्याभिषेक करावा लागला, तेव्हा या जातीपातीच्या लोकांनी त्यांना किती हिणवून टाकलं, की तुमही कुणबी आर्हात तुम्ही मराठा नाही म्हणून 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1.pdf-page-18.txt तुमची कोणतीही जात असेना कां, तुम्ही आज सहजयोगांत आलांत, तुमची जात बदलली, तुमचा धर्म बदललेला आहे. हा धर्म विश्वनर्मला धर्म आहे. तो तुमच्यात जागृत झालेला आहे त्यामुळे तुमच्या वाईट सबयी गेल्या, सगळ कांही गेलं पण हे भूत अजून गेलेलं नाही तुमच्या जातीच्या लोकांशी तुमचा संबंधच नाही आला पाहीजे कारण ही जमात , जी तुमची आहे, ती भूर्तं आहेत सगळी. दारू पिणे, मारणं मग ते दारु पिऊन नाही तर काही करां, हुंडा घेओ नाहींतर कांही करो, पण ते आमच्या जातीतलंच असलं पाहीजे मग तुम्ही सहजयोगी कसे? मग सहजयोग सौडा तुम्ही, काय तुम्ही दोन धर्मात उभे राहु शकता का? त्याच्यामुळेच काल यांना मार खावा लागला. हे लोक, ज्यांनी सर्व धर्म सोडला, परमेश्वर सोडला, आणि आम्ही कांहीच असं करत नाही असे करून उभे राहीले त्यांनी काल मार दिला त्यांचे थोडेसे कारण मला असं वाटतं आपल्यामध्ये जी कांही धोडीशी कमजोरी आहे ती त्यांनी औळखली आणि त्यांच्यामध्ये आपण अंधश्रध्देला पूर्ण झालो. पण जर तुम्ही बोलत सुटलांत की आम्ही सहजयोगी आहोत. आम्हाला कोणतीच अंधश्रध्दा नाही. आम्ही कोणत्याच असल्या गोष्टीना म मानत नाही. आम्ही सहजयोगी आहोत, आम्ही बोलत नाही, करून दाखवू तुम्हाला. तेन्हा या लोकांच्या लक्षांत येइल की काहीतरी विशेष मंडळी आहेत. आम्ही आमच्या वडिलांना पाहीलं त्यांना गांधीजीनी सांगितलं, सगळ्या तुमच्या मुलांची लग्नं बाहेर करा. आम्हीसुध्दां शहाण्णवकुळीच आहोत, तेव्हां फार विचार करून होत असत लग्न त्यावेळी. वाडिलांनी लगेच सांगितलं, "कांही हरकत नाही, आणि सगळयांची कुठेही लग्न करा." अशीच लग्नं लावून दिली आमची तर काय आमचं वाईट झालं? त्यांनी सांगितलं मी कांग्रेसचा य माणूस आहे. मला काय जात नाही, धर्म नाही मी गांधी धर्मी आहे . तेहा धर्म जर घ्यायचा अर्धवट लोकांसाठी हा धर्म नव्हे, ते्हांच तुमच्यांत खरी शक्ति येइल तर पूर्णपणे घेतला पाहीजे. - ते्हांच तुमच्यामध्ये ते पावित्रुय येइल की ज्याने सगळ्यांचं, सगळ्यांचे होऊ शकतं- रक्षण ेि पण जर तुम्ही अर्धवट असला तर तुम्ही कोणाचंच रक्षण करू शकत नाही. स्वतःचंही नाही, दुस-यांचंही नाही. ते पावित्रय आणण्यांसाठी एकदम निःसंगांत येऊन उभं झालं पाहीजे जसे आपल्या देशामध्ये मोठेमोठे लोक झाले . टिळकांचं उदाहरण घ्या-त्यांनी एका विधवेशी लग्न केले गांधींच उदाहरण घ्या-ते एका हरिजनाव्या झोपडीत जाऊन जेवत असत . कृष्णाचं उदाहरण घ्या-विदुराकडे जाऊन जेवत असत. रामाचे उदाहरण घ्या-त्याने मिल्लीनीची बोरं खल्ली- जी मंडळी अशी मोठी झाली त्यांच्यात किती वैशिष्ठ्य आहे ते बघा जर खरोकरच तुम्हांला सहजयोगांत यायचं असलं तर पहिल्यांदा समजलं पाहीजे की सहजयोगांत, तुम्ही फार विशाल होता तुमच्या ज्या संकुचित जीवनाच्या ज्या पध्धति आहेत त्या सगळ्या वदलून तुम्ही फार विशाल होता. तुम्ही 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1.pdf-page-19.txt "हे विश्वचि माझे घर" असे म्हटले पण नुसतं वधायचं, गाणं म्हणायचं याला कांही अर्थ नाही. हे लोक बघा आपली संस्कृति सोडून तुमच्या संस्कृतित येऊन बसले कारण हे चांगले आहे म्हणून तर तुम्ही त्यांच्यापासून हे तरी शिका हे जातपात बघत नाहीत. कितीतरी लोकांनी आपल्या हिंदुस्थानी बायकांशी लग्नं करून आणि त्यांचं फार भर्ं केलं - नाहीतर पूर्वी एरवाद्या ईग्लिश माणसाला हिंदुस्थानी बायको दिली तर तिला मासून खायचा तो. म्हणा इथे अजून मारून खातातच. बायकांना मारून खाणे हा इथे एकच आमचा खाण्याचा धर्म: आहे तरीसुध्वां आपण त्यारितीने वागतो बायकांची इन्जत करायची नाही· सगळ्यांच्यासमोर भांडायचं, सगळ्यांना बोलायचं, बायकांना दाबून ठेवायचं. तेव्हा ही शक्ति जी आहे तुमच्या इथली तिला तुम्ही जोपासून घेतली पाहीजे त्यांना शिक्षण दिलं पाहीजे, वाढवतं पाहीजे त्यांच्या आवडीनिवडी प्रमाणे त्यांची लग्नं केली पाहीजेत. त्यातल्यात्यात त्यांची सहजयोग्यांशीच लग्न केली पाहीजेत म्हणजे मुलंसुध्दां सहजयोगी होतील, जन्माला जी उद्याची पिढी येणार आहे. तुम्ही किती महत्वाच्या पदाला आले आहांत ते तुमच्या लक्षांत येत नाही. शिवाजीमहाराज आणि मावळे होते, त्यांच्यापेक्षां अत्यंत महत्वाच्या जबाबदारीच्या कामावर तुम्ही आलेले आहांत. आणि सहजयोगांत आले आहात - माझयाजवळ जरी दोन सहजयोगी असले तरी चालेल पण त्यांनी पूर्णपणे सहजयोगी असलं पाहीजे नाहीतर सहजयोगात आलं नाही पाहीजे पहिली गोष्ट · दुसरं म्हणजे मी जे म्हणते ते मानलं पाहीजे कारण मला सगळ दिसतं आहे. मी सर्वसाक्षी, सर्वदृष्ट आहे. मला सगळ समजतं आहे.तिसरी गोष्ट म्हणजे "माताजीनी अरसं म्हटलं" अस म्हणून कांही मला वापरायचं नाही माताजी असं म्हणणार नाहीत आम्हांला माहीत आहे· एकंदरीत तुमच्यापासून मला इतक्या अपेक्षा का आहेत, त्याला कारण एकच आहे.. कारण आहेत. पक्त तुमचे दिवे तुम्ही स्वच्छ करा. मी फार शक्तिमान आहे. माझयांत फार शक्त्या म्हणजे प्रकाश यायला मी तयार आहे. तुम्हांला एकाहून एक मोठी माणसं करून सोडीन मी- आणि काय गांधी काय नी टिळक काय त्यांच्यापुढे तुम्ही म्हणजे काय, दैदिप्यमान होऊ शकतां. एवढे मोठे सुधारक आणि एवढे मोठे महत्वाचे लोक तुम्ही होऊ शकता पण आधी तुमचे दिवे तुम्ही स्वच्छ करा. जर ते दिवे स्वच्छ झाले नाहीत तर तुम्ही जिथल्यातिये कुजून मरणार- आणि सहजयोगाची बदनामी आहे. तेव्हां प्रत्येकाने हे लक्षांत घेतले पाहीजे की मातार्जीमध्ये अत्यंत शक्त्या आहेत. पण आहेत. तर त्याचे जे साधन आम्ही त्याचे आम्ही प्रकाश आहोत ते प्रकाश त्या जर वापरायच्या आमच्यातून वहाण्यासांठी ते दिवे स्वच्छ असले पाहीजेत. त्याची पूर्ण तयारी असली पाहीजे घ्यान- आमच्यामध्ये निषिध्द आहे ते करायचंच नाही. सहजयोगांत पुष्कळशा धारणा करायलाच पाहीजे. जे 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1.pdf-page-20.txt 20 गोष्टी निमिध्द आहेत आणि त्या गोष्टी सोडायच्याच. आतां पुष्ककशा लोकांची व्यसनं सुटली आहे . पुष्कळशे लोक दारूविरू सोडून व्यवस्थित झाले आहेत. पण पैशाच्या बाबतीत, व्यवहाराच्या बाबतीत अगदी चोख असलं पाहीजे. अगदी सडेतोड असलं पाहीजे. चार लोकांत गेलं की सहजयो- गाच्या गोष्टी ताड उघडून बोलल्या पाहिजेत, काय तरी तिथे संभवितपणा आणून, चूपचाप बसून चालणार नाही. सहजयोगाच्या बाबतीत, सडेत्तोडपणाने बाललंच पाहीजे. त्यांना सांगितलं पाहीजे, "सहजयाग हाच आजच्या युगाचा धर्म आहे. तो घेतला नाही तर सर्वांचा सर्वनाश होणर आहे. " सगळ्यांना, हयांना त्यांना आम्ही सहजयोगांत है मिळवलं आहे- तुमच्या नातलगांना पत्र लिहा. आतां तुम्ही लोकं पत्रिका छापतां त्यांत सुध्दा माझे नांव असायला पाहीजे . आतां मी तुमची कुलदेवता आहे. तुम्ही माझया कुळांत आले तर मी तुमची कुलदेवता आहे. बाकी सगळ्या देबतांना कांहीही लिहायची गरज नाही. आज मी स्पष्टपणे सांगते की ज्या लग्नामध्ये माझ नांव नसेल त्या लग्नाला माझा आशिर्वाद नाही. आज मी जिवंत आहे तुमच्यासमोर हे अवतरण तुमच्यासमोर आलेल आहे. जे अवतरण समोर आहे त्याला न मानतांना जे नाही त्याला मानण्यांत काय अर्थ आहे? मग आमचे मोठे लोक असे म्हणतात अणि लड़ान लोक असे म्हणतात तर कांही नाही. आमचा कुणाशी संबंध नाही. आमचा फ्वत मातार्जीशी संबंध आहे त्या म्हणतील ते. पण तुम्हीच नातलगांच्या जबडयांत जातां. मगरीव्या तांडात पाय ठेवायचा आणि बोटीवर पाय ठेवून तुम्ही बौटीवर येणार नाही. जे नातलग तुमचे, सहजयोगी नाहीत त्यांच्याकडे जैवायलासुध्दां जायचं नाही, त्यांचं अन्नसुध्धां घ्यायचं नाही, म्हणजे तुमचे आजार होणार नाहीत. तुम्हाला त्रास होणार नाहीत. तुम्ही या धर्मात पूर्णपणे आलात सर्व त-हेने, आश्चर्य वाटेल की किती प्रगति होईल तुमची याच्यांत. पण जर तुम्ही अर्धवटपणा केलांत तर त्याची फ्रळं तुम्हाला नी भोगावी लागतील . तर जे खरं ते मी तुम्हाला समंतितलं मी तुमची आई आहे. खरं ते मला - सांगायलाच पाहीजे मला कोणाचाही राग नाही किंवा दुष्टावा नाही. पण तुमच भलं वहाव, हित क व्हावं आणि तुम्ही सत्याची कास घरली पाहीजे . सत्याची ज्या माणसाने कास धरली त्या माणसाचे कधीही नुकसान कोणत्याही प्रमाणात होऊ शकत नाही. तेव्हां आजचा हा फार शुभप्रसंगी दिवस आहे. कालचं एकूहढं हे झालं ते सगे विसरून जा. त्याचा अर्थ नाही पण त्यांत आपल्यामध्येच अजुन सहजयोगाची ती घमकी आलेली नाही. नाहीतर एलाद्या गांवात जाऊन लोकांनी मारामा-या करण्याची कोणाची हिंमतच होणार नाही- पण आपल्यातच ती धमक असायला पाहीजे की नुसतं एका डोळ्याने पाहीलं की सगळं ठीक होऊन जाईल- तेव्हां सहजयोग्यांनीसष्दां आतां लक्षांत घेतलं पाहीजे की, प्रत्येक गाबांत, प्रत्येक 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1.pdf-page-21.txt 21 खेडेगावांत, प्रत्येक शहरांत, जिथे राहतां तिथे सहजयोगासांठी आम्ही काय करतोय? सडेतोड बाललं पाहीजे, गोड बाललं पाहीजे आणि ब्राम्हणाला बोलवून पुजा करायची, सत्यनारायणाची पूजा करायची हे प्रकार करायचे असले तर तुम्ळी सहजयोगांत येऊ नका सहजयोगांत तुम्ही ब्राम्हण झाले आहांत. सर्व कार्य तुम्ही सहजयोगाच्या दृष्टीने केलं पाहीजे आणि बाकीचं जे कांही आहे त्याला तिलांजली दिली पाहीजे. तर ते अंधश्रध्देवाले कांही बोलू शकत नाही. कारण आपण अंध श्रध्देलाच तिलांजली दिली त्या कंही वाईट संवयी होत्या त्या आपण सौडून दिल्या, ज्या कांही जुन्या कल्पना होत्या त्या सोडून दिल्या, आणि मागासलेले नाही आहोत. सगळ्यांत आपण जे वर्तमानकाळांत अत्यंत उच्चतर लोकं जे होतो ते आहांत तुम्ही उच्चतर, तुमच्याहून उच्च कोणी नाही पण अजूनही तुम्ही त्या नीच लोकांमध्ये राहता मग काय तुम्हांला घाण लागणार नाही? जर हिरा तुम्ही मातीत घातला तर तो हरवायचाच तेव्हां कृपा करून माझया गोष्टीकडे लक्ष द्यावे. बाईट वाटून घ्यायचं नाही· त्याबद्दल माताजी असं बोलल्या असं म्हणायचं नाही· मी जे बोलले ते अगदी हृदयांतून बोलले . आणि हृदयांतून काढून तुम्हांला सांगतेय, तुमची मुलं आहेत, उद्यां पाडायचं कोणाची मुलं वर येतात. पूर्णपणे सहजयोगाला वाहूुन घेतले पाहिजे. आपलं घर्मातर झालंय असं समजायचं. आतां आपल्याला दुसरा धर्म नाही ही गोष्ट जर तुम्ही समजून घेतली तर तुमच्यावर उपकार होतीलच पण या देशावरही उपकारच होतील.आणि सबंध जगावर होतील.कारण तुमच्यांत जी एक विशेषता आहे, जे विशेष पुण्य आहे, तुम्ही पुष्कळ पुण्य केलयं म्हणून तर या हिंदुस्थानात जन्माला आलांत या महाराष्ट्रंत जन्माला आला. पण ते सगळे वाया जाणार, मूर्खपणामुळके ते सगळं वाया जाणार. आतांपर्यंत कोणचे साधूसंत झाले ज्यांनी जातियतेला मदत केली- दासगणूंनी सुध्दां म्हटलं आहे "आम्हाला म्हणती ब्राम्हण आम्ही पाहीले नाही ब्रम्ह आम्ही कसले ब्राम्हण". नृसिंहसरस्वतीनी सुध्दां म्हटलं आहे हे सगळे ब्राम्हण होते. त्यांनीसुध्दां म्हटे आहे मग आपण अर्स त्याच्या आहारी जायचं आणि तीच तीच कामं करायची किती चूकीचे आहे. आतां तुम्हाला दर्शन झालंय विशालतैंचं तुम्ही माझे सगळे फोटो पाहीलेतः दिव्य आहे सगळं, फार दिव्य आहे. पवदी दिव्यता मिळविण्यासाठी तुम्हालाही दिव्य झालं पाहीजे . आज विशेषकरून मी तुझाला सगळ्यांना सांगतेय, मी आता विनंती करणार नाही. कारण खुघ म कं 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1.pdf-page-22.txt 22 - तुम्ही मला कैलं पाहीजे देवीला प्रसन्न करावें लागतं. मी तुम्हांला खूम करणार नाही. तुमच्यातवा जी शक्ति आहे, तुमच्यामध्ये साठवलेली जी संपत्ती आहे, तिचा प्रकाश जगाबर पडला पाहीने. आणि तुम्हीच लोक करु शकतां जास्त हयांच्यापेक्षा कारण तुमच्यामध्ये ती संपत्ती आहे . हें लोक संपत्ती नसतांसुध्दा जास्त त्याचा उपयोग करतात. मग तुमच्याजवळ संपत्ती असतांनासुध्दा तुम्ही त्याचा उपयोग करत नाही असे है दोन प्रकार आहेत. तेव्हां कृपाकरून पुढच्या वेळेला मला एकाहून पक सहजयोगी तयार पाहीजेत इतकेच ्ा नव्है तर प्रत्येकाने जाऊन भाषणे यायची. आतां अंगापूरच्या लोकांना माझे इतकंच सांगणं आहे की उद्यां त्यांनी जाऊन संघटना करावी. सहजयोगाच्या लोकांची भाषणं यायची आणि खुले आम . आहे तिथे बसून सहजयोगाबद्दल सांगायचं एका नुसत्या भाषणाने, हे इथे पक मौठे पटांगण लोक आपल्यावर बिधरले होते आणि आपण कधीच भाषण देत नाही. त्यांनी एकदांच भाषण दिलं पण आज त्याच्या लक्षात आलं, तर पवरढट वारईट तो पोलीसवालासुध्दीं बिधरला होता वाटलं त्याला म्हणजे काम करीत नाही त्याबाबतीत, आणि सहजयोगाने आपण बौलत नाही. मित्रता बाढेल तर आतां जाऊन सगळ्यांना सांगायचं, झालं है फार वाईट झालं, आम्हांला फार वाईट वाटलं सगळ्यांनी एक सभा करा. जाहीर सभा. ज्यांनी ज्यांनी केलं त्यांनी क्षमा मागितली पाहीजे अर्थात ज्यांनी ज्यांनी त्रास दिला त्यांचं कांहीतरी वाईंटच होणार मी कितीही प्रयत्न केला, किती क्षमा केली. तरी हे गण आहेत. आणि हे गण त्यांना ठिकाणावर लावतील . पण तरीसुध्दा क सुध्दां तुम्ही सांगायचं की जै झालं ते विसरून जा असल्या फालतू लोकांना इथे जमूं यायचं आपल्याला देवध्माशिवाय चालणार नाही. नाही, आणि ही संस्था इथे घ्यायची नाही ३ ईश्वर तुम्हाला आशिर्वाद देवो. महाशिवरात्रीची पुजा प. पू. श्री माताजी आपल्या असीम कृपेत महाशिवरात्रीची पुजा पुणे येथे स्विकारणार आहेत. तरी आपण सर्व सहजयोगी बंधू भगीनीनी पुजेमध्ये सहभागी व्हावे- दिनांक - 23 फेब्र 90 पलौरा पॅलेस मंगल कार्यालय 1 टे. नं 446465 स्थळ पुणे सातारा रोड, बालाजी नगर कॉर्नर धनकवडी, पुणे 43 - पुणे रेल्वे स्थानकापासूनचे अंतर स्वारगेटपासूनचे अंतर -3 कि. मी. 7 कि. मी. उपयुक्त पी. एम टी. बस-शिजीनगर बस स्थानक मार्ग क. 2 आणि 27 स्वारगैट स्थानक बस मार्ग क 2, 9,17. बस स्टॉपचे नाव - एलोरा पॅलेस