संड 2 अक 5 व 6 चेतन्य तहरी 6 सा. 1990 मराठी आवृत्ति ক जढ2 सा कि ॐ एक नवे पर्व सुरु झाले आहे .जिये आपले प्रश्नच राहिले नाहीत. सर्वाचे प्ृश्न, सा-या विश्वाचे प्रश्न, आपले प्रश्न झाले आहेत. यांसांठी प्रवलता, महती, एक उत्तुंगता पाहीजे याची जबाबदारी तुम्हां लोकांव र आहे. हे सर्व घरोघरी पोहोचयायचे आहे . सर्वाना आनंद द्यावयाचा आहे . ज्या प्रकाशाला आपण प्राप्त केले, तोच आपण सर्वांना पाययाचा आहे -पूर्ण आत्मविश्वासासह- श्री माताजी निर्मलादेवी- उत्तर मात देरा ।990 श्री मावावीचा उत्तर भारताचा दौरा जयपूरचा उत्साही हर्मरत स्वागतासह चालू झाला. "गोविंद जी मंदीर", जिये प्रपगच अवा तहेचे कर्यक्म करण्यास जयपुरच्या महाराणीनी अनुत दिली, तिये दोन यक्ष्वी कार्यक्रम आाले- जयपुरच सर्वत मोठा उस्सव "रगंगौरी" चा "गंगोरी म्हणजेच श्री गणेश व श्री गौरी माता यांचे पूजन, असे श्री माताजीनी विवध केले पुर्वापार चालत आलेल्या रितीरिवाजानुसार या देयतांच्या प्रतिमांची प्रथम जयपुरध्या महाराणी पुजा करतात, आणि त्यानंतर पूर्ण थडरांतून सुशोभित केतेल्या हल्ती, पोडयांवरून, पुर्ण वहरातून रंगीचरंगी मिरवषूक कदली जाते. मिरकमूकी्या फेमी माविर्माद पेण्यासाठी हजारो लोकंची गर्दी उसळते. याकेळी मिरणकूकीजाथी, जयपुरव्या राजपराम्याने पका सुरेल परंपरागत समारंभात श्री माताजींची पुजा मिरक्णूकीत न्याययाद्या मुर्तीना ब्हायब्रेक्न्स दिले, जाणि उशा प्रकारे जयपुरच्या तोकांना परमचैत्याने आधिरवादीित केले. हरियाना केली. श्री मातर्गीनी यानंतर कर्नात आणि यमुनानगर येथें दोन कार्यकरम आयोजित केले गैले मडभारतांतील कर्न न्याने कुरुषेत्राच्या युष्दमुमीजवळ इये स्वतःची छावणी उभारती होती, त्यावरून या जागेचे नाव "कनलि" पडले असे ी की माताजीनी विशव केलै ा्वकरमाव्या वेळी समामंडप इतका मरगच्च भरला, जितके लोक आंत होते, तेदेच बाडेर उमे होते. जागृतीचा कार्यक्रम ग्ाप्यावर एक मुकषपीर मुतगा, श्री माताजीचे आधिवांद पेण्यासाठी व्यासपीठावर जाला- श्री माताजीनी त्याचे वित्र्दीचक्क साफ केले आणि, जहो आश्चर्यम । या मुलाला कंठ फुटला आणि पेकावयास येऊ लागले। या चमत्कारामुळे या मार्गात सहजयोग वकयासारखा पसरला किली কিिल्लीच्या रामलीला मैदानावार अनेक ऐतिहासिक पटना पडल्या आदेत . राष्ट्राच मंवितव्य घडाविणा या अनेक पष आदिवतीच्या व्हायक्रेश्न्सनी, चैतन्य लडरींनी ते घडविलेले व्यासपीठ भूपविले आहे मुत्सघांनी हे यस्तमः ा याआपी कपीच आधिर्वादित ग्राले नहते . अणि यादेळी हजारोंना जागृति मिळाली. किल्ली गहराला तीन केळा आविर्वाद मिळालेप्रथम श्री माताजीव्या वाढविवस पुजेच्या देळचा समारंभ, सर श्री- सी.सी.पी. श्रीवास्तवांच्या 70 ब्या वाढीदिवसाव्या केळचा समारंभ, अणि सात पप्रितचा त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचा समारंभ. सडजयोगी मंडळीनी, श्री श्रीवास्तव साडेब यांना "पापाजी" मसे संबोधावे याविपयी त्यांची अनुमती पेतली, आणि त्यांनी ती दिती सुप्दा. आफन्या इृदयस्पर्शी मार्ांत ते म्हणाले, महान असले, तरी पित्याचे प्रेम त्याहून कमी नाही. याची तुम्हाला सत्री ककून पावयाची आहे, मला देवू चौधरींय्या सतारीने त्या संध्याकाळयया मानंदमय वातावरणांत मरच पडली· नंतर प्रेम डे जरी निःसंबय "मातेचे कलक्ता बंगालमध्ये विनलेत्या सिल्क्टया साडीने परंपरागत देवीपुजा केली जाते तिव्या बालकांच्या मक्तिने देवी आनंदाने इत्तकी पुलकित झाली की, प्रथमच, कतकत्त्यामध्ये देवीच्या अांदिशवित स्वरूपाची पूजा केली गेली दैवी कृपेने प्रत्येकजण ध्यानामध्ये उतका गइन डोत गेला जानि बदललेल्या सि्थितीगध्ये वर आाला. दि्िबोली पाक्टया दोन जाडीर कार्यकरमांमध्ये त्या स्थितीची गडनता वाढलेली सर्वानी अनुमवती लाँचमधील सफर। डी तर अकर: गंगेत स्कछ होण्यासाठी मारतेली बुडी होती. करण श्री माताजीनी सर्व सहजयोग्यांना स्कच्छ केले नवीन सड़जयोग्यांची सगळयांची ओळ करून दिली जात होती सहजयोग्यांच्या गाण्या-नाचण्याने वेळ कसा गेला बंळलेच नाही- सर्वात नेत्रीदिपक भाग म्हपजे हुबळी नदीवरची सर्व सडजयोगीयांची ति 2- मुंबई कदाचित मुंबईला श्री माताजीचे जास्तीत जास्त कार्यक्रम झाले आहेत. पण या वेळव्या साधकांची संख्या आणि गुणक्त्ता पडिल्यापेसा सूपच उच्च स्तराची होती सहजयोगाचं नवं पर्व सरोस्वरच सुरू झालं आहे. जागृतीनंतर सर्व साधक गइन घ्यानामध्येच बसून राहिले श्री माताजी निषेपर्य्त कोणीही ढ्ललंसुध्दा नही। इतक्या मोठया संस्येच्या नव्या साधकाबरोबर इतकी गडनता सामूडिकतेमध्ये अनुभवणं ही फार दुम्मिक मेजवानीच होती दुस-या दिवशी श्री माताजी मस्कतला रवाना झल्या, एमिरेटस ला नवी शितीजे उचडण्यासाठी- श्री माताजीचे वाढदिवसानिमित्त पुजेच्या कविचे भाषण मुंबई 24 मार्च ।990 आता वीस वर्षे झाली सहजयोग करता करता त्यावर जेवढे कार्य व्डायला हवे होते तेवदे झले नाही असें मला वाटते.त्याचे कारण आहे, असे की आपल्या लोकांना हे किती महान कार्य आहे याचे ज्ञान नाही किती दिव्य आहे। अस्स कार्य कधी झालंच नाही. दृष्टी टाका, समाजांतसुध्दा यामुळे किती फरक पडला आहे . दुस-या देशांमध्ये जे अडकले, आणि ज्यांचा पूर्णपणे सर्वनाश झाला होता, अशा देशात सुध्दा सहजयोगाने अनेकांना बाचविले असे कधी कुठे घडलेच नहते अनेक अवतार झाले पण कोणालाही अशी अंतर्यामी शविति मिळाली नाही, ज्यायोगे ती त्याच्या आत प्रस्थापित होईल लोक संतत काही ना काड़ी करीत असलात. कोणी स्वतःला हिंदु, कोणी मुसलमान, कोणी सविश्चन कोणी कांही समजतो. आणि सर्वांनाच असे वाटते की इंतर सपपिक्षा आम्ही चांगले आहोत . पण यापैकी असा कोणताच धर्म नाहीं की ज्या घर्मात राहिल्यामुळे आपण घा्मिक होती. कोणतीही व्यक्ति कोणतेही पाप करु सकते, कोणल्याही घरमच्या नांवावर. कोणत्याडी घर्माचे बंधन नाही. सहजयोगामध्ये आत्म्याचे बंधन पडते आतम्याची जागृति फार महान गोष्ट आहे, जी आपल्या जीवनाला प्रकाशित करते .या संबंधी सर्व अवतरणांनी सांगीतले आहे, की आपण स्व" ला जाणा. असं कोणत्याही अवतारामध्ये झालं नाडी. सर्व बाजूने आपण सहजयोगाकडे स्वातंत्रयांनंतर लोक जे स्वैराचारामध्ये अडकपार होते, "व" ला जाणूल्याशिवाय काही होऊ शकत नाही. आणि ती वैक ज्याविषयी त्यांनी सांगीतले होते ती आाता आली आहे आहेत: आणि आपल्या हे लक्षातच येत नाही, की आपल्याकडे किती महान शव्ति आली आहे आपण तिला किती वाढवली पाहिजे, आपले उत्तरदायित्व काय आहे अजूनही आपण छोटया छोटया गोष्टीत गोष्ट आहे। हो चामिकता तर आली, पण छोटया छोटया अशा अनेक गोष्टी ज्या आफ्ल्याता अडचणीत टाकतात- आणि ही मोठी पुरातन गोष्ट आहे. सडजयोग इतका गहन आहे, इतका सूक्ष्म आहे . आपली दृष्टी सुध्दां सूक्ष्म आणि अजूनही लोक ऑधकयापमाणे फिरत गाँधकून जातो. आश्चर्याची झाली आहे आपल्यासी कार्य झाते आहे, हे आपल्याता स्वतःला समजत नाही- आणि म्हपून आज वीस बरष उलटली तरी सहजयोगात लोकांची उन्नति जेल्हडी कायला हवी तेज्हरड़ी होऊ शकली नाही ना आांत , ना बाहर । आपापसातील भांडगांनी फार सूक्ष्म रूप घैतले आहे . ज्याला "मस्त मौला" म्हणतात ती गोष्ट नाहीच. अलिकडेच मी ऑस्ट्रेलियाता गेले होते. तिथे मी हैराण इतक्या इजारो लोकांना पार केले, त्यानंतर प्रत्येक केंद्रातून पन्नास पत्नास लोकांना काढून टाकले पन्नास, फनास लोकांना सांगितले की आपण काही कामाचे नाही, निघुन जा. निरनिराळया गार्गानी पैसे एकत्र कैले शिवाय अनेक बिचित्र गोष्टी केल्या, मला कधी वाटलंडी नकहतें की सहजयोगी अशा गोष्टी करू रकतीन। शिवाय आपाप सात पुढारीपणा साठी मांडणे। मला पाइन सगळे रडे लागले, कीं "माताजी काले ऑस्ट्रेलियामध्ये इतके काम केले, आपण कुठे गेला होता।" सगकीकडे मी जे काही पाहिले, 3 फार सुक्षम अक्रत्या आहेत. आपाप जडचनी ासातील प्रेम, नाती यांविण्यी समजूतदारपणा जोपर्यंत आफ्न्यामध्ये येत जाम्हा लोकंची आपापसातील नाती इतकी सुंदर आहेत, इतकी की ती समजून पेतल्पाविवाय आपन राहिलो तर कदाचित ती तुटून जातील नाही तोप्यंत हा जानंद आपण मिळव तकत नाही. नाजूक आहेत, उतकी बांगली आहेत, कारण यानंतर दिसून आलं की परत सगके लोक एकत्र आले पुन्हा जञानंदात मग्न झाले सगळेव्या सगळे एकत्र होऊन आत गेले तेका जापच आनंदाच्या सागराल पोहत ज्राहोत, ही आपल्या दृष्टिने एक महान गोष्ट जाड आणि आानंद आपण प्राप्त करून पेतला आहे . . त्या आनंदाला शाश्वत बनवायचे आहे . जर आपला सूडपणा आपण करयमंचा सौडला तरच आनंद शाश्वत राष्टु शकतो जसा पखादा पाण्याचा धैव समुद्र डोतो, तेहा त्याचा सर्व शूद्रपजा संपती त्याच्या सर्व मर्यादा तुटतात व त्या सागरावरोवर तो वर, साली डोत रहातो. आण त्या सागरा बरोबरच सर्व कार्य करीत असतो. म्हणजे, ज्या परम चैकन्याला आपण जाणतो, जे सर्व काळ आपल्याकडे पहात असते, आपला सांभाळ फरीत असतं, आपल्या कार्याकडे लक्ष ठेवीत असतं, त्या परम बैतन्यावर कापण सर्व कांडी सौडन दिल आहे. हे कार्य करते, जे काडी करते ते केवळ आपल्या यशासाठी व हितासाठी. पूर्ण वेळ त्याचे कार्य चालू असते . आता त्याला वाटायचे आहे परम चैकन्य इतकं कार्यान्वित आहे की त्याची कमाल आाहे ज्या पध्दतीने ते आणि त्या कार्यति आफल्याला काही करायचे नाही. फक्त आपल्याला त्यामच्ये एकरूप [वहावयाचं आहे., एकजीव অावयाचे आहे . एक नवीन जग आपल्याला प्रस्थापित करायचं आहे आणि त्या जगात हजारच्या संस्टयेने आपल्याला उत्तरायचं आहे - विशेषत: मुंबईमध्ये फार मेहनत केली आहे फरर वर्षापासून मेहनत केली आाहे आण त्या मेहनतीमुळे , . सकाळी उठल्यावर रोज सर्वांनी विचार करायला हवा की सहज योगासाठी आपण काय केले आहे . आज आपण काय करणार आहोत आणि सायंकाकी विचार करायला हवा, की आज आपण सहजयोगासाठी काय केलं व पुढे काय करणार आडोत? आपले विचार जर सतत सहजयोगाचेच असतील, तर अंतर्यामी शांतता असते व असे विचार प्रत्थापित होतात की आपण तर काहीच करीत नाही. तर परमचैतन्यच सर्व कार्य करीत आहे . आपण काही कोणत्याही गोष्टीचा ठेका पेतला नाही, मी जेहा रशियाला गेले होते, तेहा दोन हजार लोक आंत होते व दोन हजार बाडेर होते आणि सर्व दोन इजार पार झले. क्वी्ड आम्डी कॅनबेराला गेलों होती तेन्डा रशियन दूतावासांतून सात लोक आले व पार झाले - मको, व लेनिनग्राइता गेले मी पाडिले, त्या लोकांच्यात किती गहनता आहे. तेहा, आफल्या अंतयमी मानव-निर्मित धर्माचा प्रभाव जार्त आहे की अर्डकाराची जबरदस्त छाप आहे, है समजत नाही याचा विचार करायला ह आपण त्याचे शिपाई आहोत परमेश्वराने आफ्ल्याला व्यासाठी निवडते आहे . व या कार्यांत तो आपला उपयोग करून घेणार आहे . परमचैतन्याला असेच गडन लोक हवे आहेत. वा की सहज योगासाठी आपण तयार आहोत की नाही दोन चारच लोक जर गहनतेते उतरलेले असतील, तर देशाचे क्त्याण होऊ शकतं जर्स पूर्व यूरोपीय देशांतील सर्व लोक पार झाले , व जेवहा ते आपल्या देशांत परत गेले केहा त्या देशांत बदल घड़ून ्षाले बालिनची भिंत पाडली- यांना म्हणतात गहनतेत उतरलेले लोक पण आपल्याकडे ही गोष्ट नाही. ही गहनता नाड़ी· लहान, लहान गौष्टीवरून आपण भांडणे करतो. काहीतरी अडचणी आहेत . आपण सर्व काम करीत अंसतो, हे करायचे आहे, ते करायचें आहे. पण ते मुख्य नाड़ी. मुख्य आहे सहजयोग सहजयोग करावा व सहजयोगाला पूर्णतया चिकून रहावें म्हणून तुम्ही जगात आने , केव तीन -चार लोकांनी शीतिकडे आफल्या देशाचे क्ल्याण होत नाही. इतके मोठे सहजयोगी बसले आहेत आहात- महणून या देशाचें किती मोठं कल्याण व्हावयाला हयं पण होत नाही, याचं कारण काय असावं? देश संपूर्ण बदलबून टाकला- ऑल्ट्रेलियामध्ये सुध्वां मी पाहिलं, तिकडे प्रथम काही केदी लोक गेले त्यांच्याबरोबर जेलर पण गेले अशी ब-याच लोकांचं असं असतं की रात्री जर गाडीने अधवा विमानाने जायचं असेल नर जणूकाही आपत्तिच आली. तुम्ही परम चैकत्याच्या आस-यामघे बसला आहात. ते सर्व करत आहे, तर तुम्ही शांत बसा काय डोत आहे ते पहा- जर्स व्हावयाला हर्व तसंच होणार आहे . सडज योगात, एक दुस-याचा तिरस्कार करणीं महापाप आहेतुम्हाला जर कोणाचा तिरस्कार वाटत असेल तर जाऊन त्याच्याशी प्रेमाने बोला- त्याला दोन-चार क्तु प्रेझेंट या- ज्या दुर्ट प्रदृतित आहेत. त्यांचे बावतीत तुम्ही म्हणू शकता की त्या नष्ट होऊ दे. दुष्ट लोकांचं नष्ट डोणं ठीक आहे . पण सहज योग्यांचेमचे प्रेम नाही याचा मी विचार सुध्दा करु शकत नाही. किती प्रेम असायला हवे? तुमच्या सारखं तर एक दुस-याचे भाऊ बहिण आहांत. बाहेरच्या देशांतले लोक यैतात तेव्हा तुम्ही त्यांना मेटत नाही, त्यांच्याशी मैत्री करत नाही. आफ्ल्या बायको मुलांच्या कडे पहात असता सांगत नाही. वेगळे रहातात दुसरं कोण आहे? तुम्डींच कोणी बोलत नाही, आम्हाला कोणी नांव पण , वेगळे बसतात. आणि प्रेमांत भाषेची कोही आवश्यकता नाही- सर्व जगभर तुमचे भाऊ बडिणी आहेत त्यांना भेटण्यात एक प्रकारे निराळेच प्रेम, आनंद, आदर वर्गरे असतात क . तुम्ही लोकांनी त्यांना पत्रे लिडायला हवीत त्यांचे फोटा ही सर्व मंडळी कोण आहेत कोठे आहेत तुमच्या जवक असावेत, त्यांच्या मुलांची नावे तुम्हाला माहित असावीत. हे माहिती असावं. आपापसामधील प्रेम एक महान गोष्ट आहे, एक मोठी संघ-शक्ति आहे, तिच्या पुढे कोण बाकणार नाही? सहजयोग केवळ प्रेमाची शक्ति आहे. जबरदस्त आहे की सर्व शक्तिंना ती कापते - बाकळीस देशांत आपले लोक काम करीत आहेत. चाळीस देशात आपले बंधू मगिनी आहेत, असे कधी घडले दुसरी कोणतीही याची शवित नाही. प्रेमाची शक्ि एवढी शिवाय आहे का? एक दुस-यांची काकजी करतात, मान सम्मान करत्तात, जे सहजयोगी असतात, ते अंतशय चारिज्यवान असतात इतर स्त्री पुरुष न्या निरूपयोगी माया मोहानं अडकले असतात, ते या मंडकीना कधी शिवत देलील नाहीत. पूर्णपणे ते निष्काम बनतात. उदा, एक र्त्री, एक पुरूष, त्यांच्यातील संबंध असला निरर्थकपणा. जे केवळ कच-या सारखे होते, ते कच-यातून बाहेर पडून एक शुध्द आत्मास्वरूप झाले आहेत. अशा आल्म्याची किती जबरदस्त शक्ति असते. स्वतःव्या शुध्दतेम धो उतरले पाहिजे शुध्दपणांत उतरणे याचा अर्थ अशांत होणे असा नाही. जी व्यकव्त शुध्द आहे ती कधी अशांत असूच शकत नाही जी गोष्ट सर्वाना शुध्द करते ती अशांत कशी असेल - परंतु शुध्दपणा बरोबरच लोक फ्वर जहाल बनतात. जसे आम्ही हे आहोत , ते आडोत, असेच आहोत, फारच चांगले आहोत, फार शिलतीचे आडोत, सहजयोगी आहोत व बाकी सर्व टाकाऊ असं कधी मनांत आणायच नाही. सहजयोगी विचार करतो, की सगळे माझे स्वतः चेच लोक आहेत. शुष्द गोष्ट असेल तरच ती स्वतःमधे सर्वांना सामाऊन घेईल - प्रत्येक केळी लोटं बोलायचं, चुगल्या करायच्या, या सर्व जशुध्द गोष्टी जाहेत, उचकपणाच्या गोष्टी आहेत. या सर्व गोष्टी करणे सहज योगात अमात्य आहे . , दोन पैशांकरता कटकट करायची. अरे सर्व लक्ष्मी तुमच्या प्रायावाली आहे एलापाच्या पाठीमागे बोलावचं, इकडे तिकड़े जाऊन सांगायचं दोन . तुम्हाला एवढी पेशाची अडचण काय आहे . बार पैसे जर सहजयोगाला दिले तर जणू अललेर तुम्ही किती पैसे दिले त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही स्वतःच्या तेलावर विशेष स्वर्च येत नाही. याचा अर्थ असा नहे की आवश्यकता पडल्यास सुम्ही पैसे देऊ नये। तुम्ही प्राण देण्यास काही संकटच कोसकत विचार करा, सहज योगाकरिता स्व्च करता। सहजयोगात कीहीं तयार असायला इवं- मग पैशाचें काय? लट्। आज वाढदिवसाचे दिवशी तुम्हाला हेच सांगायचं आहे की माझ्यावरोबर तुम्ही पण मोठे वहा. वयाने मोठे होणे याच्रा अर्थ मनुष्यात गहनता यायला हवी: एकाग्रता आहे ते ठीक आहे . पुण पकाग्रतेचा अव आहे . पण पकाचं एक चक् पकडतं दुस-याचे दुसरे चक पकडले, कोणाच तिसर्ं, तर कुंडलिनीची जागृति, तिचे सर्व चक्रांचे मधुन पार होणे व शेवटी सहस्त्रात विलीन होणे किती महान गोष्ट आहे . जे काम तुम्ही लोक करीत आहात ते काम साधु, महर्थ, सेन्यासी पण या शक्तिला संभाळन ठेवायता आपल्या अंतर्यामी तेवढीच गहनता यायला हवी. जेवढे जहोल्टेज घारण करण्याची आपली क्षमता असेल तेवढेच आफल्यामघे येऊ शकते. पण है व्होल्टेज आपण वाढवू शकता. हे वर्ष तर विशेष रूप धारण करून आले आहे. म्हणून या सर्व गोप्टी तुमच्यापुढे सांगितत्या की कशा त-हेने आपण आपले अंतरिक व बाहय जीवन प्रपुल्लीत करू शकतो ध्यान धारणे मुळे आंतरिक स्कछता होते. त्यात, मी सकाळी स्नान केले नाही, तर काय करू, असे वेडेपण नाही- स्नान नाही केले तर काय झाले? मी चार वाजता उठायला हवे होते पण साडे चारला उठलो। अरस काही नाही. बाहयातलं कोणतही आवरण नाही. पण घ्यान करायला हवं सतत ध्यानांत रहायला ह्ं, आपण किती काळ ध्यानांत असतो, कितीही गडबड असली तरी आपण घ्यानाच्या स्थितीत अवतारी व्यक्ति यांचेपैकी कोणीही केले नाही. एवदी शकि्ति आपल्या मचे आली जायला हर्व. ध्यानांत जाणे यांचा उर्थ काय? याचा अर्थ आपला संबंध या परम चैतन्याशी जोडलां गेला ज्या केळी तुम्ही ध्यानांत जाता, त्यावेळी तुम्ही परम चैतन्याशी पकाकार होता जेवदा वेळ आपण घ्यानांत राहू शके, तेवदा वेळ विचार येऊ नयेत ध्यान एक विशिष्ट स्थिती, एक विशिष्ट व्यक्तिमत्व आहे व त्याच्या नंतर जो प्रकाश प्राप्त होतो त्याला घेऊन आपल्याला लोकांना शोधयचे आहे . त्यांच्याशी बोलायले हवं, त्यांना प्रकाश पायला हवा . पण ज्यावेळी तुम्ही लोकांना भेटत असता त्यावेळी ते तुमच्या प्रकाशाकडे पाहतील की स्वरो्वरच तुमच्यामध्ये प्रकाश ी. आहे की तुम्ही असाच खोटा दिवा घेऊन फिरत आहात। त्यावेळी जे कोणी असेल, ती व्यक्ति , तुमचे चारित्र तुमच्यामध्ये काय आहे ते समजावून पेईल, तुम्ही काय मिळविलं ते पाडील- पाडील, तुमचे व्यक्तित्व पाहिल तुमच्या मधील अनेक उच्च स्थितीला गेलेली मंडळी, बाहेर पडन सर्व देशाचा सहज योगात कोणत्याही नाबतीत काळजी करणे मान्य नाही कारण सर्वच काळजी जर परम चैकन्य करीत व सर्व जगाचा उच्दार करू शकतील - जाहे फक्त एकच चिंता असायला हवी, की मी सतत ध्यानात राहीन , आनंदात राहीन, आनंदोंत काही कमतरता पडे नये, कायम मजेत रहाये. तुमची भक्ति, प्रेम व सैवा पाहून, मी फारच सुप झाले आहे . पण स्वतःचीही योडी सेवा करा, स्वतःचाही घोडा विचार कर, स्वतः चीड़ी धोडी सजावट करा, आपली पण काळजी घ्या, की आपणड़ी एक हीरा आाहोत . त्यला पुर्णपषे प्राप्त करा, त्याचं ज्ञान मिळवायला हर्ब सर्व जगांतले लोक विश्व निर्मल धर्मति उतरले आहेत . आपण वेगवेगळया देशोत रहात असलो तरी एका देशाचेच रहिवासी आहोत, तो आहे, परमात्म्याचे साम्राज्य आणि त्याच्या | स। आनंद व उल्डासात रहात आहोत. आणि सर्वाना आनंद देत आहोत. जणु काही एखादी वाटिका आहे, तिच्याकडे पाइून अनेक लेखकांना स्फूर्ति यावी, ज्यांच्याकडे पाहून इतर लोक सूप होतील असे तुम्ही लोक आहात. अशाच फुल्लांची मला अपेक्षा आहे - माझी अी ईदछा आहे की, तुम्ही कांही विशेष कार्य करावं, प्रत्येक गावात, प्रत्येक सेडयात, जिये जिये तुम्हस्ला कक्य असेल तिथे आपले कार्य तर चालूच असते. एक दिवस येईल की असा फरक एकदम पडेल आणि प्रत्येक गावी अनेक सहजयोगी दिस लागतील. मला आशा आहे की, आज माइया वाढदिवसाच्या वेळी, तुम्ही नमरतापूर्वक एक निश्चय कराल, माणसाने निदान प्रयत्न तरी केलाच पाहिजे, जसा श्क्य आहे तसा: प्रत्येक त-हेने लोकांना जेवायला बोलवाबं, चहापण्याला बोलवावं त्यांनी सहजयोगात यावं असं त्यांच्याशी बोलावं - सहजयोगात किती चमत्कार आहेत. तुम्ही की श्री माताजी आम्ही यावर्षी ।00 लोकांना पार करू प्रत्येक त्यांना चमत्काराबद्दल साँगावं सर्वात मोठा चमत्कार झाला आहे, तो म्हणजे, आपण एडस बरा केला आहे कॅन्सर बरा होती. अजून ब-याच लोकांना हे माहिती नाही की, कोणत्या बोटावर कोषते चक आहे, पष तरीसुध्दा तुम्हीं सर्व एडस्चा आजार बरा कर शकता . मानसीक त्रास दूर करू शकता सर्वांना जागृति देऊ शकता- आणि लोकांना हे समजत नाही की चकावर कोडे पकड़ आहे त्याचे ञान् अवश्य असायला हर्व- पुरुष असो, [उ्व्री यसो प्रत्येकाला हे ब्ञान हवं पुरुषांचेकडून जान घ्यावं - आ सत्रियांचे कडून त्यांची व्हायत्रेयन्स त्यांय्या कडून समजूतवरपमा व्या पुरुषंचे कडे बुध्विचे ज्ञान असते तर कित्रयांचेकडे हुदयाचे तञान असते- दोन्ही गोष्टी सामान्यपणे यायला हब्यात व जे एक प्रकारचे विश्व आपण बनविले आहे . ते जास्तीत जास्त बुध्दिंगत व्हावयाला हये. ते सर्व करायता हने. या वर्षी विशेष मेहनत करायला हवी. प्रत्येक दिवदी प्रत्येक क्षणी पार होऊ दे० जोमाने हेऊ रुफेल व आपम काडीतरी मिळं रर्कूसर्वाना माझे अनंत आखि्वाद। जक्य आहे तुमच्यामुळे हज़ारो लोक तुमहाला जसा आनंद होत आहे तसा सर्व जगाला हौऊ दे केहा फार्य फार मोठया प्रमाणावर व मुंबई सार्यकाकचे माषण 24-3-1990 सत्याच्या क्षेधात असणा-या सर्व साघकोना जमच नमस्कार माइया व भवित मला त्यांच्यासाठी मी असे काय केलं आहे? जी काही मी आहे, ती आहे. त्यांच एवटं विशेष काय आडे? या जीवन कालांत मी काहीच साध्य केलं नाही. पुण, मी मी तुमची सरोलर आमारी आहे. है घडून येणें महत्वाचं होतं व त्याची केठ अणि डोती. जेन्डा आपण देख विदेश, राजकारण अर्थशास् व इ होते जाणवते . मी स्वतःकडे पाहिलं, तर मला आश्चर्य वाटतं की, बद्दल असणारे म्रेम महणायनाच द्यं, की तुम्ही सहजयोगात जे मिळवलं आहे, त्या बद्दल तर सर्वायद्दल बोलतो. त्यावेळी ते सर्व सत्वांवर कार्यान्वित व या सर्व पध्दतीचे मुलभूत प्रश्न आहेतआणि जर तुम्हाला सत्वाचंच ब्नान असेल, तर परिश्थिती हाताळषं मीतिखय सोप्ं आहे. तुम्ही जाताच की कुंडलिनी आपल्यातील सत्व आहे जर आपल्या कुंडलिनीचे उत्थापन केलं तर सर्व चक प्रकाशित करला येतात व आपले शारिरिक, मानसिक, भावंनिक व अध्यार्मिक डित साधता त्याच प्रमाणे मानवी प्रयत्नांच्या या क्षेत्रांच्या मावीच येते . व कडे पड़ा. जी मूलभूत चुक आहे ती ही, की तिया कल पैसा संपादन करण्याकडे आहे. आत्मा मिळविण्याकडे नाडी. त्यामुळे सर्वकारडी व्यापारी स्वरूपाचे डोते. कारण मग याला कोंब फुटतो तो मोठा होऊन त्या या सर्व [समस्यांची फुले आाली आहेत सत्तासंपादनाचे मुलभूत तत्व असे आहे की तै इतके बलशाली होते की, उ्यपितचा सर्व ताबा जाती व तो सूप कूर जानि जुतमी डोतो. स्टेलीनप्रमाणे कारण ही इश्वरी सत्तासंपादनाची प्रदुन्ती नव्हे - मानवी कारयदे घ्या. मानवी कायपामध्ये। मुलतः एक अडचण आाहे .यामच्ये न्याय हा मानवी जीवन मूल्यांच्या मुलभूत कल्पनावर आधारित जसतो. मानवी जीवनमुल्य आपल्यामधील कलनसी यर्म आहे . जसे कार्बनला चार वहेसन्सी असतात तसेच आफन्यामध्ये असते. या व 0 असते. जेव्हा आपण या তलन्सी औोलांइून जातो अधवा त्या नप्ट करण्याचा प्रयत्न करतो, अथवा त्यांचा दुम्पयोग करती, केहा आपण निसर्गादया नोवसाती मानवतेच्या नांवाने अथवा इश्वराच्या नांवाने वेंकायदेशीर पषे बागतो. तत्वतः कौहीतरी घोटाकी ाला आहे . उदा लोक्शाडी मुलतः या प्रणाती्या मांतच हा प्रश्न बसलेला आहे- चा कू बनती, व त्याला फुले येतात त्याचप्रमाणे लोकशाहीला आज हतन्सीची मूलभूत संस्या परंतु मानवी का्य्यांमध्ये लोक प्रकाशित लाहीत. स्यांच्या कहतसीन पूकावित नाहीत. परंतु जोपर्यंत त्या वहॅलन्सी प्रकाशित होत नाहीत, तोपर्यंत कोणल्याही धर्माचे पालन त्यांनी केले, कोদतेही धर्म बाचले कोषतेही सत्कार्य मूलभूत मडचण आहे, ती ही की ৪ - - त्यांनी केले, त्यांच्या शांती, शोहेंसा बगरे कितीही महान क्ल्पना असू देत, मूकातच त्यांच्यामध्ये ही अंतर्गत अडच आहे की, त्यांच्या आंतमधील हया कहलत्सीज प्रकाशित नाहीत. पंतु तत्वतः डी मानवीं चुक नाही. ती आपल्यातील अज्ञानाची चूक आहे की आपण अजुन आत्मा नाही है आ स्या नाहीत, अशा मानवोंसाठी नाहीत, म्हणून प्रथम सहजयोगात तुम्हाला लागतं, "मी निरपराधी आहे है सर्व नियम देवदुतांसाठी आहेत, ज्यांच्या वहॅल्सीज अ पण जाणन नाही. मी कोणतीही चूक केली नाही, मी अगदी चांगला आहे . " स्वतःमध्ये आत्मविश्वास आणा कारण विशिष्ट तुम्ही जाणत नाही. मडणन मानवी काययानुसार व चार्टड अकाउन्टट जबळ वाळगावे लागतील नाहीतर अचानक तुम्हाला कळेल की तुम्हीं जेलमध्ये आहात काय विनाकारण तुम्हाला गुन्हेगार ठरविले जाबू शकते तुम्हाला वर्क पण जर तुम्हीं ्यव्तिमत्वाचे असाल तर तुम्ही कोणताही गुन्हा करीत नाही. कारण सत्वात तुमच्या मधील सर्व धर्म प्रकाशत झाले माहत आणि योग्य कार्य अयोग्य काय है तुम्ही जाणता पण तरी सुध्द विष पाजलं - या सर्व महान व्यक्तिना कायदे बनविणारांचा रि्रतांना क्रूसावर चढवलं गेलं संकरटिसना घर्म मातडांचा जे ध्मॉला जबाबदार डोते, ज्यांना फवत आपणच योग्य आहोत असं बाटत होतं, त्यांना छळ स करावा लागला - आदेशंकराचार्यांना फार आस सहन करावा लागला. ज्ञानेश्वर इतके विदान होते, पण त्यांना सुध किती त्रास सहन करावा लागला ही आहे की ते प्रकाशित नाहीत तर मानवांत मुलभूत अडचण त्यांची मज्जासंस्था वर्माने भरली नाही त्यांचे पोषण नाही. तुमच्यांत धर्म भसेल तर तुम्ही कोणताही गन्हा करीत नाही. कदाचित कारयदे बनविणा-यांच नजरेत ती व्यव्ति गुन्हेगार असेल कारण कार्यदयाचें जे सबधार आहेत ते स्वतः च आंधळे आहेत. माणसे प्रकाशि आत्मा नाहीत, हे कारयदे बनविणारे लोक जाणीत नाहीत. हीच मानवी कायद्यांची मूलभूत समस्या आहे . त्यां हे समजून घ्यायला हवं अ्थात मानवी कायदे, चेतनेत न उतरलेल्या परमेश्वरी ज्ञानातून घटित झाले आहेत पण कोणतीही शिक्षा दिली तरी सुध्दां सुधारणा होणार नाही. उलट ते अधिक वाईट होतील. कदाचित भीतीम ते कायद्याचे पालन करतील. म त्या भीतीचाही उपयोग नाही. कारण त्यांनी आपल्या स्वातंत्रयात व कायद्य पालन करायला हवे या समजुतदापणातुन ती , तर त्यांना सहजयोगाची "शिक्ष ययायची( काहीतरी करून सर्व गुन्हेगारांना तुम्ही सहजयोगात आणू शकाल, तर एक दिवस ते फार चांगले लें चनतील . आपल्याकडे जाल्मिकी चे उदाहरण आहेजो आधी दरोडेखोरच होता व मग एक महान कवि इझाल तेहां जञधुनिक काळाचे, कलियगाचे सत्व हे आहे की ते कृत- युगाच्या प्रभावा खाली आहे . कुत युगाच कालांत परमेश्वराची सर्कयापी शांवत अनेक गोष्टी घडविणार आली नाही. तेव्हा काय करायचे आहे . आणि त्याचे सत्व है आहे की, ती मानव परिवर्तन करणार आहे । ही कलियुगाची महानता आहे . नलदमयीति आख्यानींत असं सोंगितलं होतं, की नल एकदा कलीला पकड़ले व तो त्पाला ठार मारणार होती , पण कलीने त्याला स्वतःचं महात्म्य सोगितलं, की अ जे द-या डॉंगरांत सत्याचा शोध घेत आहे त. ले कलियुगांत गृहस्थाश्रमी म्हणून जन्म घेतील व त्यांना साक्षा मिळेल. त्यांना सर्व जञान मिळेल कारण हे कलियुगाचे सल्य आहे, जेव्हा लोकांना या सर्व गोष्टी प्राप्त होतील कारण त्यांच्यावर कृत युगाचा प्रकाश कार्य करीत आहे . कृतयुगाच्या प्रकाशांत गोष्टी उघड होत आहेत प्रत्ये गोष्ट उचड़ होत आहे व ती लोकांना समजत आहे . लोक जरी साक्षात्कारी नाहीत, तरी त्यांना ही जाणीव झा आहे, की आपल्यांत काहीतरी फारच विधडलं आहे. आधुनिक कालाचं किंवा कलियुगाचं हे सत्व आहे . या केकी माझा जन्म आला आहे, जेव्हां मला है तुम्हाला सांगाण्याचे काम करायचं आहे, की तुम्ही स्वतःम परिवर्तत करा हतर सर्व कामा पेक्षा है फारच बैगके काम आहे . जेव्हां देवी आली होती त्यावेळी तीला राक्षसां मारावे लागले तेनहा राक्षस व मानब बेगळे होते त्यामकळे तिला माणसांचे रक्षण करणे शक्य झाले. पण अ माणसांच्या डोक्यांत राक्षस शिरले आहेत्त. व त्यांना सांगण की रक्षस तुमच्या डोक्योत जाऊन वसले आहेत, १ठिण काम आहे पथु पाशात जसतात म्हणजे देवाच्या नियंत्रणात असतात. महणून त्यांचे वागणं ठीक असते. उदा- सिंह विचू डोत नाड़ीत व विंच साप होत नाहीत. पण या कलियुगांत माणसामधे हे शक्य आहे. आज तौ सिंह विसतो तर उद्या तो साप होतो व परवा त्याचा विंचू बनती. अँडम अणि इं्ह यांच्या काळांत माणसाला स्वातंत्रय दिलं होतं. त्याची परिपक्वता आज अशा प्रकारची माणसे बनष्यांत झाला आहे. या स्थितीवर पौहचल्यावर एलाया व्यव्तिला स्वतःची जाणीव होते की काडीतरी विधडलें आठे . माझया मुलांना मी काय देत करीत आहे? मी कोठे आहे? जेव्हां असे प्रश्न मनांत येतांत, ती वेळ ही आहे . जेव्हां महालक्ष्मी स्वतःचा प्रकाश आहे ? मी काय तुम्हाला देते, की तुम्डाता सत्याचा शोध घ्यायला हवा. जेन्डां सल्याचा शोध सुरू होतो, ते्डां किन्यम व्लेकने सांगितत्या , सत्याच्या शोध घेतील व स्वरोखरच ते परमेश्वरांचे लोक बनतील . या वेकी विशेष प्रकारचे सत्याचे शोधक जन्माला येतील व इतरांनाडी ते परमेश्वराची माणसे बनवतील- केहां सहजयोग, हळूहक अनेक संत, शरुत्रज्ञ इृष्टे व अवतरणे यांच्यातून उत्कातिच्या प्रक्रिये मधून घडवता प्रमाणे परमेश्वराचे लोक जात आहे . आणि डे सर्व आफ्ल्या अंतर्यामी आहे सर्व जग आपल्या अंतर्यामी आहे या सर्व महान गोष्टी आफ्ल्या मचे आहेत. .त्याचा तिरस्कार करावा असा तो नाही. फक्त तो अज्ञानी आहे. अज्ञानात दोर सापा सारखा दिसतो. प्रकाश असल्याशिवाय तुम्ही दोर पाहू शकत नाही म्हणून कोणत्याडी प्रकारे मी केणालाडी अपराधी म्हणणार नाही. कीणी काही ज़री केलं तरी तो त्याचे परिवर्तन करून घेऊ शकतो कारण आत्मा अजून आहे। चकाकत आहे। अनेक गोष्टीनी तो थोडा ढगाळला आहे. पखाद्याला जर सुदेवाने ते ढग दूर करता आले तर आत्मा चकाकत पुढे येइल - आत्मसाक्षात्कार म्डणजे स्वतःबद्दल तुम्हाला होणारी जाणीव तुमच्यांत कार्य बिघडले आहे? तुम्ही कोठे जात? मुलांसारले, ते मुलांसारले होतात. असलेली मंडळी, आत्मसाक्षात्कार मिळाल्यावर लहान मुलांसारखी झाली, त्यांना स्वतःमधले प्रश्न दिसले, स्वतःबद्दल मानव पृणास्पद नाही, तो सर्व उत्कारतीची परमोठच स्थिती जाहे जशा ते मला गोष्टी सांगतात। जीवनातील सर्व क्षेत्रांत उच्चस्थितीला व दुस-याबद्दल ते पूर्णतया जाणू लागले ही महान गोष्ट घडली कारण केळी आफत्याला स्वतःला व इतरांना, आफ्न्या मन्जासंस्थेव्दारे जाणून घ्यायचे आहे . ही घटना मानवाच्या चेतनेच्या एका नव्या क्षेत्रांतला प्रवेश जाहे . युंगने त्याला सामूहिक चेतना असे म्हणजे आहे . ते प्रत्यक्षात उत्तरणं आहे, घटित होणं आहे, केवळ बोलणं नाही. ते पकमेकांचे खरे खुरे भाऊ बाडिणी होतात. म्हणजे, ते पका पूर्णल्वाचे अचिमान्य धटक बनतात. आधुनिक काळाचे सत्व आहे. या हे ईश्वरी प्रेम तुमच्यात परिवर्तन करते . कारण तुमच्यामघे ते अंतर्गत आहे, व तुम्ही इतके सुंदर डोता( समजा, न्यांनी टेलिव्हिजन पाहिला नाही, त्याला तो दालविला तर तो म्हणेल ती पेटी आडेतुम्डी म्डणाल की त्यामधे फिल्म पराहता येते, तर त्याच विश्वास बसणार नाही, कारण तो अज्ञानी आहे .जेव्हा तुम्ही मेन्सला तो जोडाल व तो पाहिल, तेहा त्याचा विश्वास बसेल त्याचप्रमाणे मला तुम्डी सर्व किती महान व श्रेष्ठ दिसत आडात। सहजयोगात वाईट लोक सापडत नाहीत लोटे बोलत नाहीत. त्यांना काही सांगायचे नसेल तर ते गप्प बसतात. ते अतिशय जागरूक, कार्यक्षम व दयाळू आहेत. सर्वच एलाद्या चकीवादळा सारखं आहे . जेडां तुम्ही बदलता तेरहा सर्व ठिकाणी बदल घडून यायला सुरूवात होते तुम्हाला ते परिवर्तित करते ते कमालीचे प्रामाणिक आहेत, कवी . . पूर्व युरोपीय देशांतील लोकांना मी जागृति किल्यावर ते त्यांच्या देशांत गेले व तिकडे बदल घडून यायला सुरूवात आली याची सुरूवात तुम्ही केली आहे . कारण है कृत युग आहे व ते कार्य्वित होणार आहे . हे सर्व तुम्ही स्वीकारलं आहे, त्या वद्दल मी तुमची ऋणी आईचं प्रेम निर्वान्य असलं तरी या आईच्या तुमच्याकडून काडी अपेक्षा आहेत परिवर्तन करायचे आहे: आपल्याला स्वतःच्या गइनतेमथे उत्तरायचं आहे, इतकंच, जितके गहनतेत तुम्ही उतराल, तितकं ते चांगलं आहे .जेवढं पात्र मोठ तेबढी त्यांत ईश्वरी शक्ित जास्त ओतली जाईल. म्हणून आफ्ल्याला ध्यान करुन गहन व्यवित झालं पाहिजे आहे. . या जगामचे आपल्याला ार आपल्याला स्वतःसाठीच हे करायचे जआाहे . या जीवनांत तम्ही जन्म पेतला आहे : 10 म्हणून करायचे आाहे. तुमच्यावर ही फार मोठी जवाबदारी आहे . कारण तुम्ही यावेळी इथे आहात. संपूर्ण मानव जातीमधे परिवर्तन होण्याची मडान घटना घडत असताना तुम्ही जन्म घेतलां आहे ही किती महान गोष्ट आहे व त्यात तुम्की सहभागी आहांत म्हणून तुमच्या पुण्याईत किती महानता असली पाड़िेजे - स्विकार केला आडे व तुम्ही ती कार्यन्बित करीत आहात. आहोत . स्वरं म्हणजे गहनतेत उतरला आहात म्हणून . तुमच्या व्यवितमत्व इतर भानवजाती मध्ये परेवर्तन घडविण्याची सुरूवात करेल व त्या माणसांना कळेल की ते परमेश्वरी राज्यांत आाले आहेत व है सर्व तुमच्यामुके होणार आहे माझयामुळे नाही. आणि म्हणून गहनता हबी. मी निरिच्छ व्यक्ति आहे . तुम्ही करायला हवी- आणि तुम्ही याऱ्या हृदयापासून तुम्हाला वाटत असेल श्री माताजी आम्ही फक्त आनंदात तुम्ही आनंदात आहात गहनतेतून आलेलं तुमचं याची इच्छा करायला हवी व सर्व जगाकरिता याची सुरुवात कारण पुन्हा मी तुमची आभारी आहे व पक नम्र विनंती करते की शपच वगैरेची आवश्यकता नाही समजून चेणं आहे, की तुम्ही अशावेळी जन्मलों सहजयोगात शिस्तीचं बंधन नाही स्वतः ती पण सांवित आहे आहात की सुक्ष्म परंतु कार्यक्षम असं महान पीरिवर्तन करण्याचे महत्वाचें कार्य करणं आवश्यक अहे व ते घडून येत आहे. . आपल्याला हे महान कार्य करायचे आहे.सर्वात उंच्च प्रकारची ही एक गोबचिन्ड पुरणार नाही. परमेश्वराचें संर्वाना आशिर्वाद, जास्तीत जास्त ध्यान करा व स्वतःच्या जाणीवेत रहा तुम्हा उत्कांति आहे . बदल व जनपरिवर्तन करावयाचे आहे . अशा अनेकांची आवशकता आहे आणि आपण ते घडवून आणणार आहोत. परमेश्वराचे तुम्हाला अनेक आशिर्वाद दिल्ली वाढदिवस पुजेच्या केळचे माषण 30/3/1990 आज नवरात्रीची चतुर्थी आहे. आणि नवरात्रामध्ये रात्री पुजा झाली पाडीजे अंधःकार दूर करण्यासाठी रात्रींतच प्रकाशाला आपण आणणे अल्यावश्यक आहे . आजच्या दिवसाचा एक आणखी जन्मदिन साजरा करीत आहात - संयोग आहे की आपण लोक आमचा आजच्या दिवशी गारीजीनी आपल्या बिवाहानंतर श्री गणेशाची स्थापना केली. श्री गणेश पावित्रयाचे स्त्रोत आहेत. सर्वप्रथम या जगामध्ये पवित्रता पसरवती गेली ज्यामुळे जे प्राणी किंवा जे मनुष्य या विश्वात आले ते पावित्र्यामुके सुरक्षित रहावें आणि अरपवित्र गोष्टीपासून दूर रहावे , यासाठी सा-या सृष्टीला गौराजीनी पवित्रतेने नहाऊन काढलेआणि त्यानंतरच सा-या सृष्टीची रचना इझाली. तर जीवनामध्ये आफ्ल्यासाठी सर्वात महत्वपूर्ण कार्य हे आहे की, आपण आपल्यामधील पावित्र्याला सर्वत उच्च गोष्ट समजणे पण पवित्र याचा अर्थ असा नहे की आंधोळ करून शुचिर्भूत होऊन, सफई करून आपल्या शरीराला डीक करणे, तर आपल्या हृदयाला स्कछ केले पाहीजे हृदयाचा सर्वात मोठा विकार आहे कोथ आणि जेव्डा मनुष्य कोधात येतो तेव्हा ने पवित्र आहे ते नष्ट होऊन जाते कारण पावित्रुयाचे दुसरे नाव आहे निब्यंज ते जे सतत वहात असते अणि कशाचीही इच्छा करीत नाही. त्याची तृप्ती यातच आहे की, सतत वाहत आहे. आणि ज्यावेळी ते वहात नाही, त्यावेळी ते चिंतीत हअस्कस्थ होते. तर पवित्र याचा अर्व असा की आपण आपल्या हुृदयाला प्रेमाने भरन टाका कोधाने नहे . कोध आपला शत्रु आहे . पण तो विश्वासाचा शत्रू आहे.जगांत जेवढी युध्दे झाली, जेवढी हानी झाली, ते सर्व सामुहिक कोधाचे कारण आहेत . कौधासाठी वहाणे अनेक असतात. मी अशासाठी नाराज झालो कारण असे होते। प्रत्येक कोध कोणते तरी कारण शोधु शकतो- परंतु प्रेम - ते प्रेम 11 . . त्यांच्या मुळामध्ये हा कोधच असतो. जर हृदयामध्ये प्रेम युध्दासारख्या भयानक गोष्टीसुध्वा कोधापासून उपजतात असेल तर कोध येऊ शकत नाही. आणि कोधाचा देखावा असेल, तर तो प्रेमासाठीच. एसाया दुष्ट राक्षसाचा जेव्हा संहार केला जातो, तो सुध्दा त्याच्यावर प्रेम केल्यामुळेच होतो. कारण तो या योग्यतेचाच असतो की, त्याचा संहार झाला पाहीजे ज्यायोगे कार्य आहे, जे त्यांनी हया नवरात्रामध्ये केले. तो आणसी पापकर्म करणार नाही. पण है कार्य मानवासाठी नाही- हे तर देवीचे तर, हृदयाला विशाल करून हृदयांत असा विचार करा की आम्ही कोणावर असे प्रेम करतो जे निर्वाण्य, निर्मम आहे, ज्याबद्दल आमच्यामध्ये असे नाही की हा माझा मुलगा, माझी वहीण आहे, माझे घर, भाझी यस्तू मनुष्याची जी स्थिती आहे त्यापेक्षा आपण खुप उच्च स्थितीला आला आहात कारण आपण सहजयोगी आहात. आपला] योग परमेश्वराच्या या प्रेमाच्या सुक्ष्म शक्तिशी झाला आहे. ही शक्ति आपल्या आंतमध्ये अविरत वहात जाहे : आपल्याला पल्लवित करीत आहे. आपल्याला सांभाळते आहे.आपल्याला तर उठवते आहे . वारंवार आपल्याला गेरित करते आहे . - अशा सुंदर शरंव्तिशी आपला योग झाला- आमच्या हृदयांत त्याच्यासाठी कितीसे र्थान आहे हे पाहिले पाहीजे आपल्या हृदयांत आईसाठी तर प्रेम आहे आणि त्या प्रेमासाठी आपण लोक सुप आनंदात आहात- पण अजूनही दोन प्रकारचे प्रेम असले पाहीजे . तरच आईचे पूर्ण प्रेम असू शकते . एक प्रेम स्वतःविषयी, की आम्ही सहजयोगी आहोत आम्ही सहजयोगामध्ये शव्ति प्राप्त केली पण आम्ही याला कशा प लोक सहजयोगाव्या प्रसारासाठी पुष्कक कार्य करतात. होरिझान्टल मूहमेंट समांतर चलन, पृथ्वि प्रमाणे चारी बाजुला बाढणारे जे उधवगामी चलन आहे, त्याला उत्थानाची गति मिळत नाही. बाहयामध्ये ते पुष्कळ काडी करू शकतात बाहयामध्ये ते चांबतील, काम करतील, सर्वांना भेटतील पण आंतल्या शव्तिला वाढवू शकीत नाहीत. असेही अनेक लोक आहेत जे ओतल्या शक्तिकडे खूप लक्षा देतात. आणि बाहेरच्या शक्तिकडे नाही तर त्यांच्यामध्ये संतुलन येत नाही. आणि ज्यावेळी लोक बाहयाच्या अंगामध्ये जास्त वाट लागतात तेहा त्यांच्या आतील शव्ति क्षीग होऊ लागते परंतु आता प्रेमाने भरून देत आहे आपल्याला आल्हाददायी मधुमय मं प्रम्ही प्रकारे वाढविले पाहीजे. अनेक ते लोक स्वतःकडे दृष्टी फिरबीत नाहीत. तर श्। बतलि . आणि असे होत होत अशा कडेला पोहोचते की, लगेच अहंकारामच्ये बुडई की लागतात, आम्ही सहजयोगाचे एवढे कार्य केले आहे, इतकी मेहनत घेतली आहे, नंतर अशा लोकांचे एक नवीन जीवन सुरु होत, जे सहजयोगासाठी अजिबात उपयुक्त नाही. पाहीजे सेल्फ-इंपॉर्टन्स - प्रत्येक गोष्टीमध्ये ते स्वतःचे महत्त्व ते स्वतःबदूदल विचार करतात की आगचे बृप महत्त्य असले दाखवतील आपले विशेषत्व दाखवतील स्वतःला पुढे करतील पण आतून खिळरिवळीतपणा आला आहे . मग त्यंना काही आजार दाला, वेडेपणाची लक्षर आती, काही मोठे संकट आले की मग असे म्हणतात की, "माताजी आम्डी तर आपल्यावर स्वतःता पुर्णपणे समर्थित केले होते . मग असे कसे झाले। याची जबाबदारी आपल्यावरच आहे . की आपणच बहकलात मग असा माणूस एकतरफी होऊन जातो. तो दुस-याशी संबंध करु शकत नाही. त्याचा संबध पवत लोकांवर रूबाव पाडण्यात असतो आणिण स्वतःला उच्च दासखवणे, सर्वात पुढे आले पाहीजे, सगळ्यात त्यांचे महत्त्व असते पाहीजे . तर मग असेही हाऊ शकते की ते विसरून जाऊ शकतात की श्री माताजीना सुध्दा काही करावयाचे आहे. त्यांना सुध्दा काही दान द्यावयाचे आहे . मी पाहिले की, राहुरी मुंबईतसुध्दा कशा प्रकारचे असे लोक एकदम उठून वर जाले . आणि ते स्वतःला खूप महत्त्वपूर्ण समजू लागले . मग लतथे आरती होत नव्हती. फोटो पुसला जात कहता तरी बरं आपले फोटो नाही लावले। आपलेच घोड़े पुढे दामटत कोणाला काही विचारायचं नाही. आपण करणार। गग भांइणे सुरू दाली ग्रुप्स तयार झाले . कारण ज्या सूत्रामध्ये तुम्ही बांधले गेले आहात ते तुमच्या आईचे सूत्र आहे. बांधले रहा. आणि पूर्ण वेळ हे समजून घ्या की आपण एकाच आईची लेकरे आहोत. आमच्यामध्ये ना कोणी उच्ध ना नीच ना, आम्ही काही कार्य करतो आणि हे चैकत्यच सर्व कार्य करते. आम्ही काही करतवे नाही. ही आणि त्याच सूत्रागये आपण 12 भावना जेव्हा सूटते की जम्ही मोठे आहोत, आम्ही हे केले जे करायचे आहे ते कर, नेथे जाययाचे आहे तेथे जा हवे तर नरकात जा, हवे तर र्वतःला नष्ट कर- , आम्ही ते करु, हैं कंस, तेहा परज चैतऱ्य म्हणते, तुला स्वतःचा सर्वनाश कर ते आपल्याला धांववणार नाही कारण आपल्या स्वातंत्रुयाला ते मानते. आपल्याला स्वर्गात जायचे असेल तर त्याचीही व्यक्स्था आहे पण सहजयोगामच्ये एक आणखि मोठा दोष आहे आपण एक सामूहिक विराट शब्ती आहोत. नाही. सर्व पकाच शरीराचे अंग-प्रत्यंग आहोत त्यामध्ये जर कोणी एक असा झाला किंवा दोनचार असे झाले जै आपला गुप तयार करतील तर ज्याप्रमाणे कॅसरची मैलिग्नन्सी असते, की एकच पेशी वारई लागते, वेगळ्या प्रकारे. ल्याप्रमाणेच एक व्यविति वाढून सा-या सहजयोगाला ग्रास शकते . . आपल्याला तर सागरापासून शिकले पाहीजे, जो सर्वात खाली असतो, सर्व नदयांना आपल्यामध्ये सामावून वेतो. आणि स्वतःला तापवून पेऊन वाफ तयार करून सा-या दीनियेवर पावसाचे बरदान पाठवितो गहनतेचे लक्षण आहे . परत तीच वर्षा नदयांमघून धावत जाबून त्याच समुद्राकडे जाते. जेहा आपल्यामध्ये अत्यंत नमता व प्रेम येईल तेहाच आपण या समुद्राप्रमाणे विशाल होऊं पण आपलेच महत्त्व करायचे, आपलेच विशेष समजायचे, . मग आपण एका बाजुला आपण एकटे आणि आपली सारी मेहनत व्ययं जाते त्याची जी नमरता आहे तीच त्याव्या यामुळे सर्वात वाईट गोष्ट ही की परमचैतन्य आपल्याला सांगून टाकेल की जा फेंकले जाल, ती माझ्यासाठी दुःखकारक गोष्ट असते. असे लोक जे विचार करतात की जम्ही है कार्य केले ते कार्य केले, त्यांनी पटकन मागे होऊन पाहिले पाहीजे, की आम्डी ध्यान करतो का? आमचे ध्यान लागते का? आम्ही किती गहनतेमध्ये आहोत? आम्ही कशाकशावर प्रेम करतो, किती जणांवर प्रेम करतो, आणि किती जणांशी दुप्पनी करतो. ते कधी फेकले जातील ते सांगू शकत नाही. मी आपल्याला आधीच सांगीतले आहे की एकोण्णीसशे नव्वद 8। 9908 नंतर एक नवीन दालन उघडणार आहे; आणि एक नवीन उड़ी आपल्याला मारायची आहे .ज्याने आपण या नवीन मोहोळात उतरून त्या नव्या सहजयोगामध्ये काही लोक सूप गहनतेत आहेत. काही अजून किना-यावरच डोलताहेत. आणि गोष्टीला पकड़ू शकाल सहजयोगाची प्रगीति वीस वर्षाची होणार आहे. आणि यात टिकून रहाण्यासाठी पहिली गोष्ट आपल्या आतमध्ये पवित्र झाले पाहीजे . जे नम्रतेने भरले आहे जर आपण एकदम स्वव्छ आणि पवित्र असाल तर आपल्याला कोणालाही शिवून, कोंणाशीही चौलून अपवित्रता येणार नाही . कारण आपण प्रत्येक गोष्टीला शुध्द करता- आपला स्कमीवच शुध्द करण्याचा आहे : आपण ज्याला भेटाल त्याला शुध्द करीत जाल त्यात घाबरण्याची काय गोष्ट आहे? त्यात दुस-याला घिक्कारण्याची काय गोष्ट आहे? तर मग आपली पवित्रता कमी आहे. जर आपली पवित्रता संपूर्ण आहे तर, त्या पवित्रतेष्ये सुध्दा शक्ति व तेज आहे . खेचून घेऊ शकता. जरी प्रत्येक प्रकारची गोष्ट समुद्रामध्ये एकाकार होऊन जाते. आणि ती इतकी शक्तिशाली आहे की केणत्याही अपवित्रतेला आता दुसरे लोक आहेत जे फक्त स्वतःर्या प्रगतिचा विचार करतात. ते असा विचार करतात की, आम्डाला दुस-याशी काय कारण? आम्ही आमच्या खोलीत बसून श्री माताजीची करतो आम्ही त्यांना मानतों दुनियेशी काही संबंध नाही. आणि दुस-यापासून बेगळे रहातात. असे लोक होत नाहीत कारण आपण पका शरीराचे अंग-प्रत्यंग आहोत. मग आपण म्हणाल, "माताजी मी इतकी पुजा करतो, इतके मंत्र म्हणतो इतके काम करतो मग माझी अशी स्थिती का? कारण आपण त्या सामुहिक शक्तिपासून दूर गेलात. सहजयोग सामुहिक शक्ति आहे . तेहा दोन्ही गोष्टी कडे लक्ष दिले पाहीजे की आपण आपली शक्ति सांभाकणे आणि सामुहिकता घडवत जाणे तरच आपल्यामध्ये पूर्ण संतुलन येईल - मी असे लोक पाहिले आहेत, न्योनी सहजयोगासाठी खूप देत होते. आणि आपल्या भाषणाची टेप तयार केली. मग लोकांना सांगू लागले, आपण माझी टेप ऐका- मग लोक आमची टेप सोडून त्यांची टेप करायचे पण आम्हाला नाही. कारण त्यांना फोटोची सवय झाली होती मग त्यांनी स्वतःचे फोटो छापले आणि आमचा पुजा कार्य केले, बरेच चांगले बोलत होते, भापण ऐक लागले त्यांची अशी स्थिती झाली की ते आमच्या फोटोला तर नमस्कार 13 फोटो सर्वांना दालवू लागले : अा प्रकारे आपलेच महत्त्व वाढवें लागले करता करता अथा गहडडयात पडले आणि मग सुटून गेले सहजयोगातून, असे लोक का निघाले? कारण संतुलन उजवीकडे किंवा डावीकडे जातो नाही. आणि संतुलन नसल्यावर माणूस दोन प्रकारच्या शक्या आपल्या आंतमध्ये आहेत . ज्यायोगे आपण सहजयोगाकडे खेचलेही जातो. आणि दुसरी शव्ति ज्यामुळे आपण बाहेर फेकले जातो. बरं परत लोक कमी झाले. तर यामध्ये सहजयोगाचे नुकसान तर झाले नाही. यामध्ये त्यांचेच नुकसान झाले जर आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे तर या गोष्टीला समजून व्या की सहजयोगाला आपली गरज नाही. आपल्याना सहजयोगाची गरज आहे . "योग" याचा दूसरा अर्थ होतो युक्ति एक तर आहे की संबंध जोडला जाणे, दुसरा आहे की युक्ति पहिली तर युक्ति ही की आम्हाला बोटांमध्ये, हातामध्ये, आांतमध्ये कुंडलिनीचे पूर्णपणे जागरण होणे हे ज्ञान आहे याचे ज्ञान झाले पाहीजे ज्ञानाचा अर्थ बुध्दी नव्हे युक्ति म्हणजे, आमच्या . मग आणली सुध्दा त्ञान होऊ लागते . या ज्ञानामुळे आपण लोकांची कुंडलिनी जागृत करू शकतो. त्यांना समजावू शकतो त्यांच्याशी पुर्णपणे आपण एकाग्र होऊ शकतो. त्यांच्याशी आपण वा्तालाप करू शकतो. तर आपल्याला यामुळे बोध्दिक ज्ञानसुध्दा येते आपल्याला सहजयोग समजतो नाही तर आधी कोण समर्जू शकत होते? कबीर, नानकर्जीच्या गोष्टी कोणी आधी समजू शकत होते का? आपले बुध्दिचातुर्य वाढते. अगम्य गोष्ट गम्य होते. दुसरी युव्ति काय आहे? ती ही की आपण आमच्यावर भक्ति करता ती भकितिसुध्दा जेव्हां तुम्ही करता तेहा अनन्य भक्ति करता. . जसे आम्हाला वाटले तसेच आपल्याला तादात्म्यामच्ये आपण आमच्याशी जोडले जाता बाटू लागते. आज उथीर झाला तर आम्ही सुध्दा असे सांगू शकतो की आम्ही पण आम्ही असा विचार केला नवरात्री आहे, रात्रीत करावे आणि तौच मुहूर्त आम्हाला मिळावयाचा होता तर आम्हाला करायचेही आहे आणि अत्यंत आनंदात आम्ही करीत आहोत. आम्ही वकलो आहोत, आरामही केला नाही असा विचारही आम्ही करीत नाही. आणि आपल्याला सुध्दा असा विचार केला पाहीजे की हीच वेळ श्री मातार्जीनी ठरविली आहे . कारण हीच वेळ आमच्यासाठी उचित आहे. करतील. आम्ही सकाळपासून बसलो आहोत. आम्हाला भूक लागली, मुले झोपली असतील. तर ती अन्न्य भवित नाही. कारण माझा जो विचार आहे, तो आपल्या विचारामध्येच आहे कोणासाठी मी विचार करते जर श्री माताजी हे इतके ्वराब आहे, असे आहे .मी म्हणते, "नाही हो, एकदम चांगले आहे . " मी विचार करते, मी जे बंधू शकते ते हे का बघू शकत नाहीत . तर मग अनन्य नाही झाले, - धकलो आमच्याने होणार नाही. खूप पुजेसाठी पण अर्थेअधिक लोक उल्टया गोष्टींचा विचार अनत्य झाले, दुसरे झाले अशा त-हेने जसे तुमच्याबद्दल आमचे प्रेम आहे . आपणही सर्वाबद्दल तसेच प्रेम जोपासा जर ही गोष्ट आपल्यामध्ये नाही तर ते अन्य आहे, अनन्य नाही. जर आमच्याच शरीराचे अंग-प्रत्यंग आहे. तर जसे आम्ही आहोत तसेच त्यांना झाले पाहीजे जसा आम्ही विचार करतो तसाच विचार आपल्याला केला पाहीजे तर हे वेगळा विचार का करतात? उल्टया गोष्टीचा विचार का करतात? जे विहीरीत आहे तेच घडयामध्ये यायला पाहिजे हेच प्रेमाचे स्त्रोत आहे . दुसरी गोष्ट कशी येऊ शकेल? आणि जेव्हा दुसरी गोष्ट येते तेव्हा मी विचार करते की त्यांनी आणि कोणत्या दुस-या विहीरीतले पाणी भरले आहे . हा घडा माझा नाही. आता दुसरी गोष्ट म्हणजे श्री माताजी आम्ही आपल्याला शरणागत आहोत. जर तुम्ही शरणागत आडात तर आम्ही तुम्हाला काही सांगीतले, किंवा कोणतीही गोष्ट समजाविली , किंवा आफ्ल्यासमोर कोणताही प्रस्ताव ठेवला, काही ठेवले, तर त्याला नाकारण्याचा प्रश्नच कसा उदभवेल? पण आपण आणि आम्ही एक झालो तर त्यांचा प्रश्नच कसा उठेल? श्री माताजीनी सांगीतले ते सांगीतले, आम्ही "श्री माताजी" च झालो तर आम्ही नाही कसे म्हणू ना। शकणार? तर आपल्यामध्ये है तादात्म्य नाही आले, तर ही दूसरी युवित आहे की "श्री माताजी, आपण या माझ्या बुध्दिमध्ये आपण या. माझ्या हृदयात माझूया विचारांमध्ये आपण या माझूया जीवनाच्या प्रत्येक कणामध्ये आपण 14 - " पण आपल्याला सांगावं तर लागेल ना आणि आपण जिथे सांगाल तिथे जाम्ही इजर आहोत. या हात जोड़न पुर्ण हृदयासह, कुठल्या मतलबाने कारणाने नाही- तिसरी गौष्ट. आम्ही हे काम करतो आहोत - आम्ही सहजयोगाचे है, काम केले आम्डी डी सजावट केली. ठीक ठाक केले मी केलं, तर सहजयोगी आले नाहीत. सहजयोगामध्ये आपले सर्व कर्म "अकर्म" झाले पाहीजे सूक््मतरामध्ये पहाल, तर आपण पहाल, कीं काय, मी असा विचार करती का कीं मी केलं अशी गोष्ट माझूया मेंदूत येतेच कशी? याचा अर्थ माझा योग पुरा झाला नाही. जैन्हा योग पुर्ण होतो तेव्हा तुम्ही अकमति उतरता. जसे हैं घडत आहे, ते घडत आहे, अशा त-हेने आपण बौलू लागता- तेव्हा आपल्याला पूर्णपणे तादात्म्य जैव्हा आपण मा पाप्त झाले । तिसरी युक्ति जी शिकली पाहीजे ती अशी जिये मी काही करीत आहे, मी काय करीत आहे, जो पर्यंत आपण आपले कार्य शोधित होता तो पर्यंत आपण काही करत होता कारण आपल्यामध्ये अहंभाव होता जेव्हा आपण सामुदायिकतेमध्ये आलात तेवहा आपण काही करीत नसता आपण अंग-प्रत्यंग आहात आणि ते कार्य होत आहे - जी झेप घ्यायची आहे याप्रकारे नेहमी आपण आपले या युक्त्या मी यासाठी सांगते आहे , कारण की विवेचन करावे. आणि स्वतःकडे दृष्टी टाकन पहावे की, मी कार्य विचार करतो आहे, मी दुस-यासांठी कार्य विचार करतो आहे. ते माझू्यापेक्षा श्रेष्ठ आहेत . त्यांच्याकडून मता शिकले पाहीजे त्यांचे चांगले गुण दिसतात की फक्त वाईटच गुण दिसतात. दूस-यांचे चांगले गुण दिसत असतील आणि स्वतःचे वाईट गण तर फार चांगली गोष्ट आहे. ही युक्ति समजून घेतली पाहीजे, की यात आम्ही डामडौलात आहोत तर ते स्वतःमुळेच आहोत. सजयोग तर खूपच महान गोष्ट आहे लुटू शकत नाही, याचे कारण आमच्यामध्ये काही ना काही दाप आहे तर फ्वत आनंद मिळेलनिरानंद, आणि काही नाडी आणि मग पाहीजे तरी काय? आपले रूपच बदलून जाईल. आणि आज या जन्मदिनी मी इच्छा करते की, आपले जन्मदिनसुध्दा साजरे व्हावे . आजपासून आपण या युक्या समजून घ्याव्या, आणि पवित्रते मुळे माणसामध्ये सुबुध्दी येते कारण पावित्ता प्रेमाचेच नाव आहे . आणि जर आपण सुबुध्दी प्राप्त करु शकत नाही, येऊन आपला वेळ व्यस्त करणे आहे . गेले पाहीजे आणि स्वतःला परिवर्तनामध्ये धातलेच पाहीजे . पण आनच्यामध्ये जो वाईटपणा येत आहे. किंव गाची मा पूर्णपणे आम्ही या युवितला जर आपण व्यवस्थितपणे केले, . आणि स्वतःला अशा पावित्र्याने ओतपोत करा जसे काही श्री गणेश सुबुध्दीचा अर्थ प्रेमच आहे . सर्व गोष्टीचा अर्थ प्रेम आणि प्रेमाला आपलैसे करू शकत नाही तर सहजयोगात आहे. या वेळी अशी कीही वैळ घटीत होते आहे की सर्वाना यामध्ये सामावून परिवर्तित आपल्याला झालेच पाहीजे. बाईट गोष्टी आमच्यामध्ये आहेत. आम्हाला स्वतःला पूर्णपणे पवित्र करावयाचे आहे . या परिवर्तनाचे फलस्वरूप आशिर्वाद आहे ते जीवन, ज्याचे वर्णन केले जाणे अशक्य जे कबीरांनी सांगीतले "अब मस्त हुए, फिर क्या बोले।" तर आपण त्या आनंदामध्ये या त्याला प्राप्त करा त्या आनंदामध्ये आनीदत व्हा हा माझा आशिर्वाद आहे - 15 के िए आदि्वकिति पुजा 9/4/1990 कलकत्ता : आणि या शहरामध्ये अनेक लोक सूप गहन कलकल्प्यातील तुम्ही लोकांची प्रगति याहून खूप आनंद झाला साधक आहेत हे मी जाणते त्यांना अजून समजले नाही की, अश्षी केळ आली आहे की ज्याता ते शोधत आहेत ते त्यांना मिळणार तुम्हा तोकांना त्यांच्यापर्यंत पोहोचले पाटीजे आणि अशा लोकांचा श्ेध घेतला पाडीने, जे सत्याला शोधित . पण त्याबरोबरच आफ्ल्याला आपली आहेत यासाठी जापला विस्तार चारी बाजूना करणे आवश्यक आहे शवितसुध्दा याढवली पाहीजे. आापले जीवनसुच्वा परिवर्तित केले पाडीजे. आपले जीवन सुध्दा एका अतूट ज्योतीप्रमाणे प्रज्वलित केले पाडीजे ज्याला पाहून लोक ओळसतील डी काडी विशेष व्यक्ति आहे.ध्यानधारणा करणे खूप जरूरीचे आहे. बुदधन जातो. त्याला आहेतेो फक्त उत्यानासाठी व आपल्या आंतील आणि याच्या गजबजाटामध्ये मनुष्य कलकत्ता एक फार गजबजाटाचे शहर आहे. वै कमी मिळतो. हा जो के आपण आफल्या डातामध्ये राला प्रगतिाी आहे आपल्याला जर आतून स्वतःला पूर्णपणे जाणून घ्यावयाचे असेत तर आपण घोड़ा केळ रोज त्यासाठी ध्यानधारणा करणे आवश्यक आहे.संच्याकाळी आणि सकाळी धीडा देक त्यामध्ये जे करतात व करीत नाहीत त्यामध्ये पुष्कक फरक येतो. विशेषतः जे लोक बाहयात सूप कार्य करीत आहेत आणि सहजयोगासाठी सृप मेहनत घेत आहेत. इकडे तिकडे फिरत आहेत, लोकांशी गप्पागोष्टी करीत आाहेत. लेक्चर्स देतात, समजावतात त्यांची जी रहाती शवित आहे, जी दैवी शक्ति आहे ती हळ हळ कमी होत जाते त्यासाठी अश्ा तौकांनी ध्यानपारणा जरूर करणे जा्तच आवश्यक आहे . आणि झोपण्यापूर्वी थोडा वैळ घ्यान करा , हे पुरेसे आहे . पण जेञ्हा ध्यान करता त्यावेळी आपले ध्यान नीट झाले है कसे औळखणार ? घ्यान करताना आपल्यालা निर्विचारिता आणि सकाळी आंपधोक वेल्यावर थोडा के ध्यान करा पुस्थापित केली पाहीजे " या त-हेने आफ्ल्या विचारोंना परत पाठवले पाहीजे असे करता करता पहिला श्वास पैतांना आपल्याला आपल्यामध्ये निर्विचारिता आलेली दिसून , - त्यावेळी आपल्याला "हे नाही", "हे नाही", "नैति", "नैति' येईल. अर्धात फोटो समोर ठेवला पाहीजे. पाय पाण्यात ठेवून बसले पहीजे ज्या वेळी निर्विचारिता येईल अणि दोन्ही हातामध्ये चैतन्य वाहू लागेल तेडो आपण पाय पुसून जमीनीवर ध्यानामध्ये बसावे ध्यानामध्ये बसून ध्यानामधील गहनता आपण समजून घ्या. मग विचार येणे सुरू झाले तर त्यांना पर जर शांती नसली तर आपली अंतर्यामीची. आणि त्याच्यासमोर दिया लावून TM सांगायचे, "हे नाही " प्रगीत कशा प्रकारे हाऊ शकेल? ज्याप्रमाणे भूकप येत आहे, तर मूकंपामध्ये कोणत्याही , "हे नाही", , "झमा". यांबू शकतात. घांबू शकतात किंवा क्षमा माडाची प्रगति होऊ शकत नाही. तर त्यावेळी मनुष्य एका विचारांच्या जाळ्यात जडकला असतो त्यावेळी त्याची प्रगति होणे असम्मव असते. त्यासांठीसुध्ध्वा बोन मंत्र आहेत ज्यामुळे आपल्यामध्ये त्यामुळे त्यावेळी आपल्याला शांत, स्थित करणे आवश्यक असते. प्रथम शांती प्रस्थापित होते. नाही: सर्व प्रयास करण्याची जरूरच पडाणार हळुळू आपल्याला आस्चर्य वाटेल, हे आपण शफदम निर्विचार व्हाल. तसेच कोणतीही सुंदर किंवा कलात्मक यह्तु पाहून आपण एकदम निर्विचार वहाल- आणि जसजशी वादेल तसतशी आपली आंतली प्रगत होत जाईल. आपण एका दालनामध्ये आलात , पण आफली दालनामध्ये सुप्दा आपल्याला जावयाचे आहे .आणि स्वतःला समजावून घ्यायचे आहे. आपण घ्यानपारणेतून उठाल, थोडा केक परत तुम्ही त्याच ध्यानामध्ये दंग असाल आपल्याला हकु छकू ही संवय वाढत जाईल. याची ओोळन ही की जेव्हा यासाठी ध्यानधारषेने गहनेत उतरने अ्यक आहे त्यायेी आपल्याला मनाला उठावे असे वाटत नसेल असे वाटत असेल की, आपल्याला सुप आनंद जर ध्यानधारणेनंतर आपण स्वतःचे चित्त कुठल्या दुस-या गोष्टीकडे घेऊन जात असाल, जसे, जेवायचे आहे, , किंवा बाहेर जायचे आहे तर समजा, की ध्यान लागले नाही. कारण घ्यानातून सुटणे थोडेसे मिळती आहेएकदम आपण उठू शकत नाही. दोपायचे आहे कतंक 16 - कठीम असते. याध्रकारें हळ हळ आपली आंतली प्रगति होत राहील आणि जेव्हा आपण वाहयात कार्य कराल, तेव्हा आापल्याला जाश्चर्य वादेल की आपली ववित क्षीण होत नाही, उलट वाढते आाहे जे लवकर पार झाल्याबर दुस-यांना जागृति देऊ इच्छितात आणि त्यांच्या पकडेत येतात. नसते ज्याप्रमाणे कोणत्याही बॅरोमीटर मध्ये किंवा यंत्रामुळे आपण समर्जू शकता . असे पाहिले गेले आहे की खरे तर हकँचेस पकड निघत आहे किंवा की इथे पूर आपल्या आंतमध्ये समजू शकतो. एक इथे प्रकाश आडे, त्याप्रकारे आपण म्हणजे अलिप्तता आली पाडीजे- मग कापल्याला पकड येणार नाही. तुम्ही कितीही लोकांवर डात फिरवा, कितीही जर्णांना जागृति या; काहीही कार्य करा कितीही रोग ठीक नाही. पण ही दशा अल्याधिवाय जर आपण लोकांना डातात पेऊँ लागला तर मुश्किल होईल- दुसरी गोष्ट अधी की, आपण लोक पार রाला आहात, आपण खूप उच्च ल्थितीप्रत आला आहात. मोठया अडचणीनंतर ही गोष्ट डोते हे समजून घेतले पाडीजे की, आत्ता आले आहेत आणि आात्ताच कुठली आकृरमक गोष्ट करता कामा नये आपल्या प्रेमाने, सूप , जमेल तर काही साण्यापिण्याची व्यक्स्या करा ज्यायोगे ते लोक आपल्याला इतके 'भर्यकर काही समजषार नाहीत. प्रकारचा निव्याज स्काव झाला पाहीजे करा. आपल्यामध्ये त्याचा काही पीरिणाम होपार असे लोक मेटतील जे आत्ताआत्ताच सहजयोगात आले आहेत. . तर आपल्याला कटााने, सांभाळून मां कारण साधुसंत लोक तर हातामध्ये दांडका घेऊनच बसतात त्याप्रमाणे झालं नाही पाडीजे . आणि जास्ती करून मी पहिलं आहे की, पसादेच लोक असे येतात सहजयोगात, की जे पफार जास्त शि्त थिकवतात इथे उभे रहायचे नाही, असे करायचे नाह़ी लास सहजयोगात शिर्त काही नाही, कारण आपला आत्मा इतका प्रकाशवान आहे की, त्या प्रकाचात हळ छळ मआपण स्वतःच स्वतःला पहातो. आणि मग हळू हळ आपण स्वतःवरच हसू लागतो. ज्याप्रमाणे आफ्ल्याला आपली प्रगीत मिळाली त्याप्रमाणे हकू हळे स्वतःची प्रगति प्राप्त करून अेतील हा त्यांना हे समजले की, सर्व आपले भाऊबडिण आहेत: त्यामुकेच हे लोक जमू शकतात क प्रकाश स्वतःच्या व्यवहारावरपण पडतो आणि दुस-याच्याडी सहजयोगामध्ये साक्षी स्वरूप प्राप्त होते. साक्षी स्वरूप तत्वामध्ये आपण कोणत्याही गौष्टीला फक्त पहाती त्याविषयी विचार करीत नाडी. आपल्या आत त्याची काही प्रतिकरिया येऊ नये तर निरांजनाकडे पहा, म्हणजे कोणत्याडी गोष्टीकडे पाहून त्याची प्रतिक्रिया होता नये. प्रतिकिया न डेोता त्या गोष्टीला फवत पहाणे , ही सर्वात मोठी आनंददायी किडा आाहे.त्याबदृदल कसलीच लालसा नसते. जसा एक गालिचा आहे, जर त्याबद्दल विचारच येत राहिले की, जर डा माझा अआहे तर, जकणार तर नाही, सराब तर होणार नाही, जर दुस-याचा असेल तर, केवढयाचा आडे, कुठुन घेतला, तर या विचारांमुळे त्याचा आनंद तर आपल्याला मिळालाच नाही. तर जसे निर्विचारतेमध्ये आ्यावर, ज्याप्रमाणे एक सरोवर पकवम शांत, त्यात पक लाटही नाही, तरंगही नाही, असे शांत आपले मनच जाईल, आणि त्या शांत मनात सरोवरामध्ये ज्याच्या चारी बाजुला सुंदर निसर्ग आहे, जो त्यामध्ये पूर्णपणे प्रतिबिबित आहे आणि जो दिसतही आहे. असेच आपलेही मन होऊन जाते. एकदा एक साधक आमच्या पाया पडाव्यास आले आणि एकदम त्यांची कुंडलिनी जागृत झाली दुस-या खोलीत जे लोक बसले होते, ते एकदम आंत जाले, कारण त्यांना एकवम जापीका झाली की, श्री मातार्जीवरोबर जे आहेत त्यांच्यामधून चैतन्य लडरी बाहू तागल्या आहेत त्या त्यांना समजन्या त्यांनी त्यांना मिठी मारली ते त्यांना ओळखतही नव्हते तरीही। आणि सगळे आडित झाले. जसे काही मी स्वतःलाच भेटतो आहे. नामदेव जेव्हा गौरा कुंभाराला भेटले तेहा त्यांनी म्हटले की, मी तर इथे निर्गुण बघायला आलो डोतो. तो सारा निर्गुण साकार झाला आहे , आणि जाणीव, एक संताची असू शकते . आजर्यंत तर माणूस देव ईर्षा यामध्येच राहात आहे, पण जेव्हा तो संहजयोगी ज र या प्रकारे आपण जैव्हा सहजयोगीयांना भेटाल तेहा आपल्याला असे अनुभवाला येईल, या प्रकारची समजणूक दुस या संतासाठी बनती केहा, दुसरा सहजयोगी त्याला म प्रकारचा वाटती की, "मला समजलेला जो निगुण होता, तो सगुणात उभा राहीलेला निर्गुण डा आहे होऊन जाते. ·"अ्ा प्रकार चे आपापसांमधील प्रेम जे आहे ते खूम सूक्ष्म, सूप गड़न, सूप आनंददायी 17 - आपल्याला हे समजून घेतले पाहीजे की, आपण खूप सूक्ष्म अणि खूप मजबूत धाग्यांनी बांधले गेले आहोत- आणि आपापसांतील प्रेम याहून मोठी आनंदाची कोणतही गोष्ट नाही. आता सूप लोकांच्यामध्ये अशी गोष्ट असते की, माझा मुलगा, माझी बहिण, माझा भाऊ, माझे घर, हे जे ममत्व आहे हे सुध्दा कापले पाहीजे. या ममत्याला तर एकदम कमी केले पाहीजे आणि यातून सुटल्यावरच आपल्यात एकदम जार्त आनंद येईल "माझे" ही जी भावना आहे, ती आपल्याला आल्यापासून दूर करते. मी कोण आहे? मी आत्मा आहे . आणि जो म्हणेल हा माझा आत्मा आहे, तर तो सहजयोगी नाही. आत्मा आपल्या जागेवर फकटा उभा आहे त्याचा "माझा" कोणी नाष्ी- त्याचे तर पवत परमेश्वराठी नाते आहे आणि आपल्यावीसुध्धा असे नाते आहे, जसा [झाडल्या आत बड़ाणारा रस असतो, जो सगळ्यांना रस वेतो पण कशालाही चिकटत नाही. "माझे" पण प्रेमाची हत्या आहे . आपण फक्त आनंद आहे .कारण आपण समुद्राबरोवर उठता आणि या अमर्यादिततेमध्येच एका थैबाने सागर डोऊन जाता· पडता या प्रकारेच मनुष्य वर्तमानात येऊ शकतो जेव्हीं ममत्व सुटते तेहा आपल्या आत पक मोठे आंदोलन होते. ज्यामुळे आपण अत्यंत ्षक्तिशाली बनता आणि तीच सामुदहिकतैमच्ये स्ूप महान कार्य करणारी आहे आणि सा-या जगाचा उध्वारसुध्दा त्याच शक्तिमुळे होऊ शकतो) एक नवी यात्रा सुरू होत आहे, सहजयोगात एक नवी यात्रा आज सुरू होत आहे.ती डी यात्रा आडे, की आता आम्डी एका महान जांदोलनामच्ये आलो आहोत जिये आम्डाला स्वतः चे प्रश्न राहिले नाही- सा-यांचे प्रश्न आमचे प्रश्न झाले आहेत सान्या जगाचे प्रश्न आमचे झाले आहेत यासाठी एक प्रबलत्व पाहीजे, एक मोठेपण पाहीजे एक उत्तुंगता पाडीजे ज्यामुळे आपण सारे प्रश्न व्यवस्थित पाढे वर्कू आणि त्याचे उत्तर देऊ शक्ू याची जिम्मेदारी सर्वधा तुम्हा लोकांवार आहे . . आपण लोकांनी सहजयोगाचा अणि तीच शक्ति कार्यान्वित डोते. सर्व सहजयोग्यांची जिम्मेदारी सूप जास्त जाहे , लक्ष घ्यावा, त्यात रूजावे असे नाही. हे सर्वाच्या घरी घरी पाहीजे. अणि हे सर्वाना आनंद देते . फायदा ध्यावा जर हे कार्य करताना, आपण लोकांनी कुठल्या प्रकारची कमजोरी दालविली किंवा कोणत्याईी प्रकारची दिलाई केली तर आपण त्यासाठी जिम्मेदार राहाल आणि ही फर चुकीची गोष्ट होईल त्यामुळे सहजयोगामध्ये स्थित झालेल्या लोकांनी वृक्षाप्रमाणे उभे राहीलं पाहीजे कलकत्त्यामध्ये साऱ्या हिंदुस्यानचे मर्म आपली प्रगत करने आवश्यक आहট इतरांची प्रगति करा आाणि जपले व्यव्तिमत्व विशाल बनवा जैव्हां आफ्ल्या आंतमधे असे विचार येतील की, माझा मुलगा असा आहे, माझे घर बसे आहे, तेन्हां अशा "माइया" विचारांना दूर ठेवा. तेहां आपण विशाल व्हालआणि अशा विशाल लोकांची या नकया आांदोलनाला गरज आहे .आणि याची तयारी पुर्ण झाली पाहिजे हे वर्ष आपणां सर्वांना भरमराटीचे जाईल अशी आशा क्षहे फार विशेष वर्ष आहे हे - आणि या वर्षी कलकत्यांत सूप लोक सहजयोगांत येतील असे मला वाटते . प्रेमाने, कधी कधी आकमक असतात. कधीकी चुकीच्या गोष्टीसुध्दां सांगतात. इथे सगकै कोणत्या ना कोणत्या जाळयांत अडकले आहे. त्यामुळे आपण लोकांनी उभे राहाणे, पुढे होऊन ला आदराने, समजावून, अडकले आहेत - रशियांत तर ना त्यांना मिती ना, ना त्यांचा कोणी गुरु एकदम कोरे कागद, साफ प्लेट असते तसे लोक होते. सूप सड़जपणे सगळ्यांना पार केलेइथे तर असे आहे की ना इकडचे ना तिकडचे . मी या गुरुवा, नाहीतर त्या गुरूचा अणि इथे आहे. आपण स्वतः चे नाही. त्यामुळे सूप जाणून संवरुन गोष्टी केत्या पाहिजेत. आणलरी रोग आहे हा की, गुरुचे दर्शन करायला जाणे . गुरूचे काम आहे बोध देणे वर्शन देणे नाडी लोकांमध्ये जागृति करणे. जोपर्यंत ते कांठी आ्ान देत नाहीत तर ते गुरू कसे होतात? गुरुचा अर्थ आहे ज्ञान देणारे র্ञान म्हणजे आफ्ल्या नसांवर हे चैतन्य काय आहे हे आपण जाणणे . फसणेस्ध्दां पक प्रकारे स्वतःला नष्ट करणे जीहे आणि अशाप्रकारे आपण अनेक लोकांना याचे वरदान द्या, आणि त्यांना सुली करा- - जोपर्यंत हे विले नाही तोपर्यंत अशा गोष्टीमध्ये आपण लोक सूप मोठे साथक डोतां अणि आपण प्राप्त केले - -18 - आपल्यामध्ये ज्या कांही कमतरता आहेत, त्या आफ्न्या स्वतःच्या आहेत. त्या एका भागामध्येडी आहेत या सर्व कमतरता पाहिल्या पाहिजेतः हिंदू, मुसलमान, आणि पूर्ण मार्गातडी आहेत सामुहिकतेतसुच्दां आहेत. की किती शोध घेतला, पण या धर्मात काही पायदा करतील, खिश्चन आाणि अन्य धर्माचे लोक हेच प्रतिपादन झाला नाही. याचे कारण हे सर्व मनुष्यांनी बनविलेले घर्म आडेत. ज्यांनी धर्म बनविले ते राहिले नाही- आतां आपण लोकांनी जो धर्म बनवायचा आहे, तो लरा धर्म माडेत्यांत नकलीपणा कित्कुल असता कामां नये- जर मुनष्याने धर्म तयार केला असेल तर तो चूकीचा असणारच कारण मनुष्याचा अजून परमात्म्याशी संबंध आला नवहता. त्यांनी तर चांगल्या भल्या घर्माना चुकीच्या रस्त्यावर आणून सोडले पण आतां आपणाला जो धर्म बनवायचा आहे तो विश्वधर्म बनवायचा आहे. त्यांत माणसाच्या न्या चुका हुँकोपत्याडी प्रकारच्याई आहेत, त्या येतां नयेत. कारण हा आणि आपण लोकांनी आत्मसाक्षात्कार प्राप्त केला आहे . तेन्डां इनामदारीने याला असे केले पाडिजे की जो शुद्ध आहे, अंतर्यामीच आह্ট - याप्रकारे प्रत्येक माणूस जेहां बैल की आम्डी यामध्ये जे मिळवले आहे ते सत्य भिकवले आहे.आणि दैवी आहे. मग अर्स होइल की ज्या धर्मात आम्डी आधी होतो त्या धरमचि सत्य आम्डी इथे मिळवले जागृत झाले आहे . चोरी करं शकता, कोणाचा सत्यानाश करुं शकता, कोणतेही पापकर्म कर्रू शकता पण सहजयोगांत आल्यावर . आणि ते जामच्या आांत मानवाने केलेल्या कोणत्याी चर्माचे आपण पालन करा. आपण कोणाचा खुन कर्रू शकता आपण स्वंचे भलेच करत शकता. आपण सरोजर धारमिक बनता पण जे लोक नीवन येतात. त्यांच्याशी चर्वा करतांना सुप सांभाळून गोष्टी करा कारण त्यांच्यावर जाकमण होते आहे, अशी कदाचित त्यांना जाणीव होऊं शकते. तेहां लूप संभाळून त्यांना समजाविले पाहिजे की यर्म आफल्या आंत जागृत झाला पाहिजे असे येशु लिस्ताने सांगितले आहे की आपले डोळे "निरंजन" झाले पाहिजेत पण कुठन्या खिश्चन माणसाचे डोळे निरंजन आहेत का? या प्रकारे या महान लौकांनी सूुप मोठयामोठ्या गोष्टी केल्या पण ते झालेच नाही. त्यायोगे विरुध्द गोष्ट होते . तर यांना इळूंडळू समजावले पहिजे कारण हे अंधरांतुन प्रकाशाकडे येत आहेत. त्यांना अनुभव देतांना या चूकीच्या समजामचून काढून घेतले पाहिजे पाहिजे . धर्माची धारणा त्यांच्या आांत झाली पाडिजे जो ज्याठिकाणांहून येईल त्या सर्वांचा स्विकार केला माहिजे, कारण यांच्यामध्ये अनेक लोक असे आहेत जे ्रोखर सत्याच्या शोधांत आहेत. सत्याच्या मार्गावर चालणा-यांनाच त्यांना धर्मांमध्यै त्थित केले परमात्मा मिळूं शकतो. ज्योतीचं कार्य काय आहे? ज्योत जोपर्यंत जळत राहाते केहां सर्व काम डोते. तीचें कार्य असतं प्रकाश देणे . जो प्रकाश तुम्ही प्राप्त केला आाहे तोच तुम्डाला सर्वांना पावयाचा आहे ·.आणि पुर्ण आात्मविश्वासासह . कांडी घावरण्याची गोष्ट नाही· त्यांना जे योग्य बाटतं ते सांगतात- पन जेवडां आम्डी लोक मोठे डोतो, तेडां बुध्दीत खूप गोष्टी भरलेल्या असतात स्ूपसे संस्कार झालेले असताल- असते. तर फवत ही गोष्ट समजून घेतली पहिजे की आपल्याला एका अतीव समजदारीने, जाणीवने, एका प्रगत्भतेने, मॅच्युरिटीने, मोठेपणाने सर्वाशी व्यवहार केला पाडिजे . सर्वधदूदल प्रेम वालीयले पाडिजें- कारण डी प्रेमशवित आहे . आणि तिलाच प्राप्त केले पाहिजे ही सर्वात पहिली बुआा आडे आदिशवितची आदिशम्तिमधूनच सर्व शक्या निघाल्या आडेत महाकाली महालक्ष्मी, महासरस्वती- जाणि याचा तिम्ही शक्या परत त्यांच्यामध्येंच सामावून जातात. आदिर्शक्तिशिवाय काडी डोऊं शकत नाही. कारण सर्व बरक्मवर त्यांचे प्रभूत्य आहे - आणि त्याच आहेत ज्या हरप्रकारे चकरांव्या आपापसांतील संबंधांना संभाळतात. सूक्ष्म गौष्ट नाहीत असते जसे, कोणत्याडी अवतरणाला पहा, ते पुर्ण आहे. आणि आपले जे उत्यान झाले आहे, त्याच्या प्रत्येक पायरीवर पगतिनिदर्शक माईलस्टोन म्हणून उभे आहे. दुप्टांचा संहार करणे आणि भवतांचे रक्षण करणे यासांठी सुध्ां कृष्णाने लीला रचली होती. ही सगळी लीला . आणि ती कशाचीडी पर्वा करीत नाहीत छोटी मुलं मुप आत्मविश्वासी व्यक्ति असतात. ज्यांच्यामधून निघणे कठीण ৩ ज्याला आपण परम्युटेशन्स आणि कोमि्बिनेशन्स म्डणतो. त्यांना प्रत्येक सूक्ष्म, पण प्रत्येकाचं कार्य एकाच प्रकारचं होतं. जसै वेवीचे कार्य होते, 19 आहे . यामच्ये गां्मीयंची काी गोष्ट नाही ीन माधुयने सर्वांना निकले सगिअस बहय्थ केले की, ज्या आपल्या भांती होत्या त्यांना फिरबून, योडा गोडवा पालून आपती गौ्ट कांगीत त त्या एक फरसुंवर आवतरण डोतं· आणि गामियनि त्यांनी जााद्शनाचीच गोष्ट फेती आणित्यसस्युकान गंभीर गोष्टी ग्रात्या आणि सर्वसाधारण लोक ल्याच्याकडे आले नाहीत- के आते ते बैयार मातियोंच्ये चातले गेले णि आपल्या नित्य जीवनाला लूप कठी बनवून ठेवले आता जोपयंत मानव जातीमध्ये हे येशुविस्तानंतर जे सर्वसाधारण लो आले, त्यांनी परस पॉलव्या सांगण्यायरूम जी ममाची रचमा कैसी त्यामुळे सगळी गडबड झाली याप्रकारे प्रत्येक धर्मामध्ये गडवड होत राहली- आणि यामुे पर्म सप कठीग आणि अगम्य झाला. जाणि आधुनिक कालांत ब-याचशा लाफांनीतषना कुंडलिनीवदूदल चुकीचे सगितले ग्ीपूमआनी माधुयनेि सर्वोना जिंकले वामि आ लर्य] केले की, रोष्ट केली मग लूप म ना बुध्धाने सांगीतली सा महावीराने े आतमसालात्कार होत नाही, तौपर्यत त्याच সरत वेळ सरक चातणे कठीण] कार आता प्रश्न असा होता की, मानवाला कराप्ररकारे रंगावें की परमाटमा आहे ।सत्य आे तो आ्मास्थरूप यांसाटी आदिशांडितचा अवतराणाची ज आहे: जाणते आणि तिला मानवजातींमच्ये यैऊन, मानवापरमाणे गवतरण घ्यावे लागलेत्यामुळे त्यारयामध्ये काय कार्य दोष जाहेत ते त्यांना समजेल आिते दोप काढम्यासाठी का्य केले पाहिजे से दोघ हमर असतानायसुष्दा कुंडालिनीचे जागरण कसे होईल बम्हनाडीमधुन कुंहालिनीचे जागरम कसे करावयाचे, प्रधम यांना धोड़या प्रकाशांत पाई के पाडाती पाहातो स्वतःन समजतील की स्वतःयडेच दृष्टी टाकून, पाहून, त्योंच्यामध्ये ती शक्ति येहत की स्वतःता ठीका करहतीत हे कार्य असे होते, की ज्यासठी सर्व देवदेवता, सर्व अवतरणे सर्व [महापुरूम णि इतरांचे येणे जरूरी आहे . आदिशक्तिच हे कत्यं करे यकते ती सर्व चक्योचे करम गसाठी फाय केते पहिजे ज्यायोगे ते मानवाला प्राप्त होइल- होते. त्याच शरीरामध्ये घारणा कारून या जगात अवतरण यावे डोते. यांसाठी हे अवसरण झाले आहे कारण सा-या विशवाचे उत्थान व्हाययाबे आहे .ज्या परमात्म्याने डी सूर्टी गनंविती आहे ज्याने या विश्वाची रचना केली आहे, त्यांना हे विश्व मानवाया डाताने सालकाला गावे शी इंगा कथीच डोणार नाही. आणि यासाठी हे कार्य अ्यंत विशाल आहे आपल्याला सूळी दिले जाणार, असे डोणे शक्य माही वापण गन्ननवर च्चा करत ह राहाणार, हे शक्य है फवत आईच करत शकते . आईची शवित है नाही. यावर मानवाला वाढले पाहिजे , तयार शाले पाहिले सूप मेहनतीचे काम जाडे पण करुं वकते मणि त्यामर्थ्ये पेरेम, समजतदारपणा, सहनशीलता त्यामुळे या गवतरणाचे फार महत्य आहे. आणि अशी कांही सीध आली की, पीणिमेचा विवस आहे आणि आज आदिशक्तिचीच आपण पुजा करणे जात चांगले आहे जाणि हे मिळा्यावर सर्व कांडी डोऊनच जाते. कारण आफ्ल्याला माहीत आहे की आदिशांकितची जी मषामायास्बरूपानी प्रकृति आाहे, त्याच एक मोठ कारण की जर ती महामाया नसेत, तर आपण तिला कथी जागंच यकमार नाही. कहतविकतेत] जोप्यंत महामायास्वरूप आाडे, तोपर्यीतच आपण माइया जव येऊं शकता नाहीतर येऊं शक्त नाडी. आपण विचार नसली तर ती कू शकलीच नसती. करतां या तर शक्ति जाहेत. यांच्याजवक कसे जाणार? यांच्या पाया कसे पड़णार? त्यांच्याशी करसे वोलणार? तर हे महामायास्वरूप घेतत्यामुळे डी गोष्ट सूप सीम्य आली आहे आणि या सीम्यतेमुके आपण सर्व एकच आहोत- आणि हेसुध्दां सूप जरूरी होतं की, या महामावास्वरूपामध्ये आमही रहणं, णअपण लोकीनी त्याला प्राप्त करीत रहाणे हरवून न जातां जसे सांगरामध्ये हरवून गेले जसे फवीरंनी सांगीतले जव मस्त हुए फिर क्या बोले। आपणा सर्वाना जागृत राहाययाचे आहे. आणि सर्वांना पायचे आहे मी तम्हांला हरें देणारच नाही- या जानंदात पूर्णपणे बोध आत्यावर कोणी इरवूं शकत नाही. या त-हेची गोष्ट असेल तेव्डां तुम्हा लोकांना समजेल की आपल्याला काय कार्य करायचे आहे. तर तुमचे कार्य साधुसंतांपेक्षा एकपकारे अधिक आहे, समजाविले - नाही. डा सानंद वाटल्याशिवाय तुम्हांला बैन पुडु देणार की साधूसंतांनी कोणाला जगृति दिसी नाडी. डो उपदेश दिला त्यांना ८ - 20 - आपले फार्य हे आहे की आपण सर्वाना जागृति देणे प्राप्त करणे. फार महत्वपूर्ण अणि दिव्य कार्य आहे . या कार्यासांठी आदिशवितचे आगमन जरूरी होते . आणि त्या आंदिशवितव्या आगमनानेच है कार्य सुरू झाले आहे आणि स्ूप अबागल्या त-डेने होत आहे . आपणांला है कुछेल अशी आशा आहेअसे बरेचसे फोटो येत आहेत जे चमत्कारी आडेत. पण हे फोटो दस-या लोकांना आणि त्यांना आत्मसक्षात्कारी बनांवणे. सर्व विश्वाचे उत्पान आणि कु कारण त्यांचा विश्वासच बसणार नाडी. आणि हे फोटो सुध्ां परमचैतन्य वनवित आहे तेसध्दां दाखबितां नयें एका साधारण कॅमे-यामध्ये, ज्यांत काही शक्ति नाडी आणि जर इतका प्रकाश माइया डोक्यांत आहे तर तो कोणाता दिसत कसा नाही? फ्क्त माइया कॅमे-यामध्ये कसा आला? आपण लोकोंसाठी तर मी महामायाचं आहे. कंमे-यासांठी कदाचित नसेल कॅमे-याच्या आंतले जे अणुरेणु आहेत ते मला जाणतात दिले आहे .या जड कतूना स्वतंत्रता नाही ते तर परमात्म्याच्या आजेनेच . आणि परमात्म्याने तम्हांला स्थालंत्रय चालतात . अणि पशुसध्दां त्यांच्या आाशेच्ा आ रहातात. त्यांच्या स्वतंत्रेत कोणत्याही प्रकारची बाधा येऊं नये यासांठी महामायास्वरूप आहे, तुमच्यासारखेच आम्ही आपणांप्रमाणेच आहे .अविशक्तिची आजची पुजा तुम्हां लोकांसाठी संपन्न होईस आहोत आमचा सारा व्यवहार अशी आशा आहे माझे अनंत आशिर्वाद - कलकत्ता 9/4/90 10/4/90 जाडीर समेंतील माषग पाहिजे की, सत्याच्या बाबतीत जाणून घेतले नाही. सत्याला या मानवी चेतनेमध्ये आपण जाणूं शकत नाही. त्यासाठी एक सुक्ष्म चेतना पाहिजे, त्याला जात्मिর चेतना म्हणतात. एखाया वैज्ञानिकाप्रमाणे आपण आपली बुध्दी उघडी ठेवा आणि सत्य सिद्द झालं, तर इमानदारीने सत्य आदि आईे आणि आपण मानव त्याला बदल शकत त्याला मानून घ्या. एक महान सत्य हे आहे की सुष्टीची चालना पक सूक्ष्म शक्ति करते आहे.ल्याला परमचैतन्य म्हणतात आपल्या शरीरांतील स्वयंचालत संस्येला आटोनॉमस अणुरेणूंमध्ये कार्यान्वित आहे. ती विश्कयापी आहे व प्रत्येक नईस सिहटमलाई चालवते . जे कांही जिबंत कार्य होते ते तिच्यायोगे घडते पण आलेली नाही ज्यामुळे आपण परमचैतन्याला जाणूं शकू दुसरे सत्य हे आहे की आपण, हे एब्त आत्मा आहोत. आणि हे सिप्द हाऊं शकते - तिसरे सत्य हैं आहे, की आफल्या आंत एक शक्ति आहे, जी त्रिकोणाकार . आणि जेव्हां ही शव्ति जागृत होते तेव्डां आपला संबंध त्या परमचैतन्याशी प्रस्थापित करते. अणि याप्रकारेच आपले आत्गदर्शन होते: मग आपल्या आंत एक नवी डायमेन्शन नवे शितीज- तयार होते ज्यामुळे आफल्या नसांवर समजू शकते. जे . आई आहे . ही आपलीच आई आहे . टेपरेकॉर्डरमध्ये जसे आपण सर्व कांही टेप कर शकता त्याप्रमाणे या कु्ालिनीने आफ्ल्याविषयी सर्व कांही जाणलेलं आहे . साडेतीन कुण्डलांमध्ये ही वसली आहे त्यामुळे हिला आपण कुण्डलिनी म्हणतो. डी शुध्द इच्छेची शक्र्ति आहे . पूर्ण झाल्यावर माणूस त्याने संतुष्ट होत नाही कारण सर्वसाधारण इच्छा तृप्त होत नाह़ीत. जेव्हां ही शक्षित वर उठते तेडां सहा चक्रांमधून निधुन सहाय्या चकांतून ब्रम्हरंद्याला छेदून बाहेर निघून येते. तेव्हां ही सूक्ष्म गोष्ट अजून आपल्यांत ती हिथिती शरीर, बुध्दी, अहंकार, भावना वगैरे उपाधी नसुन, अस्थिमध्ये स्थित आाहे है समजण्यासाठी कुंडलिनीचे जागृरण पाहिजें ती स्वतः आपली नसांवर कळते तेच ज्ञान आहे आणि ही आई आफ्ल्याला पुनरजन्म देते कुठलीही इच्छ पुर्णनया 21- आपल्या चारी बाजूला पसरलेन्या सूक्ष्मशावितशी मेन्सला जोडला नाही तर डा एकदम बेकार आहेयाप्रमाणे मानवसुष्दां त्या परमचेत्याता प्राप्त केन्याशिवाय सत्य जाणं शकत नाही. सगळे आपल्या आपल्या गोष्टीला सत्य मानतात नाही. ते मतमेद सत्याचे वेगळे पैलू आहेत तेहां वेगळया आत्मा येत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये आत्मप्रकाश येत नाही आणि आपण जंधारांतच चापत रहाता मानवाने समाजाच्या धारणा केल्या आडत - त्यामुळे आपल्या समाजांत कमतरता याता आम्ही परमचैतन्याशी एकाकार होतेआस माइक . सत्यामध्ये कोही मतमेद अ शकत जोपयंत भापत्या चिल्तांमध्ये त-डेने पाहिले जातात . हेत, संवेह आहेत , भांती आहे रिथितीमुर्के आपण मोठमोठे . ज्या वली तं्िकर वगेरना समजू श्ें चीमि । मुनी, अबतण बली, तीन्कर बगेरना समरजू श्ूं खधि । आणि त्यांच्यासारखे बर्नु शक्क अशी स्थिती मापल्याला प्राप्त कैली पाडिजे याबा वयं असा यी पमा ारणा जापत्या आंत असते पण जो कोणी एकाच घर्माचे पालन करती तो सुध्वां पापकर्म कर्स याकसो बा शकती कारण ध्माची भावना हा फक्त आफल्या बुध्दीचा जमालर्च असती. त्याचा आपल्यामध्ये पूरकेश झाता नाही. आफ ध्मची धारणा करूलच आपले हित होइल ्ा अंतमध्ये परंतु है करतांना एका सड़जप्रकारे कुण्डलिनी उत्पान पावते कारण ही जिर्वत प्रकिया आहे- मसे पुष्वीवर आपण बी सौडलं तर ते सहजच रूजतं- प्रत्येकांत अशाच प्रकारे कुण्डलिनी बसलती असते, की क माझ् मूल इंचछा करेल त्यावेळी मी उठेन ती जबरदस्तीने आपल्याला पुनर्कम देऊ इित नाही: आपले ्यात य पाड़ूनच ती जागृत डोते. अणि या बाबतीत कोणीच जबरदस्ती कर्तं सकत नाही. सर्वत जाची कुम्डलिनीच्या जागरणाने आपली शारिरिक स्थिती ठीक होते जातात या जमोट्या आपते स्याते य पाडूनच कारण आपल्या शरीरांतील सारे चक् पूर्ण फ्ल्लवित होज शवितिमुळेच आपण जिवंत आहोत आणि त्यांच्यामुळेच आपला सर्व व्यवडार चालतो प्रन्त जेवां आापण शक्तिचा विनाकारण फार जास्त वापर करतो. तेिडां ही चके झीण डोतात. यामुळे आफल्यामध्ये रोग येतात. पण कुंडलिनी जांगरणामुळे तर ज्या रोगांचा इलाज नाही असे अशा असाध्य रोगांमुळे मरायला टेकलेले लोक सुध्ां एका रात्रीति ठीक झालेत- मुनीचे आमार मानले पाहिजेत. ज्यांनी सहजयोग शोधून काढता पोहल्यांदा पुण आज अधी वेळ आली आहे की आपल्याला सामुडिक पध्दतीने जागृती . बौध्दिक आणि संसारिक आास दूर होतात. आणि लक्ष्मी, , सरस्वतीदेवीचे साक्षात मिळाले नते त्यामुळे आम्हाला बाटले ऑस्ट्रेलियामध्ये दोन पड्स आलेल्या व्यक्ति सडजयोगामुळकें सोकांजवळ पैसा नाही. आपले रोग ठीक करा, डॉक्टरची बिले मरा, यांसाठी पैसा नाही, अशा लोकांसाठी सहजयोग फार उपयुक्त आडे सडजयोगामुके आपली शेती, पशुपालन यांवर खूप प्रभाव पडती. अनैक क्षेत्रांमध्ये याचे कार्य होऊ शकत सहजयोगामुळके आपल्या दोन माणसंच सहजयोग जाणतः होती- मिळ शकते लक्ष्मीचाही आापल्यावर आशि्वाद येतो. या त-हेची जागृति झाल्यामुळके शारिरिक मानसिक, की है सर्व होतच नाही याला सिध्द करण्याची वेळ आली आहे. बन्या झात्या आपल्या देशामध्ये इतक्या व्यथा आहेत, इतकी गरिबी आहे, आत शांती प्रस्थापित होते. ज्यांच्या आंतमध्ये शांती नाही ते बाहेर कशा प्रकारे शांती प्रस्थापित करार? आपल्या आंतमध्ये साक्षीह्यरूप तत्व येते . आपल्या आांत निर्विचार-समाधी स त होते. आणि त्यानंतर . आपल्या नसांनसांवर सामुडिक चेतना जागृत होते ज्याच्या अनुसंधानामुळें तुम्डी जाणूं शकता की दुस-या माणसाची तकार काय आहे? आणि आपल्याला कार्य तकार आे? आपण शिकलांत, तर ापण दुस-यांना सुध्दा मदत करू शकता. आणि स्वतःलासुच्वा मदत कर्रू शकतां यासाठी आफल्याला पैसे बगैरे कांडी मावे लागत नाहीत जी निर्विकल्प समाधी म्हणजे नेतना जाफल्यामध्ये येते कायय कर्मी आाडे? त्याला नीट करण्याची किया जर व्यक्ति परमाल्म्याच्या नांवावर आपल्याकडून पैसे घेते तो आपला गु नाही नोकर आहे मी पक आरई आहे जाणि मी है सांगेन की ज्या गुरुने आपली तन्येतच् ठीक ठेवली नाही अगा गुरूला ठेवून फाय फांयदा गुह दर्शनासाठी नसतो. गुरू ज्ञानांसाठी असतो आणि अनुभवासाठी असतो. अशा त-डेने वादून आपण परमात्म्याला जाण शकत नाही. कारण परमात्मा बुध्दीच्या पलीकडे आहे . प्रश्न विचारून किंवा त्याचे उत्तर देऊन, कुडलिनीचे जागरण हौइल कां? - 22 - अमी याहून उच्च एकच दशा आहট की आफल्याता आत्मस्वरूप झ पाहिजे आणि जोपयंत आपण आत्मस्वरूप डोत नाही, आफल्याला चैन पडणार नाही आपलीच संपतती आपल्यात देण्यासांठी आलो आहोत त्यांत आफल्याला कों त्रास गाला] पाडिजे? आपल्या जांत एक मोठा िरा चमकती आे वहून आपण मनुष्य स्वर्पांत आलो- मानव सर्वात मोठी गोप्ट आहे उत्कांतीप्ये त्याला बस, पवढेच ज्याला आत्मा म्णतात. याला प्राप्त करा. प्रा करायचे जाहे रवियाने लोक खूप गइनतेते आहेत त्यांनी कधी आपला धर्म पेकता नाही. देवीचं नांव ऐव ऐफलं नाह़ी. पण हे लोक एकदम पार दाले इतक्या शुध्ध प्रकृतीचे लोक जे आंतून शोधत आहेत सत्य - त्यांच शिक्षणांस, प्रत्ये गोष्टीत, त्यांच्या मंत्रयापर्यंत, त्या लोकांत अकार नाही. त्यामुळे कदाचित या त-हेने कार्य अहे आहे इथेसुच हे तर देवीचे फार मोठे स्थान आाहे आणि कलकत्याकडून मला स सरकारनेसुध्यां जाम्हांला मह्य केले जाहे . सैबेरियापर्यंत सहजयोग पसरला आहे .बैघकीय बाबतीत, अशाप्रकारे कार्य होइत अशी आशा आहे . जास्त अपेक्षा आहे. कलकल दुस या दिक्वीचे मापण र्प 11-4-199 जीपर्यंत आपण सत्य जाणीत नाही तोपर्यंत कोणत्याही गोष्टीला प्रमाण मानणे किंवा सत्य मानणे सूप मो चूक करणे आहे खूप लोक विचार करतात की हा धर्म सत्य आहे, तो धर्म सत्य आहे. पण सत्य एकच आ कुण्डलिनीने कोणालाही त्रास होत नाह़ी· उत्क्रांती मध्ये आपण जे कोडी मिळवलं आहे ते सैंटूल नक सि्टिम बर जाणूं शकलो , समजा एक कुत्रा जर घाणेरया गरल्लीतून जात असेल तर त्या कांही त्रास होत नाही. पण मनुष्य हे करुू शकत नाही. कारण त्याच्या आंत एक चेतना आली आहे, ज्या तो पाण बरधू शकती, समजे शकती, तिची घृणा करती. याप्रकारे आपली ही चेतना प्रगत्भ होते जाणि आपल्यामधय घर्माची धारणा होले मग तर तो केोण तेही चुकीचे कार्य करीत नाही. एलादे जनावर जसे साधूसंत कधी चुकीचे काम करं नाहीत जेवहां कुंडलिनीचे जागरण होते त्याकेळी आफल्यामध्ये पूर्णीरतीने राजयोग प्रतीत होतो. गाडी चालू केली की त्याची मशीनरी आपोमाप चालू होते. त्याप्रमाणे जेहां कुण्डलिनी जागृत होते तेहां कुठल्या चांतून जाते. तेहां आपली जीमसुष्दां योडी आंतल्या बाजूला सेचली जाते बंप पडल्यामुळकेः गाडी सुरु करण्याआधी आपण च फिरवूं तागाचे, असा याचा अर्थ न्हे. जागरण झत्यावर, ज्यावेळी त्या चकावर शारिरिक दोम असतील तेडं हटयोग केला पाठिजे इटयोग भापण ज प्रकारे करतो जसे सर्व औपये एकाच केकी लाणे। प्र कुण्डालिनी चदते आणि जापल्या आंतील उजव्या बाजूची शक्ति कमी पडते त्यावेळी आपण लोक प्राणायाम करें शकते ज्याप्रमाणे आ त्यावेळी त्या चकाचा बंघ पडती ज्यामुक्ें कुंडलिनी खाली येणार नाडी. जे्डां विशुष्वी चक्ावर मे आजकालचे मानवाने बनवलेले योग हे अशा प्रकारचे कृत्रिम आहेत कुंडालिय गायामसुध्दां आपण कृत्रिम त-हेने करतो. ज्यावेळी आप पण समजून संवरून। जर आपण उगीचच प्राणायाम केला तर आपल्याला व्याधा होऊ शकतात किंवा आपण एका शुष्क होऊ शकता इतके शुष्क डोता की आपल्यामध्ये कोणतीच मावना रहात नाही. आणि असं डोऊं शकतं आपण आपल्या पत्नीला, मुलांना सोडून केता, आणि मी कोणी मोठा साथुसंन्यासी झालो असा विचार करुूं लागत या त-हेचं असंतुलन जीवनामध्ये येतं. कुंडलिनी जागणानंतरच समजतं की कुंडलिनी उठ्न कोणत्या चकरावर गे आहे , कोठे थांबली आहे, कोणत्यावेळी कुटठल्या गोष्टीची गरज आहे. आफल्यामध्ये तीन नाडया आहेत.पडिती महाकालीची आहे. ती डर्या गणि सिंम्पधेटीक नव्हेंस सिंह्टिम बधते . आणि उजवीकड़ची आहे महासरस्वतीची ती उजवीकडच्या सिम्पधेटीक नवहस सिद्टिमला बघते. मध ८ 23 नाडी, जी सु्ना नाडी आहे ती डाल्यो [शाजूला जो आहे ती पकत कापल्या भावना इच्छा पु-या करते ती इच्छाशवितची इड़ा नाडी आहे. जहे, तो इया बाजूला या . उज्या बाजूच्या नाडीला सुर्य नाडी, ्किंवा पिंगला नाडी म्डपतात ती आपले বारिरिक आणि बुध्दीचे काम विशार करने वगैरे कार्य करते केंडा आपण भविष्याचा विचार करतो त्थायेळी ती कारया्वित होते. मयली साडी दोपांना संतुषनात च्या पॅरासिम्पमेटीक क्डस सि्टिमतা पहाते- किंना चंदर नाई़ी जो जापला भूतकाळ बरोबर सामानला जाहे या ठेवते ज्याप्रमाणे जपम सूप जोशात चावला तर हुदयाये ठोके साढतात पण या ठोक्यांना परत थांत केतं तर ज्यायोगे ते परत नॉर्मल होतात ते पैरा्सिपयेटिक किंया सुभ्ता नाडीचे काम आहे जेहा कुंडलिनी गजागृत डोते तेहा सुपाना नाहीच्या अेतरंगात जी नाडी आहे, जिला उ्छनाडी म्हणतात त्यामध्ये जाते, आणि एका केसापमाणे ही सविति वर जाऊन ब्रम्हरंग्रला छेदते- आगणि त्यायोगे आपली संबोधत चके उपडती जातात. या ग्रकारे आापला संबंध त्या परमचैतन्याशी होतों ज्याची सूक्ष्म सृष्टी आहे जिला आपण अजून जाणलं नाही डे जागगो लडरी वाहने सुरू होते इवा आफ्ल्याला दावते, जाणयून बेते की आपल्यामध्ये को ते दोष आहेत तुर-यांमच्ये कोणले दोष आहेत जेन्हा आपले ब्रम्हरंग्र छेदले जाते त्याकेळी जफल्या डोळयातून सुध्या यड उपयोग करीत नाही तोपर्यंत आफ्ल्याला समज सकत नाडी की ही घड़ इया काय गोष्ट आहे व त्यामुळे काय प्राप्त होणार आाहे. ज्यावेळी मनुष्य आल्या भूतकालाविषयी विवार करते आभि नेहमी दु सी रकातो. स्वत:ला सूप न्यून समजती त्यावेळी आपण या नाडीवर लाली लाती जात सामूदिक सुपता केतनेमच्ये जातो कलेक्टिवड सब यामुळे जापल्याला सू मानांसिक आास डोतो फेफ यासारमे रोग डोतात पिपिलेप्सीई दुःशी प्रकारचे लोक असतात, जे वड़े होतात ते सर्व या नाडीच्यामुळे . इ्या बाजूची नाडी कमी डोते जेव्डा आपण सूप जाल्त विचार करतो किंया सूप शारिरिक श्रम करतो. खुप जारूत विचार करण्यामुळे आफ्त्या आत खूप असंतुलन येते. जर आपण डलया बाजूची शकिति सूप खेचली, किंवा डावीकडे आदली तर हे डावी किंया उजवीकडे हिला तोडले तर आपता मेनस-टी संबंध तुटतो आणि डक्या विटीस लिव्हर कीडनी चे रोग पिंगला नाडी मध्ये बिधाड आल्यामुळके होतात. ब्लडप्रेशर टेन्डन वगैरे होते. याचे पक जीवन , यात आफ्ल्या सूप संघर्मावरोষर राहावे लागते आणि शिवाय माणूस सूप विचार करती पुढच्या गोष्टीचा विचार करीत राहातो. या विचारांमुके पले स्वांधिष्ठान चकात विधाड येतात . स्वाधीप्ठान बक्राला फार आवश्यक कार्य करायदे जसते, ते म्हणजे आफल्या मस्तकात ज्या ग्रे सेन्स आडेत त्यांना परत परत पूर्ण करणे खूप विचार ं। हे छेदन डोताच वरून परमचेतत्य बाहू लागते, ं, अववल्या दोटोकर संतडातमध्ये बैतत्याच्या चंड घंड इबा डातात येऊ लागते डी ्री वंकराचार्यानी याला सलीलम् व्हदलं आाहे छया पेऊ लगते पण जोपर्यंत आपण याचा कॉन्डरसमध्ये। . जर कोणत्या आपातामुके संकीर्ण डोत जातात आणि आपली शक्तिसुध्दा क्षीन होत जाते कारण जाहे आजकालेचे करून गें सेल्स संपून जातात तर इयाची बाकीची कामे राहून जातात जसे निर ता पैन्कीास मग यांच्यामधे रोग होतात- ते पक्त सहजयोगादारेच कीक होऊ अकतात कुंडलिनी जाग्रण याचंकोना परत जोहते व परत शक्ति या चमध्ये येते अवि कुंडलिनी लतःच या चर्काचे पोमन करते. डायबिटीस बुए विधार करना- या मंडळामच्ये होतो. त्यांचे पॅनकरशस सराय होते. रक्ताया केन्सर आपल्या स्पलीन मुळे होतो. आज कालके जीवन एरर उलटसुलट आहे. स्प्लीन दमते कॉक मुळे, मग रकताचा कैन्सर होतो! आपले आजकालचे जीवन फार असंतुलीत झाले आहे. यादेळी फक्स कुंडलिनी जागरणानेच आपण आपल्या चक्काचे पोषण करू शकतो. इडा नाड़ी बढ़ृदल सांगावयाचे आहे की माणूस रात्रोदेव रडत रहातो. बंगालमध्ये इतकी कला आहे, ः इथे इतकी गरीबी का? याचे एक कारम यहे . इदथे चेट्क जाणि आणि रे से्स बदल्यात या चक्ाचे सर्व ध्यान जाते सप्लीन, किडनी, उन्टेस्टाइन यांची देकान करणे- देवीचे इतके कार्य ग्लाले आहे, म / जी सुपुर्ना 24 तांत्रिक फार आहेत. पूर्ण विश्वायेक्षा রथे सर्वांत जास्त आहेत. महाकालीच्या विरोधात है लोक कार्य करतात . ज या चेटुकविदयेला आपण मूळापासून काढून फेकून द्या मग पहा इथे लक्ष्मीचा वास येइल- या चेंदूकविदेने सूप तो इथे आजारी पडले आडेत जर आफल्याला सत्य शोधायचे आहे, आणि जर आपण आपले हित इचिछता तर ये सगळ्याला सोडून, सहजयोगामचे उतरा. ह जाडीर स्मेतीत भाषण रामतीला मैदान, दिल्स 4/4/199 आपल्याला हे जाणले पाहीजे की सत्य आपल्या जागेवर आहे.आप्या मटी आपण त्याला समजू ना किंवा त्याला बनवूं वा खराब करू शकत नाही. ते जसे आहे तसेच माहे. आपल्या अर्हकारामुळे मानवाला बाट की परमात्म्याचे नाव पेऊन तो त्याला हवे त्याप्रमाणे त्याला पडवूं अववा विपड্व शकतो. मानवाच्या आत ही र्था अजून आाली नाडी की तो या चारी बाजूला पसरलेल्या चैतन्याची शवित आणि देवी गुण जाणेल या शक्तिला जाण सर्वात महान सत्य आहेडी ठव्ति जगाचे सारे काम सारे जिवंत कार्य जगाला इर प्रकारे व्यवस्थितपणे ठेवण्ण कार्याल्वित असते. आणि यावे संतुलन, पालन पोषण करते. यालाब "कह" किंवा "चैतन्य" असे म्हणतात. कि "डोली घोस्ट" असंडी म्हटलं जातं. ही शव्ति ह्थित आहे हे पछिलं सत्य आहे · दुसरें सत्य हे आहे की अप स्वतः हे वरीर, बुध्दी अहंकार वरगैरे काडी नाही, आपण फकत आत्मा आडोत जो या शवितला जाणू शकतो आ पूर्णतया तिला आपल्यामध्ये समावून घेऊ शकतो- आणि त्यामध्ये एकाकारि या शक्तिला प्राप्त औतभ चरण आहे.आ करून पेमे डाच मानवाच्या उत्कातिचा मिळणे डाच एक योग आहे . आज आपण एका अभीबाचे मानव बनला आता मानवानंतर त्याची जी दुसरी द आहे, त्यात मानवाला आता संत बनायचे आहे. म्हणजे त्याला आत्मसाक्षात्कार पाईीजे याश्विवाय आपण "के सत्य" जाणू शकमार नाही. सर्व घर्मामध्ये एकच तत्व आहे पष ते समजप्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आत्मस्वर झाले पाडीजेकारण आपली तब्येत ठीक होते. आपन कोणत्याडी धर्मांत जा, काही कर्मकण्ड करा, कोजत्याही गुरूकडे, जागृतिखिक आपली तन्येत ठीक होऊ श्षकत नाही- आपन कसलाही विश्वास ठेवा गुरुढा-यांत जा आपल्यामध्ये शंती नेहमीसाठी येत नाही. आणि जोपर्यंत मनुष्याचा परमेश्वराशी संगंध होत न तोपर्यंत हे बोलावणे जोरडने रहने सगळेच व्यर्थ आहे.ज बोलत राहीला आहात, परमात्मा तर आपले पेकतच नाही. प्रश्न असा करता की, परमात्मा अआहे की नाही? परमात्मा कित्कुल आहे.पष हे सत्य समजण्यास आपल्याला आत्मसाक्षात्कारी क्ाले पाीजें, वली झाले पाडीजे कारण त्याथिवाय कारण त्याियाय ना आपण परमात्म्याल हा आत्मा त्याच परमात्म्याचे आफल्यामचील प्रतिबिंब आहे ते घटीत झाल्यावर , सर्वांत आ्थ पूजा पाठ करा, मंदीर, मश्रीद जर्च किं जसे टेलीफोनचे कनेक्शन नाही आणि आपण टेलिफोन ना या चेतन्याला समजू अकमार। आाता एक पायरी माणसाला वर जायचं आहे . या पायरीला लागलं कीच आपल्या समजेल, या सृष्टीमध्ये जेवढे गनुष्य जाहेत ते पका विराटाचे, एक नवे सितिज तयार होते, यामध्ये आपण स्वतःलासुध्दा जाणू शकता ही सामूडिक चेतना आहेआपण ने "माझे", "माझे" म्हणतो, पण हा मी कोण आहे? याला जोर्यंत आपन जाणत नाही, आपण आपले चित्त आलोकित केले नाही, त्यांत जोपर्यंत प्रकाश आला नाडी, तोपर्यंत आपण जे काम करता अंधारात करीत आहात यामुळे कबीरोंनी मटले, "कैसे समझाय सब जग अंधा।" जाणण्याची गोष्ट आहे की, आकाशाचे, अंगप्रत्यंग आहेत. आणि आपल्या तोपर्यंत आपल्यामधील आत्म् 25 बली जसे निजामुद्दी साडेब, नानक, रामदास मोठे मोठे संत होऊन गेले, दुस-यांना सांगत होते, की साधु तुम्ही चांगल्या मार्गविर चाला आत्म्याची शविति येते, असलेली जी आाई कुंडलिनी आहे, तिला "असस आपण एकदम स्वच्छ डोता जाणि आपली शारिरिक, आहे की आपण केवल सत्य जाणता- पण दुसरे त्या मा्गाने जाऊ शकत नहते कारण त्यांच्या आंत आल्याची शवित नव्हत्ती- तेहा आपल्या सा-या खराब सबयी सुटून जातात. आपोआप . जेव्हा आपल्यामध्ये स्थित " सुध्दा म्हषतात. ही जेहां जागृत होते, तेहा या कुंडलिनीमुळे मानसिक बोध्दिक सफाई डोऊन जाते. सर्वात मोठी मोप्ट डी ः ना सारं विश्व, विश्वामध्ये लोक अशा त-डेच्या गोष्टी झाल्यशिवाय ना तर जापला देश ठीक होऊ शकत शांतीच्या गोष्टी करतात. पण ज्याच्या हृदयांतच शांती नाही- तो कशाप्रकारे शांतीला प्राप्त करणार? शांतीच्या वेगवेगळया संस्था केल्या गेल्या जाडेत आणि दोन्डी आपापसात भांडत आहेत. धर्मांच्या नावावर भांडत आहेत का? कारण आम्ही अजून आफल्या आत धर्म जागृत केला नाही सर्वाचा पकच धर्म आहे आपि तो धर्म आहे परमशव्तिला आपल्यामध्ये प्राप्त करून पेणे, तिच्याने जापल्याला अलंकृत करणे. सरजविषेः ही सजावट मनुष्याला खूप सुंदर बनविते. त्याचे चरित्र सुंदर होतेतो एक साक्षीस्वरूप होती तो कोणत्याही गोष्टीकडे लालच किंवा वाइंट नजर टाकू शकत नाही त्याची दृष्टी इतकी निर्मळ होते, इतकी शुध्द होते की अशी दृष्टी माणसावर पडेल, ज्या घरावर पडेल, ज्या ठिकाणी पोडोचेल ती जागा . परदेशामच्ये बरेचसे लोक मला सांगतात की माताजी, आफल्या देशामध्ये इतके घांमिक लोक आहेत पण मग आपल्या देशात इतकी गरिबी का आहे? ती यामुळे आहे . पवित्र होते आणि तिथे सर्व शुभ होते कारण की कोणाचाडी परमात्म्याशी संबंध आलेला नाही. जेञ्हा परमात्म्याचा संबंध येतो तेहा त्याच्यामध्ये शक्न्या येतात. सर्वात मोठी शक्ति येते ही की आपण दुस-यांना जागृति देऊ शकता- आपण दुस-यांना औत्मसाक्षात्कारी बनवू शकता एकामधून हजार होऊ शकतात. त्याचे विशेष परिवर्तन होते- रागीट आणि भांडखोर लोक सुप्दा एकदम शांत होऊन जातात . विचलित व्यक्ति किंवा कोणी दुःखी आहे, संकटात आहे त्याच्या सा-या व्यथा नष्ट होतात. आणि ते आनंदाच्या सागरात बुडून जातात. अशी व्यक्ति न आततायी असते न कोषावर जबरदस्ती करते. ती तर सर्वांना ठीक करू शकते . या त-डेचे व्यक्तित्व सा-या संसारात तयार होऊ शकतं, कारण आता कलियुग संपून कृतयुगाची सुरूवात झाली आडे - या , त्याच्या कार्यामुळे हजारो लोक आता पार होऊन जातील. जे येतील त्यांना त्यांची जागृति व्हावी अशी इच्छा होईल - प्रत्येक देशात साधुसन्त झाले आहेत. नाहीतर आधी एक किंवा दोन होते. श्रीकृष्ण, महम्मदसाब, सांकेटीस, लाओ त्से सर्वाना त्रास दिला गेला आणि सर्व संताचा छळ केला कारण ते एकटे होते. पष आता ते सामुहिकतेमध्ये आले आहेत आता कृतयुगामध्ये सा-या संतांचे रक्षण होणार आहे . आणि त्यांना कोणीडी सतावू शकणार नाही आणि जो त्यांना सतावप्याचा प्रयत्न करेल त्यावर कृतयुगाचा जमूर दण्ड येईल - कृतयुगात परमचेतन्य कार्यान्वित आहे सर्वांना त्रास दिला गेला होता. ना जर आपल्याला आपले हित पाहीजे, आपण आपले शुभ इच्छिता, वास्तवीक आपल्याला आपली तब्येत ठीक करून घ्यायची जाहे, आपली स्थिती आणि परिस्थिती ठीक करायची इद्छा आहे तर, आपण जे आहात, ते आपण पैत को नाडी? कशाला या अंपःकारामध्ये बेकार भांडणे करत उभे आहात? आपल्या प्रत्येकाच्यामध्ये एक शवित आहे. ही आपली स्थतःची आई आहे जी तुम्हाला पुनर्जन्म देण्यासाठी अाली आहे आणि आपण याला प्राप्त करावें अक्षी तिची इच्छा आहे . सर्व धर्माचे सार हेच आहे, की या "परम" ला प्राप्त करा जर या परमला प्राप्त केले नाही तर सारे जीवन व्यर्थ गेले ज्या गोष्टीची आज सा-या विश्वाला गरज आहे, ती गोष्ट आपण प्राप्त करू या बाकी सर्व कार्य जी होतात आणि क्षणाची असतात ती व्यर्थ आहेत . ती नष्ट होणार पण हे कार्य सदा राहील , ज्याबद्दल आपण पहाल, की आपली मुले, आपला समाज, सारे विश्व आपल्याला घन्यवाद देइल हे जिबंत कार्य 26 जसे एक बी रूजत यातले तर घत्तीमाता जापल्या शवितनेच त्याला अहे - यासाठी आप पैसे देऊ शकत नाही. उगवू देते, त्यासाठी वही ्यावं लागत नाही परमात्म्याच्या नांवाने एक पैसा जर आपल्याकडून कोणी घेताला तर समजा की ते आपते गुरू नाहीत. ते जापले नोकर आडेत जे आपल्या आधाराने चालतात. घर्माच्या नावाने पैसे कमविणे मडान पाप आहे, आणि त्यांना पैसे देणे सुध्वा मूल्ंपणाचे लक्षण जाहे . जोपर्यंत आपण या सच्च्या दरबारात येते नाही तोपर्यंत लरे व लोटे यांची ओळल आपल्याला होत नाही. संश्षय करणे तर लूप सोपे आहे . शिकून तर माणूस आणली संतयी होतो. पढो पंडीत मुर्ख भये।" त्यांची संवेदनां कमी होते आणि ते बुध्दीच्या तर्क वितर्कयांनी सत्य काय ते जाणू इच्छीतात सत्य बुध्दीध्या पलीकडे आहे. डे जिवेत कियेबरोबर असतं. आफ्ल्याला आापली बुध्दी उपडी ठेवली पाहीजे. यामुळे कबीरांनी म्हटलं "पढी माणि वैज्ञानिक जाडात तर एक शास्त्रन्न जर आपण आपल्या इमानदारीने कारण की ईी आपल्या हितासाठी आहे आाणि सा-या जगाच्या हितासाठी आहे. या प्रकारे एक दुसरा प्रश्न होतो की कलियुगामध्ये अवतार कधी होणार? आणि अवतार झाला तर आपण त्याला ओळसणार का? पहिली ही तयारी तर डोऊन जाऊ दे की जो अवतार होईल त्याला आपण ओळखू तर सगळ्यांत आधी जाफल्याम आत्मसाक्षात्कार झाला पाहीजे. तर आपण अवतार औोळलू शकाल त्यानंतर आफल्याला सत्य आणि असत्याची ओळल होईल जसे अंधारात साप डातात पकड़ून त्याला आपण दोर समजून बसता पण जसा प्रकाश येतो तकेहा जापणहून तुम्ही त्या सापाला सोडून देता त्याप्रकारे असत्य स्वतःइनच सुटते। कुंडलिनी जाग्रण सुपच सहज आडे. ज्याप्रमाणे पक बी आपण पृथ्वीमध्ये सोडता, तर ही माता आपणच त्याला जागृत करून देते कारण मातेमध्ये ही सुजनशवित आहे आण बी मध्छे पम शवित आहे तर आपण स्वतः घटित होते. हा निसर्गाचा नियम आहे .आपल्या पुस्तके वाचण्याने, किंवा थोप लावून किंवा चर्चा करून काय ते बी उगवते? जोपर्यंत आईच्या आत घालीत नाही तापर्यंत ते उगवू शकत नाही. त्याप्रमाणे हे सुध्दा एक जीवंत कार्य आाहे . - डॉकटर आणि वैज्ञानिकसुध्दा अवा प्रश्नांची उत्तरे देऊ वकत नाह़ी. ज्यांचे उत्तर आपल्याला फक्त सहजयोगात मिळते कारण सहजयोगाने ज्या शक्ष्तिमुळे सर्व दुनियेतील गोष्टी झाल्या केली आहे. आपण तर जे समोर आडे जे दिसते आहे त्याचे विन्नान समजून घैता ज्या गोष्टी अदृष्यात आहे सूक्ष्म शक्ति डी आफल्यामधील कोणती आहे? ज्या श्क्तिमुळे आपण अमीबाचे मानव बनतो , ज्या विज्ञान जाणत त्या शक्तिबरोबर एकाकारिता प्राप्त त्यांच्यासाठी आफ्ल्याला अदृष्यात उत्तरले पाडीजे. पश्चिमी देशांमध्ये सर्व व्यवस्थित नाही त्यांच्याजक्ळे ना आई वडील आहेत, ना मुले, ना नातेवाईक आहेत. सर्व कोही पैसा पैसा झाल्यामुळे लोक सूप त्रस्त झाले आहेत. जी झाइाची मुळें आहेत त्यांची आपली जबाबदारी आहे की याची श्क्ति सा-या जगाता पोडोचवणे आफल्यावर येईल आता ही आपली विरासत आहे जाहे .ताओमचे कुंडलिनी आहेबायबलमध्ये तिला होली घोस्ट म्डणतात नाहीतर आपण याचा हिविकार केला नाही. डी जिम्मेदारी अनादिकालापासन कुंडलिनी बाबत आापल्या देशामच्ये लिहीलेलं याचा कृक्ष तुमच्या आत आहे .डा जो जीवनाचा कृक्त आहे त्याच्यामुळे तुमचा पुर्नजन्म होणार प्रत्येक ठिकाणांहून सांगीतले गेले आहे की, "ज्या नष्ट जितकी शास्त्रे आहेत, जितके घर्म . . हा जो होणा-या, निरर्थक गोष्टी आहेत त्यांचा वापर समजदाररित्या केला पाहीजे आडेत, त्यांचे मूलतत्व एकच आहे की आपण ते अनंत जीवन प्राप्त करावे बाकी सारे व्यर्य आहे . जे काही आपण करत आहोत, प्रार्थना करणे, मंदीर मथीदीत जाणे त्या सर्वाचा हेतु एकच आहे, की अनंत जीवन प्राप्त करावे . ते प्राप्त करायला आपल्याला आत्मसाक्षात्कार पेतला पाडीजे हे सहज घडते आहे त्यामुळे लोक विचार करतात की असे कसे होऊ शकते जर हे सहजात नसते तर जपण लोकश्वाससच्दा पैऊ शकलो नसतो. जर श्वास घेण्यासाठी आपल्यता पुर्तके शवसत्रे वाचावी लागली असती तर किती तोक जिवेत राहील असते? त्या प्रकारे ही सुप्दा नितांत आवश्यक गोष्ट आहे . ही किया होणार होती आणि चटीत होते आहे .यावर 27 ते पक मोठा ग्रंथ लिडीला आहे. ज्याला नाड़ी गरंध म्हणतात. पावी लागतात- मुश्कील डीच आहे की आपल्या समोर स्वयोसिध्दा तेडा लोकांच्या समजष्यात येते. जर मी तुम्हाला सांगीतले की इथे एक अनमोल हीरा पडला आहे. तो आपण घ्या वर्गरे पैसे दिले, तर काय आपण बसून रहाल . तीच गोष्ट, जर मी सांगीतले की आपल्या हृदयामध्ये पक हीरा आहे ज्याचा प्रकाश आपल्या चित्तात घ्या तर आपण इंकेवर शंका ठेऊनसुध्दा आपल्याला उदाहरणे सगळ्या दुनियेतृन लोक चावून येतील काढत रहामार का? आणि एक गोप्ट विचारली ही कृतयुगाची गोष्ट वस्त्रांमधे लिड़ीली नाही. सुपथा गोष्टी शासत्रात तिहीज्या नाहीत, जर सगकया गोष्टी लिडायच्या होत्था तर आज जम्डी इथे कशाला उमे असतोय की कुंडलिनीच्या जाग्रणानंतर आफ्ल्या बोटांमध्ये जागृति येते. डे सुध्दा लिडीले नव्हते की यामध्ये आपण चकांना जापता लिडीलेल्या सगळ्या गोर्टी जर अलेरचा कन्द जसतात त्यांचयानंतर काड़ी सांगायचंच नसतं तर या पुढच्या गोष्टी का सांगीतल्या? मविष्याच्या गोष्टी का सांगीतत्या? कलीयुगाच्या गोष्टी का सांगीतली कारम कलियुगातडी काड़ी ना काही कार्य होणार आहे आणि इतके महत्त्वपूर्ण, इतके उंच, इतके दिव्य कार्य आहे की जोपरयंत आपण या कार्यांत उतरू वकत नाही, तोपर्यंत ते समजू ्कत नाही, पवंताव्या साली उभे राहून आपण कुठल्या सुंदर शहराची श्रेमा बधु शकत नाही आपल्याला पर्वतावर चढावे लागेल जर आफ्ल्यामच्ये इतके सौंदर्य, इतका गौरव इतके सारे काडी लपले आहे तर ते मिळवण्यासाठी अडकत राहाषे फार मोठी अकलेची गोष्ट नाही. अआपलीच संपती आफल्यामध्ये आहे. कुंडलिनी तर आपल्यामध्येच आहे तर तिला मिळवण्यासाठी कशाला रडायचे . या कुंडलिनीच्या जाग्रणात आपल्याला कळेल की जितके सारे यम झाले ते सारे घर्म एक जिवेत. कृकषावर एका फूलाप्रमाणे वेगवेगळया बेळी आले आपण ती फुले सोडतीं आणि त्या फूलांना आपण आफ्ल्या ऑजळीत पेतले जाणि सांग लागली की ही आमची पुले आहेत, मग डी फुले मस्न गेली आणि या मेलेन्या फुलासांठी काळजी करू तागले- हे सर्व लोक नातेवाईक आहेत सारे हा विचार करुन जगात आले होते की एकामागून एक आम्ही लोकोना . हे सुध्दा लिहीले नव्हते अडखळत आणि नंतर जे आले त्यांचे एकमेकांशी नाते होते पण त्यांना आणल्यावर समजावू की केक येणार आहे, या वेी आपल्याला आत्मसाकात्कार प्राप्त होणार यहे आणि त्यानंतर आपण परमात्म्थाला जानू अकू येशु जिस्ताने सांगीतले स्वत :ला जाण. सर्वांनी डेच सांगीतले विश्वामध्ये जे महान साधू, महर्षी, अवतरण पैगंबर सर्वानी एकच भोष्ट सांगीतली की तुम्डी स्वतःला जाणा, ओोळखा. पण कसे? हीच गोष्ट आहे, की आपल्या औत शव्ति आडे तिची जागृति गाली पाडीजे आणि जागृत होताच आपण डीला प्राप्त करू थकता. बित्लीमध्ये दोन डॉक्टरांना सडजयोग विषयावर पमडीची पदवी मिळाली करनालमघ्ये एक तीस वर्षांचा मुलगा सहजयोगामध्ये येताच त्याने बोलषे चालू आला - जो बालपणापासून, शोतू शकता नव्हता किंवा ऐकू शषकत नहता केले - रक्ताचा कॅन्सर आणि इतर तोग बरे রाले. पण सहजयोग ठीक करण्यासाठी नाही डा कुंडलिनी जागृतिसाठी आहे - जर आपण व्यवस्थित सहजयोगामघ्ये बसला आणि घ्यानधारणा केली तर आफ्ल्याला काडी रोग डोत नाहीत. खरं म्हणजे शस्त्रे गीता रामायण इत्यादींना समजप्यासाठी आात्मसाक्षात्कार प्राप्त करून पेणे पर जरूरी आहे गीतेवर पाचसे पुस्तके लिहीली आहेत. जर सत्य एकच आहे तर इतकी पुस्तके कथ्ाला? कारण सर्वांची दृष्टी सूक्ष्म नाडी श्रीकृष्मांनी गीतेमध्ये ज्ञानयोगाचं वर्णन केलं आहे डा ज्ञानयोग नाही, डा बुध्धीयोग आहे. ज्यामुळे माणूस घर्मेडीत डोतो अणि गीतेमध्ये, असे लोक गीता ऐैकवत नाहीत. स्वतःच्याव गप्पा सांगत आहेत . ब्रान याचा अर्थ आहे आपल्या नसांवर जाणपे. या वली बुध्ध लोकांनी आपल्या बुध्दीने जाणले कडते, कारण हे आफ्ल्यामध्ये जामतं - हाच ज्ञान गार्ग आडेज ज्ञानयोगाचा अर्थ वाचणे, पाठ करणे समजषे नाही, . योड़ेच कॉलेजमध्ये गेले होते? हे ल्यांनी आफ्ल्या नसांवर, केहा अर्जुन याता समज शकल नाही तेव्हा त्याला मक्तिमाग्गावर चालायला विিकवले । 28 पण त्यांनी सांगीतले की ही मक्ति अनन्य वसती पाहीजे स्हणजे ज्यौत दूसरा कोणी नसेल जेव्हा आपला संबंध परमेश्वराठी झाला , आपण एकाकारितेमध्ये आलात, रोज इरे कृष्ण, इरे राम करून आफल्याला परमात्मा कधी मिळू शकत नाही- उलट आफ्ल्याला कॅन्सरचा रोग होइल कारण श्री कृष्ण जापत्या विशुष्दी चकावर बसले आहेत आणि त्यांचे नाव अक्षा प्रकारे बेकार घ्यायचं, ते करडी आपले नोकर नाहीत जे दर केळी त्यांचे नाव घ्यावे. जर पका सापारण गण्ड्नरच सुप्या आपण नाव पेत बसली तर जाफल्याला पोलीस पकड़ून नेत्रीत-- आणि त्या सर्वात उच्च परमात्म्याचं नाव अश्ा त-हेने पैतात जसे तो आफ्ल्या मिर्शातच बसता आहे . इतका स्वस्त आहे। मग तै मंक नाराज होतात आणि आफ्ल्यावर आपत्त येते केला हे आल कारण जोपर्यन्त आफल्यामध्ये एकाकीरता नाही तोपयन्त आपल्याला अधिकार नाही. आपण पहिल्यादा े. मग लोक सांगतात, अंरम्डी दडा ला्त जप, केला, मंत्र पाठ आत्मसाक्षात्कार प्राप्त करा. मगच त्यांच एक अक्षर उच्चारूनडी आपलं काम डोऊन जाईल अजून पर्यन्त कोणपाचा फायदा झाला आहे? उगाच परमात्म्याचे नाव घेऊन संस्था लोलून, धर्माच्या नांवावर वेगवेगळे घंदे करून कोफत्या धर्मात मनुष्याला परयदा झाला आहे? प्रत्येक ठिकाणी संकटे गरिबी, त्रास आणि श्रीमंत लोकांकडे इतके रोग, इतका असंतोष आहे, इतकी भांडणे त्यांना जाणण्यासाठी फ्वता आपली दृष्टी आपण प्राप्त करून घ्या जेव्डा आपन त्यांना जाणाल तेडा आपला ज्ञानमार्ग पूर्ण होऊन जाईल - आणि तेडा आपण मक्ती करू चकाल- माहेत मग लोकांनी म्हटले परमात्मा नाहीच. त्यांना जाणण्यासाठी फवता मग कर्म योगावरडी श्री कृष्णांनी सोंगितले, कृष्ण तर लीलाच करीत डोते. त्यांना माहीत होते की लीलेनेच आ्पण लोक ठीक डोणार त्यांनी सागितले की तू जे चरमी ठेव. पम असे डोत नाही. जोपर्कन्त आफत्याला आत्मसाक्षात्कार मिकন नाही, की, हे मी करतो आहे, जाऊँ शकत नाड़ी. कोपी माणूस कोणाचा लून करेल, किंवा चूकीचे काम करेल जाम: म्हणेल मी सर्व परमात्म्यावर सोडले अआहे, आपला अहंभाव अजून जाफन्यामध्ये आहे आणि त्या जहंभावामुळे जापण सर्व कार्य करित आठात कर्म करतो आहेस ते कर पण ते सर्व कर्म परमात्म्याच्या तोपर्यत आपला हा अहंभाव आणि नेहमी डी मावना आपल्यामच्ये असत राहील. पण कुम्डलिमी जागरणानंतर जेव्डा ती आब्राचक मेदून जाते तेहा आज्ञाचकव्या एका बाजूला असलेला अहंकार बाजूला सेचले जातात. तेकहा आपले जे कर्म आहे ते सारे संपले - जनावरांमध्ये काही कमांचा विचार नसतो. त्यांना पाप समजत नाही. मनुष्यालाच वाटते हे पाप आडे, हे पुष्य आडे हे त्याच्या अडंकाराचे कारण आहे त्यामुळे तो विचार करतो की है मी केले आहे, हे पाप केले आहे. मापण सर्वांना क्षमा करा, आणि स्वतःलाही दुस-या बाजूचे संस्कार है पूर्षपणे आंत्या क्षमा करा त्यामुळे आज्ञाचक उपडते सहजमच्ये जाल्यावर लोक जे्डा काम करतात तेहा ते म्हणतात "हे होते अडे", हे चालले आहे, हे बनते आहे, सहजयोगात आपल्यांला पार वडार्व लागतं ्लोट सरटिफिकेट डा "ड़ा पार गाला आहे" असं देऊ शकत नाही. ज्याप्रमाने एका बीला झाड व्हायचे आहे त्याप्रमाणे जर पार झालं नाही तर आपल्याला कृक्ष वहायचे आहे . हळ इळे कुम्डलिनी आफ्ल्याला घडवते व तिकडे आपल्याला लक्ष पावे लागते. कुंडलिनीचे जागरण करमे पर सहज आहेपण त्यानंतर त्यालां संमाळावे लागते. घ्यावं लागतं आपल्यामध्ये शवित वाहू लागते, हे कार्य सर्वात जास्त दिल्ली, जी राजधानी आहे तिये झाले पाडिजे. पण इथे काय होतं आहे? मांडणे। घर्माच्या नावांवर मांडमे करने ही फार मूर्वपणाची गोप्ट आडेधर्म कधी मांडमे शिकवू शकत नाही परमात्मा समजून आहे रहीम आहे दयेचा सागर आहे. त्यांच्या आश्रयांत राहणारे कसे मांडतील। सहजयोगामध्ये तर रडमत प्रत्येक प्रकारचे लोक आहेत मुसलमान, हिंदू, विश्चन इत्यादि. हे सर्व लोक आपापसात इतक्या प्रेमाने राइतात- त्यांना असं वाटतं की ते विराटाच्या अंगप्रत्यंगातील पक आहेत. सागरांतला एक थेंब आहे. जो डरवला आहे . आणि सागरामुळे एकात्म्य आले आहे आणि मी सागरच आहे. आतां ही आपल्या लक्षाची गोष्ट आहे, आणि सा-या विश्वाच्या कल्याणाची गोप्ट आहे. हिसा आपण समजून, सून्तेने प्राप्त करा, आणि यामध्ये जम बसवा . जापणां सर्वांना माझे अनंत आधिव्वाद- ---------------------- 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_6,7.pdf-page-0.txt संड 2 अक 5 व 6 चेतन्य तहरी 6 सा. 1990 मराठी आवृत्ति ক जढ2 सा कि ॐ एक नवे पर्व सुरु झाले आहे .जिये आपले प्रश्नच राहिले नाहीत. सर्वाचे प्ृश्न, सा-या विश्वाचे प्रश्न, आपले प्रश्न झाले आहेत. यांसांठी प्रवलता, महती, एक उत्तुंगता पाहीजे याची जबाबदारी तुम्हां लोकांव र आहे. हे सर्व घरोघरी पोहोचयायचे आहे . सर्वाना आनंद द्यावयाचा आहे . ज्या प्रकाशाला आपण प्राप्त केले, तोच आपण सर्वांना पाययाचा आहे -पूर्ण आत्मविश्वासासह- श्री माताजी निर्मलादेवी- 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_6,7.pdf-page-1.txt उत्तर मात देरा ।990 श्री मावावीचा उत्तर भारताचा दौरा जयपूरचा उत्साही हर्मरत स्वागतासह चालू झाला. "गोविंद जी मंदीर", जिये प्रपगच अवा तहेचे कर्यक्म करण्यास जयपुरच्या महाराणीनी अनुत दिली, तिये दोन यक्ष्वी कार्यक्रम आाले- जयपुरच सर्वत मोठा उस्सव "रगंगौरी" चा "गंगोरी म्हणजेच श्री गणेश व श्री गौरी माता यांचे पूजन, असे श्री माताजीनी विवध केले पुर्वापार चालत आलेल्या रितीरिवाजानुसार या देयतांच्या प्रतिमांची प्रथम जयपुरध्या महाराणी पुजा करतात, आणि त्यानंतर पूर्ण थडरांतून सुशोभित केतेल्या हल्ती, पोडयांवरून, पुर्ण वहरातून रंगीचरंगी मिरवषूक कदली जाते. मिरकमूकी्या फेमी माविर्माद पेण्यासाठी हजारो लोकंची गर्दी उसळते. याकेळी मिरणकूकीजाथी, जयपुरव्या राजपराम्याने पका सुरेल परंपरागत समारंभात श्री माताजींची पुजा मिरक्णूकीत न्याययाद्या मुर्तीना ब्हायब्रेक्न्स दिले, जाणि उशा प्रकारे जयपुरच्या तोकांना परमचैत्याने आधिरवादीित केले. हरियाना केली. श्री मातर्गीनी यानंतर कर्नात आणि यमुनानगर येथें दोन कार्यकरम आयोजित केले गैले मडभारतांतील कर्न न्याने कुरुषेत्राच्या युष्दमुमीजवळ इये स्वतःची छावणी उभारती होती, त्यावरून या जागेचे नाव "कनलि" पडले असे ी की माताजीनी विशव केलै ा्वकरमाव्या वेळी समामंडप इतका मरगच्च भरला, जितके लोक आंत होते, तेदेच बाडेर उमे होते. जागृतीचा कार्यक्रम ग्ाप्यावर एक मुकषपीर मुतगा, श्री माताजीचे आधिवांद पेण्यासाठी व्यासपीठावर जाला- श्री माताजीनी त्याचे वित्र्दीचक्क साफ केले आणि, जहो आश्चर्यम । या मुलाला कंठ फुटला आणि पेकावयास येऊ लागले। या चमत्कारामुळे या मार्गात सहजयोग वकयासारखा पसरला किली কিिल्लीच्या रामलीला मैदानावार अनेक ऐतिहासिक पटना पडल्या आदेत . राष्ट्राच मंवितव्य घडाविणा या अनेक पष आदिवतीच्या व्हायक्रेश्न्सनी, चैतन्य लडरींनी ते घडविलेले व्यासपीठ भूपविले आहे मुत्सघांनी हे यस्तमः ा याआपी कपीच आधिर्वादित ग्राले नहते . अणि यादेळी हजारोंना जागृति मिळाली. किल्ली गहराला तीन केळा आविर्वाद मिळालेप्रथम श्री माताजीव्या वाढविवस पुजेच्या देळचा समारंभ, सर श्री- सी.सी.पी. श्रीवास्तवांच्या 70 ब्या वाढीदिवसाव्या केळचा समारंभ, अणि सात पप्रितचा त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचा समारंभ. सडजयोगी मंडळीनी, श्री श्रीवास्तव साडेब यांना "पापाजी" मसे संबोधावे याविपयी त्यांची अनुमती पेतली, आणि त्यांनी ती दिती सुप्दा. आफन्या इृदयस्पर्शी मार्ांत ते म्हणाले, महान असले, तरी पित्याचे प्रेम त्याहून कमी नाही. याची तुम्हाला सत्री ककून पावयाची आहे, मला देवू चौधरींय्या सतारीने त्या संध्याकाळयया मानंदमय वातावरणांत मरच पडली· नंतर प्रेम डे जरी निःसंबय "मातेचे कलक्ता बंगालमध्ये विनलेत्या सिल्क्टया साडीने परंपरागत देवीपुजा केली जाते तिव्या बालकांच्या मक्तिने देवी आनंदाने इत्तकी पुलकित झाली की, प्रथमच, कतकत्त्यामध्ये देवीच्या अांदिशवित स्वरूपाची पूजा केली गेली दैवी कृपेने प्रत्येकजण ध्यानामध्ये उतका गइन डोत गेला जानि बदललेल्या सि्थितीगध्ये वर आाला. दि्िबोली पाक्टया दोन जाडीर कार्यकरमांमध्ये त्या स्थितीची गडनता वाढलेली सर्वानी अनुमवती लाँचमधील सफर। डी तर अकर: गंगेत स्कछ होण्यासाठी मारतेली बुडी होती. करण श्री माताजीनी सर्व सहजयोग्यांना स्कच्छ केले नवीन सड़जयोग्यांची सगळयांची ओळ करून दिली जात होती सहजयोग्यांच्या गाण्या-नाचण्याने वेळ कसा गेला बंळलेच नाही- सर्वात नेत्रीदिपक भाग म्हपजे हुबळी नदीवरची सर्व सडजयोगीयांची ति 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_6,7.pdf-page-2.txt 2- मुंबई कदाचित मुंबईला श्री माताजीचे जास्तीत जास्त कार्यक्रम झाले आहेत. पण या वेळव्या साधकांची संख्या आणि गुणक्त्ता पडिल्यापेसा सूपच उच्च स्तराची होती सहजयोगाचं नवं पर्व सरोस्वरच सुरू झालं आहे. जागृतीनंतर सर्व साधक गइन घ्यानामध्येच बसून राहिले श्री माताजी निषेपर्य्त कोणीही ढ्ललंसुध्दा नही। इतक्या मोठया संस्येच्या नव्या साधकाबरोबर इतकी गडनता सामूडिकतेमध्ये अनुभवणं ही फार दुम्मिक मेजवानीच होती दुस-या दिवशी श्री माताजी मस्कतला रवाना झल्या, एमिरेटस ला नवी शितीजे उचडण्यासाठी- श्री माताजीचे वाढदिवसानिमित्त पुजेच्या कविचे भाषण मुंबई 24 मार्च ।990 आता वीस वर्षे झाली सहजयोग करता करता त्यावर जेवढे कार्य व्डायला हवे होते तेवदे झले नाही असें मला वाटते.त्याचे कारण आहे, असे की आपल्या लोकांना हे किती महान कार्य आहे याचे ज्ञान नाही किती दिव्य आहे। अस्स कार्य कधी झालंच नाही. दृष्टी टाका, समाजांतसुध्दा यामुळे किती फरक पडला आहे . दुस-या देशांमध्ये जे अडकले, आणि ज्यांचा पूर्णपणे सर्वनाश झाला होता, अशा देशात सुध्दा सहजयोगाने अनेकांना बाचविले असे कधी कुठे घडलेच नहते अनेक अवतार झाले पण कोणालाही अशी अंतर्यामी शविति मिळाली नाही, ज्यायोगे ती त्याच्या आत प्रस्थापित होईल लोक संतत काही ना काड़ी करीत असलात. कोणी स्वतःला हिंदु, कोणी मुसलमान, कोणी सविश्चन कोणी कांही समजतो. आणि सर्वांनाच असे वाटते की इंतर सपपिक्षा आम्ही चांगले आहोत . पण यापैकी असा कोणताच धर्म नाहीं की ज्या घर्मात राहिल्यामुळे आपण घा्मिक होती. कोणतीही व्यक्ति कोणतेही पाप करु सकते, कोणल्याही घरमच्या नांवावर. कोणत्याडी घर्माचे बंधन नाही. सहजयोगामध्ये आत्म्याचे बंधन पडते आतम्याची जागृति फार महान गोष्ट आहे, जी आपल्या जीवनाला प्रकाशित करते .या संबंधी सर्व अवतरणांनी सांगीतले आहे, की आपण स्व" ला जाणा. असं कोणत्याही अवतारामध्ये झालं नाडी. सर्व बाजूने आपण सहजयोगाकडे स्वातंत्रयांनंतर लोक जे स्वैराचारामध्ये अडकपार होते, "व" ला जाणूल्याशिवाय काही होऊ शकत नाही. आणि ती वैक ज्याविषयी त्यांनी सांगीतले होते ती आाता आली आहे आहेत: आणि आपल्या हे लक्षातच येत नाही, की आपल्याकडे किती महान शव्ति आली आहे आपण तिला किती वाढवली पाहिजे, आपले उत्तरदायित्व काय आहे अजूनही आपण छोटया छोटया गोष्टीत गोष्ट आहे। हो चामिकता तर आली, पण छोटया छोटया अशा अनेक गोष्टी ज्या आफ्ल्याता अडचणीत टाकतात- आणि ही मोठी पुरातन गोष्ट आहे. सडजयोग इतका गहन आहे, इतका सूक्ष्म आहे . आपली दृष्टी सुध्दां सूक्ष्म आणि अजूनही लोक ऑधकयापमाणे फिरत गाँधकून जातो. आश्चर्याची झाली आहे आपल्यासी कार्य झाते आहे, हे आपल्याता स्वतःला समजत नाही- आणि म्हपून आज वीस बरष उलटली तरी सहजयोगात लोकांची उन्नति जेल्हडी कायला हवी तेज्हरड़ी होऊ शकली नाही ना आांत , ना बाहर । आपापसातील भांडगांनी फार सूक्ष्म रूप घैतले आहे . ज्याला "मस्त मौला" म्हणतात ती गोष्ट नाहीच. अलिकडेच मी ऑस्ट्रेलियाता गेले होते. तिथे मी हैराण इतक्या इजारो लोकांना पार केले, त्यानंतर प्रत्येक केंद्रातून पन्नास पत्नास लोकांना काढून टाकले पन्नास, फनास लोकांना सांगितले की आपण काही कामाचे नाही, निघुन जा. निरनिराळया गार्गानी पैसे एकत्र कैले शिवाय अनेक बिचित्र गोष्टी केल्या, मला कधी वाटलंडी नकहतें की सहजयोगी अशा गोष्टी करू रकतीन। शिवाय आपाप सात पुढारीपणा साठी मांडणे। मला पाइन सगळे रडे लागले, कीं "माताजी काले ऑस्ट्रेलियामध्ये इतके काम केले, आपण कुठे गेला होता।" सगकीकडे मी जे काही पाहिले, 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_6,7.pdf-page-3.txt 3 फार सुक्षम अक्रत्या आहेत. आपाप जडचनी ासातील प्रेम, नाती यांविण्यी समजूतदारपणा जोपर्यंत आफ्न्यामध्ये येत जाम्हा लोकंची आपापसातील नाती इतकी सुंदर आहेत, इतकी की ती समजून पेतल्पाविवाय आपन राहिलो तर कदाचित ती तुटून जातील नाही तोप्यंत हा जानंद आपण मिळव तकत नाही. नाजूक आहेत, उतकी बांगली आहेत, कारण यानंतर दिसून आलं की परत सगके लोक एकत्र आले पुन्हा जञानंदात मग्न झाले सगळेव्या सगळे एकत्र होऊन आत गेले तेका जापच आनंदाच्या सागराल पोहत ज्राहोत, ही आपल्या दृष्टिने एक महान गोष्ट जाड आणि आानंद आपण प्राप्त करून पेतला आहे . . त्या आनंदाला शाश्वत बनवायचे आहे . जर आपला सूडपणा आपण करयमंचा सौडला तरच आनंद शाश्वत राष्टु शकतो जसा पखादा पाण्याचा धैव समुद्र डोतो, तेहा त्याचा सर्व शूद्रपजा संपती त्याच्या सर्व मर्यादा तुटतात व त्या सागरावरोवर तो वर, साली डोत रहातो. आण त्या सागरा बरोबरच सर्व कार्य करीत असतो. म्हणजे, ज्या परम चैकन्याला आपण जाणतो, जे सर्व काळ आपल्याकडे पहात असते, आपला सांभाळ फरीत असतं, आपल्या कार्याकडे लक्ष ठेवीत असतं, त्या परम बैतन्यावर कापण सर्व कांडी सौडन दिल आहे. हे कार्य करते, जे काडी करते ते केवळ आपल्या यशासाठी व हितासाठी. पूर्ण वेळ त्याचे कार्य चालू असते . आता त्याला वाटायचे आहे परम चैकन्य इतकं कार्यान्वित आहे की त्याची कमाल आाहे ज्या पध्दतीने ते आणि त्या कार्यति आफल्याला काही करायचे नाही. फक्त आपल्याला त्यामच्ये एकरूप [वहावयाचं आहे., एकजीव অावयाचे आहे . एक नवीन जग आपल्याला प्रस्थापित करायचं आहे आणि त्या जगात हजारच्या संस्टयेने आपल्याला उत्तरायचं आहे - विशेषत: मुंबईमध्ये फार मेहनत केली आहे फरर वर्षापासून मेहनत केली आाहे आण त्या मेहनतीमुळे , . सकाळी उठल्यावर रोज सर्वांनी विचार करायला हवा की सहज योगासाठी आपण काय केले आहे . आज आपण काय करणार आहोत आणि सायंकाकी विचार करायला हवा, की आज आपण सहजयोगासाठी काय केलं व पुढे काय करणार आडोत? आपले विचार जर सतत सहजयोगाचेच असतील, तर अंतर्यामी शांतता असते व असे विचार प्रत्थापित होतात की आपण तर काहीच करीत नाही. तर परमचैतन्यच सर्व कार्य करीत आहे . आपण काही कोणत्याही गोष्टीचा ठेका पेतला नाही, मी जेहा रशियाला गेले होते, तेहा दोन हजार लोक आंत होते व दोन हजार बाडेर होते आणि सर्व दोन इजार पार झले. क्वी्ड आम्डी कॅनबेराला गेलों होती तेन्डा रशियन दूतावासांतून सात लोक आले व पार झाले - मको, व लेनिनग्राइता गेले मी पाडिले, त्या लोकांच्यात किती गहनता आहे. तेहा, आफल्या अंतयमी मानव-निर्मित धर्माचा प्रभाव जार्त आहे की अर्डकाराची जबरदस्त छाप आहे, है समजत नाही याचा विचार करायला ह आपण त्याचे शिपाई आहोत परमेश्वराने आफ्ल्याला व्यासाठी निवडते आहे . व या कार्यांत तो आपला उपयोग करून घेणार आहे . परमचैतन्याला असेच गडन लोक हवे आहेत. वा की सहज योगासाठी आपण तयार आहोत की नाही दोन चारच लोक जर गहनतेते उतरलेले असतील, तर देशाचे क्त्याण होऊ शकतं जर्स पूर्व यूरोपीय देशांतील सर्व लोक पार झाले , व जेवहा ते आपल्या देशांत परत गेले केहा त्या देशांत बदल घड़ून ्षाले बालिनची भिंत पाडली- यांना म्हणतात गहनतेत उतरलेले लोक पण आपल्याकडे ही गोष्ट नाही. ही गहनता नाड़ी· लहान, लहान गौष्टीवरून आपण भांडणे करतो. काहीतरी अडचणी आहेत . आपण सर्व काम करीत अंसतो, हे करायचे आहे, ते करायचें आहे. पण ते मुख्य नाड़ी. मुख्य आहे सहजयोग सहजयोग करावा व सहजयोगाला पूर्णतया चिकून रहावें म्हणून तुम्ही जगात आने , केव तीन -चार लोकांनी शीतिकडे आफल्या देशाचे क्ल्याण होत नाही. इतके मोठे सहजयोगी बसले आहेत आहात- महणून या देशाचें किती मोठं कल्याण व्हावयाला हयं पण होत नाही, याचं कारण काय असावं? देश संपूर्ण बदलबून टाकला- ऑल्ट्रेलियामध्ये सुध्वां मी पाहिलं, तिकडे प्रथम काही केदी लोक गेले त्यांच्याबरोबर जेलर पण गेले अशी 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_6,7.pdf-page-4.txt ब-याच लोकांचं असं असतं की रात्री जर गाडीने अधवा विमानाने जायचं असेल नर जणूकाही आपत्तिच आली. तुम्ही परम चैकत्याच्या आस-यामघे बसला आहात. ते सर्व करत आहे, तर तुम्ही शांत बसा काय डोत आहे ते पहा- जर्स व्हावयाला हर्व तसंच होणार आहे . सडज योगात, एक दुस-याचा तिरस्कार करणीं महापाप आहेतुम्हाला जर कोणाचा तिरस्कार वाटत असेल तर जाऊन त्याच्याशी प्रेमाने बोला- त्याला दोन-चार क्तु प्रेझेंट या- ज्या दुर्ट प्रदृतित आहेत. त्यांचे बावतीत तुम्ही म्हणू शकता की त्या नष्ट होऊ दे. दुष्ट लोकांचं नष्ट डोणं ठीक आहे . पण सहज योग्यांचेमचे प्रेम नाही याचा मी विचार सुध्दा करु शकत नाही. किती प्रेम असायला हवे? तुमच्या सारखं तर एक दुस-याचे भाऊ बहिण आहांत. बाहेरच्या देशांतले लोक यैतात तेव्हा तुम्ही त्यांना मेटत नाही, त्यांच्याशी मैत्री करत नाही. आफ्ल्या बायको मुलांच्या कडे पहात असता सांगत नाही. वेगळे रहातात दुसरं कोण आहे? तुम्डींच कोणी बोलत नाही, आम्हाला कोणी नांव पण , वेगळे बसतात. आणि प्रेमांत भाषेची कोही आवश्यकता नाही- सर्व जगभर तुमचे भाऊ बडिणी आहेत त्यांना भेटण्यात एक प्रकारे निराळेच प्रेम, आनंद, आदर वर्गरे असतात क . तुम्ही लोकांनी त्यांना पत्रे लिडायला हवीत त्यांचे फोटा ही सर्व मंडळी कोण आहेत कोठे आहेत तुमच्या जवक असावेत, त्यांच्या मुलांची नावे तुम्हाला माहित असावीत. हे माहिती असावं. आपापसामधील प्रेम एक महान गोष्ट आहे, एक मोठी संघ-शक्ति आहे, तिच्या पुढे कोण बाकणार नाही? सहजयोग केवळ प्रेमाची शक्ति आहे. जबरदस्त आहे की सर्व शक्तिंना ती कापते - बाकळीस देशांत आपले लोक काम करीत आहेत. चाळीस देशात आपले बंधू मगिनी आहेत, असे कधी घडले दुसरी कोणतीही याची शवित नाही. प्रेमाची शक्ि एवढी शिवाय आहे का? एक दुस-यांची काकजी करतात, मान सम्मान करत्तात, जे सहजयोगी असतात, ते अंतशय चारिज्यवान असतात इतर स्त्री पुरुष न्या निरूपयोगी माया मोहानं अडकले असतात, ते या मंडकीना कधी शिवत देलील नाहीत. पूर्णपणे ते निष्काम बनतात. उदा, एक र्त्री, एक पुरूष, त्यांच्यातील संबंध असला निरर्थकपणा. जे केवळ कच-या सारखे होते, ते कच-यातून बाहेर पडून एक शुध्द आत्मास्वरूप झाले आहेत. अशा आल्म्याची किती जबरदस्त शक्ति असते. स्वतःव्या शुध्दतेम धो उतरले पाहिजे शुध्दपणांत उतरणे याचा अर्थ अशांत होणे असा नाही. जी व्यकव्त शुध्द आहे ती कधी अशांत असूच शकत नाही जी गोष्ट सर्वाना शुध्द करते ती अशांत कशी असेल - परंतु शुध्दपणा बरोबरच लोक फ्वर जहाल बनतात. जसे आम्ही हे आहोत , ते आडोत, असेच आहोत, फारच चांगले आहोत, फार शिलतीचे आडोत, सहजयोगी आहोत व बाकी सर्व टाकाऊ असं कधी मनांत आणायच नाही. सहजयोगी विचार करतो, की सगळे माझे स्वतः चेच लोक आहेत. शुष्द गोष्ट असेल तरच ती स्वतःमधे सर्वांना सामाऊन घेईल - प्रत्येक केळी लोटं बोलायचं, चुगल्या करायच्या, या सर्व जशुध्द गोष्टी जाहेत, उचकपणाच्या गोष्टी आहेत. या सर्व गोष्टी करणे सहज योगात अमात्य आहे . , दोन पैशांकरता कटकट करायची. अरे सर्व लक्ष्मी तुमच्या प्रायावाली आहे एलापाच्या पाठीमागे बोलावचं, इकडे तिकड़े जाऊन सांगायचं दोन . तुम्हाला एवढी पेशाची अडचण काय आहे . बार पैसे जर सहजयोगाला दिले तर जणू अललेर तुम्ही किती पैसे दिले त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही स्वतःच्या तेलावर विशेष स्वर्च येत नाही. याचा अर्थ असा नहे की आवश्यकता पडल्यास सुम्ही पैसे देऊ नये। तुम्ही प्राण देण्यास काही संकटच कोसकत विचार करा, सहज योगाकरिता स्व्च करता। सहजयोगात कीहीं तयार असायला इवं- मग पैशाचें काय? लट्। आज वाढदिवसाचे दिवशी तुम्हाला हेच सांगायचं आहे की माझ्यावरोबर तुम्ही पण मोठे वहा. वयाने मोठे होणे याच्रा अर्थ मनुष्यात गहनता यायला हवी: एकाग्रता आहे ते ठीक आहे . पुण पकाग्रतेचा अव आहे . पण पकाचं एक चक् पकडतं दुस-याचे दुसरे चक पकडले, कोणाच तिसर्ं, तर कुंडलिनीची जागृति, तिचे सर्व चक्रांचे मधुन पार होणे व शेवटी सहस्त्रात विलीन होणे किती महान गोष्ट आहे . जे काम तुम्ही लोक करीत आहात 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_6,7.pdf-page-5.txt ते काम साधु, महर्थ, सेन्यासी पण या शक्तिला संभाळन ठेवायता आपल्या अंतर्यामी तेवढीच गहनता यायला हवी. जेवढे जहोल्टेज घारण करण्याची आपली क्षमता असेल तेवढेच आफल्यामघे येऊ शकते. पण है व्होल्टेज आपण वाढवू शकता. हे वर्ष तर विशेष रूप धारण करून आले आहे. म्हणून या सर्व गोप्टी तुमच्यापुढे सांगितत्या की कशा त-हेने आपण आपले अंतरिक व बाहय जीवन प्रपुल्लीत करू शकतो ध्यान धारणे मुळे आंतरिक स्कछता होते. त्यात, मी सकाळी स्नान केले नाही, तर काय करू, असे वेडेपण नाही- स्नान नाही केले तर काय झाले? मी चार वाजता उठायला हवे होते पण साडे चारला उठलो। अरस काही नाही. बाहयातलं कोणतही आवरण नाही. पण घ्यान करायला हवं सतत ध्यानांत रहायला ह्ं, आपण किती काळ ध्यानांत असतो, कितीही गडबड असली तरी आपण घ्यानाच्या स्थितीत अवतारी व्यक्ति यांचेपैकी कोणीही केले नाही. एवदी शकि्ति आपल्या मचे आली जायला हर्व. ध्यानांत जाणे यांचा उर्थ काय? याचा अर्थ आपला संबंध या परम चैतन्याशी जोडलां गेला ज्या केळी तुम्ही ध्यानांत जाता, त्यावेळी तुम्ही परम चैतन्याशी पकाकार होता जेवदा वेळ आपण घ्यानांत राहू शके, तेवदा वेळ विचार येऊ नयेत ध्यान एक विशिष्ट स्थिती, एक विशिष्ट व्यक्तिमत्व आहे व त्याच्या नंतर जो प्रकाश प्राप्त होतो त्याला घेऊन आपल्याला लोकांना शोधयचे आहे . त्यांच्याशी बोलायले हवं, त्यांना प्रकाश पायला हवा . पण ज्यावेळी तुम्ही लोकांना भेटत असता त्यावेळी ते तुमच्या प्रकाशाकडे पाहतील की स्वरो्वरच तुमच्यामध्ये प्रकाश ी. आहे की तुम्ही असाच खोटा दिवा घेऊन फिरत आहात। त्यावेळी जे कोणी असेल, ती व्यक्ति , तुमचे चारित्र तुमच्यामध्ये काय आहे ते समजावून पेईल, तुम्ही काय मिळविलं ते पाडील- पाडील, तुमचे व्यक्तित्व पाहिल तुमच्या मधील अनेक उच्च स्थितीला गेलेली मंडळी, बाहेर पडन सर्व देशाचा सहज योगात कोणत्याही नाबतीत काळजी करणे मान्य नाही कारण सर्वच काळजी जर परम चैकन्य करीत व सर्व जगाचा उच्दार करू शकतील - जाहे फक्त एकच चिंता असायला हवी, की मी सतत ध्यानात राहीन , आनंदात राहीन, आनंदोंत काही कमतरता पडे नये, कायम मजेत रहाये. तुमची भक्ति, प्रेम व सैवा पाहून, मी फारच सुप झाले आहे . पण स्वतःचीही योडी सेवा करा, स्वतःचाही घोडा विचार कर, स्वतः चीड़ी धोडी सजावट करा, आपली पण काळजी घ्या, की आपणड़ी एक हीरा आाहोत . त्यला पुर्णपषे प्राप्त करा, त्याचं ज्ञान मिळवायला हर्ब सर्व जगांतले लोक विश्व निर्मल धर्मति उतरले आहेत . आपण वेगवेगळया देशोत रहात असलो तरी एका देशाचेच रहिवासी आहोत, तो आहे, परमात्म्याचे साम्राज्य आणि त्याच्या | स। आनंद व उल्डासात रहात आहोत. आणि सर्वाना आनंद देत आहोत. जणु काही एखादी वाटिका आहे, तिच्याकडे पाइून अनेक लेखकांना स्फूर्ति यावी, ज्यांच्याकडे पाहून इतर लोक सूप होतील असे तुम्ही लोक आहात. अशाच फुल्लांची मला अपेक्षा आहे - माझी अी ईदछा आहे की, तुम्ही कांही विशेष कार्य करावं, प्रत्येक गावात, प्रत्येक सेडयात, जिये जिये तुम्हस्ला कक्य असेल तिथे आपले कार्य तर चालूच असते. एक दिवस येईल की असा फरक एकदम पडेल आणि प्रत्येक गावी अनेक सहजयोगी दिस लागतील. मला आशा आहे की, आज माइया वाढदिवसाच्या वेळी, तुम्ही नमरतापूर्वक एक निश्चय कराल, माणसाने निदान प्रयत्न तरी केलाच पाहिजे, जसा श्क्य आहे तसा: प्रत्येक त-हेने लोकांना जेवायला बोलवाबं, चहापण्याला बोलवावं त्यांनी सहजयोगात यावं असं त्यांच्याशी बोलावं - सहजयोगात किती चमत्कार आहेत. तुम्ही की श्री माताजी आम्ही यावर्षी ।00 लोकांना पार करू प्रत्येक त्यांना चमत्काराबद्दल साँगावं सर्वात मोठा चमत्कार झाला आहे, तो म्हणजे, आपण एडस बरा केला आहे कॅन्सर बरा होती. अजून ब-याच लोकांना हे माहिती नाही की, कोणत्या बोटावर कोषते चक आहे, पष तरीसुध्दा तुम्हीं सर्व एडस्चा आजार बरा कर शकता . मानसीक त्रास दूर करू शकता सर्वांना जागृति देऊ शकता- 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_6,7.pdf-page-6.txt आणि लोकांना हे समजत नाही की चकावर कोडे पकड़ आहे त्याचे ञान् अवश्य असायला हर्व- पुरुष असो, [उ्व्री यसो प्रत्येकाला हे ब्ञान हवं पुरुषांचेकडून जान घ्यावं - आ सत्रियांचे कडून त्यांची व्हायत्रेयन्स त्यांय्या कडून समजूतवरपमा व्या पुरुषंचे कडे बुध्विचे ज्ञान असते तर कित्रयांचेकडे हुदयाचे तञान असते- दोन्ही गोष्टी सामान्यपणे यायला हब्यात व जे एक प्रकारचे विश्व आपण बनविले आहे . ते जास्तीत जास्त बुध्दिंगत व्हावयाला हये. ते सर्व करायता हने. या वर्षी विशेष मेहनत करायला हवी. प्रत्येक दिवदी प्रत्येक क्षणी पार होऊ दे० जोमाने हेऊ रुफेल व आपम काडीतरी मिळं रर्कूसर्वाना माझे अनंत आखि्वाद। जक्य आहे तुमच्यामुळे हज़ारो लोक तुमहाला जसा आनंद होत आहे तसा सर्व जगाला हौऊ दे केहा फार्य फार मोठया प्रमाणावर व मुंबई सार्यकाकचे माषण 24-3-1990 सत्याच्या क्षेधात असणा-या सर्व साघकोना जमच नमस्कार माइया व भवित मला त्यांच्यासाठी मी असे काय केलं आहे? जी काही मी आहे, ती आहे. त्यांच एवटं विशेष काय आडे? या जीवन कालांत मी काहीच साध्य केलं नाही. पुण, मी मी तुमची सरोलर आमारी आहे. है घडून येणें महत्वाचं होतं व त्याची केठ अणि डोती. जेन्डा आपण देख विदेश, राजकारण अर्थशास् व इ होते जाणवते . मी स्वतःकडे पाहिलं, तर मला आश्चर्य वाटतं की, बद्दल असणारे म्रेम महणायनाच द्यं, की तुम्ही सहजयोगात जे मिळवलं आहे, त्या बद्दल तर सर्वायद्दल बोलतो. त्यावेळी ते सर्व सत्वांवर कार्यान्वित व या सर्व पध्दतीचे मुलभूत प्रश्न आहेतआणि जर तुम्हाला सत्वाचंच ब्नान असेल, तर परिश्थिती हाताळषं मीतिखय सोप्ं आहे. तुम्ही जाताच की कुंडलिनी आपल्यातील सत्व आहे जर आपल्या कुंडलिनीचे उत्थापन केलं तर सर्व चक प्रकाशित करला येतात व आपले शारिरिक, मानसिक, भावंनिक व अध्यार्मिक डित साधता त्याच प्रमाणे मानवी प्रयत्नांच्या या क्षेत्रांच्या मावीच येते . व कडे पड़ा. जी मूलभूत चुक आहे ती ही, की तिया कल पैसा संपादन करण्याकडे आहे. आत्मा मिळविण्याकडे नाडी. त्यामुळे सर्वकारडी व्यापारी स्वरूपाचे डोते. कारण मग याला कोंब फुटतो तो मोठा होऊन त्या या सर्व [समस्यांची फुले आाली आहेत सत्तासंपादनाचे मुलभूत तत्व असे आहे की तै इतके बलशाली होते की, उ्यपितचा सर्व ताबा जाती व तो सूप कूर जानि जुतमी डोतो. स्टेलीनप्रमाणे कारण ही इश्वरी सत्तासंपादनाची प्रदुन्ती नव्हे - मानवी कारयदे घ्या. मानवी कायपामध्ये। मुलतः एक अडचण आाहे .यामच्ये न्याय हा मानवी जीवन मूल्यांच्या मुलभूत कल्पनावर आधारित जसतो. मानवी जीवनमुल्य आपल्यामधील कलनसी यर्म आहे . जसे कार्बनला चार वहेसन्सी असतात तसेच आफन्यामध्ये असते. या व 0 असते. जेव्हा आपण या তलन्सी औोलांइून जातो अधवा त्या नप्ट करण्याचा प्रयत्न करतो, अथवा त्यांचा दुम्पयोग करती, केहा आपण निसर्गादया नोवसाती मानवतेच्या नांवाने अथवा इश्वराच्या नांवाने वेंकायदेशीर पषे बागतो. तत्वतः कौहीतरी घोटाकी ाला आहे . उदा लोक्शाडी मुलतः या प्रणाती्या मांतच हा प्रश्न बसलेला आहे- चा कू बनती, व त्याला फुले येतात त्याचप्रमाणे लोकशाहीला आज हतन्सीची मूलभूत संस्या परंतु मानवी का्य्यांमध्ये लोक प्रकाशित लाहीत. स्यांच्या कहतसीन पूकावित नाहीत. परंतु जोपर्यंत त्या वहॅलन्सी प्रकाशित होत नाहीत, तोपर्यंत कोणल्याही धर्माचे पालन त्यांनी केले, कोদतेही धर्म बाचले कोषतेही सत्कार्य मूलभूत मडचण आहे, ती ही की 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_6,7.pdf-page-7.txt ৪ - - त्यांनी केले, त्यांच्या शांती, शोहेंसा बगरे कितीही महान क्ल्पना असू देत, मूकातच त्यांच्यामध्ये ही अंतर्गत अडच आहे की, त्यांच्या आंतमधील हया कहलत्सीज प्रकाशित नाहीत. पंतु तत्वतः डी मानवीं चुक नाही. ती आपल्यातील अज्ञानाची चूक आहे की आपण अजुन आत्मा नाही है आ स्या नाहीत, अशा मानवोंसाठी नाहीत, म्हणून प्रथम सहजयोगात तुम्हाला लागतं, "मी निरपराधी आहे है सर्व नियम देवदुतांसाठी आहेत, ज्यांच्या वहॅल्सीज अ पण जाणन नाही. मी कोणतीही चूक केली नाही, मी अगदी चांगला आहे . " स्वतःमध्ये आत्मविश्वास आणा कारण विशिष्ट तुम्ही जाणत नाही. मडणन मानवी काययानुसार व चार्टड अकाउन्टट जबळ वाळगावे लागतील नाहीतर अचानक तुम्हाला कळेल की तुम्हीं जेलमध्ये आहात काय विनाकारण तुम्हाला गुन्हेगार ठरविले जाबू शकते तुम्हाला वर्क पण जर तुम्हीं ्यव्तिमत्वाचे असाल तर तुम्ही कोणताही गुन्हा करीत नाही. कारण सत्वात तुमच्या मधील सर्व धर्म प्रकाशत झाले माहत आणि योग्य कार्य अयोग्य काय है तुम्ही जाणता पण तरी सुध्द विष पाजलं - या सर्व महान व्यक्तिना कायदे बनविणारांचा रि्रतांना क्रूसावर चढवलं गेलं संकरटिसना घर्म मातडांचा जे ध्मॉला जबाबदार डोते, ज्यांना फवत आपणच योग्य आहोत असं बाटत होतं, त्यांना छळ स करावा लागला - आदेशंकराचार्यांना फार आस सहन करावा लागला. ज्ञानेश्वर इतके विदान होते, पण त्यांना सुध किती त्रास सहन करावा लागला ही आहे की ते प्रकाशित नाहीत तर मानवांत मुलभूत अडचण त्यांची मज्जासंस्था वर्माने भरली नाही त्यांचे पोषण नाही. तुमच्यांत धर्म भसेल तर तुम्ही कोणताही गन्हा करीत नाही. कदाचित कारयदे बनविणा-यांच नजरेत ती व्यव्ति गुन्हेगार असेल कारण कार्यदयाचें जे सबधार आहेत ते स्वतः च आंधळे आहेत. माणसे प्रकाशि आत्मा नाहीत, हे कारयदे बनविणारे लोक जाणीत नाहीत. हीच मानवी कायद्यांची मूलभूत समस्या आहे . त्यां हे समजून घ्यायला हवं अ्थात मानवी कायदे, चेतनेत न उतरलेल्या परमेश्वरी ज्ञानातून घटित झाले आहेत पण कोणतीही शिक्षा दिली तरी सुध्दां सुधारणा होणार नाही. उलट ते अधिक वाईट होतील. कदाचित भीतीम ते कायद्याचे पालन करतील. म त्या भीतीचाही उपयोग नाही. कारण त्यांनी आपल्या स्वातंत्रयात व कायद्य पालन करायला हवे या समजुतदापणातुन ती , तर त्यांना सहजयोगाची "शिक्ष ययायची( काहीतरी करून सर्व गुन्हेगारांना तुम्ही सहजयोगात आणू शकाल, तर एक दिवस ते फार चांगले लें चनतील . आपल्याकडे जाल्मिकी चे उदाहरण आहेजो आधी दरोडेखोरच होता व मग एक महान कवि इझाल तेहां जञधुनिक काळाचे, कलियगाचे सत्व हे आहे की ते कृत- युगाच्या प्रभावा खाली आहे . कुत युगाच कालांत परमेश्वराची सर्कयापी शांवत अनेक गोष्टी घडविणार आली नाही. तेव्हा काय करायचे आहे . आणि त्याचे सत्व है आहे की, ती मानव परिवर्तन करणार आहे । ही कलियुगाची महानता आहे . नलदमयीति आख्यानींत असं सोंगितलं होतं, की नल एकदा कलीला पकड़ले व तो त्पाला ठार मारणार होती , पण कलीने त्याला स्वतःचं महात्म्य सोगितलं, की अ जे द-या डॉंगरांत सत्याचा शोध घेत आहे त. ले कलियुगांत गृहस्थाश्रमी म्हणून जन्म घेतील व त्यांना साक्षा मिळेल. त्यांना सर्व जञान मिळेल कारण हे कलियुगाचे सल्य आहे, जेव्हा लोकांना या सर्व गोष्टी प्राप्त होतील कारण त्यांच्यावर कृत युगाचा प्रकाश कार्य करीत आहे . कृतयुगाच्या प्रकाशांत गोष्टी उघड होत आहेत प्रत्ये गोष्ट उचड़ होत आहे व ती लोकांना समजत आहे . लोक जरी साक्षात्कारी नाहीत, तरी त्यांना ही जाणीव झा आहे, की आपल्यांत काहीतरी फारच विधडलं आहे. आधुनिक कालाचं किंवा कलियुगाचं हे सत्व आहे . या केकी माझा जन्म आला आहे, जेव्हां मला है तुम्हाला सांगाण्याचे काम करायचं आहे, की तुम्ही स्वतःम परिवर्तत करा हतर सर्व कामा पेक्षा है फारच बैगके काम आहे . जेव्हां देवी आली होती त्यावेळी तीला राक्षसां मारावे लागले तेनहा राक्षस व मानब बेगळे होते त्यामकळे तिला माणसांचे रक्षण करणे शक्य झाले. पण अ माणसांच्या डोक्यांत राक्षस शिरले आहेत्त. व त्यांना सांगण की रक्षस तुमच्या डोक्योत जाऊन वसले आहेत, 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_6,7.pdf-page-8.txt १ठिण काम आहे पथु पाशात जसतात म्हणजे देवाच्या नियंत्रणात असतात. महणून त्यांचे वागणं ठीक असते. उदा- सिंह विचू डोत नाड़ीत व विंच साप होत नाहीत. पण या कलियुगांत माणसामधे हे शक्य आहे. आज तौ सिंह विसतो तर उद्या तो साप होतो व परवा त्याचा विंचू बनती. अँडम अणि इं्ह यांच्या काळांत माणसाला स्वातंत्रय दिलं होतं. त्याची परिपक्वता आज अशा प्रकारची माणसे बनष्यांत झाला आहे. या स्थितीवर पौहचल्यावर एलाया व्यव्तिला स्वतःची जाणीव होते की काडीतरी विधडलें आठे . माझया मुलांना मी काय देत करीत आहे? मी कोठे आहे? जेव्हां असे प्रश्न मनांत येतांत, ती वेळ ही आहे . जेव्हां महालक्ष्मी स्वतःचा प्रकाश आहे ? मी काय तुम्हाला देते, की तुम्डाता सत्याचा शोध घ्यायला हवा. जेन्डां सल्याचा शोध सुरू होतो, ते्डां किन्यम व्लेकने सांगितत्या , सत्याच्या शोध घेतील व स्वरोखरच ते परमेश्वरांचे लोक बनतील . या वेकी विशेष प्रकारचे सत्याचे शोधक जन्माला येतील व इतरांनाडी ते परमेश्वराची माणसे बनवतील- केहां सहजयोग, हळूहक अनेक संत, शरुत्रज्ञ इृष्टे व अवतरणे यांच्यातून उत्कातिच्या प्रक्रिये मधून घडवता प्रमाणे परमेश्वराचे लोक जात आहे . आणि डे सर्व आफ्ल्या अंतर्यामी आहे सर्व जग आपल्या अंतर्यामी आहे या सर्व महान गोष्टी आफ्ल्या मचे आहेत. .त्याचा तिरस्कार करावा असा तो नाही. फक्त तो अज्ञानी आहे. अज्ञानात दोर सापा सारखा दिसतो. प्रकाश असल्याशिवाय तुम्ही दोर पाहू शकत नाही म्हणून कोणत्याडी प्रकारे मी केणालाडी अपराधी म्हणणार नाही. कीणी काही ज़री केलं तरी तो त्याचे परिवर्तन करून घेऊ शकतो कारण आत्मा अजून आहे। चकाकत आहे। अनेक गोष्टीनी तो थोडा ढगाळला आहे. पखाद्याला जर सुदेवाने ते ढग दूर करता आले तर आत्मा चकाकत पुढे येइल - आत्मसाक्षात्कार म्डणजे स्वतःबद्दल तुम्हाला होणारी जाणीव तुमच्यांत कार्य बिघडले आहे? तुम्ही कोठे जात? मुलांसारले, ते मुलांसारले होतात. असलेली मंडळी, आत्मसाक्षात्कार मिळाल्यावर लहान मुलांसारखी झाली, त्यांना स्वतःमधले प्रश्न दिसले, स्वतःबद्दल मानव पृणास्पद नाही, तो सर्व उत्कारतीची परमोठच स्थिती जाहे जशा ते मला गोष्टी सांगतात। जीवनातील सर्व क्षेत्रांत उच्चस्थितीला व दुस-याबद्दल ते पूर्णतया जाणू लागले ही महान गोष्ट घडली कारण केळी आफत्याला स्वतःला व इतरांना, आफ्न्या मन्जासंस्थेव्दारे जाणून घ्यायचे आहे . ही घटना मानवाच्या चेतनेच्या एका नव्या क्षेत्रांतला प्रवेश जाहे . युंगने त्याला सामूहिक चेतना असे म्हणजे आहे . ते प्रत्यक्षात उत्तरणं आहे, घटित होणं आहे, केवळ बोलणं नाही. ते पकमेकांचे खरे खुरे भाऊ बाडिणी होतात. म्हणजे, ते पका पूर्णल्वाचे अचिमान्य धटक बनतात. आधुनिक काळाचे सत्व आहे. या हे ईश्वरी प्रेम तुमच्यात परिवर्तन करते . कारण तुमच्यामघे ते अंतर्गत आहे, व तुम्ही इतके सुंदर डोता( समजा, न्यांनी टेलिव्हिजन पाहिला नाही, त्याला तो दालविला तर तो म्हणेल ती पेटी आडेतुम्डी म्डणाल की त्यामधे फिल्म पराहता येते, तर त्याच विश्वास बसणार नाही, कारण तो अज्ञानी आहे .जेव्हा तुम्ही मेन्सला तो जोडाल व तो पाहिल, तेहा त्याचा विश्वास बसेल त्याचप्रमाणे मला तुम्डी सर्व किती महान व श्रेष्ठ दिसत आडात। सहजयोगात वाईट लोक सापडत नाहीत लोटे बोलत नाहीत. त्यांना काही सांगायचे नसेल तर ते गप्प बसतात. ते अतिशय जागरूक, कार्यक्षम व दयाळू आहेत. सर्वच एलाद्या चकीवादळा सारखं आहे . जेडां तुम्ही बदलता तेरहा सर्व ठिकाणी बदल घडून यायला सुरूवात होते तुम्हाला ते परिवर्तित करते ते कमालीचे प्रामाणिक आहेत, कवी . . पूर्व युरोपीय देशांतील लोकांना मी जागृति किल्यावर ते त्यांच्या देशांत गेले व तिकडे बदल घडून यायला सुरूवात आली याची सुरूवात तुम्ही केली आहे . कारण है कृत युग आहे व ते कार्य्वित होणार आहे . हे सर्व तुम्ही स्वीकारलं आहे, त्या वद्दल मी तुमची ऋणी आईचं प्रेम निर्वान्य असलं तरी या आईच्या तुमच्याकडून काडी अपेक्षा आहेत परिवर्तन करायचे आहे: आपल्याला स्वतःच्या गइनतेमथे उत्तरायचं आहे, इतकंच, जितके गहनतेत तुम्ही उतराल, तितकं ते चांगलं आहे .जेवढं पात्र मोठ तेबढी त्यांत ईश्वरी शक्ित जास्त ओतली जाईल. म्हणून आफ्ल्याला ध्यान करुन गहन व्यवित झालं पाहिजे आहे. . या जगामचे आपल्याला ार आपल्याला स्वतःसाठीच हे करायचे जआाहे . या जीवनांत तम्ही जन्म पेतला आहे : 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_6,7.pdf-page-9.txt 10 म्हणून करायचे आाहे. तुमच्यावर ही फार मोठी जवाबदारी आहे . कारण तुम्ही यावेळी इथे आहात. संपूर्ण मानव जातीमधे परिवर्तन होण्याची मडान घटना घडत असताना तुम्ही जन्म घेतलां आहे ही किती महान गोष्ट आहे व त्यात तुम्की सहभागी आहांत म्हणून तुमच्या पुण्याईत किती महानता असली पाड़िेजे - स्विकार केला आडे व तुम्ही ती कार्यन्बित करीत आहात. आहोत . स्वरं म्हणजे गहनतेत उतरला आहात म्हणून . तुमच्या व्यवितमत्व इतर भानवजाती मध्ये परेवर्तन घडविण्याची सुरूवात करेल व त्या माणसांना कळेल की ते परमेश्वरी राज्यांत आाले आहेत व है सर्व तुमच्यामुके होणार आहे माझयामुळे नाही. आणि म्हणून गहनता हबी. मी निरिच्छ व्यक्ति आहे . तुम्ही करायला हवी- आणि तुम्ही याऱ्या हृदयापासून तुम्हाला वाटत असेल श्री माताजी आम्ही फक्त आनंदात तुम्ही आनंदात आहात गहनतेतून आलेलं तुमचं याची इच्छा करायला हवी व सर्व जगाकरिता याची सुरुवात कारण पुन्हा मी तुमची आभारी आहे व पक नम्र विनंती करते की शपच वगैरेची आवश्यकता नाही समजून चेणं आहे, की तुम्ही अशावेळी जन्मलों सहजयोगात शिस्तीचं बंधन नाही स्वतः ती पण सांवित आहे आहात की सुक्ष्म परंतु कार्यक्षम असं महान पीरिवर्तन करण्याचे महत्वाचें कार्य करणं आवश्यक अहे व ते घडून येत आहे. . आपल्याला हे महान कार्य करायचे आहे.सर्वात उंच्च प्रकारची ही एक गोबचिन्ड पुरणार नाही. परमेश्वराचें संर्वाना आशिर्वाद, जास्तीत जास्त ध्यान करा व स्वतःच्या जाणीवेत रहा तुम्हा उत्कांति आहे . बदल व जनपरिवर्तन करावयाचे आहे . अशा अनेकांची आवशकता आहे आणि आपण ते घडवून आणणार आहोत. परमेश्वराचे तुम्हाला अनेक आशिर्वाद दिल्ली वाढदिवस पुजेच्या केळचे माषण 30/3/1990 आज नवरात्रीची चतुर्थी आहे. आणि नवरात्रामध्ये रात्री पुजा झाली पाडीजे अंधःकार दूर करण्यासाठी रात्रींतच प्रकाशाला आपण आणणे अल्यावश्यक आहे . आजच्या दिवसाचा एक आणखी जन्मदिन साजरा करीत आहात - संयोग आहे की आपण लोक आमचा आजच्या दिवशी गारीजीनी आपल्या बिवाहानंतर श्री गणेशाची स्थापना केली. श्री गणेश पावित्रयाचे स्त्रोत आहेत. सर्वप्रथम या जगामध्ये पवित्रता पसरवती गेली ज्यामुळे जे प्राणी किंवा जे मनुष्य या विश्वात आले ते पावित्र्यामुके सुरक्षित रहावें आणि अरपवित्र गोष्टीपासून दूर रहावे , यासाठी सा-या सृष्टीला गौराजीनी पवित्रतेने नहाऊन काढलेआणि त्यानंतरच सा-या सृष्टीची रचना इझाली. तर जीवनामध्ये आफ्ल्यासाठी सर्वात महत्वपूर्ण कार्य हे आहे की, आपण आपल्यामधील पावित्र्याला सर्वत उच्च गोष्ट समजणे पण पवित्र याचा अर्थ असा नहे की आंधोळ करून शुचिर्भूत होऊन, सफई करून आपल्या शरीराला डीक करणे, तर आपल्या हृदयाला स्कछ केले पाहीजे हृदयाचा सर्वात मोठा विकार आहे कोथ आणि जेव्डा मनुष्य कोधात येतो तेव्हा ने पवित्र आहे ते नष्ट होऊन जाते कारण पावित्रुयाचे दुसरे नाव आहे निब्यंज ते जे सतत वहात असते अणि कशाचीही इच्छा करीत नाही. त्याची तृप्ती यातच आहे की, सतत वाहत आहे. आणि ज्यावेळी ते वहात नाही, त्यावेळी ते चिंतीत हअस्कस्थ होते. तर पवित्र याचा अर्व असा की आपण आपल्या हुृदयाला प्रेमाने भरन टाका कोधाने नहे . कोध आपला शत्रु आहे . पण तो विश्वासाचा शत्रू आहे.जगांत जेवढी युध्दे झाली, जेवढी हानी झाली, ते सर्व सामुहिक कोधाचे कारण आहेत . कौधासाठी वहाणे अनेक असतात. मी अशासाठी नाराज झालो कारण असे होते। प्रत्येक कोध कोणते तरी कारण शोधु शकतो- परंतु प्रेम - ते प्रेम 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_6,7.pdf-page-10.txt 11 . . त्यांच्या मुळामध्ये हा कोधच असतो. जर हृदयामध्ये प्रेम युध्दासारख्या भयानक गोष्टीसुध्वा कोधापासून उपजतात असेल तर कोध येऊ शकत नाही. आणि कोधाचा देखावा असेल, तर तो प्रेमासाठीच. एसाया दुष्ट राक्षसाचा जेव्हा संहार केला जातो, तो सुध्दा त्याच्यावर प्रेम केल्यामुळेच होतो. कारण तो या योग्यतेचाच असतो की, त्याचा संहार झाला पाहीजे ज्यायोगे कार्य आहे, जे त्यांनी हया नवरात्रामध्ये केले. तो आणसी पापकर्म करणार नाही. पण है कार्य मानवासाठी नाही- हे तर देवीचे तर, हृदयाला विशाल करून हृदयांत असा विचार करा की आम्ही कोणावर असे प्रेम करतो जे निर्वाण्य, निर्मम आहे, ज्याबद्दल आमच्यामध्ये असे नाही की हा माझा मुलगा, माझी वहीण आहे, माझे घर, भाझी यस्तू मनुष्याची जी स्थिती आहे त्यापेक्षा आपण खुप उच्च स्थितीला आला आहात कारण आपण सहजयोगी आहात. आपला] योग परमेश्वराच्या या प्रेमाच्या सुक्ष्म शक्तिशी झाला आहे. ही शक्ति आपल्या आंतमध्ये अविरत वहात जाहे : आपल्याला पल्लवित करीत आहे. आपल्याला सांभाळते आहे.आपल्याला तर उठवते आहे . वारंवार आपल्याला गेरित करते आहे . - अशा सुंदर शरंव्तिशी आपला योग झाला- आमच्या हृदयांत त्याच्यासाठी कितीसे र्थान आहे हे पाहिले पाहीजे आपल्या हृदयांत आईसाठी तर प्रेम आहे आणि त्या प्रेमासाठी आपण लोक सुप आनंदात आहात- पण अजूनही दोन प्रकारचे प्रेम असले पाहीजे . तरच आईचे पूर्ण प्रेम असू शकते . एक प्रेम स्वतःविषयी, की आम्ही सहजयोगी आहोत आम्ही सहजयोगामध्ये शव्ति प्राप्त केली पण आम्ही याला कशा प लोक सहजयोगाव्या प्रसारासाठी पुष्कक कार्य करतात. होरिझान्टल मूहमेंट समांतर चलन, पृथ्वि प्रमाणे चारी बाजुला बाढणारे जे उधवगामी चलन आहे, त्याला उत्थानाची गति मिळत नाही. बाहयामध्ये ते पुष्कळ काडी करू शकतात बाहयामध्ये ते चांबतील, काम करतील, सर्वांना भेटतील पण आंतल्या शव्तिला वाढवू शकीत नाहीत. असेही अनेक लोक आहेत जे ओतल्या शक्तिकडे खूप लक्षा देतात. आणि बाहेरच्या शक्तिकडे नाही तर त्यांच्यामध्ये संतुलन येत नाही. आणि ज्यावेळी लोक बाहयाच्या अंगामध्ये जास्त वाट लागतात तेहा त्यांच्या आतील शव्ति क्षीग होऊ लागते परंतु आता प्रेमाने भरून देत आहे आपल्याला आल्हाददायी मधुमय मं प्रम्ही प्रकारे वाढविले पाहीजे. अनेक ते लोक स्वतःकडे दृष्टी फिरबीत नाहीत. तर श्। बतलि . आणि असे होत होत अशा कडेला पोहोचते की, लगेच अहंकारामच्ये बुडई की लागतात, आम्ही सहजयोगाचे एवढे कार्य केले आहे, इतकी मेहनत घेतली आहे, नंतर अशा लोकांचे एक नवीन जीवन सुरु होत, जे सहजयोगासाठी अजिबात उपयुक्त नाही. पाहीजे सेल्फ-इंपॉर्टन्स - प्रत्येक गोष्टीमध्ये ते स्वतःचे महत्त्व ते स्वतःबदूदल विचार करतात की आगचे बृप महत्त्य असले दाखवतील आपले विशेषत्व दाखवतील स्वतःला पुढे करतील पण आतून खिळरिवळीतपणा आला आहे . मग त्यंना काही आजार दाला, वेडेपणाची लक्षर आती, काही मोठे संकट आले की मग असे म्हणतात की, "माताजी आम्डी तर आपल्यावर स्वतःता पुर्णपणे समर्थित केले होते . मग असे कसे झाले। याची जबाबदारी आपल्यावरच आहे . की आपणच बहकलात मग असा माणूस एकतरफी होऊन जातो. तो दुस-याशी संबंध करु शकत नाही. त्याचा संबध पवत लोकांवर रूबाव पाडण्यात असतो आणिण स्वतःला उच्च दासखवणे, सर्वात पुढे आले पाहीजे, सगळ्यात त्यांचे महत्त्व असते पाहीजे . तर मग असेही हाऊ शकते की ते विसरून जाऊ शकतात की श्री माताजीना सुध्दा काही करावयाचे आहे. त्यांना सुध्दा काही दान द्यावयाचे आहे . मी पाहिले की, राहुरी मुंबईतसुध्दा कशा प्रकारचे असे लोक एकदम उठून वर जाले . आणि ते स्वतःला खूप महत्त्वपूर्ण समजू लागले . मग लतथे आरती होत नव्हती. फोटो पुसला जात कहता तरी बरं आपले फोटो नाही लावले। आपलेच घोड़े पुढे दामटत कोणाला काही विचारायचं नाही. आपण करणार। गग भांइणे सुरू दाली ग्रुप्स तयार झाले . कारण ज्या सूत्रामध्ये तुम्ही बांधले गेले आहात ते तुमच्या आईचे सूत्र आहे. बांधले रहा. आणि पूर्ण वेळ हे समजून घ्या की आपण एकाच आईची लेकरे आहोत. आमच्यामध्ये ना कोणी उच्ध ना नीच ना, आम्ही काही कार्य करतो आणि हे चैकत्यच सर्व कार्य करते. आम्ही काही करतवे नाही. ही आणि त्याच सूत्रागये आपण 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_6,7.pdf-page-11.txt 12 भावना जेव्हा सूटते की जम्ही मोठे आहोत, आम्ही हे केले जे करायचे आहे ते कर, नेथे जाययाचे आहे तेथे जा हवे तर नरकात जा, हवे तर र्वतःला नष्ट कर- , आम्ही ते करु, हैं कंस, तेहा परज चैतऱ्य म्हणते, तुला स्वतःचा सर्वनाश कर ते आपल्याला धांववणार नाही कारण आपल्या स्वातंत्रुयाला ते मानते. आपल्याला स्वर्गात जायचे असेल तर त्याचीही व्यक्स्था आहे पण सहजयोगामच्ये एक आणखि मोठा दोष आहे आपण एक सामूहिक विराट शब्ती आहोत. नाही. सर्व पकाच शरीराचे अंग-प्रत्यंग आहोत त्यामध्ये जर कोणी एक असा झाला किंवा दोनचार असे झाले जै आपला गुप तयार करतील तर ज्याप्रमाणे कॅसरची मैलिग्नन्सी असते, की एकच पेशी वारई लागते, वेगळ्या प्रकारे. ल्याप्रमाणेच एक व्यविति वाढून सा-या सहजयोगाला ग्रास शकते . . आपल्याला तर सागरापासून शिकले पाहीजे, जो सर्वात खाली असतो, सर्व नदयांना आपल्यामध्ये सामावून वेतो. आणि स्वतःला तापवून पेऊन वाफ तयार करून सा-या दीनियेवर पावसाचे बरदान पाठवितो गहनतेचे लक्षण आहे . परत तीच वर्षा नदयांमघून धावत जाबून त्याच समुद्राकडे जाते. जेहा आपल्यामध्ये अत्यंत नमता व प्रेम येईल तेहाच आपण या समुद्राप्रमाणे विशाल होऊं पण आपलेच महत्त्व करायचे, आपलेच विशेष समजायचे, . मग आपण एका बाजुला आपण एकटे आणि आपली सारी मेहनत व्ययं जाते त्याची जी नमरता आहे तीच त्याव्या यामुळे सर्वात वाईट गोष्ट ही की परमचैतन्य आपल्याला सांगून टाकेल की जा फेंकले जाल, ती माझ्यासाठी दुःखकारक गोष्ट असते. असे लोक जे विचार करतात की जम्ही है कार्य केले ते कार्य केले, त्यांनी पटकन मागे होऊन पाहिले पाहीजे, की आम्डी ध्यान करतो का? आमचे ध्यान लागते का? आम्ही किती गहनतेमध्ये आहोत? आम्ही कशाकशावर प्रेम करतो, किती जणांवर प्रेम करतो, आणि किती जणांशी दुप्पनी करतो. ते कधी फेकले जातील ते सांगू शकत नाही. मी आपल्याला आधीच सांगीतले आहे की एकोण्णीसशे नव्वद 8। 9908 नंतर एक नवीन दालन उघडणार आहे; आणि एक नवीन उड़ी आपल्याला मारायची आहे .ज्याने आपण या नवीन मोहोळात उतरून त्या नव्या सहजयोगामध्ये काही लोक सूप गहनतेत आहेत. काही अजून किना-यावरच डोलताहेत. आणि गोष्टीला पकड़ू शकाल सहजयोगाची प्रगीति वीस वर्षाची होणार आहे. आणि यात टिकून रहाण्यासाठी पहिली गोष्ट आपल्या आतमध्ये पवित्र झाले पाहीजे . जे नम्रतेने भरले आहे जर आपण एकदम स्वव्छ आणि पवित्र असाल तर आपल्याला कोणालाही शिवून, कोंणाशीही चौलून अपवित्रता येणार नाही . कारण आपण प्रत्येक गोष्टीला शुध्द करता- आपला स्कमीवच शुध्द करण्याचा आहे : आपण ज्याला भेटाल त्याला शुध्द करीत जाल त्यात घाबरण्याची काय गोष्ट आहे? त्यात दुस-याला घिक्कारण्याची काय गोष्ट आहे? तर मग आपली पवित्रता कमी आहे. जर आपली पवित्रता संपूर्ण आहे तर, त्या पवित्रतेष्ये सुध्दा शक्ति व तेज आहे . खेचून घेऊ शकता. जरी प्रत्येक प्रकारची गोष्ट समुद्रामध्ये एकाकार होऊन जाते. आणि ती इतकी शक्तिशाली आहे की केणत्याही अपवित्रतेला आता दुसरे लोक आहेत जे फक्त स्वतःर्या प्रगतिचा विचार करतात. ते असा विचार करतात की, आम्डाला दुस-याशी काय कारण? आम्ही आमच्या खोलीत बसून श्री माताजीची करतो आम्ही त्यांना मानतों दुनियेशी काही संबंध नाही. आणि दुस-यापासून बेगळे रहातात. असे लोक होत नाहीत कारण आपण पका शरीराचे अंग-प्रत्यंग आहोत. मग आपण म्हणाल, "माताजी मी इतकी पुजा करतो, इतके मंत्र म्हणतो इतके काम करतो मग माझी अशी स्थिती का? कारण आपण त्या सामुहिक शक्तिपासून दूर गेलात. सहजयोग सामुहिक शक्ति आहे . तेहा दोन्ही गोष्टी कडे लक्ष दिले पाहीजे की आपण आपली शक्ति सांभाकणे आणि सामुहिकता घडवत जाणे तरच आपल्यामध्ये पूर्ण संतुलन येईल - मी असे लोक पाहिले आहेत, न्योनी सहजयोगासाठी खूप देत होते. आणि आपल्या भाषणाची टेप तयार केली. मग लोकांना सांगू लागले, आपण माझी टेप ऐका- मग लोक आमची टेप सोडून त्यांची टेप करायचे पण आम्हाला नाही. कारण त्यांना फोटोची सवय झाली होती मग त्यांनी स्वतःचे फोटो छापले आणि आमचा पुजा कार्य केले, बरेच चांगले बोलत होते, भापण ऐक लागले त्यांची अशी स्थिती झाली की ते आमच्या फोटोला तर नमस्कार 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_6,7.pdf-page-12.txt 13 फोटो सर्वांना दालवू लागले : अा प्रकारे आपलेच महत्त्व वाढवें लागले करता करता अथा गहडडयात पडले आणि मग सुटून गेले सहजयोगातून, असे लोक का निघाले? कारण संतुलन उजवीकडे किंवा डावीकडे जातो नाही. आणि संतुलन नसल्यावर माणूस दोन प्रकारच्या शक्या आपल्या आंतमध्ये आहेत . ज्यायोगे आपण सहजयोगाकडे खेचलेही जातो. आणि दुसरी शव्ति ज्यामुळे आपण बाहेर फेकले जातो. बरं परत लोक कमी झाले. तर यामध्ये सहजयोगाचे नुकसान तर झाले नाही. यामध्ये त्यांचेच नुकसान झाले जर आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे तर या गोष्टीला समजून व्या की सहजयोगाला आपली गरज नाही. आपल्याना सहजयोगाची गरज आहे . "योग" याचा दूसरा अर्थ होतो युक्ति एक तर आहे की संबंध जोडला जाणे, दुसरा आहे की युक्ति पहिली तर युक्ति ही की आम्हाला बोटांमध्ये, हातामध्ये, आांतमध्ये कुंडलिनीचे पूर्णपणे जागरण होणे हे ज्ञान आहे याचे ज्ञान झाले पाहीजे ज्ञानाचा अर्थ बुध्दी नव्हे युक्ति म्हणजे, आमच्या . मग आणली सुध्दा त्ञान होऊ लागते . या ज्ञानामुळे आपण लोकांची कुंडलिनी जागृत करू शकतो. त्यांना समजावू शकतो त्यांच्याशी पुर्णपणे आपण एकाग्र होऊ शकतो. त्यांच्याशी आपण वा्तालाप करू शकतो. तर आपल्याला यामुळे बोध्दिक ज्ञानसुध्दा येते आपल्याला सहजयोग समजतो नाही तर आधी कोण समर्जू शकत होते? कबीर, नानकर्जीच्या गोष्टी कोणी आधी समजू शकत होते का? आपले बुध्दिचातुर्य वाढते. अगम्य गोष्ट गम्य होते. दुसरी युव्ति काय आहे? ती ही की आपण आमच्यावर भक्ति करता ती भकितिसुध्दा जेव्हां तुम्ही करता तेहा अनन्य भक्ति करता. . जसे आम्हाला वाटले तसेच आपल्याला तादात्म्यामच्ये आपण आमच्याशी जोडले जाता बाटू लागते. आज उथीर झाला तर आम्ही सुध्दा असे सांगू शकतो की आम्ही पण आम्ही असा विचार केला नवरात्री आहे, रात्रीत करावे आणि तौच मुहूर्त आम्हाला मिळावयाचा होता तर आम्हाला करायचेही आहे आणि अत्यंत आनंदात आम्ही करीत आहोत. आम्ही वकलो आहोत, आरामही केला नाही असा विचारही आम्ही करीत नाही. आणि आपल्याला सुध्दा असा विचार केला पाहीजे की हीच वेळ श्री मातार्जीनी ठरविली आहे . कारण हीच वेळ आमच्यासाठी उचित आहे. करतील. आम्ही सकाळपासून बसलो आहोत. आम्हाला भूक लागली, मुले झोपली असतील. तर ती अन्न्य भवित नाही. कारण माझा जो विचार आहे, तो आपल्या विचारामध्येच आहे कोणासाठी मी विचार करते जर श्री माताजी हे इतके ्वराब आहे, असे आहे .मी म्हणते, "नाही हो, एकदम चांगले आहे . " मी विचार करते, मी जे बंधू शकते ते हे का बघू शकत नाहीत . तर मग अनन्य नाही झाले, - धकलो आमच्याने होणार नाही. खूप पुजेसाठी पण अर्थेअधिक लोक उल्टया गोष्टींचा विचार अनत्य झाले, दुसरे झाले अशा त-हेने जसे तुमच्याबद्दल आमचे प्रेम आहे . आपणही सर्वाबद्दल तसेच प्रेम जोपासा जर ही गोष्ट आपल्यामध्ये नाही तर ते अन्य आहे, अनन्य नाही. जर आमच्याच शरीराचे अंग-प्रत्यंग आहे. तर जसे आम्ही आहोत तसेच त्यांना झाले पाहीजे जसा आम्ही विचार करतो तसाच विचार आपल्याला केला पाहीजे तर हे वेगळा विचार का करतात? उल्टया गोष्टीचा विचार का करतात? जे विहीरीत आहे तेच घडयामध्ये यायला पाहिजे हेच प्रेमाचे स्त्रोत आहे . दुसरी गोष्ट कशी येऊ शकेल? आणि जेव्हा दुसरी गोष्ट येते तेव्हा मी विचार करते की त्यांनी आणि कोणत्या दुस-या विहीरीतले पाणी भरले आहे . हा घडा माझा नाही. आता दुसरी गोष्ट म्हणजे श्री माताजी आम्ही आपल्याला शरणागत आहोत. जर तुम्ही शरणागत आडात तर आम्ही तुम्हाला काही सांगीतले, किंवा कोणतीही गोष्ट समजाविली , किंवा आफ्ल्यासमोर कोणताही प्रस्ताव ठेवला, काही ठेवले, तर त्याला नाकारण्याचा प्रश्नच कसा उदभवेल? पण आपण आणि आम्ही एक झालो तर त्यांचा प्रश्नच कसा उठेल? श्री माताजीनी सांगीतले ते सांगीतले, आम्ही "श्री माताजी" च झालो तर आम्ही नाही कसे म्हणू ना। शकणार? तर आपल्यामध्ये है तादात्म्य नाही आले, तर ही दूसरी युवित आहे की "श्री माताजी, आपण या माझ्या बुध्दिमध्ये आपण या. माझ्या हृदयात माझूया विचारांमध्ये आपण या माझूया जीवनाच्या प्रत्येक कणामध्ये आपण 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_6,7.pdf-page-13.txt 14 - " पण आपल्याला सांगावं तर लागेल ना आणि आपण जिथे सांगाल तिथे जाम्ही इजर आहोत. या हात जोड़न पुर्ण हृदयासह, कुठल्या मतलबाने कारणाने नाही- तिसरी गौष्ट. आम्ही हे काम करतो आहोत - आम्ही सहजयोगाचे है, काम केले आम्डी डी सजावट केली. ठीक ठाक केले मी केलं, तर सहजयोगी आले नाहीत. सहजयोगामध्ये आपले सर्व कर्म "अकर्म" झाले पाहीजे सूक््मतरामध्ये पहाल, तर आपण पहाल, कीं काय, मी असा विचार करती का कीं मी केलं अशी गोष्ट माझूया मेंदूत येतेच कशी? याचा अर्थ माझा योग पुरा झाला नाही. जैन्हा योग पुर्ण होतो तेव्हा तुम्ही अकमति उतरता. जसे हैं घडत आहे, ते घडत आहे, अशा त-हेने आपण बौलू लागता- तेव्हा आपल्याला पूर्णपणे तादात्म्य जैव्हा आपण मा पाप्त झाले । तिसरी युक्ति जी शिकली पाहीजे ती अशी जिये मी काही करीत आहे, मी काय करीत आहे, जो पर्यंत आपण आपले कार्य शोधित होता तो पर्यंत आपण काही करत होता कारण आपल्यामध्ये अहंभाव होता जेव्हा आपण सामुदायिकतेमध्ये आलात तेवहा आपण काही करीत नसता आपण अंग-प्रत्यंग आहात आणि ते कार्य होत आहे - जी झेप घ्यायची आहे याप्रकारे नेहमी आपण आपले या युक्त्या मी यासाठी सांगते आहे , कारण की विवेचन करावे. आणि स्वतःकडे दृष्टी टाकन पहावे की, मी कार्य विचार करतो आहे, मी दुस-यासांठी कार्य विचार करतो आहे. ते माझू्यापेक्षा श्रेष्ठ आहेत . त्यांच्याकडून मता शिकले पाहीजे त्यांचे चांगले गुण दिसतात की फक्त वाईटच गुण दिसतात. दूस-यांचे चांगले गुण दिसत असतील आणि स्वतःचे वाईट गण तर फार चांगली गोष्ट आहे. ही युक्ति समजून घेतली पाहीजे, की यात आम्ही डामडौलात आहोत तर ते स्वतःमुळेच आहोत. सजयोग तर खूपच महान गोष्ट आहे लुटू शकत नाही, याचे कारण आमच्यामध्ये काही ना काही दाप आहे तर फ्वत आनंद मिळेलनिरानंद, आणि काही नाडी आणि मग पाहीजे तरी काय? आपले रूपच बदलून जाईल. आणि आज या जन्मदिनी मी इच्छा करते की, आपले जन्मदिनसुध्दा साजरे व्हावे . आजपासून आपण या युक्या समजून घ्याव्या, आणि पवित्रते मुळे माणसामध्ये सुबुध्दी येते कारण पावित्ता प्रेमाचेच नाव आहे . आणि जर आपण सुबुध्दी प्राप्त करु शकत नाही, येऊन आपला वेळ व्यस्त करणे आहे . गेले पाहीजे आणि स्वतःला परिवर्तनामध्ये धातलेच पाहीजे . पण आनच्यामध्ये जो वाईटपणा येत आहे. किंव गाची मा पूर्णपणे आम्ही या युवितला जर आपण व्यवस्थितपणे केले, . आणि स्वतःला अशा पावित्र्याने ओतपोत करा जसे काही श्री गणेश सुबुध्दीचा अर्थ प्रेमच आहे . सर्व गोष्टीचा अर्थ प्रेम आणि प्रेमाला आपलैसे करू शकत नाही तर सहजयोगात आहे. या वेळी अशी कीही वैळ घटीत होते आहे की सर्वाना यामध्ये सामावून परिवर्तित आपल्याला झालेच पाहीजे. बाईट गोष्टी आमच्यामध्ये आहेत. आम्हाला स्वतःला पूर्णपणे पवित्र करावयाचे आहे . या परिवर्तनाचे फलस्वरूप आशिर्वाद आहे ते जीवन, ज्याचे वर्णन केले जाणे अशक्य जे कबीरांनी सांगीतले "अब मस्त हुए, फिर क्या बोले।" तर आपण त्या आनंदामध्ये या त्याला प्राप्त करा त्या आनंदामध्ये आनीदत व्हा हा माझा आशिर्वाद आहे 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_6,7.pdf-page-14.txt - 15 के िए आदि्वकिति पुजा 9/4/1990 कलकत्ता : आणि या शहरामध्ये अनेक लोक सूप गहन कलकल्प्यातील तुम्ही लोकांची प्रगति याहून खूप आनंद झाला साधक आहेत हे मी जाणते त्यांना अजून समजले नाही की, अश्षी केळ आली आहे की ज्याता ते शोधत आहेत ते त्यांना मिळणार तुम्हा तोकांना त्यांच्यापर्यंत पोहोचले पाटीजे आणि अशा लोकांचा श्ेध घेतला पाडीने, जे सत्याला शोधित . पण त्याबरोबरच आफ्ल्याला आपली आहेत यासाठी जापला विस्तार चारी बाजूना करणे आवश्यक आहे शवितसुध्दा याढवली पाहीजे. आापले जीवनसुच्वा परिवर्तित केले पाडीजे. आपले जीवन सुध्दा एका अतूट ज्योतीप्रमाणे प्रज्वलित केले पाडीजे ज्याला पाहून लोक ओळसतील डी काडी विशेष व्यक्ति आहे.ध्यानधारणा करणे खूप जरूरीचे आहे. बुदधन जातो. त्याला आहेतेो फक्त उत्यानासाठी व आपल्या आंतील आणि याच्या गजबजाटामध्ये मनुष्य कलकत्ता एक फार गजबजाटाचे शहर आहे. वै कमी मिळतो. हा जो के आपण आफल्या डातामध्ये राला प्रगतिाी आहे आपल्याला जर आतून स्वतःला पूर्णपणे जाणून घ्यावयाचे असेत तर आपण घोड़ा केळ रोज त्यासाठी ध्यानधारणा करणे आवश्यक आहे.संच्याकाळी आणि सकाळी धीडा देक त्यामध्ये जे करतात व करीत नाहीत त्यामध्ये पुष्कक फरक येतो. विशेषतः जे लोक बाहयात सूप कार्य करीत आहेत आणि सहजयोगासाठी सृप मेहनत घेत आहेत. इकडे तिकडे फिरत आहेत, लोकांशी गप्पागोष्टी करीत आाहेत. लेक्चर्स देतात, समजावतात त्यांची जी रहाती शवित आहे, जी दैवी शक्ति आहे ती हळ हळ कमी होत जाते त्यासाठी अश्ा तौकांनी ध्यानपारणा जरूर करणे जा्तच आवश्यक आहे . आणि झोपण्यापूर्वी थोडा वैळ घ्यान करा , हे पुरेसे आहे . पण जेञ्हा ध्यान करता त्यावेळी आपले ध्यान नीट झाले है कसे औळखणार ? घ्यान करताना आपल्यालা निर्विचारिता आणि सकाळी आंपधोक वेल्यावर थोडा के ध्यान करा पुस्थापित केली पाहीजे " या त-हेने आफ्ल्या विचारोंना परत पाठवले पाहीजे असे करता करता पहिला श्वास पैतांना आपल्याला आपल्यामध्ये निर्विचारिता आलेली दिसून , - त्यावेळी आपल्याला "हे नाही", "हे नाही", "नैति", "नैति' येईल. अर्धात फोटो समोर ठेवला पाहीजे. पाय पाण्यात ठेवून बसले पहीजे ज्या वेळी निर्विचारिता येईल अणि दोन्ही हातामध्ये चैतन्य वाहू लागेल तेडो आपण पाय पुसून जमीनीवर ध्यानामध्ये बसावे ध्यानामध्ये बसून ध्यानामधील गहनता आपण समजून घ्या. मग विचार येणे सुरू झाले तर त्यांना पर जर शांती नसली तर आपली अंतर्यामीची. आणि त्याच्यासमोर दिया लावून TM सांगायचे, "हे नाही " प्रगीत कशा प्रकारे हाऊ शकेल? ज्याप्रमाणे भूकप येत आहे, तर मूकंपामध्ये कोणत्याही , "हे नाही", , "झमा". यांबू शकतात. घांबू शकतात किंवा क्षमा माडाची प्रगति होऊ शकत नाही. तर त्यावेळी मनुष्य एका विचारांच्या जाळ्यात जडकला असतो त्यावेळी त्याची प्रगति होणे असम्मव असते. त्यासांठीसुध्ध्वा बोन मंत्र आहेत ज्यामुळे आपल्यामध्ये त्यामुळे त्यावेळी आपल्याला शांत, स्थित करणे आवश्यक असते. प्रथम शांती प्रस्थापित होते. नाही: सर्व प्रयास करण्याची जरूरच पडाणार हळुळू आपल्याला आस्चर्य वाटेल, हे आपण शफदम निर्विचार व्हाल. तसेच कोणतीही सुंदर किंवा कलात्मक यह्तु पाहून आपण एकदम निर्विचार वहाल- आणि जसजशी वादेल तसतशी आपली आंतली प्रगत होत जाईल. आपण एका दालनामध्ये आलात , पण आफली दालनामध्ये सुप्दा आपल्याला जावयाचे आहे .आणि स्वतःला समजावून घ्यायचे आहे. आपण घ्यानपारणेतून उठाल, थोडा केक परत तुम्ही त्याच ध्यानामध्ये दंग असाल आपल्याला हकु छकू ही संवय वाढत जाईल. याची ओोळन ही की जेव्हा यासाठी ध्यानधारषेने गहनेत उतरने अ्यक आहे त्यायेी आपल्याला मनाला उठावे असे वाटत नसेल असे वाटत असेल की, आपल्याला सुप आनंद जर ध्यानधारणेनंतर आपण स्वतःचे चित्त कुठल्या दुस-या गोष्टीकडे घेऊन जात असाल, जसे, जेवायचे आहे, , किंवा बाहेर जायचे आहे तर समजा, की ध्यान लागले नाही. कारण घ्यानातून सुटणे थोडेसे मिळती आहेएकदम आपण उठू शकत नाही. दोपायचे आहे कतंक 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_6,7.pdf-page-15.txt 16 - कठीम असते. याध्रकारें हळ हळ आपली आंतली प्रगति होत राहील आणि जेव्हा आपण वाहयात कार्य कराल, तेव्हा आापल्याला जाश्चर्य वादेल की आपली ववित क्षीण होत नाही, उलट वाढते आाहे जे लवकर पार झाल्याबर दुस-यांना जागृति देऊ इच्छितात आणि त्यांच्या पकडेत येतात. नसते ज्याप्रमाणे कोणत्याही बॅरोमीटर मध्ये किंवा यंत्रामुळे आपण समर्जू शकता . असे पाहिले गेले आहे की खरे तर हकँचेस पकड निघत आहे किंवा की इथे पूर आपल्या आंतमध्ये समजू शकतो. एक इथे प्रकाश आडे, त्याप्रकारे आपण म्हणजे अलिप्तता आली पाडीजे- मग कापल्याला पकड येणार नाही. तुम्ही कितीही लोकांवर डात फिरवा, कितीही जर्णांना जागृति या; काहीही कार्य करा कितीही रोग ठीक नाही. पण ही दशा अल्याधिवाय जर आपण लोकांना डातात पेऊँ लागला तर मुश्किल होईल- दुसरी गोष्ट अधी की, आपण लोक पार রाला आहात, आपण खूप उच्च ल्थितीप्रत आला आहात. मोठया अडचणीनंतर ही गोष्ट डोते हे समजून घेतले पाडीजे की, आत्ता आले आहेत आणि आात्ताच कुठली आकृरमक गोष्ट करता कामा नये आपल्या प्रेमाने, सूप , जमेल तर काही साण्यापिण्याची व्यक्स्या करा ज्यायोगे ते लोक आपल्याला इतके 'भर्यकर काही समजषार नाहीत. प्रकारचा निव्याज स्काव झाला पाहीजे करा. आपल्यामध्ये त्याचा काही पीरिणाम होपार असे लोक मेटतील जे आत्ताआत्ताच सहजयोगात आले आहेत. . तर आपल्याला कटााने, सांभाळून मां कारण साधुसंत लोक तर हातामध्ये दांडका घेऊनच बसतात त्याप्रमाणे झालं नाही पाडीजे . आणि जास्ती करून मी पहिलं आहे की, पसादेच लोक असे येतात सहजयोगात, की जे पफार जास्त शि्त थिकवतात इथे उभे रहायचे नाही, असे करायचे नाह़ी लास सहजयोगात शिर्त काही नाही, कारण आपला आत्मा इतका प्रकाशवान आहे की, त्या प्रकाचात हळ छळ मआपण स्वतःच स्वतःला पहातो. आणि मग हळू हळ आपण स्वतःवरच हसू लागतो. ज्याप्रमाणे आफ्ल्याला आपली प्रगीत मिळाली त्याप्रमाणे हकू हळे स्वतःची प्रगति प्राप्त करून अेतील हा त्यांना हे समजले की, सर्व आपले भाऊबडिण आहेत: त्यामुकेच हे लोक जमू शकतात क प्रकाश स्वतःच्या व्यवहारावरपण पडतो आणि दुस-याच्याडी सहजयोगामध्ये साक्षी स्वरूप प्राप्त होते. साक्षी स्वरूप तत्वामध्ये आपण कोणत्याही गौष्टीला फक्त पहाती त्याविषयी विचार करीत नाडी. आपल्या आत त्याची काही प्रतिकरिया येऊ नये तर निरांजनाकडे पहा, म्हणजे कोणत्याडी गोष्टीकडे पाहून त्याची प्रतिक्रिया होता नये. प्रतिकिया न डेोता त्या गोष्टीला फवत पहाणे , ही सर्वात मोठी आनंददायी किडा आाहे.त्याबदृदल कसलीच लालसा नसते. जसा एक गालिचा आहे, जर त्याबद्दल विचारच येत राहिले की, जर डा माझा अआहे तर, जकणार तर नाही, सराब तर होणार नाही, जर दुस-याचा असेल तर, केवढयाचा आडे, कुठुन घेतला, तर या विचारांमुळे त्याचा आनंद तर आपल्याला मिळालाच नाही. तर जसे निर्विचारतेमध्ये आ्यावर, ज्याप्रमाणे एक सरोवर पकवम शांत, त्यात पक लाटही नाही, तरंगही नाही, असे शांत आपले मनच जाईल, आणि त्या शांत मनात सरोवरामध्ये ज्याच्या चारी बाजुला सुंदर निसर्ग आहे, जो त्यामध्ये पूर्णपणे प्रतिबिबित आहे आणि जो दिसतही आहे. असेच आपलेही मन होऊन जाते. एकदा एक साधक आमच्या पाया पडाव्यास आले आणि एकदम त्यांची कुंडलिनी जागृत झाली दुस-या खोलीत जे लोक बसले होते, ते एकदम आंत जाले, कारण त्यांना एकवम जापीका झाली की, श्री मातार्जीवरोबर जे आहेत त्यांच्यामधून चैतन्य लडरी बाहू तागल्या आहेत त्या त्यांना समजन्या त्यांनी त्यांना मिठी मारली ते त्यांना ओळखतही नव्हते तरीही। आणि सगळे आडित झाले. जसे काही मी स्वतःलाच भेटतो आहे. नामदेव जेव्हा गौरा कुंभाराला भेटले तेहा त्यांनी म्हटले की, मी तर इथे निर्गुण बघायला आलो डोतो. तो सारा निर्गुण साकार झाला आहे , आणि जाणीव, एक संताची असू शकते . आजर्यंत तर माणूस देव ईर्षा यामध्येच राहात आहे, पण जेव्हा तो संहजयोगी ज र या प्रकारे आपण जैव्हा सहजयोगीयांना भेटाल तेहा आपल्याला असे अनुभवाला येईल, या प्रकारची समजणूक दुस या संतासाठी बनती केहा, दुसरा सहजयोगी त्याला म प्रकारचा वाटती की, "मला समजलेला जो निगुण होता, तो सगुणात उभा राहीलेला निर्गुण डा आहे होऊन जाते. ·"अ्ा प्रकार चे आपापसांमधील प्रेम जे आहे ते खूम सूक्ष्म, सूप गड़न, सूप आनंददायी 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_6,7.pdf-page-16.txt 17 - आपल्याला हे समजून घेतले पाहीजे की, आपण खूप सूक्ष्म अणि खूप मजबूत धाग्यांनी बांधले गेले आहोत- आणि आपापसांतील प्रेम याहून मोठी आनंदाची कोणतही गोष्ट नाही. आता सूप लोकांच्यामध्ये अशी गोष्ट असते की, माझा मुलगा, माझी बहिण, माझा भाऊ, माझे घर, हे जे ममत्व आहे हे सुध्दा कापले पाहीजे. या ममत्याला तर एकदम कमी केले पाहीजे आणि यातून सुटल्यावरच आपल्यात एकदम जार्त आनंद येईल "माझे" ही जी भावना आहे, ती आपल्याला आल्यापासून दूर करते. मी कोण आहे? मी आत्मा आहे . आणि जो म्हणेल हा माझा आत्मा आहे, तर तो सहजयोगी नाही. आत्मा आपल्या जागेवर फकटा उभा आहे त्याचा "माझा" कोणी नाष्ी- त्याचे तर पवत परमेश्वराठी नाते आहे आणि आपल्यावीसुध्धा असे नाते आहे, जसा [झाडल्या आत बड़ाणारा रस असतो, जो सगळ्यांना रस वेतो पण कशालाही चिकटत नाही. "माझे" पण प्रेमाची हत्या आहे . आपण फक्त आनंद आहे .कारण आपण समुद्राबरोवर उठता आणि या अमर्यादिततेमध्येच एका थैबाने सागर डोऊन जाता· पडता या प्रकारेच मनुष्य वर्तमानात येऊ शकतो जेव्हीं ममत्व सुटते तेहा आपल्या आत पक मोठे आंदोलन होते. ज्यामुळे आपण अत्यंत ्षक्तिशाली बनता आणि तीच सामुदहिकतैमच्ये स्ूप महान कार्य करणारी आहे आणि सा-या जगाचा उध्वारसुध्दा त्याच शक्तिमुळे होऊ शकतो) एक नवी यात्रा सुरू होत आहे, सहजयोगात एक नवी यात्रा आज सुरू होत आहे.ती डी यात्रा आडे, की आता आम्डी एका महान जांदोलनामच्ये आलो आहोत जिये आम्डाला स्वतः चे प्रश्न राहिले नाही- सा-यांचे प्रश्न आमचे प्रश्न झाले आहेत सान्या जगाचे प्रश्न आमचे झाले आहेत यासाठी एक प्रबलत्व पाहीजे, एक मोठेपण पाहीजे एक उत्तुंगता पाडीजे ज्यामुळे आपण सारे प्रश्न व्यवस्थित पाढे वर्कू आणि त्याचे उत्तर देऊ शक्ू याची जिम्मेदारी सर्वधा तुम्हा लोकांवार आहे . . आपण लोकांनी सहजयोगाचा अणि तीच शक्ति कार्यान्वित डोते. सर्व सहजयोग्यांची जिम्मेदारी सूप जास्त जाहे , लक्ष घ्यावा, त्यात रूजावे असे नाही. हे सर्वाच्या घरी घरी पाहीजे. अणि हे सर्वाना आनंद देते . फायदा ध्यावा जर हे कार्य करताना, आपण लोकांनी कुठल्या प्रकारची कमजोरी दालविली किंवा कोणत्याईी प्रकारची दिलाई केली तर आपण त्यासाठी जिम्मेदार राहाल आणि ही फर चुकीची गोष्ट होईल त्यामुळे सहजयोगामध्ये स्थित झालेल्या लोकांनी वृक्षाप्रमाणे उभे राहीलं पाहीजे कलकत्त्यामध्ये साऱ्या हिंदुस्यानचे मर्म आपली प्रगत करने आवश्यक आहট इतरांची प्रगति करा आाणि जपले व्यव्तिमत्व विशाल बनवा जैव्हां आफ्ल्या आंतमधे असे विचार येतील की, माझा मुलगा असा आहे, माझे घर बसे आहे, तेन्हां अशा "माइया" विचारांना दूर ठेवा. तेहां आपण विशाल व्हालआणि अशा विशाल लोकांची या नकया आांदोलनाला गरज आहे .आणि याची तयारी पुर्ण झाली पाहिजे हे वर्ष आपणां सर्वांना भरमराटीचे जाईल अशी आशा क्षहे फार विशेष वर्ष आहे हे - आणि या वर्षी कलकत्यांत सूप लोक सहजयोगांत येतील असे मला वाटते . प्रेमाने, कधी कधी आकमक असतात. कधीकी चुकीच्या गोष्टीसुध्दां सांगतात. इथे सगकै कोणत्या ना कोणत्या जाळयांत अडकले आहे. त्यामुळे आपण लोकांनी उभे राहाणे, पुढे होऊन ला आदराने, समजावून, अडकले आहेत - रशियांत तर ना त्यांना मिती ना, ना त्यांचा कोणी गुरु एकदम कोरे कागद, साफ प्लेट असते तसे लोक होते. सूप सड़जपणे सगळ्यांना पार केलेइथे तर असे आहे की ना इकडचे ना तिकडचे . मी या गुरुवा, नाहीतर त्या गुरूचा अणि इथे आहे. आपण स्वतः चे नाही. त्यामुळे सूप जाणून संवरुन गोष्टी केत्या पाहिजेत. आणलरी रोग आहे हा की, गुरुचे दर्शन करायला जाणे . गुरूचे काम आहे बोध देणे वर्शन देणे नाडी लोकांमध्ये जागृति करणे. जोपर्यंत ते कांठी आ्ान देत नाहीत तर ते गुरू कसे होतात? गुरुचा अर्थ आहे ज्ञान देणारे র্ञान म्हणजे आफ्ल्या नसांवर हे चैतन्य काय आहे हे आपण जाणणे . फसणेस्ध्दां पक प्रकारे स्वतःला नष्ट करणे जीहे आणि अशाप्रकारे आपण अनेक लोकांना याचे वरदान द्या, आणि त्यांना सुली करा- - जोपर्यंत हे विले नाही तोपर्यंत अशा गोष्टीमध्ये आपण लोक सूप मोठे साथक डोतां अणि आपण प्राप्त केले - 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_6,7.pdf-page-17.txt -18 - आपल्यामध्ये ज्या कांही कमतरता आहेत, त्या आफ्न्या स्वतःच्या आहेत. त्या एका भागामध्येडी आहेत या सर्व कमतरता पाहिल्या पाहिजेतः हिंदू, मुसलमान, आणि पूर्ण मार्गातडी आहेत सामुहिकतेतसुच्दां आहेत. की किती शोध घेतला, पण या धर्मात काही पायदा करतील, खिश्चन आाणि अन्य धर्माचे लोक हेच प्रतिपादन झाला नाही. याचे कारण हे सर्व मनुष्यांनी बनविलेले घर्म आडेत. ज्यांनी धर्म बनविले ते राहिले नाही- आतां आपण लोकांनी जो धर्म बनवायचा आहे, तो लरा धर्म माडेत्यांत नकलीपणा कित्कुल असता कामां नये- जर मुनष्याने धर्म तयार केला असेल तर तो चूकीचा असणारच कारण मनुष्याचा अजून परमात्म्याशी संबंध आला नवहता. त्यांनी तर चांगल्या भल्या घर्माना चुकीच्या रस्त्यावर आणून सोडले पण आतां आपणाला जो धर्म बनवायचा आहे तो विश्वधर्म बनवायचा आहे. त्यांत माणसाच्या न्या चुका हुँकोपत्याडी प्रकारच्याई आहेत, त्या येतां नयेत. कारण हा आणि आपण लोकांनी आत्मसाक्षात्कार प्राप्त केला आहे . तेन्डां इनामदारीने याला असे केले पाडिजे की जो शुद्ध आहे, अंतर्यामीच आह্ট - याप्रकारे प्रत्येक माणूस जेहां बैल की आम्डी यामध्ये जे मिळवले आहे ते सत्य भिकवले आहे.आणि दैवी आहे. मग अर्स होइल की ज्या धर्मात आम्डी आधी होतो त्या धरमचि सत्य आम्डी इथे मिळवले जागृत झाले आहे . चोरी करं शकता, कोणाचा सत्यानाश करुं शकता, कोणतेही पापकर्म कर्रू शकता पण सहजयोगांत आल्यावर . आणि ते जामच्या आांत मानवाने केलेल्या कोणत्याी चर्माचे आपण पालन करा. आपण कोणाचा खुन कर्रू शकता आपण स्वंचे भलेच करत शकता. आपण सरोजर धारमिक बनता पण जे लोक नीवन येतात. त्यांच्याशी चर्वा करतांना सुप सांभाळून गोष्टी करा कारण त्यांच्यावर जाकमण होते आहे, अशी कदाचित त्यांना जाणीव होऊं शकते. तेहां लूप संभाळून त्यांना समजाविले पाहिजे की यर्म आफल्या आंत जागृत झाला पाहिजे असे येशु लिस्ताने सांगितले आहे की आपले डोळे "निरंजन" झाले पाहिजेत पण कुठन्या खिश्चन माणसाचे डोळे निरंजन आहेत का? या प्रकारे या महान लौकांनी सूुप मोठयामोठ्या गोष्टी केल्या पण ते झालेच नाही. त्यायोगे विरुध्द गोष्ट होते . तर यांना इळूंडळू समजावले पहिजे कारण हे अंधरांतुन प्रकाशाकडे येत आहेत. त्यांना अनुभव देतांना या चूकीच्या समजामचून काढून घेतले पाहिजे पाहिजे . धर्माची धारणा त्यांच्या आांत झाली पाडिजे जो ज्याठिकाणांहून येईल त्या सर्वांचा स्विकार केला माहिजे, कारण यांच्यामध्ये अनेक लोक असे आहेत जे ्रोखर सत्याच्या शोधांत आहेत. सत्याच्या मार्गावर चालणा-यांनाच त्यांना धर्मांमध्यै त्थित केले परमात्मा मिळूं शकतो. ज्योतीचं कार्य काय आहे? ज्योत जोपर्यंत जळत राहाते केहां सर्व काम डोते. तीचें कार्य असतं प्रकाश देणे . जो प्रकाश तुम्ही प्राप्त केला आाहे तोच तुम्डाला सर्वांना पावयाचा आहे ·.आणि पुर्ण आात्मविश्वासासह . कांडी घावरण्याची गोष्ट नाही· त्यांना जे योग्य बाटतं ते सांगतात- पन जेवडां आम्डी लोक मोठे डोतो, तेडां बुध्दीत खूप गोष्टी भरलेल्या असतात स्ूपसे संस्कार झालेले असताल- असते. तर फवत ही गोष्ट समजून घेतली पहिजे की आपल्याला एका अतीव समजदारीने, जाणीवने, एका प्रगत्भतेने, मॅच्युरिटीने, मोठेपणाने सर्वाशी व्यवहार केला पाडिजे . सर्वधदूदल प्रेम वालीयले पाडिजें- कारण डी प्रेमशवित आहे . आणि तिलाच प्राप्त केले पाहिजे ही सर्वात पहिली बुआा आडे आदिशवितची आदिशम्तिमधूनच सर्व शक्या निघाल्या आडेत महाकाली महालक्ष्मी, महासरस्वती- जाणि याचा तिम्ही शक्या परत त्यांच्यामध्येंच सामावून जातात. आदिर्शक्तिशिवाय काडी डोऊं शकत नाही. कारण सर्व बरक्मवर त्यांचे प्रभूत्य आहे - आणि त्याच आहेत ज्या हरप्रकारे चकरांव्या आपापसांतील संबंधांना संभाळतात. सूक्ष्म गौष्ट नाहीत असते जसे, कोणत्याडी अवतरणाला पहा, ते पुर्ण आहे. आणि आपले जे उत्यान झाले आहे, त्याच्या प्रत्येक पायरीवर पगतिनिदर्शक माईलस्टोन म्हणून उभे आहे. दुप्टांचा संहार करणे आणि भवतांचे रक्षण करणे यासांठी सुध्ां कृष्णाने लीला रचली होती. ही सगळी लीला . आणि ती कशाचीडी पर्वा करीत नाहीत छोटी मुलं मुप आत्मविश्वासी व्यक्ति असतात. ज्यांच्यामधून निघणे कठीण ৩ ज्याला आपण परम्युटेशन्स आणि कोमि्बिनेशन्स म्डणतो. त्यांना प्रत्येक सूक्ष्म, पण प्रत्येकाचं कार्य एकाच प्रकारचं होतं. जसै वेवीचे कार्य होते, 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_6,7.pdf-page-18.txt 19 आहे . यामच्ये गां्मीयंची काी गोष्ट नाही ीन माधुयने सर्वांना निकले सगिअस बहय्थ केले की, ज्या आपल्या भांती होत्या त्यांना फिरबून, योडा गोडवा पालून आपती गौ्ट कांगीत त त्या एक फरसुंवर आवतरण डोतं· आणि गामियनि त्यांनी जााद्शनाचीच गोष्ट फेती आणित्यसस्युकान गंभीर गोष्टी ग्रात्या आणि सर्वसाधारण लोक ल्याच्याकडे आले नाहीत- के आते ते बैयार मातियोंच्ये चातले गेले णि आपल्या नित्य जीवनाला लूप कठी बनवून ठेवले आता जोपयंत मानव जातीमध्ये हे येशुविस्तानंतर जे सर्वसाधारण लो आले, त्यांनी परस पॉलव्या सांगण्यायरूम जी ममाची रचमा कैसी त्यामुळे सगळी गडबड झाली याप्रकारे प्रत्येक धर्मामध्ये गडवड होत राहली- आणि यामुे पर्म सप कठीग आणि अगम्य झाला. जाणि आधुनिक कालांत ब-याचशा लाफांनीतषना कुंडलिनीवदूदल चुकीचे सगितले ग्ीपूमआनी माधुयनेि सर्वोना जिंकले वामि आ लर्य] केले की, रोष्ट केली मग लूप म ना बुध्धाने सांगीतली सा महावीराने े आतमसालात्कार होत नाही, तौपर्यत त्याच সरत वेळ सरक चातणे कठीण] कार आता प्रश्न असा होता की, मानवाला कराप्ररकारे रंगावें की परमाटमा आहे ।सत्य आे तो आ्मास्थरूप यांसाटी आदिशांडितचा अवतराणाची ज आहे: जाणते आणि तिला मानवजातींमच्ये यैऊन, मानवापरमाणे गवतरण घ्यावे लागलेत्यामुळे त्यारयामध्ये काय कार्य दोष जाहेत ते त्यांना समजेल आिते दोप काढम्यासाठी का्य केले पाहिजे से दोघ हमर असतानायसुष्दा कुंडालिनीचे जागरण कसे होईल बम्हनाडीमधुन कुंहालिनीचे जागरम कसे करावयाचे, प्रधम यांना धोड़या प्रकाशांत पाई के पाडाती पाहातो स्वतःन समजतील की स्वतःयडेच दृष्टी टाकून, पाहून, त्योंच्यामध्ये ती शक्ति येहत की स्वतःता ठीका करहतीत हे कार्य असे होते, की ज्यासठी सर्व देवदेवता, सर्व अवतरणे सर्व [महापुरूम णि इतरांचे येणे जरूरी आहे . आदिशक्तिच हे कत्यं करे यकते ती सर्व चक्योचे करम गसाठी फाय केते पहिजे ज्यायोगे ते मानवाला प्राप्त होइल- होते. त्याच शरीरामध्ये घारणा कारून या जगात अवतरण यावे डोते. यांसाठी हे अवसरण झाले आहे कारण सा-या विशवाचे उत्थान व्हाययाबे आहे .ज्या परमात्म्याने डी सूर्टी गनंविती आहे ज्याने या विश्वाची रचना केली आहे, त्यांना हे विश्व मानवाया डाताने सालकाला गावे शी इंगा कथीच डोणार नाही. आणि यासाठी हे कार्य अ्यंत विशाल आहे आपल्याला सूळी दिले जाणार, असे डोणे शक्य माही वापण गन्ननवर च्चा करत ह राहाणार, हे शक्य है फवत आईच करत शकते . आईची शवित है नाही. यावर मानवाला वाढले पाहिजे , तयार शाले पाहिले सूप मेहनतीचे काम जाडे पण करुं वकते मणि त्यामर्थ्ये पेरेम, समजतदारपणा, सहनशीलता त्यामुळे या गवतरणाचे फार महत्य आहे. आणि अशी कांही सीध आली की, पीणिमेचा विवस आहे आणि आज आदिशक्तिचीच आपण पुजा करणे जात चांगले आहे जाणि हे मिळा्यावर सर्व कांडी डोऊनच जाते. कारण आफ्ल्याला माहीत आहे की आदिशांकितची जी मषामायास्बरूपानी प्रकृति आाहे, त्याच एक मोठ कारण की जर ती महामाया नसेत, तर आपण तिला कथी जागंच यकमार नाही. कहतविकतेत] जोप्यंत महामायास्वरूप आाडे, तोपर्यीतच आपण माइया जव येऊं शकता नाहीतर येऊं शक्त नाडी. आपण विचार नसली तर ती कू शकलीच नसती. करतां या तर शक्ति जाहेत. यांच्याजवक कसे जाणार? यांच्या पाया कसे पड़णार? त्यांच्याशी करसे वोलणार? तर हे महामायास्वरूप घेतत्यामुळे डी गोष्ट सूप सीम्य आली आहे आणि या सीम्यतेमुके आपण सर्व एकच आहोत- आणि हेसुध्दां सूप जरूरी होतं की, या महामावास्वरूपामध्ये आमही रहणं, णअपण लोकीनी त्याला प्राप्त करीत रहाणे हरवून न जातां जसे सांगरामध्ये हरवून गेले जसे फवीरंनी सांगीतले जव मस्त हुए फिर क्या बोले। आपणा सर्वाना जागृत राहाययाचे आहे. आणि सर्वांना पायचे आहे मी तम्हांला हरें देणारच नाही- या जानंदात पूर्णपणे बोध आत्यावर कोणी इरवूं शकत नाही. या त-हेची गोष्ट असेल तेव्डां तुम्हा लोकांना समजेल की आपल्याला काय कार्य करायचे आहे. तर तुमचे कार्य साधुसंतांपेक्षा एकपकारे अधिक आहे, समजाविले - नाही. डा सानंद वाटल्याशिवाय तुम्हांला बैन पुडु देणार की साधूसंतांनी कोणाला जगृति दिसी नाडी. डो उपदेश दिला त्यांना 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_6,7.pdf-page-19.txt ८ - 20 - आपले फार्य हे आहे की आपण सर्वाना जागृति देणे प्राप्त करणे. फार महत्वपूर्ण अणि दिव्य कार्य आहे . या कार्यासांठी आदिशवितचे आगमन जरूरी होते . आणि त्या आंदिशवितव्या आगमनानेच है कार्य सुरू झाले आहे आणि स्ूप अबागल्या त-डेने होत आहे . आपणांला है कुछेल अशी आशा आहेअसे बरेचसे फोटो येत आहेत जे चमत्कारी आडेत. पण हे फोटो दस-या लोकांना आणि त्यांना आत्मसक्षात्कारी बनांवणे. सर्व विश्वाचे उत्पान आणि कु कारण त्यांचा विश्वासच बसणार नाडी. आणि हे फोटो सुध्ां परमचैतन्य वनवित आहे तेसध्दां दाखबितां नयें एका साधारण कॅमे-यामध्ये, ज्यांत काही शक्ति नाडी आणि जर इतका प्रकाश माइया डोक्यांत आहे तर तो कोणाता दिसत कसा नाही? फ्क्त माइया कॅमे-यामध्ये कसा आला? आपण लोकोंसाठी तर मी महामायाचं आहे. कंमे-यासांठी कदाचित नसेल कॅमे-याच्या आंतले जे अणुरेणु आहेत ते मला जाणतात दिले आहे .या जड कतूना स्वतंत्रता नाही ते तर परमात्म्याच्या आजेनेच . आणि परमात्म्याने तम्हांला स्थालंत्रय चालतात . अणि पशुसध्दां त्यांच्या आाशेच्ा आ रहातात. त्यांच्या स्वतंत्रेत कोणत्याही प्रकारची बाधा येऊं नये यासांठी महामायास्वरूप आहे, तुमच्यासारखेच आम्ही आपणांप्रमाणेच आहे .अविशक्तिची आजची पुजा तुम्हां लोकांसाठी संपन्न होईस आहोत आमचा सारा व्यवहार अशी आशा आहे माझे अनंत आशिर्वाद - कलकत्ता 9/4/90 10/4/90 जाडीर समेंतील माषग पाहिजे की, सत्याच्या बाबतीत जाणून घेतले नाही. सत्याला या मानवी चेतनेमध्ये आपण जाणूं शकत नाही. त्यासाठी एक सुक्ष्म चेतना पाहिजे, त्याला जात्मिর चेतना म्हणतात. एखाया वैज्ञानिकाप्रमाणे आपण आपली बुध्दी उघडी ठेवा आणि सत्य सिद्द झालं, तर इमानदारीने सत्य आदि आईे आणि आपण मानव त्याला बदल शकत त्याला मानून घ्या. एक महान सत्य हे आहे की सुष्टीची चालना पक सूक्ष्म शक्ति करते आहे.ल्याला परमचैतन्य म्हणतात आपल्या शरीरांतील स्वयंचालत संस्येला आटोनॉमस अणुरेणूंमध्ये कार्यान्वित आहे. ती विश्कयापी आहे व प्रत्येक नईस सिहटमलाई चालवते . जे कांही जिबंत कार्य होते ते तिच्यायोगे घडते पण आलेली नाही ज्यामुळे आपण परमचैतन्याला जाणूं शकू दुसरे सत्य हे आहे की आपण, हे एब्त आत्मा आहोत. आणि हे सिप्द हाऊं शकते - तिसरे सत्य हैं आहे, की आफल्या आंत एक शक्ति आहे, जी त्रिकोणाकार . आणि जेव्हां ही शव्ति जागृत होते तेव्डां आपला संबंध त्या परमचैतन्याशी प्रस्थापित करते. अणि याप्रकारेच आपले आत्गदर्शन होते: मग आपल्या आंत एक नवी डायमेन्शन नवे शितीज- तयार होते ज्यामुळे आफल्या नसांवर समजू शकते. जे . आई आहे . ही आपलीच आई आहे . टेपरेकॉर्डरमध्ये जसे आपण सर्व कांही टेप कर शकता त्याप्रमाणे या कु्ालिनीने आफ्ल्याविषयी सर्व कांही जाणलेलं आहे . साडेतीन कुण्डलांमध्ये ही वसली आहे त्यामुळे हिला आपण कुण्डलिनी म्हणतो. डी शुध्द इच्छेची शक्र्ति आहे . पूर्ण झाल्यावर माणूस त्याने संतुष्ट होत नाही कारण सर्वसाधारण इच्छा तृप्त होत नाह़ीत. जेव्हां ही शक्षित वर उठते तेडां सहा चक्रांमधून निधुन सहाय्या चकांतून ब्रम्हरंद्याला छेदून बाहेर निघून येते. तेव्हां ही सूक्ष्म गोष्ट अजून आपल्यांत ती हिथिती शरीर, बुध्दी, अहंकार, भावना वगैरे उपाधी नसुन, अस्थिमध्ये स्थित आाहे है समजण्यासाठी कुंडलिनीचे जागृरण पाहिजें ती स्वतः आपली नसांवर कळते तेच ज्ञान आहे आणि ही आई आफ्ल्याला पुनरजन्म देते कुठलीही इच्छ पुर्णनया 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_6,7.pdf-page-20.txt 21- आपल्या चारी बाजूला पसरलेन्या सूक्ष्मशावितशी मेन्सला जोडला नाही तर डा एकदम बेकार आहेयाप्रमाणे मानवसुष्दां त्या परमचेत्याता प्राप्त केन्याशिवाय सत्य जाणं शकत नाही. सगळे आपल्या आपल्या गोष्टीला सत्य मानतात नाही. ते मतमेद सत्याचे वेगळे पैलू आहेत तेहां वेगळया आत्मा येत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये आत्मप्रकाश येत नाही आणि आपण जंधारांतच चापत रहाता मानवाने समाजाच्या धारणा केल्या आडत - त्यामुळे आपल्या समाजांत कमतरता याता आम्ही परमचैतन्याशी एकाकार होतेआस माइक . सत्यामध्ये कोही मतमेद अ शकत जोपयंत भापत्या चिल्तांमध्ये त-डेने पाहिले जातात . हेत, संवेह आहेत , भांती आहे रिथितीमुर्के आपण मोठमोठे . ज्या वली तं्िकर वगेरना समजू श्ें चीमि । मुनी, अबतण बली, तीन्कर बगेरना समरजू श्ूं खधि । आणि त्यांच्यासारखे बर्नु शक्क अशी स्थिती मापल्याला प्राप्त कैली पाडिजे याबा वयं असा यी पमा ारणा जापत्या आंत असते पण जो कोणी एकाच घर्माचे पालन करती तो सुध्वां पापकर्म कर्स याकसो बा शकती कारण ध्माची भावना हा फक्त आफल्या बुध्दीचा जमालर्च असती. त्याचा आपल्यामध्ये पूरकेश झाता नाही. आफ ध्मची धारणा करूलच आपले हित होइल ्ा अंतमध्ये परंतु है करतांना एका सड़जप्रकारे कुण्डलिनी उत्पान पावते कारण ही जिर्वत प्रकिया आहे- मसे पुष्वीवर आपण बी सौडलं तर ते सहजच रूजतं- प्रत्येकांत अशाच प्रकारे कुण्डलिनी बसलती असते, की क माझ् मूल इंचछा करेल त्यावेळी मी उठेन ती जबरदस्तीने आपल्याला पुनर्कम देऊ इित नाही: आपले ्यात य पाड़ूनच ती जागृत डोते. अणि या बाबतीत कोणीच जबरदस्ती कर्तं सकत नाही. सर्वत जाची कुम्डलिनीच्या जागरणाने आपली शारिरिक स्थिती ठीक होते जातात या जमोट्या आपते स्याते य पाडूनच कारण आपल्या शरीरांतील सारे चक् पूर्ण फ्ल्लवित होज शवितिमुळेच आपण जिवंत आहोत आणि त्यांच्यामुळेच आपला सर्व व्यवडार चालतो प्रन्त जेवां आापण शक्तिचा विनाकारण फार जास्त वापर करतो. तेिडां ही चके झीण डोतात. यामुळे आफल्यामध्ये रोग येतात. पण कुंडलिनी जांगरणामुळे तर ज्या रोगांचा इलाज नाही असे अशा असाध्य रोगांमुळे मरायला टेकलेले लोक सुध्ां एका रात्रीति ठीक झालेत- मुनीचे आमार मानले पाहिजेत. ज्यांनी सहजयोग शोधून काढता पोहल्यांदा पुण आज अधी वेळ आली आहे की आपल्याला सामुडिक पध्दतीने जागृती . बौध्दिक आणि संसारिक आास दूर होतात. आणि लक्ष्मी, , सरस्वतीदेवीचे साक्षात मिळाले नते त्यामुळे आम्हाला बाटले ऑस्ट्रेलियामध्ये दोन पड्स आलेल्या व्यक्ति सडजयोगामुळकें सोकांजवळ पैसा नाही. आपले रोग ठीक करा, डॉक्टरची बिले मरा, यांसाठी पैसा नाही, अशा लोकांसाठी सहजयोग फार उपयुक्त आडे सडजयोगामुके आपली शेती, पशुपालन यांवर खूप प्रभाव पडती. अनैक क्षेत्रांमध्ये याचे कार्य होऊ शकत सहजयोगामुळके आपल्या दोन माणसंच सहजयोग जाणतः होती- मिळ शकते लक्ष्मीचाही आापल्यावर आशि्वाद येतो. या त-हेची जागृति झाल्यामुळके शारिरिक मानसिक, की है सर्व होतच नाही याला सिध्द करण्याची वेळ आली आहे. बन्या झात्या आपल्या देशामध्ये इतक्या व्यथा आहेत, इतकी गरिबी आहे, आत शांती प्रस्थापित होते. ज्यांच्या आंतमध्ये शांती नाही ते बाहेर कशा प्रकारे शांती प्रस्थापित करार? आपल्या आंतमध्ये साक्षीह्यरूप तत्व येते . आपल्या आांत निर्विचार-समाधी स त होते. आणि त्यानंतर . आपल्या नसांनसांवर सामुडिक चेतना जागृत होते ज्याच्या अनुसंधानामुळें तुम्डी जाणूं शकता की दुस-या माणसाची तकार काय आहे? आणि आपल्याला कार्य तकार आे? आपण शिकलांत, तर ापण दुस-यांना सुध्दा मदत करू शकता. आणि स्वतःलासुच्वा मदत कर्रू शकतां यासाठी आफल्याला पैसे बगैरे कांडी मावे लागत नाहीत जी निर्विकल्प समाधी म्हणजे नेतना जाफल्यामध्ये येते कायय कर्मी आाडे? त्याला नीट करण्याची किया जर व्यक्ति परमाल्म्याच्या नांवावर आपल्याकडून पैसे घेते तो आपला गु नाही नोकर आहे मी पक आरई आहे जाणि मी है सांगेन की ज्या गुरुने आपली तन्येतच् ठीक ठेवली नाही अगा गुरूला ठेवून फाय फांयदा गुह दर्शनासाठी नसतो. गुरू ज्ञानांसाठी असतो आणि अनुभवासाठी असतो. अशा त-डेने वादून आपण परमात्म्याला जाण शकत नाही. कारण परमात्मा बुध्दीच्या पलीकडे आहे . प्रश्न विचारून किंवा त्याचे उत्तर देऊन, कुडलिनीचे जागरण हौइल कां? 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_6,7.pdf-page-21.txt - 22 - अमी याहून उच्च एकच दशा आहট की आफल्याता आत्मस्वरूप झ पाहिजे आणि जोपयंत आपण आत्मस्वरूप डोत नाही, आफल्याला चैन पडणार नाही आपलीच संपतती आपल्यात देण्यासांठी आलो आहोत त्यांत आफल्याला कों त्रास गाला] पाडिजे? आपल्या जांत एक मोठा िरा चमकती आे वहून आपण मनुष्य स्वर्पांत आलो- मानव सर्वात मोठी गोप्ट आहे उत्कांतीप्ये त्याला बस, पवढेच ज्याला आत्मा म्णतात. याला प्राप्त करा. प्रा करायचे जाहे रवियाने लोक खूप गइनतेते आहेत त्यांनी कधी आपला धर्म पेकता नाही. देवीचं नांव ऐव ऐफलं नाह़ी. पण हे लोक एकदम पार दाले इतक्या शुध्ध प्रकृतीचे लोक जे आंतून शोधत आहेत सत्य - त्यांच शिक्षणांस, प्रत्ये गोष्टीत, त्यांच्या मंत्रयापर्यंत, त्या लोकांत अकार नाही. त्यामुळे कदाचित या त-हेने कार्य अहे आहे इथेसुच हे तर देवीचे फार मोठे स्थान आाहे आणि कलकत्याकडून मला स सरकारनेसुध्यां जाम्हांला मह्य केले जाहे . सैबेरियापर्यंत सहजयोग पसरला आहे .बैघकीय बाबतीत, अशाप्रकारे कार्य होइत अशी आशा आहे . जास्त अपेक्षा आहे. कलकल दुस या दिक्वीचे मापण र्प 11-4-199 जीपर्यंत आपण सत्य जाणीत नाही तोपर्यंत कोणत्याही गोष्टीला प्रमाण मानणे किंवा सत्य मानणे सूप मो चूक करणे आहे खूप लोक विचार करतात की हा धर्म सत्य आहे, तो धर्म सत्य आहे. पण सत्य एकच आ कुण्डलिनीने कोणालाही त्रास होत नाह़ी· उत्क्रांती मध्ये आपण जे कोडी मिळवलं आहे ते सैंटूल नक सि्टिम बर जाणूं शकलो , समजा एक कुत्रा जर घाणेरया गरल्लीतून जात असेल तर त्या कांही त्रास होत नाही. पण मनुष्य हे करुू शकत नाही. कारण त्याच्या आंत एक चेतना आली आहे, ज्या तो पाण बरधू शकती, समजे शकती, तिची घृणा करती. याप्रकारे आपली ही चेतना प्रगत्भ होते जाणि आपल्यामधय घर्माची धारणा होले मग तर तो केोण तेही चुकीचे कार्य करीत नाही. एलादे जनावर जसे साधूसंत कधी चुकीचे काम करं नाहीत जेवहां कुंडलिनीचे जागरण होते त्याकेळी आफल्यामध्ये पूर्णीरतीने राजयोग प्रतीत होतो. गाडी चालू केली की त्याची मशीनरी आपोमाप चालू होते. त्याप्रमाणे जेहां कुण्डलिनी जागृत होते तेहां कुठल्या चांतून जाते. तेहां आपली जीमसुष्दां योडी आंतल्या बाजूला सेचली जाते बंप पडल्यामुळकेः गाडी सुरु करण्याआधी आपण च फिरवूं तागाचे, असा याचा अर्थ न्हे. जागरण झत्यावर, ज्यावेळी त्या चकावर शारिरिक दोम असतील तेडं हटयोग केला पाठिजे इटयोग भापण ज प्रकारे करतो जसे सर्व औपये एकाच केकी लाणे। प्र कुण्डालिनी चदते आणि जापल्या आंतील उजव्या बाजूची शक्ति कमी पडते त्यावेळी आपण लोक प्राणायाम करें शकते ज्याप्रमाणे आ त्यावेळी त्या चकाचा बंघ पडती ज्यामुक्ें कुंडलिनी खाली येणार नाडी. जे्डां विशुष्वी चक्ावर मे आजकालचे मानवाने बनवलेले योग हे अशा प्रकारचे कृत्रिम आहेत कुंडालिय गायामसुध्दां आपण कृत्रिम त-हेने करतो. ज्यावेळी आप पण समजून संवरून। जर आपण उगीचच प्राणायाम केला तर आपल्याला व्याधा होऊ शकतात किंवा आपण एका शुष्क होऊ शकता इतके शुष्क डोता की आपल्यामध्ये कोणतीच मावना रहात नाही. आणि असं डोऊं शकतं आपण आपल्या पत्नीला, मुलांना सोडून केता, आणि मी कोणी मोठा साथुसंन्यासी झालो असा विचार करुूं लागत या त-हेचं असंतुलन जीवनामध्ये येतं. कुंडलिनी जागणानंतरच समजतं की कुंडलिनी उठ्न कोणत्या चकरावर गे आहे , कोठे थांबली आहे, कोणत्यावेळी कुटठल्या गोष्टीची गरज आहे. आफल्यामध्ये तीन नाडया आहेत.पडिती महाकालीची आहे. ती डर्या गणि सिंम्पधेटीक नव्हेंस सिंह्टिम बधते . आणि उजवीकड़ची आहे महासरस्वतीची ती उजवीकडच्या सिम्पधेटीक नवहस सिद्टिमला बघते. मध ८ 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_6,7.pdf-page-22.txt 23 नाडी, जी सु्ना नाडी आहे ती डाल्यो [शाजूला जो आहे ती पकत कापल्या भावना इच्छा पु-या करते ती इच्छाशवितची इड़ा नाडी आहे. जहे, तो इया बाजूला या . उज्या बाजूच्या नाडीला सुर्य नाडी, ्किंवा पिंगला नाडी म्डपतात ती आपले বारिरिक आणि बुध्दीचे काम विशार करने वगैरे कार्य करते केंडा आपण भविष्याचा विचार करतो त्थायेळी ती कारया्वित होते. मयली साडी दोपांना संतुषनात च्या पॅरासिम्पमेटीक क्डस सि्टिमतা पहाते- किंना चंदर नाई़ी जो जापला भूतकाळ बरोबर सामानला जाहे या ठेवते ज्याप्रमाणे जपम सूप जोशात चावला तर हुदयाये ठोके साढतात पण या ठोक्यांना परत थांत केतं तर ज्यायोगे ते परत नॉर्मल होतात ते पैरा्सिपयेटिक किंया सुभ्ता नाडीचे काम आहे जेहा कुंडलिनी गजागृत डोते तेहा सुपाना नाहीच्या अेतरंगात जी नाडी आहे, जिला उ्छनाडी म्हणतात त्यामध्ये जाते, आणि एका केसापमाणे ही सविति वर जाऊन ब्रम्हरंग्रला छेदते- आगणि त्यायोगे आपली संबोधत चके उपडती जातात. या ग्रकारे आापला संबंध त्या परमचैतन्याशी होतों ज्याची सूक्ष्म सृष्टी आहे जिला आपण अजून जाणलं नाही डे जागगो लडरी वाहने सुरू होते इवा आफ्ल्याला दावते, जाणयून बेते की आपल्यामध्ये को ते दोष आहेत तुर-यांमच्ये कोणले दोष आहेत जेन्हा आपले ब्रम्हरंग्र छेदले जाते त्याकेळी जफल्या डोळयातून सुध्या यड उपयोग करीत नाही तोपर्यंत आफ्ल्याला समज सकत नाडी की ही घड़ इया काय गोष्ट आहे व त्यामुळे काय प्राप्त होणार आाहे. ज्यावेळी मनुष्य आल्या भूतकालाविषयी विवार करते आभि नेहमी दु सी रकातो. स्वत:ला सूप न्यून समजती त्यावेळी आपण या नाडीवर लाली लाती जात सामूदिक सुपता केतनेमच्ये जातो कलेक्टिवड सब यामुळे जापल्याला सू मानांसिक आास डोतो फेफ यासारमे रोग डोतात पिपिलेप्सीई दुःशी प्रकारचे लोक असतात, जे वड़े होतात ते सर्व या नाडीच्यामुळे . इ्या बाजूची नाडी कमी डोते जेव्डा आपण सूप जाल्त विचार करतो किंया सूप शारिरिक श्रम करतो. खुप जारूत विचार करण्यामुळे आफ्त्या आत खूप असंतुलन येते. जर आपण डलया बाजूची शकिति सूप खेचली, किंवा डावीकडे आदली तर हे डावी किंया उजवीकडे हिला तोडले तर आपता मेनस-टी संबंध तुटतो आणि डक्या विटीस लिव्हर कीडनी चे रोग पिंगला नाडी मध्ये बिधाड आल्यामुळके होतात. ब्लडप्रेशर टेन्डन वगैरे होते. याचे पक जीवन , यात आफ्ल्या सूप संघर्मावरोষर राहावे लागते आणि शिवाय माणूस सूप विचार करती पुढच्या गोष्टीचा विचार करीत राहातो. या विचारांमुके पले स्वांधिष्ठान चकात विधाड येतात . स्वाधीप्ठान बक्राला फार आवश्यक कार्य करायदे जसते, ते म्हणजे आफल्या मस्तकात ज्या ग्रे सेन्स आडेत त्यांना परत परत पूर्ण करणे खूप विचार ं। हे छेदन डोताच वरून परमचेतत्य बाहू लागते, ं, अववल्या दोटोकर संतडातमध्ये बैतत्याच्या चंड घंड इबा डातात येऊ लागते डी ्री वंकराचार्यानी याला सलीलम् व्हदलं आाहे छया पेऊ लगते पण जोपर्यंत आपण याचा कॉन्डरसमध्ये। . जर कोणत्या आपातामुके संकीर्ण डोत जातात आणि आपली शक्तिसुध्दा क्षीन होत जाते कारण जाहे आजकालेचे करून गें सेल्स संपून जातात तर इयाची बाकीची कामे राहून जातात जसे निर ता पैन्कीास मग यांच्यामधे रोग होतात- ते पक्त सहजयोगादारेच कीक होऊ अकतात कुंडलिनी जाग्रण याचंकोना परत जोहते व परत शक्ति या चमध्ये येते अवि कुंडलिनी लतःच या चर्काचे पोमन करते. डायबिटीस बुए विधार करना- या मंडळामच्ये होतो. त्यांचे पॅनकरशस सराय होते. रक्ताया केन्सर आपल्या स्पलीन मुळे होतो. आज कालके जीवन एरर उलटसुलट आहे. स्प्लीन दमते कॉक मुळे, मग रकताचा कैन्सर होतो! आपले आजकालचे जीवन फार असंतुलीत झाले आहे. यादेळी फक्स कुंडलिनी जागरणानेच आपण आपल्या चक्काचे पोषण करू शकतो. इडा नाड़ी बढ़ृदल सांगावयाचे आहे की माणूस रात्रोदेव रडत रहातो. बंगालमध्ये इतकी कला आहे, ः इथे इतकी गरीबी का? याचे एक कारम यहे . इदथे चेट्क जाणि आणि रे से्स बदल्यात या चक्ाचे सर्व ध्यान जाते सप्लीन, किडनी, उन्टेस्टाइन यांची देकान करणे- देवीचे इतके कार्य ग्लाले आहे, म / जी सुपुर्ना 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_6,7.pdf-page-23.txt 24 तांत्रिक फार आहेत. पूर्ण विश्वायेक्षा রथे सर्वांत जास्त आहेत. महाकालीच्या विरोधात है लोक कार्य करतात . ज या चेटुकविदयेला आपण मूळापासून काढून फेकून द्या मग पहा इथे लक्ष्मीचा वास येइल- या चेंदूकविदेने सूप तो इथे आजारी पडले आडेत जर आफल्याला सत्य शोधायचे आहे, आणि जर आपण आपले हित इचिछता तर ये सगळ्याला सोडून, सहजयोगामचे उतरा. ह जाडीर स्मेतीत भाषण रामतीला मैदान, दिल्स 4/4/199 आपल्याला हे जाणले पाहीजे की सत्य आपल्या जागेवर आहे.आप्या मटी आपण त्याला समजू ना किंवा त्याला बनवूं वा खराब करू शकत नाही. ते जसे आहे तसेच माहे. आपल्या अर्हकारामुळे मानवाला बाट की परमात्म्याचे नाव पेऊन तो त्याला हवे त्याप्रमाणे त्याला पडवूं अववा विपड্व शकतो. मानवाच्या आत ही र्था अजून आाली नाडी की तो या चारी बाजूला पसरलेल्या चैतन्याची शवित आणि देवी गुण जाणेल या शक्तिला जाण सर्वात महान सत्य आहेडी ठव्ति जगाचे सारे काम सारे जिवंत कार्य जगाला इर प्रकारे व्यवस्थितपणे ठेवण्ण कार्याल्वित असते. आणि यावे संतुलन, पालन पोषण करते. यालाब "कह" किंवा "चैतन्य" असे म्हणतात. कि "डोली घोस्ट" असंडी म्हटलं जातं. ही शव्ति ह्थित आहे हे पछिलं सत्य आहे · दुसरें सत्य हे आहे की अप स्वतः हे वरीर, बुध्दी अहंकार वरगैरे काडी नाही, आपण फकत आत्मा आडोत जो या शवितला जाणू शकतो आ पूर्णतया तिला आपल्यामध्ये समावून घेऊ शकतो- आणि त्यामध्ये एकाकारि या शक्तिला प्राप्त औतभ चरण आहे.आ करून पेमे डाच मानवाच्या उत्कातिचा मिळणे डाच एक योग आहे . आज आपण एका अभीबाचे मानव बनला आता मानवानंतर त्याची जी दुसरी द आहे, त्यात मानवाला आता संत बनायचे आहे. म्हणजे त्याला आत्मसाक्षात्कार पाईीजे याश्विवाय आपण "के सत्य" जाणू शकमार नाही. सर्व घर्मामध्ये एकच तत्व आहे पष ते समजप्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आत्मस्वर झाले पाडीजेकारण आपली तब्येत ठीक होते. आपन कोणत्याडी धर्मांत जा, काही कर्मकण्ड करा, कोजत्याही गुरूकडे, जागृतिखिक आपली तन्येत ठीक होऊ श्षकत नाही- आपन कसलाही विश्वास ठेवा गुरुढा-यांत जा आपल्यामध्ये शंती नेहमीसाठी येत नाही. आणि जोपर्यंत मनुष्याचा परमेश्वराशी संगंध होत न तोपर्यंत हे बोलावणे जोरडने रहने सगळेच व्यर्थ आहे.ज बोलत राहीला आहात, परमात्मा तर आपले पेकतच नाही. प्रश्न असा करता की, परमात्मा अआहे की नाही? परमात्मा कित्कुल आहे.पष हे सत्य समजण्यास आपल्याला आत्मसाक्षात्कारी क्ाले पाीजें, वली झाले पाडीजे कारण त्याथिवाय कारण त्याियाय ना आपण परमात्म्याल हा आत्मा त्याच परमात्म्याचे आफल्यामचील प्रतिबिंब आहे ते घटीत झाल्यावर , सर्वांत आ्थ पूजा पाठ करा, मंदीर, मश्रीद जर्च किं जसे टेलीफोनचे कनेक्शन नाही आणि आपण टेलिफोन ना या चेतन्याला समजू अकमार। आाता एक पायरी माणसाला वर जायचं आहे . या पायरीला लागलं कीच आपल्या समजेल, या सृष्टीमध्ये जेवढे गनुष्य जाहेत ते पका विराटाचे, एक नवे सितिज तयार होते, यामध्ये आपण स्वतःलासुध्दा जाणू शकता ही सामूडिक चेतना आहेआपण ने "माझे", "माझे" म्हणतो, पण हा मी कोण आहे? याला जोर्यंत आपन जाणत नाही, आपण आपले चित्त आलोकित केले नाही, त्यांत जोपर्यंत प्रकाश आला नाडी, तोपर्यंत आपण जे काम करता अंधारात करीत आहात यामुळे कबीरोंनी मटले, "कैसे समझाय सब जग अंधा।" जाणण्याची गोष्ट आहे की, आकाशाचे, अंगप्रत्यंग आहेत. आणि आपल्या तोपर्यंत आपल्यामधील आत्म् 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_6,7.pdf-page-24.txt 25 बली जसे निजामुद्दी साडेब, नानक, रामदास मोठे मोठे संत होऊन गेले, दुस-यांना सांगत होते, की साधु तुम्ही चांगल्या मार्गविर चाला आत्म्याची शविति येते, असलेली जी आाई कुंडलिनी आहे, तिला "असस आपण एकदम स्वच्छ डोता जाणि आपली शारिरिक, आहे की आपण केवल सत्य जाणता- पण दुसरे त्या मा्गाने जाऊ शकत नहते कारण त्यांच्या आंत आल्याची शवित नव्हत्ती- तेहा आपल्या सा-या खराब सबयी सुटून जातात. आपोआप . जेव्हा आपल्यामध्ये स्थित " सुध्दा म्हषतात. ही जेहां जागृत होते, तेहा या कुंडलिनीमुळे मानसिक बोध्दिक सफाई डोऊन जाते. सर्वात मोठी मोप्ट डी ः ना सारं विश्व, विश्वामध्ये लोक अशा त-डेच्या गोष्टी झाल्यशिवाय ना तर जापला देश ठीक होऊ शकत शांतीच्या गोष्टी करतात. पण ज्याच्या हृदयांतच शांती नाही- तो कशाप्रकारे शांतीला प्राप्त करणार? शांतीच्या वेगवेगळया संस्था केल्या गेल्या जाडेत आणि दोन्डी आपापसात भांडत आहेत. धर्मांच्या नावावर भांडत आहेत का? कारण आम्ही अजून आफल्या आत धर्म जागृत केला नाही सर्वाचा पकच धर्म आहे आपि तो धर्म आहे परमशव्तिला आपल्यामध्ये प्राप्त करून पेणे, तिच्याने जापल्याला अलंकृत करणे. सरजविषेः ही सजावट मनुष्याला खूप सुंदर बनविते. त्याचे चरित्र सुंदर होतेतो एक साक्षीस्वरूप होती तो कोणत्याही गोष्टीकडे लालच किंवा वाइंट नजर टाकू शकत नाही त्याची दृष्टी इतकी निर्मळ होते, इतकी शुध्द होते की अशी दृष्टी माणसावर पडेल, ज्या घरावर पडेल, ज्या ठिकाणी पोडोचेल ती जागा . परदेशामच्ये बरेचसे लोक मला सांगतात की माताजी, आफल्या देशामध्ये इतके घांमिक लोक आहेत पण मग आपल्या देशात इतकी गरिबी का आहे? ती यामुळे आहे . पवित्र होते आणि तिथे सर्व शुभ होते कारण की कोणाचाडी परमात्म्याशी संबंध आलेला नाही. जेञ्हा परमात्म्याचा संबंध येतो तेहा त्याच्यामध्ये शक्न्या येतात. सर्वात मोठी शक्ति येते ही की आपण दुस-यांना जागृति देऊ शकता- आपण दुस-यांना औत्मसाक्षात्कारी बनवू शकता एकामधून हजार होऊ शकतात. त्याचे विशेष परिवर्तन होते- रागीट आणि भांडखोर लोक सुप्दा एकदम शांत होऊन जातात . विचलित व्यक्ति किंवा कोणी दुःखी आहे, संकटात आहे त्याच्या सा-या व्यथा नष्ट होतात. आणि ते आनंदाच्या सागरात बुडून जातात. अशी व्यक्ति न आततायी असते न कोषावर जबरदस्ती करते. ती तर सर्वांना ठीक करू शकते . या त-डेचे व्यक्तित्व सा-या संसारात तयार होऊ शकतं, कारण आता कलियुग संपून कृतयुगाची सुरूवात झाली आडे - या , त्याच्या कार्यामुळे हजारो लोक आता पार होऊन जातील. जे येतील त्यांना त्यांची जागृति व्हावी अशी इच्छा होईल - प्रत्येक देशात साधुसन्त झाले आहेत. नाहीतर आधी एक किंवा दोन होते. श्रीकृष्ण, महम्मदसाब, सांकेटीस, लाओ त्से सर्वाना त्रास दिला गेला आणि सर्व संताचा छळ केला कारण ते एकटे होते. पष आता ते सामुहिकतेमध्ये आले आहेत आता कृतयुगामध्ये सा-या संतांचे रक्षण होणार आहे . आणि त्यांना कोणीडी सतावू शकणार नाही आणि जो त्यांना सतावप्याचा प्रयत्न करेल त्यावर कृतयुगाचा जमूर दण्ड येईल - कृतयुगात परमचेतन्य कार्यान्वित आहे सर्वांना त्रास दिला गेला होता. ना जर आपल्याला आपले हित पाहीजे, आपण आपले शुभ इच्छिता, वास्तवीक आपल्याला आपली तब्येत ठीक करून घ्यायची जाहे, आपली स्थिती आणि परिस्थिती ठीक करायची इद्छा आहे तर, आपण जे आहात, ते आपण पैत को नाडी? कशाला या अंपःकारामध्ये बेकार भांडणे करत उभे आहात? आपल्या प्रत्येकाच्यामध्ये एक शवित आहे. ही आपली स्थतःची आई आहे जी तुम्हाला पुनर्जन्म देण्यासाठी अाली आहे आणि आपण याला प्राप्त करावें अक्षी तिची इच्छा आहे . सर्व धर्माचे सार हेच आहे, की या "परम" ला प्राप्त करा जर या परमला प्राप्त केले नाही तर सारे जीवन व्यर्थ गेले ज्या गोष्टीची आज सा-या विश्वाला गरज आहे, ती गोष्ट आपण प्राप्त करू या बाकी सर्व कार्य जी होतात आणि क्षणाची असतात ती व्यर्थ आहेत . ती नष्ट होणार पण हे कार्य सदा राहील , ज्याबद्दल आपण पहाल, की आपली मुले, आपला समाज, सारे विश्व आपल्याला घन्यवाद देइल हे जिबंत कार्य 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_6,7.pdf-page-25.txt 26 जसे एक बी रूजत यातले तर घत्तीमाता जापल्या शवितनेच त्याला अहे - यासाठी आप पैसे देऊ शकत नाही. उगवू देते, त्यासाठी वही ्यावं लागत नाही परमात्म्याच्या नांवाने एक पैसा जर आपल्याकडून कोणी घेताला तर समजा की ते आपते गुरू नाहीत. ते जापले नोकर आडेत जे आपल्या आधाराने चालतात. घर्माच्या नावाने पैसे कमविणे मडान पाप आहे, आणि त्यांना पैसे देणे सुध्वा मूल्ंपणाचे लक्षण जाहे . जोपर्यंत आपण या सच्च्या दरबारात येते नाही तोपर्यंत लरे व लोटे यांची ओळल आपल्याला होत नाही. संश्षय करणे तर लूप सोपे आहे . शिकून तर माणूस आणली संतयी होतो. पढो पंडीत मुर्ख भये।" त्यांची संवेदनां कमी होते आणि ते बुध्दीच्या तर्क वितर्कयांनी सत्य काय ते जाणू इच्छीतात सत्य बुध्दीध्या पलीकडे आहे. डे जिवेत कियेबरोबर असतं. आफ्ल्याला आापली बुध्दी उपडी ठेवली पाहीजे. यामुळे कबीरांनी म्हटलं "पढी माणि वैज्ञानिक जाडात तर एक शास्त्रन्न जर आपण आपल्या इमानदारीने कारण की ईी आपल्या हितासाठी आहे आाणि सा-या जगाच्या हितासाठी आहे. या प्रकारे एक दुसरा प्रश्न होतो की कलियुगामध्ये अवतार कधी होणार? आणि अवतार झाला तर आपण त्याला ओळसणार का? पहिली ही तयारी तर डोऊन जाऊ दे की जो अवतार होईल त्याला आपण ओळखू तर सगळ्यांत आधी जाफल्याम आत्मसाक्षात्कार झाला पाहीजे. तर आपण अवतार औोळलू शकाल त्यानंतर आफल्याला सत्य आणि असत्याची ओळल होईल जसे अंधारात साप डातात पकड़ून त्याला आपण दोर समजून बसता पण जसा प्रकाश येतो तकेहा जापणहून तुम्ही त्या सापाला सोडून देता त्याप्रकारे असत्य स्वतःइनच सुटते। कुंडलिनी जाग्रण सुपच सहज आडे. ज्याप्रमाणे पक बी आपण पृथ्वीमध्ये सोडता, तर ही माता आपणच त्याला जागृत करून देते कारण मातेमध्ये ही सुजनशवित आहे आण बी मध्छे पम शवित आहे तर आपण स्वतः घटित होते. हा निसर्गाचा नियम आहे .आपल्या पुस्तके वाचण्याने, किंवा थोप लावून किंवा चर्चा करून काय ते बी उगवते? जोपर्यंत आईच्या आत घालीत नाही तापर्यंत ते उगवू शकत नाही. त्याप्रमाणे हे सुध्दा एक जीवंत कार्य आाहे . - डॉकटर आणि वैज्ञानिकसुध्दा अवा प्रश्नांची उत्तरे देऊ वकत नाह़ी. ज्यांचे उत्तर आपल्याला फक्त सहजयोगात मिळते कारण सहजयोगाने ज्या शक्ष्तिमुळे सर्व दुनियेतील गोष्टी झाल्या केली आहे. आपण तर जे समोर आडे जे दिसते आहे त्याचे विन्नान समजून घैता ज्या गोष्टी अदृष्यात आहे सूक्ष्म शक्ति डी आफल्यामधील कोणती आहे? ज्या श्क्तिमुळे आपण अमीबाचे मानव बनतो , ज्या विज्ञान जाणत त्या शक्तिबरोबर एकाकारिता प्राप्त त्यांच्यासाठी आफ्ल्याला अदृष्यात उत्तरले पाडीजे. पश्चिमी देशांमध्ये सर्व व्यवस्थित नाही त्यांच्याजक्ळे ना आई वडील आहेत, ना मुले, ना नातेवाईक आहेत. सर्व कोही पैसा पैसा झाल्यामुळे लोक सूप त्रस्त झाले आहेत. जी झाइाची मुळें आहेत त्यांची आपली जबाबदारी आहे की याची श्क्ति सा-या जगाता पोडोचवणे आफल्यावर येईल आता ही आपली विरासत आहे जाहे .ताओमचे कुंडलिनी आहेबायबलमध्ये तिला होली घोस्ट म्डणतात नाहीतर आपण याचा हिविकार केला नाही. डी जिम्मेदारी अनादिकालापासन कुंडलिनी बाबत आापल्या देशामच्ये लिहीलेलं याचा कृक्ष तुमच्या आत आहे .डा जो जीवनाचा कृक्त आहे त्याच्यामुळे तुमचा पुर्नजन्म होणार प्रत्येक ठिकाणांहून सांगीतले गेले आहे की, "ज्या नष्ट जितकी शास्त्रे आहेत, जितके घर्म . . हा जो होणा-या, निरर्थक गोष्टी आहेत त्यांचा वापर समजदाररित्या केला पाहीजे आडेत, त्यांचे मूलतत्व एकच आहे की आपण ते अनंत जीवन प्राप्त करावे बाकी सारे व्यर्य आहे . जे काही आपण करत आहोत, प्रार्थना करणे, मंदीर मथीदीत जाणे त्या सर्वाचा हेतु एकच आहे, की अनंत जीवन प्राप्त करावे . ते प्राप्त करायला आपल्याला आत्मसाक्षात्कार पेतला पाडीजे हे सहज घडते आहे त्यामुळे लोक विचार करतात की असे कसे होऊ शकते जर हे सहजात नसते तर जपण लोकश्वाससच्दा पैऊ शकलो नसतो. जर श्वास घेण्यासाठी आपल्यता पुर्तके शवसत्रे वाचावी लागली असती तर किती तोक जिवेत राहील असते? त्या प्रकारे ही सुप्दा नितांत आवश्यक गोष्ट आहे . ही किया होणार होती आणि चटीत होते आहे .यावर 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_6,7.pdf-page-26.txt 27 ते पक मोठा ग्रंथ लिडीला आहे. ज्याला नाड़ी गरंध म्हणतात. पावी लागतात- मुश्कील डीच आहे की आपल्या समोर स्वयोसिध्दा तेडा लोकांच्या समजष्यात येते. जर मी तुम्हाला सांगीतले की इथे एक अनमोल हीरा पडला आहे. तो आपण घ्या वर्गरे पैसे दिले, तर काय आपण बसून रहाल . तीच गोष्ट, जर मी सांगीतले की आपल्या हृदयामध्ये पक हीरा आहे ज्याचा प्रकाश आपल्या चित्तात घ्या तर आपण इंकेवर शंका ठेऊनसुध्दा आपल्याला उदाहरणे सगळ्या दुनियेतृन लोक चावून येतील काढत रहामार का? आणि एक गोप्ट विचारली ही कृतयुगाची गोष्ट वस्त्रांमधे लिड़ीली नाही. सुपथा गोष्टी शासत्रात तिहीज्या नाहीत, जर सगकया गोष्टी लिडायच्या होत्था तर आज जम्डी इथे कशाला उमे असतोय की कुंडलिनीच्या जाग्रणानंतर आफ्ल्या बोटांमध्ये जागृति येते. डे सुध्दा लिडीले नव्हते की यामध्ये आपण चकांना जापता लिडीलेल्या सगळ्या गोर्टी जर अलेरचा कन्द जसतात त्यांचयानंतर काड़ी सांगायचंच नसतं तर या पुढच्या गोष्टी का सांगीतल्या? मविष्याच्या गोष्टी का सांगीतत्या? कलीयुगाच्या गोष्टी का सांगीतली कारम कलियुगातडी काड़ी ना काही कार्य होणार आहे आणि इतके महत्त्वपूर्ण, इतके उंच, इतके दिव्य कार्य आहे की जोपरयंत आपण या कार्यांत उतरू वकत नाही, तोपर्यंत ते समजू ्कत नाही, पवंताव्या साली उभे राहून आपण कुठल्या सुंदर शहराची श्रेमा बधु शकत नाही आपल्याला पर्वतावर चढावे लागेल जर आफ्ल्यामच्ये इतके सौंदर्य, इतका गौरव इतके सारे काडी लपले आहे तर ते मिळवण्यासाठी अडकत राहाषे फार मोठी अकलेची गोष्ट नाही. अआपलीच संपती आफल्यामध्ये आहे. कुंडलिनी तर आपल्यामध्येच आहे तर तिला मिळवण्यासाठी कशाला रडायचे . या कुंडलिनीच्या जाग्रणात आपल्याला कळेल की जितके सारे यम झाले ते सारे घर्म एक जिवेत. कृकषावर एका फूलाप्रमाणे वेगवेगळया बेळी आले आपण ती फुले सोडतीं आणि त्या फूलांना आपण आफ्ल्या ऑजळीत पेतले जाणि सांग लागली की ही आमची पुले आहेत, मग डी फुले मस्न गेली आणि या मेलेन्या फुलासांठी काळजी करू तागले- हे सर्व लोक नातेवाईक आहेत सारे हा विचार करुन जगात आले होते की एकामागून एक आम्ही लोकोना . हे सुध्दा लिहीले नव्हते अडखळत आणि नंतर जे आले त्यांचे एकमेकांशी नाते होते पण त्यांना आणल्यावर समजावू की केक येणार आहे, या वेी आपल्याला आत्मसाकात्कार प्राप्त होणार यहे आणि त्यानंतर आपण परमात्म्थाला जानू अकू येशु जिस्ताने सांगीतले स्वत :ला जाण. सर्वांनी डेच सांगीतले विश्वामध्ये जे महान साधू, महर्षी, अवतरण पैगंबर सर्वानी एकच भोष्ट सांगीतली की तुम्डी स्वतःला जाणा, ओोळखा. पण कसे? हीच गोष्ट आहे, की आपल्या औत शव्ति आडे तिची जागृति गाली पाडीजे आणि जागृत होताच आपण डीला प्राप्त करू थकता. बित्लीमध्ये दोन डॉक्टरांना सडजयोग विषयावर पमडीची पदवी मिळाली करनालमघ्ये एक तीस वर्षांचा मुलगा सहजयोगामध्ये येताच त्याने बोलषे चालू आला - जो बालपणापासून, शोतू शकता नव्हता किंवा ऐकू शषकत नहता केले - रक्ताचा कॅन्सर आणि इतर तोग बरे রाले. पण सहजयोग ठीक करण्यासाठी नाही डा कुंडलिनी जागृतिसाठी आहे - जर आपण व्यवस्थित सहजयोगामघ्ये बसला आणि घ्यानधारणा केली तर आफ्ल्याला काडी रोग डोत नाहीत. खरं म्हणजे शस्त्रे गीता रामायण इत्यादींना समजप्यासाठी आात्मसाक्षात्कार प्राप्त करून पेणे पर जरूरी आहे गीतेवर पाचसे पुस्तके लिहीली आहेत. जर सत्य एकच आहे तर इतकी पुस्तके कथ्ाला? कारण सर्वांची दृष्टी सूक्ष्म नाडी श्रीकृष्मांनी गीतेमध्ये ज्ञानयोगाचं वर्णन केलं आहे डा ज्ञानयोग नाही, डा बुध्धीयोग आहे. ज्यामुळे माणूस घर्मेडीत डोतो अणि गीतेमध्ये, असे लोक गीता ऐैकवत नाहीत. स्वतःच्याव गप्पा सांगत आहेत . ब्रान याचा अर्थ आहे आपल्या नसांवर जाणपे. या वली बुध्ध लोकांनी आपल्या बुध्दीने जाणले कडते, कारण हे आफ्ल्यामध्ये जामतं - हाच ज्ञान गार्ग आडेज ज्ञानयोगाचा अर्थ वाचणे, पाठ करणे समजषे नाही, . योड़ेच कॉलेजमध्ये गेले होते? हे ल्यांनी आफ्ल्या नसांवर, केहा अर्जुन याता समज शकल नाही तेव्हा त्याला मक्तिमाग्गावर चालायला विিकवले । 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_6,7.pdf-page-27.txt 28 पण त्यांनी सांगीतले की ही मक्ति अनन्य वसती पाहीजे स्हणजे ज्यौत दूसरा कोणी नसेल जेव्हा आपला संबंध परमेश्वराठी झाला , आपण एकाकारितेमध्ये आलात, रोज इरे कृष्ण, इरे राम करून आफल्याला परमात्मा कधी मिळू शकत नाही- उलट आफ्ल्याला कॅन्सरचा रोग होइल कारण श्री कृष्ण जापत्या विशुष्दी चकावर बसले आहेत आणि त्यांचे नाव अक्षा प्रकारे बेकार घ्यायचं, ते करडी आपले नोकर नाहीत जे दर केळी त्यांचे नाव घ्यावे. जर पका सापारण गण्ड्नरच सुप्या आपण नाव पेत बसली तर जाफल्याला पोलीस पकड़ून नेत्रीत-- आणि त्या सर्वात उच्च परमात्म्याचं नाव अश्ा त-हेने पैतात जसे तो आफ्ल्या मिर्शातच बसता आहे . इतका स्वस्त आहे। मग तै मंक नाराज होतात आणि आफ्ल्यावर आपत्त येते केला हे आल कारण जोपर्यन्त आफल्यामध्ये एकाकीरता नाही तोपयन्त आपल्याला अधिकार नाही. आपण पहिल्यादा े. मग लोक सांगतात, अंरम्डी दडा ला्त जप, केला, मंत्र पाठ आत्मसाक्षात्कार प्राप्त करा. मगच त्यांच एक अक्षर उच्चारूनडी आपलं काम डोऊन जाईल अजून पर्यन्त कोणपाचा फायदा झाला आहे? उगाच परमात्म्याचे नाव घेऊन संस्था लोलून, धर्माच्या नांवावर वेगवेगळे घंदे करून कोफत्या धर्मात मनुष्याला परयदा झाला आहे? प्रत्येक ठिकाणी संकटे गरिबी, त्रास आणि श्रीमंत लोकांकडे इतके रोग, इतका असंतोष आहे, इतकी भांडणे त्यांना जाणण्यासाठी फ्वता आपली दृष्टी आपण प्राप्त करून घ्या जेव्डा आपन त्यांना जाणाल तेडा आपला ज्ञानमार्ग पूर्ण होऊन जाईल - आणि तेडा आपण मक्ती करू चकाल- माहेत मग लोकांनी म्हटले परमात्मा नाहीच. त्यांना जाणण्यासाठी फवता मग कर्म योगावरडी श्री कृष्णांनी सोंगितले, कृष्ण तर लीलाच करीत डोते. त्यांना माहीत होते की लीलेनेच आ्पण लोक ठीक डोणार त्यांनी सागितले की तू जे चरमी ठेव. पम असे डोत नाही. जोपर्कन्त आफत्याला आत्मसाक्षात्कार मिकন नाही, की, हे मी करतो आहे, जाऊँ शकत नाड़ी. कोपी माणूस कोणाचा लून करेल, किंवा चूकीचे काम करेल जाम: म्हणेल मी सर्व परमात्म्यावर सोडले अआहे, आपला अहंभाव अजून जाफन्यामध्ये आहे आणि त्या जहंभावामुळे जापण सर्व कार्य करित आठात कर्म करतो आहेस ते कर पण ते सर्व कर्म परमात्म्याच्या तोपर्यत आपला हा अहंभाव आणि नेहमी डी मावना आपल्यामच्ये असत राहील. पण कुम्डलिमी जागरणानंतर जेव्डा ती आब्राचक मेदून जाते तेहा आज्ञाचकव्या एका बाजूला असलेला अहंकार बाजूला सेचले जातात. तेकहा आपले जे कर्म आहे ते सारे संपले - जनावरांमध्ये काही कमांचा विचार नसतो. त्यांना पाप समजत नाही. मनुष्यालाच वाटते हे पाप आडे, हे पुष्य आडे हे त्याच्या अडंकाराचे कारण आहे त्यामुळे तो विचार करतो की है मी केले आहे, हे पाप केले आहे. मापण सर्वांना क्षमा करा, आणि स्वतःलाही दुस-या बाजूचे संस्कार है पूर्षपणे आंत्या क्षमा करा त्यामुळे आज्ञाचक उपडते सहजमच्ये जाल्यावर लोक जे्डा काम करतात तेहा ते म्हणतात "हे होते अडे", हे चालले आहे, हे बनते आहे, सहजयोगात आपल्यांला पार वडार्व लागतं ्लोट सरटिफिकेट डा "ड़ा पार गाला आहे" असं देऊ शकत नाही. ज्याप्रमाने एका बीला झाड व्हायचे आहे त्याप्रमाणे जर पार झालं नाही तर आपल्याला कृक्ष वहायचे आहे . हळ इळे कुम्डलिनी आफ्ल्याला घडवते व तिकडे आपल्याला लक्ष पावे लागते. कुंडलिनीचे जागरण करमे पर सहज आहेपण त्यानंतर त्यालां संमाळावे लागते. घ्यावं लागतं आपल्यामध्ये शवित वाहू लागते, हे कार्य सर्वात जास्त दिल्ली, जी राजधानी आहे तिये झाले पाडिजे. पण इथे काय होतं आहे? मांडणे। घर्माच्या नावांवर मांडमे करने ही फार मूर्वपणाची गोप्ट आडेधर्म कधी मांडमे शिकवू शकत नाही परमात्मा समजून आहे रहीम आहे दयेचा सागर आहे. त्यांच्या आश्रयांत राहणारे कसे मांडतील। सहजयोगामध्ये तर रडमत प्रत्येक प्रकारचे लोक आहेत मुसलमान, हिंदू, विश्चन इत्यादि. हे सर्व लोक आपापसात इतक्या प्रेमाने राइतात- त्यांना असं वाटतं की ते विराटाच्या अंगप्रत्यंगातील पक आहेत. सागरांतला एक थेंब आहे. जो डरवला आहे . आणि सागरामुळे एकात्म्य आले आहे आणि मी सागरच आहे. आतां ही आपल्या लक्षाची गोष्ट आहे, आणि सा-या विश्वाच्या कल्याणाची गोप्ट आहे. हिसा आपण समजून, सून्तेने प्राप्त करा, आणि यामध्ये जम बसवा . जापणां सर्वांना माझे अनंत आधिव्वाद-