अंक 8 संड 2 । चैतन्य तहरी गो ा तुमच्याकडे विशाल हृदय नसेल, तर तुमच्याकडे चांगली आज्ञा असू शकत नाही- बुध्दपूजा रशिया इस्टर पूजेचे माषण हसंक्षीप्त इटबर्न, इंग्लंड 22 एप्रलि ।990 प .पू. श्री माताजीनी इस्टर पूजेच्या वेळी आम्हाला एकविसाच्या सहस्त्रारदिनाच्या केकी ध्यावयाच्या मोठया उडीसाठी तयार केलं- श्री येशू स्रीरतांच्या पुनर्त्थानाची, पुजा करण्याची आणि एक समर्पित, सदाचरणी व प्रसर अशा आदर्शाची तरतूद केल्याबद्दल, मिळबून दिल्याबद्दल त्यांचे आभारप्रदर्शन करण्याची ही आपली संघी आहे, - मुख्यत्वेकरून, पाश्चात्य सहजयोगी येशु खिस्तापरत प्रचंड प्रमाणांत शरणागत असतात. आत्मसाक्षात्काराच्या आधी सुध्वा कोणा उच्चतम अस्तित्वावर लोक विश्वास ठेवतात. पण त्यांचा विश्वास हा संबंधाशिवाय असतो व एक प्रकारच फोलपणा ठरतो त्यांचा देवाशी विशेष संबंध आहे अशी त्यांची, एक बनावट अदुभुतरम्य कल्पना असते. आणि वाईट गोष्ट अशी की, हा अंधविश्वास अनेकदा लोकांना अशी कल्पना करून देतो की देवावर त्यांचा हर्क आहे, जो त्याच्यावर विश्वास ठेवण्याच्या कियेमुके त्यांनी जिंकून घेतला आहे. आणि त्यांना भौतिक सौश्य मिळवून देणे देवाता भाग आहे. येशू रखिस्ताने अशा लोकांना सूचना दिली आहे, "तुम्ही मला खिस्त, विस्त म्हणून हाका माराल, पण मी तुम्हांला ओळखणार नाही. फ्वत आत्मसाक्षात्कारानंतर आपला सर्व देवतांशी संबंध जुळतो. पुण जेव्हा सहजयोगी- यांमध्ये गहनतेचा अभाव डोतो त्यावेळी हा संबंधसुध्दां सूक्ष्मतेमध्ये -हास पावतो. त्यांचे सौख्य मिळवून देणे सहजयोगाला भाग आहे. असे न्यांनी सांगीतले ही शरणागती प्रकाशित हवीं. सहजयोगीना मग असं वाटतं की जुळतो, त्यावेळी आपला दृष्टीकोन पूर्णपणे बदलला पाहिजे सखिस्ताचे गुण आपण आत्मसात केले पाहिजेत रखिस्ताच्या आयुष्याने आपल्याला अशा त-हेचं जीवन व्यकतित करण्याची प्रेरणा दिली पाहिजे, जे मौदरस्थ केले जाईल, जे ख्िस्ताच्या जीवनाचे प्रातिबिंब म्हणून औोळखले जाईल . खिस्त विश्वांसाठी स्वतःला जवाबदार समजत होता देवी-पुराणामध्ये "सर्व विश्वाचा आधार" सहजयोगी मंडळीनीसष्दां पूर्ण मानवतेच्या वंधनमुकितसाठी आणि मानवाच्या सामुहिक उत्थानासांठी आपल्याला जबाबदार समजले पाहिजे आपण दक्ष राहिले पाहिजे आणि आफल्या जवाबदा-यांची जाणीव श्री मातार्जीनी विषद केले की, ात्मसाक्षात्कारानंतर, जेव्हां आपला रिखस्ताशी संबंध असे त्याचे वर्णन केले आहे . ठेवली पाहिजे- स्तिस्ताला पुर्णवेळ विश्वाच्या हितासंबंधौं कककळ होती. खिस्त म्हणजेच ज्ञान त्याला त्याचे घ्येय माहित होते पूर्ण घै्यांने, प्रखरतेने, आणि समर्पणाने त्याने सत्य सांगितले सहजयोगीयांनासुध्दां सहजयोगाचे ज्ञान पाहिजे, आणि दिखाऊपणा न दा्वितां, धैर्य व समर्पिततेने त्यांनी सहजयोगा विपयी बोलले पाहिजे. व्यक्तिमत्वामधून स्वतःला आपण सहजयोगी आहोत असा जर आपला स्वरोस्यर विश्वास असेल तर, जसे खिस्ताने सत्याबद्दल सांगितले त्याप्रकारे सहजयोगाबद्दल आपण बोलूं शकलो पाहिजे जर आपण तसे करूं शकत नसलो तर खिर्तासारख्या प्रखरतेचा आफ्त्यामध्ये अभाव आहे . त्याचे कार्य खिस्ताला मौच्यवान होते आणि स्वतःचा मौल्यवान वेळ दर्शवण्याची सत्याची क्षमत्ता आहे . क्षुल्लक गोष्टीवर त्याने घालविला नाही. आफल्यालासुध्दां आपल्या आत्मसाक्षात्काराचे मूल्य जाणून, आपल्या सहजयोगामधील कार्याबद्दल समर्पण व प्रस्वरता रक्ष्ती पाहिजे. जेडां आपण खिस्ताच्या या गुणांना आत्मसात कर्ू त्यावेळी ध्यानाचा आनंद लुटू शकूं सहजयोग्याची पहिली "त्या वेळी तुम्ही दैवी शक्तिशी जोडले गेले असता आणि सर्वात जास्त आनंद लुटतां" जर सहजयोगी ध्यानासांठी उठू शकत नसले आणि जागे राह शकत नसले तर त्यांच्यामध्ये येशु खिस्त जागृत झाला नाही जर आज्ञा चक्रावर त्यांचे आशिर्वाद असतील, तर आपण घ्यानाचा आनंद उपभोगतो आणि ध्यानाच्या मनस्थितीतून बाहेर पड़ू शकत नाही. अंतर्यामीच्या जागृतिने दैवी शक्तिशी झालेले संधान पहाणे म्हणजेच निरानंद, अमर्याद आनंद . कशासांठीसुध्दां सहजयोगी हा आनंद देऊन टाकू शकत नाहीत . हा उपभोग- ण्यासांठी आपल्या गहनतेला आपल्याला स्पर्श करावा लागतो. गहनता सर्व सहजयोग्यांना असते पण त्यांनी तिला खूण म्हणजे, केहां ध्यान करुं या वेकाची तो वाट पहात असतो. स्पर्श करावा लागती. साधायचं होतं. त्याच्या ध्येयाला येशू खिस्त पुर्ण त्यागाचे जीवन जगले, त्यांना त्यांचं पुनस्त्यान ते समर्पित होते. सहजयोगीनी पण पूर्ण समर्पित असलं पाहिजे शिवाय पुढे पड़णारं आपलं प्रत्येक पाऊल किती आनंद-दायी आहे . सहजयोगी मंडळीनी स्वतःचा , आळस त्यागला पाहिजे जेळ्हां सहजयोगी म्हणतात त्यांनी त्यांचे कार्य केलं आहे जाता तरूणांनी पुढे आलं पाडिजे तेहा पक सूक्ष्मातील सूर्ती त्यांच्यामध्ये कार्यान्वित होत आहे असे दिसते श्री मातार्जीनी म्टले आहे की तुम्हाला तुमच्या आडव्या पातळीवरील वाढीवरोबर संतुलन तुम्ही सहजयोगी आहांत हे तुम्हाला लक्षात ठेवले पाहिजे आणि तुम्हांला सहजयोगामध्ये काय केले पाहिजे, आणि ते कसे साध्य करावयाचे , हे तुम्हांला समजले पाहिजे ती श्रेष्ठता मिळविरयाशिवाय तुम्ही संतुष्ट होता कामा नये. मध्यम दर्जाला सहजयोगामध्ये अवल दर्जामधूनच तुम्ही स्वरोखर सहजयोगी बनूं कार राख्ण्यासाठी तुमची उध्ध्वगामी वाढ होत असतांना अतौनात परिश्रम घेतले पाहिजेत. स्थान नाही. उत्कृष्टपणांतूनच तुम्ही आानंद मिळवूं शकतां शकाल - शिखिरूतांना माहित होतं की ते एक साधन होते ते अशी व्यक्त होते ज्यांना आज्ञाचक उघडायचे होते. त्यांच्या पुनरुत्थानांतून त्यांना ते साध्य करावयाचे होते व त्यांनी ते साध्य केले. जर आज्ञाचक उपडले नसते, तर सहस्त्रार उघडणे कथीच शक्य झाले नसते. सहजयोग्यांनापण समजले पाहिजे की, परमचेतत्य शक्ति कार्यान्वित होण्यासाठी ते तिची साधने आहेत. हे विधान एकदम मूर्खपणाचे आहे, असे जर असते तर मानवाच्या निर्मितीची गरजच नकहती. त्यांचे आशिर्वाद मोजण्यांपेक्षां सहजयोग्यांनी आतां त्यांची कार्ये मोजली पाहिजेत त्यांना त्यांच्या गहनतेला पोहोचले पाहिजे तुम्ही त्या गहनतेला पोहोचल्याशिवाय परमचैतन्य कारणीमूत होऊ शकत नाही. ते असहायूय असते. फवत तुमच्यामधुन ते कार्यान्वित होते. परमचैतन्य सर्व कांही करेल आणि आमचा सांभाळ करेल तेहां परमचैतन्याची स्वतःची शैली आहे . जर तुम्हां लोकांना त्याने कार्यान्वित व्हावे असे वाटत असेल तरच ते कार्य करते. ती शक्ति आहे .तुम्ही साधन आहांत , श्री माताजी म्हणल्या आपण प्रस्मर समर्पित, गहन अशी सहजयोगाची साधने झाले पाहिजे आणि पहा कशा उत्तमतेने तुम्ही लोकांशी संपर्क साधाल किती लोकांना तुम्ही आत्मसाक्षात्कार देऊं शकाल, किती लोकांना तुम्ही त्यांची शारीरिक, मानसिक स्थिती सुधारण्यास मदत करता, आणि सहजयोगाबद्दल मानवाचे सामुहिक उत्थान करणार आहे। तुम्ही किती बोलणार आहांत श्री माताजी म्हणल्या, की अशाप्रकारे सहजयोग मफफ्त रौम, इटली सडस्त्रार पुजेचे माषण हसकषिप्त 6 में 19.90 इतकी सारी वर्षे या एकविसाञ्या सहस्त्रार दिनाची मी वाट पहात होते . आतां एक नवे परिवर्तन ४ पक मोठा ढगांचा गडगडाट अजूनपर्यंत आपण सामूहिक चेतनां, यावयाचे आहे. त्याची घोषणा तुम्ही ऐकतां चके नाडया यांच्याबद्दल बापर करीत होतो पण गेल्या एकवीस वर्षामध्ये तुमच्यामध्ये किती शक्या वृष्दींगत झाल्या आहे याची कदाचित आपल्याला क्ल्पना नाही. आणि सर्व निसर्ग तुमची प्रगति, तुमचे हिंत साधण्यासांठी . ब्रम्हचैतन्याला सर्व कांही माहित असते योग्य वेळी कार्य करीत असतो. आतां तुम्हांला शक्या आहेत या विश्वासांत रहा. तुमच्या स्वतःच्या समजणूकीत येणारं हे नवं परिवर्तन आहे.अ रोगनिवारण कर शकत होता परमचैतन्य समजत हाते. पण तुमच्यामध्ये काय चैतन्ययुवत शक्या काम करीत आहेत ते तुम्हांला माहीत नवे व्यक्तिमत्व हि्विकारले पाहिजे . अजूनपर्यंत तुम्हांता माडित आहे, तुम्हांला चैतन्यलहरी जाणवित होत्या, लोकांचे नाही, आणि हे नवे परिवर्तन येणार आहे .या नक्या बदलावरोबर तुम्हांला एक घोमणा मोठा ढगांचा गडगडाटअजूनपर्यंत मी तुम्हांला सहजयोगाबदढ्दल उचडपणे न बोलण्यास सागितले होते. पण आतां सर्वांना त्याबद्दल सांगण्याची, प्रकटन करण्याची, बोलण्याची वेळ आली आहे .नाहीतर जग म्हणेतल आम्हांला यावदूदल कघीच माहीत नव्हते . कमी पातळीवर ठेवला होता कारण सर्वप्रथम, तुम्ही खरोखर सुरेख सहजयोगी व्हावं, ज्योयोगे तुमची जीवनपध्दती, वागणे, समजणूक आणि विचार पाहून लोकांना कळेल, की खरोबर हे अगिदितिय एका वेगळया प्रकारचे लोक आहेत, अशी माझी इच्छा होती. तुमच्यामध्ये या सर्व शक्त्या उसळताहेत पण कांही कारणात्तव तुम्ही त्या लपवित आहांत हैं तुम्ही समजून घेतले पाहिजे . अजूनपर्यंत आपण सहजयोग आतां श्री मातारजीनी तुमची डोकेदुखी बरी करावी, तुमच्या कुटुंबाकडे, पत्नीकडे, मुलांकडे पहावे ते दिवस गेले आहेत, संपुष्टात आले आहेत. आतां तुम्ही स्वतःबदृदलच नव्हे तर तुमचे आश्रम , शहरे, देश आणि पूर्ण जगाबदुदल जबाबदार आहांत आतां तुम्ही सर्व राजदरवारामध्ये आहांत. तुमची जबाबदारी उचला- तुम्ही काय आहांत ते स्विकारा तुम्ही काय कू शकता. ते दिवस गेले, जेव्हा तुम्ही तुमचे आशिर्वाद आणि चमत्कार मोजत होतां आतां तुम्हांला तुमच्या शक्त्या मोजन्या पाहिजेत आणि त्या मी कशाप्रकारे वापसं शकतो? बाम तुमच्या शक्या जाणून घ्या- आजपासून हे नवं पर्व चालू होत आहे या दिवसाची मी बाट पहात होते तुमच्यासांठी, तुम्ही सहजयोगी तुमची कुटुंबे, जाती, देश वगैरेंसाठी नव्हे, तर पूर्ण जगासांठी! आहांत ते तुमच्या स्वतःच्या स्वार्थी हेतूंसाठी नहे, तुमचा "र्व" वाढवा. तुम्हांला ती दिव्यदृष्टी पाहिजे, जी अनेकवेकां मी तुम्हां लोकांसमोर मांडली आहे की तुम्हांला मानवतेचे पुनर्त्थान केले पाहिजे आतां आत्मविश्वास ठेवा. फाजील ताजाळूपणा नको. हें कार्य खास हस्पेशल माणसांकडून होणार नाही· कारण त्यांना अहंकार आहे .हे काम त्या लोकांकडून होणार आहे ज्यांच्याकडे महान यशाचा किंवा श्रीमंतीचा किंवा कांही संपादन केल्याचा अहंकार रखिस्ताने सागितले आहे की सुईच्या भोकांतून उंट नाही. जाऊं शकेल पण श्रीमंत माणूस देवाच्या राज्यांत प्रवेश करू शकणार नाही कारण त्याचा अहंकार हत्तीहून मोठा असतो. या नव्या जाणीवेमध्ये प्रवेश करताना आपल्या निगेटीकह प्रति अहंकारबद्दल काळजी करणे सोड़ या- की मी एक सहजयोगी आहे आणि आतां एकविसाज्या सहस्त्रारानंतर मी महायोगी फक एक कबुलीजवाब आहे, आहे . आता आपल्याला उधडपणे म्हटले पाहिजे, , "तुम्हांला सत्याबद्दल माहिती नाही, किंवा कार्य करणा-या त्या शक्तिबद्दल माहिती नाही मृगजळामागे धांवणारे तुम्की मूर्ख लोक या मूलगामी लोकांना सोगितले पाहिजे आहांत आणि तुम्ही नरकात शेवट पावणारं" तुम्ही लोकांना सांगू शकता की नवी खवर आली आहे की खोटेपणामागे धांवणे तुम्हांला देवाकडे नेणार नाही प्रेमाच्या शक्तिवर आमचा विश्वास आहे . घृणेच्या शक्विर नाही. प्रत्येकामाध्ये सत्य शोधण्याची क्षमता आहे, आणि त्या आपल्याला वचन दिलेल्या स्वर्गात देवाच्या राज्यांत जाण्याची क्षमता आहे असा आमचा विश्वास आहे . है सर्व निरर्धक प्रश्न की माझे कुटुंब, माझी पत्नी, माझी मुले, माझे घर, माझी मालमल्ता, माझे पैसे हे सर्व "माझे" प्रधम संपुष्टांत आले पाहिजे. कारण, उदात्त राजा त्याच्या राज्याचा असतो त्याप्रमाणे तुम्ही पूर्ण जगाचे असावयास पाहिजे. , आतां तुम्की पूर्णपणे स्वतंत्र आहांत आणि तुमच्या आनंदाचे स्त्रोत तुमचा आत्मा आहे. सर्व गोष्टीपासून तुम्ही अलिप्त आहांत- त्या अलिप्तपणामध्येच तुम्ही प्रत्येकाचे पोषण करणार आहांत अलिप्तता निर्विचार जाणिवेतुन येते. जेव्हा तुम्ही कोणोकडे पाहतां, तुमच्या निर्विचार स्थितीमध्ये जा. ताबडतोब तुम्हाला अलिप्तता जाणवेल- आणि पूर्ण प्रश्नाचे उत्तर मिळेल . तुमच्या मध्ये असलेली महानशक्ति तुमच्या मेंदूमध्ये आहे, तुम्ही ज्ञानी आहांत. नुसते तुम्ही निर्विचारांत जा अणि पूर्ण ज्ञानाची लायब्ररी १वाचनालय तुमच्यासमोर उघडे होऊ शकते. त्याचप्रमाणे प्रत्येक क्षेत्रांत तुम्ही इतके पुढे गेले आहांत पण या फार सुल्लक गोष्टी आडेत ज्या तुम्हांला इथे तिथे थोडासा ानंद देतील पण मुख्य गोष्ट म्हणजे किती लोकांना आपण जागृति देतो, आत्मसाक्षात्कार देतो आणि सहजयोगावद्दल किती निवेदन करतो. सहजयोग नुसता जाता जाता करण्यासाठी नाही. सहजयोग हे अंगीकारलेले कार्य आहे. ती पुर्णपणे गुंतवणूक आहे . नाहीतर तुम्ही सहजयोगांसाठी स्वरोखर निर्पयोगी आहांत इजारो निर्पयोगी लोक असण्यापेक्षां थोड़े जबाबदार लोक असलेले बरे तर तुमच्यासांठी तुम्ही काय ठरवले आहे आणि सहजयोगासांठी काय ठरवले आहे ते पाहूं या. तुम्ही जर सहजयोगाची निवड केली, तर तुम्हाला मुख्य कोणती गोष्ट केली पाहिजे ते लक्षांत सहजयोगामध्ये काय चालले आहे? आपण कुठे आहोत? आपण कुठे चाललो आहे? श्री माताजी कुठे आहेत? त्या कोणत्या भागांत आहेत? त्या काय करीत आहेत? जर तुमचे घ्या -चित्त पूर्णपणे सहजयोगाकडे पाहिजे चित्त तुम्ही तिये नेले तर तुमची निगेटेब्डिटी पूर्णपणे अदृश्य होइल - तर आतां तुम्ही महायोगी आहांत. आपल्याला तो महायोग केला पाहिजे जोपर्यंत तुम्ही ती पातळी साध्य करीत नाह़ी तापर्यंत तुम्ही अजून जुन्या जमान्यांतले आहांत असं तुम्ही समजलं पाहिजे आणि मला माहित नाही चक्राच्या फिरण्यांत किती शिल्लक राहतील - आतां तुमच्याबद्दल संशय बाळगूं नका सहजयोगाच्या मर्यादासकट सरळ पुढे चला मर्यादा तर, असल्याच पाहिजेत नितिमत्तेच्या मर्यादा असल्याच पाहिजेत वागणूकीच्या मर्यादासुध्दां सहजयोगामध्य्यें कांडी जार्त मर्यादा नाहीत. पण मुख्य मर्यादा ही की तुम्ही फार चांगल्या नितिमत्तेचे तोक असावयास हवे आणि तुमचे स्वरूप, तुमची वागणूक कीळसवाणी असतां नये. आज इथे पूर्ण जगांतून लोक आलेले आहेत . आणि तुम्ही जा आणि हा संदेश बाकी सर्व लोकांना, "श्री मातार्जीनी, विष्णूमायेकरवीसुषध्दां आधीच घोषणा केली आहे, की ज्यांना मी भेटले नाही त्यांना द्या तुम्ही सर्व आता महायोगी झाला आहांत. ते दर्शवा ते प्रकट करा . तुमच्यामधील पूर्ण विश्वासासह आणि या श्रमशक्तिसह- आणि माझी खात्री आहे आपण सर्व यशस्वी होऊ. रशिया पृथ्वीचे आज्ञाचक उघडतांना 1 2 में ।7 में । 990 में। गैल्या सहा महिन्यात श्री आदिशक्ितने सोनिहएट युनियनला आधिवादित करण्याची ही चौथी वेक- परिणाम लोकविलक्षण, प्रचंड आहे. दोन हजारांवर सहजयोगी मॉस्कों, कीह आणि लेनिनग्राइ या मुख्य शहरांमध्ये नियमीतपणे ध्यान करीत आहेत. हजार माणसंचि सभागृहाच्या सर्व जागा नुसत्या सहजयोग्यांनीच गव्च भरल्या मंग शेवटी लोकांच्या लांबलचक रांगांची व्यवस्था करता यावी म्हणून चार हजार तोक मार्व शकतील असा स्टेडिअम भाडयाने घेतला. विमानतळावर आणि मग परत स्टुडिओमध्ये राष्ट्रीय दूरसंचार किमागाने श्री मातार्जीची टी-व्ही. वर मुला्वत घेतली. शक्य होईल इच्छुक अशा प्रकारे हजारो लोकांना त्यांचा आत्मसाक्षात्कार या माध्यमायोगे मिळपे पोस्टाने पाठविली जातील त्यामुळे त्यांनी सहजयोग साधना शक्य होईल - छायाचित्रे साधकांना श्री मातार्जीचे कम्युनिस्ट पार्टीचि मुख्य व अनेक मंत्रुयांना त्यांचा आत्मसाक्षात्कार मिळाला. शिकषण क्षेत्राव्या मंत्रीमंडळाने मॅस्कोमधील त्यांच्या एका शाळेत सहजयोगाची ओळख करून दिली आहे .आणि हक्हळ राष्ट्ीय पातकीवर तो पसरला जाईल- जैकीय लात्याने बैयक्रीय जीवन शास्त्राव्या प्रश्नासांठी सहजयोग केंद्र प्रस्थापित केले आहे. सोव्हिएट युनियनमधील सर्व ठिकाणच्या तीनशे डॉक्टरांच्या एक स्पेशल परिषदेमध्ये श्री माताजीनी भाषण दिले दिला. त्यांना इतफे कुतुहल बाटले की त्यांनी सहजयोगाच्या इॉक्टर्सना एक जून पासून नऊ जून पर्यन्ति होणा- आणि त्यांना आत्मसाक्षात्कार श्री माताजी इतक्या खूप झाल्या की जूनच्या वैद्यकीय परिषदेत भाग घैण्याचे आमंत्रण दिले रशियन साचकांवर अवेरीला सो्हिएट युनियनला परत भेट देऊन आशिर्वादित करण्याचे त्यांनी आज्ञा नक्कीच उघडेल अशी आम्ही प्रार्थना करतो. रशियन साधकांच्या सुज्ञतेचं त्यांनी कोतुक केलं- त्या म्हणाल्या सूज्ञतेशिवाय स्वातंत्र्य तुम्ही हाताळे शकत नाही. अमेरिकन लोकांच काय झालं आहे ते पहा. मान्य केले वेषकीय परिषदेमपील श्री माताजीचे मामण मॉस्को रॉग्याला बरे करणे खूप साधे आहे जर झाडाला रोग असेल आणि तुम्ही त्याला बरे करण्याचा प्रयत्न केला तर ते होणार नाही. जर तुम्ही सूक्ष्मामध्ये गेला आणि मुळांना बरे केले तर ते होईल. जर तुम्ही त्याच्या भुळापर्य्त पोहोचता, तर सर्व काही किती सुरेख होईल केंद्राचे पोपण केले आणि कुंडलिनी नामक शक्तिशी संपर्क साधुन संतुलन साधले त्याच्या लिव्हर आणि स्प्लीन - लिव्हरमधील उष्णतेमुळे कालांतराने फुफ्फुसे शक्तिहीन होऊन कोसळतात. त्यामुळे दमा ३अस्थमा होतो. जेव्हा लिव्हरता पुरेशी पोषकदव्ये मिळत नाहीत तेहा ते जा्त कीयाशील बनते गरोदर रुत्री जाए्त कार्यमग्न असेल तर ्भकाला सुप्लीन बद्दल प्रश्न उद्भवतात . - आघात देणारी बातमी स्प्लीनला क्षोमांत टाकते सर्व आणि बाणीसाठी स्प्लीन लाल रवतपेशीना तयार करत असते। भ। 'आणिबाणीच" ती असुरक्षीत होते. आणि कर्करोगाचा तिव्यावर सहज परिणाम होऊ शकतो आणि अशा घोक्याच्या क्षणांत डावीकडून आहे .स्पलीनला कलीहेला सतत मिळणा-या धक्क्यामुळे आधुनिक जीवन म्हणजे सतत काही सुरूवात झल्यास रक्ताचा कॅन्सर होऊ शकतो. 9. উहायरस मूत पदार्थ वस्तु असतात- वहायरस डावीकडून येतात सामूहिक सुप्त चेतनेमध्ये स्थिरावलेला आत्मा आपला आत्मा पाठीमागे असतो. तो सात लप्समध्ये असती. सँक्रम अस्थीमध्ये आठवा असतो. त्याच्या घटनेमधच्ये सर्व पंचमहाभूते आणि काही असते. सर्व एंडोकाइन्स आणि इतर ग्रंथींची तो काळजी घेतो आपल्या सर्व प्रतिक्षिप्त किया तो करीत असतो. संगणकाच्या प्रोग्रॅमसारखसे ते असते. आता वैद्यकीय शात्राने असा शोध लावला आहे की प्रत्येक पेथीम्ये त्या प्रकारचं "लूप त-हेच्या" वर्णनाचे ग्रहण करणारे रिसेप्टर्स आहेत . जेव्हा या रिसेप्टर्स मध्ये डोपामिन तथार केले जाते त्यावेकी १एपीलेप्सी? अपस्मार, मानसिक दुखणी वगैरे होतात. एका व्यक्तिमत्वाच्या फडीवर जेव्हा दुसरा आत्मा बसतो आणि एक विशिष्ठा पध्दतीने वागतो यालाच भूतबाधा म्हणतात. त्यावेळी है डोपामीन तयार डोते. भूतबाधा उजव्या बाजूकडूनसुध्दा होऊ शकते जिथे हिटलरसारखे मृताल्मे आहेत - श्री बुध्दपूजा ईसखिप्त लेनिनग्राड ।4 में ।990 रशिया मागची आज्ञा आहे .चीनसुध्दा मागची आज्ञा आहे . हे चक उघडण्यासाठी श्री बुद्दांची पुजा करण्यात येत आहे. आज्ञाचकाच्या पातळीवर विचार असतात. तुम्ही सर्व एकाच दैवी शक्तिशी संबोधित असल्यामुके तिये मतभेद नाहीत. जर मतभेद असेल तर तुम्ही सहजयोगी नाही. सत्याच्या साम्रान्यात तुमची काळजी घैतली जात आहे हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. प्रत्येक पायरीवर कोणीतरी आहे जे तुमची काळजी घेत आहे . जेव्हा मी मॉस्को विमानतळावर प्रवेश केला आलं की माइया पसमध्ये विहसा नाही. इमिग्रेशन ऑफिसरने फक्त स्मितहास्य केलं आणि काही प्रश्न न विचारतो तेहा माइया लक्षांत फवत मला छिहसा दिला- सर्व सहजयोगी हा चमत्कार पाहून आश्चर्यचकीत झाले सूक्ष्मशविति पुत्येक तपशीलाकडे लक्ष देते आणि तिचे अस्तित्व तुम्हाला दाखवून देण्यासाठी चमत्कार करते. सहजयोगामध्ये मिती असता नये. सगळी मिती टाकून या तुम्हाला जर कोणी धाकदपटशा दाखविला तर तो सहजयोगाबाहेर फेकला जाईल . तुम्हाला तुमच्या आत्म्याशिवाय दुस-या कोणीही तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करता नये- प्रेमशक्तिशिवाय ताकदवान दुसरी कोणतीही शविति नाही. सहजयोग गंभीर नाही. आनंददायी आहे . ती एक स्थिती आहे काल तुमचा गुलाम आहे . तुम्ही कालातित आहात. तुम्हाला कोणी दुखवू शकत नाही. कोणी सहजयोगाच्या प्रकाशात तुम्हाला तुमच्या हातांत साप दिसतो. त्याता नुसते फेकून दया. तुम्ही लहान नाही, तुम्ही वयोवृष्द नाही. तुम्ही पक्त आनंदात आहात- जात तुमच्या खोडया काढू पाहेल, तो स्वतःव्याच खोडयात फसेल तुमच्याकडे विशाल हृदय नसेल, तर तुमच्याकडे चांगली आज्ञा असू शकत नाही. आज्ञेचा मंत्र आहे क्षं - मी क्षमा करतो. पाठीमागच्या आजझेचा मंत्र आहे "हं" मी आहे . अशा प्रकारे हं क्षं- ईश्वर तुम्हाला आशिर्वार्दित करो. - 7 - विशुष्दी चक गुण डावी विशुष्दी - भाऊ बहिणीचे नाते, आत्मसन्मान- पकड़ीचे कारण दोषी बाटणे, अनैविक वर्तणुक, कावेबोजपणे बौलणे, ममभदी बालणे आत्मविश्वासाचा अभाव, शब्दांचा अभाव उपाय श्री विष्णुमायेचा १श्रीकृष्णांची भगिनी मंत्र म्हणणे. "श्री माताजी, मी मुळीच दोपी नाही. तुमच्या कुपेमध्येमी आत्मा आहे मी दोषी कसा असेन? विशुध्दी चक्ाला वहाय्रेशन्स या. चुकीच्या गोष्टी केल्यावर किंवा स्वतःच्या अहंकारात गुरफ्टल्यावर दोषी बाटून घेणे म्हणजेच स्वतःच्या अहंकाराचे समर्थन करणे टाळा. 2 3. 4- भाऊबहिणीच्या नाल्यामध्ये पावित्र्य वृष्दिंगत करा. भूतकाळातील अनैतिकता अधवा दुसरे काही अपराध यांना सामोरे जा आणि हे समजून घ्या की श्री माताजी तुम्हाला क्षमा करतात. तुम्हाला दोषी वाटण्याची जरूर नाही. ईश्वरी प्रेमाचा अविभ्माव म्हणून तुमचे मूल्यमापन करा स्वतःला अपुरे, अथवा निरर्थक समजू नका- 5- 6• 7. दुस-यांना तुमच्यावर दबाव घालू देऊ नका दुस-यांशी सहजयोगाबद्दल आत्मविश्वासाने बोला हृदयापासून क्मयतेने भजने म्हणा- तुमच्या आवाज श्री मातारजीनी भवित करण्यासाठी वापरा- 8- उपहासात्मक, टोमणे मारणे, म्मिदी बोलणे सोडा. अगुरूचा परखादा मंत्र तुम्ही म्हणत असाल तर खालील मंत्र म्हणून त्याचा प्रभाव नष्ट केला पाहीजे, "श्री माताजी सर्व मंत्रांचे उगमस्थान तुम्हीच आहात" 10- 11. किंवा "सर्व मंत्र सिर्दी" ५ ২१ १० ्र तोकावर प्रभाव कसा पाडावा- हॉलंड प पू. श्री मातार्जीचे भाषण 17/9/86 लोकांवर प्रभाव पाडप्यासाठी आपला स्वतःचा स्वतःवर किती ताबा आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. ते फार महत्वाचे आहे . उदा. काही लोकांना योग्य प्रतिमा नसते आणि ते दुस-यांवर छाप पाडण्याचा प्रयत्न आणि ते उपहासात्मक ठरते ज्या व्यक्तिला स्वतःची प्रतिमा नाही त्या व्यक्तिचा प्रभाव कोणावरच पडत नाही त्यामुळे बाहयांगावर कार्य करण्यापूर्वी अंतरंगावर कार्य केले पाहिजे तुम्ही लोकांशी बोलतीना बोलण्याची, चालण्याची योग्य पध्दत असणे, हे फार महत्वाचे आहे .हे सर्व काट छाट करून सुयवस्थित केले पहिजे, जसे गळून गेल्यासारखे चालणे पाय इकडे तिकडे फेकत चालणे सरक ताठ चाला ताठ बसा, आणि लोकांना दिसू या की सर्वप्रथम तुमचा तुमच्यामध्ये विश्वास आहे . जर तुमचा तुमच्यामध्ये विश्वास नसेल, म्हणजे कोणतेही तुमचा स्तःवर विश्वास नसन्याचे दरशीवणारे असेल तर त्यामुळे तुम्ही लोकांवर छाप पाड शकत नाही- तर तुमचा आत्मविश्वास तुमच्या सर्व वर्तणुकीबरून जसे बोलपे, चालणे, बसणे, संपर्क साथणे यामधून पण डही विश्वासाची भावना माणसात तेहा येते तेहा प्रतित झाला पाहिजे एक विश्वासाची भावना पाहिजे त्याला कळतं की तो पूर्णपमे सुरक्षित आहे. सहजयोगामध्ये तुम्हाला कळतं, तुमचं मध्य हृदय सुरक्षित आहे, ते, स्वतःला सांगा, "श्री माताजी माइयाबरोबर आहेत . श्री माताजी मला मदत करीत आहेत आणि मी श्री माताजीवरोबर आहे. मला कसलीच काळजी नाही. " मग तुमचे हे केंद्र व्यवस्थित राहील इतरांना सांगू शकत नाही. तरीपण तुम्हाला व्यक्तिमत्व असेल, तर तुम्ही सहज ते इतरांमध्ये शोषून घेऊ शकता. पण जर तुम्हाला स्वतःबद्दल आत्मविश्वास नसेल तर तुम्ही ते करू वकत नाही तर स्वतःच्या अंतरंगात प्रथम विश्वास प्रस्थापित केला पाहिजे सहजयोग्यांना फार सहजपणे म्हणतां येतं की, "मी आत्मा आहे. मी बालक आहे, आदिशवितिने स्वतःहून वेचलेला असा मी आहे , " मग तुमच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास असला पाहिजे .अर्थात , हे तुम्ही जसं, जे्हा कोणी आंत येतं तैहा त्यांच्याशी तुम्ही अत्यंत हळुवारपणे बोललं पाहिजे . आंत येणारा तो दुसरा देव आहे, असं समजून जर माइयामध्ये आत्मा आहे, तर त्याच्यामध्ये सुध्दा आहे . म्हणून तो व्यवस्थित बसती ना, आरामांत आहे ना, ्याला कोही चहा वगैरे पोहिजे का विचारा, त्याला आरामात ठेवा कोणत्याही प्रकारे त्रासा झाला नाही, संताप आला नाही, पण त्याला भेटून आनंदच झाला आहे असे दर्शवा. आणि तुम्ही दयाकूपणा प्रस्थापित करता बेंचन वाटते. हा बेचैनपणा, नव्हसनेस असुरक्षिततेची खूण आहे . े- अशाप्रकारे असलं पाहिजे की दुूस-या व्यक्तिला पुरेपूर विश्वास वाटला पाहिजे आहे असे वाटले पाहिजे तुम्हाला काही वेळ आात्मविश्वासाच्या अभावामुळे पखाद्या व्यक्तिविषयी तुम्हाला दुस-या व्यक्तिशी बोलताना बेचैन नसले पाहिजे आणि ही व्यक्ति फार चांगली दुसरा मार्ग म्हणजे इतरांना बौलू या. त्यांचे नीट पका - आणि स्वतः बोलू नका-आणि एकदां कां ते काही म्हणाले की म्हणा, "हे बरोबर आहे, शंकाच नाही मी तुमच्याशी सहमत आहे, पण मंग तुम्ही सुरवात करा शब्दांनी गांधळवीत नाही पण उलट ते काय म्हणतात ते तुम्ही पाहता, तुम्ही मला बघा- असे मी अनेक वेळा करते. जेव्हा कोणी काही म्हणतं, तेहां, "हो, ते खरं त्यांना वाटतं त्या गोष्टीची दुसरी बाजू सुध्दा तुम्ही पाहीली आहे. तुम्ही संतुलनात आहात. तुम्ही नुसत्या तुमच्या क्ल्पना लोकांवर लादत नाही पका प्रकारे तुम्ही लादत असता की तसे तुम्ही वागत आहांत याचा कोणालाही धक्का बसत नाही. म्हणजे तुम्ही त्यांना नुसते तुमच्या "नाही, तसे न्हे" अशा े .." त्यामुके ते आक्षेप घेत नाहीत आहे पण असं बधा, हे असे आहे , पम तुम्ही ते अशा प्रकारे करता आतां पौशात सुध्वा. मी म्हणते पोशाख फार महत्वाचा आहे.समजा तुमचा कोणाशी अधिकृतरित्या सूप रेघा संपर्क आहे, सर्वात चांगली गोष्ट म्हणजे व्यवहाराचे कपडे घालणे असलेला डार्क निळा सूट नव्हे, योग्य, धीपीस स्मार्ट पोथाल स्व्छ बूटू आणि चांगले विंचरलेले केस, काही वेळा थोड़े तेल लावलेले चोंगल्या स्मार्ट व्यवहारी माणसासारखे दिसा. पोशाल [जो व्यवहारात लागतो, कदाचित संस्थैविपयी बोलायचे असेल तुम्ही "मी म्हणतां नये तुम्ही मग तुम्हाला तुमच्या " "आम्ही" म्हटले पाहिजे नेहमी संस्थेचा उत्लेख करा, स्वतः चा नाही. "मी असे करणार नाही- मला त्याचा तिरस्कार आहे . मी त्यावर विश्वास ठेवतो". हे एकदम फोल आहे. "आम्हाला काय करायचे आम्ही करत नाही, "आम्ही", आहे .त्यावर आम्ही विश्वास ठेवतो. आम्हाला असं वाटतं आणि तुमचे मत काय आहे? आमच्याकडे अशा प्रकारची गोष्ट आहे . " किंवा कांही तुम्हांला आपल्या संस्थेबद्दल सांगावयाचे असेल ते किंवा स्वतःच्या उत्पादनाबद्दल किंवा कशाबद्यल किंवा कशाबद्यल, तुम्हाला त्यांना सांगितले पाहिजे, "आतां पहा, हे आहे ते उपलब्ध आहे .आतां हे इथे आहे आणि त्याने असे खूप चांगले कार्य केले आहे ते अशाप्रकारे काम करते आणि आमच्याकडे चांगले ्हवाल आले आहेत अहवाल हे इथे आहेत. ते काय आहेत ते तुम्ही पाहूं शकता. आणि तुम्हांला त्यावद्दल आणि स्वतः च पाहा- आवडल्यास तुम्ही वापस शकता तुम्ही चांगल्या त-हेने सन्ज असले पाहिजे समजा तुमच्याकडे कांही उत्पादन आहे. तर त्याविषयी तुम्हाला सर्व काही माहीती पाहिजे माहितीपत्रक तिथे पाहिजे "हे इथे आहे . हे कृपा करून ध्याः तुम्ही स्वतःहून- पाहू शकता त्यांना ते काय आहे ते समजावून सांगा- उत्पादनामुळे बाजारपेठ जिंकली जात नाही, तर ते उत्पादन कशारितीने समोर उभारले जाते त्यावर असते. जर कोणाला बरे वाटत नसेल तर काय अडचण आहे ते तुम्ही सांगा. "आम्हाला हा असा प्रश्न आहे आतां त्याचे उल्तर काय ते सांगा". मग त्या माणसाला वाईट वाटत नाही जर त्या व्यवतीला सरळ सरळ सांगितले तर त्यांना ते आवडत नाही. नाही,त्यांना आवड़त नाही. तुम्हाला आवडायचे नाही, मी जर सरळ सरळ तुम्हाला सागितलं तर । -हेने सांगते, नाजुक प्रध्दतीने - पण मी तुम्हाला अथा त- सहानुभुतिने ज्यायोगे सहज समजेल, पचविलं जाईल अशा अनुकूल रितीने ते फार महत्वाचं आहे, लोकांना समजैल अशी तुमची पध्दत असली पाहिजे, योग्य प्रकारची वर्तणुक हवी- ख म्हणजे, लोकांवर छाप न मारल्यामुळे तुम्ही त्यांच्यावर छाप पाडता. कलेला लपविण्यातच कला आहे . तिला उघडकीला आणतांना मुदृदाम कांही करायला नको इतर व्यक्तीशी बोलताना सुध्दा ते काय म्हणत आहेत है तुम्हाला कळलं नाही तरीही, तुम्हांला समजत आहे आणि तुम्ही ऐकतां आहातं असें दाखवलं पाहिजे - य। ते हे असैल, नाहीतर ते असेत, कांहीही ह्याूपद असेल जेव्हा तुम्हाला तीन व्यक्तीशी किंवा पाच किंवा दहा व्यवतीशी व्यवहार करावयाचा असेल, त्यावेळी त्यांच्यामध्ये चांगल्या भावना उत्पन्न करण्याचा प्रयत्न करा. . उदा - आतां तुम्ही लग्न करावें असं मला वाटतं तर मी तुम्हाला तिच्याविषयी सांगेन, ती काय आहे, अशाप्रकारे की ज्यामुळे तुम्हाला वाईट वाटपार नाही, तिला लागणार नाही, पण तुम्हाला तयार डोता येईल कारण नंतर 10 आणि श्री माताजीनी कधीच सांगितलं नाही. तुम्ही तिब्याबद्दल पैकाल, की अमकातमका असं म्हणतं होता, हळूबारपणे तुम्ही सोंगितलं पाहिजे, "असं पहा, तिला थोडया थोडया हया गोष्टी आहेत. पण ते म्हणून खूप ठीक आहे, ती ूप स्ूप सौम्य होऊ शकते . ती सर्व संभाळू शकते". आणि हे तुमच्यावर अवसंबून असते की तुम्ही कशा प्रकारे हे संभाळ शकतां आहोत आणि त्यावद्यल जबाबदारही आहोत, असं वाटतं, आतां ही माझी जबाबदारी आहे असं वाटतं- ं.त्यामुळे तुम्हाला त्या व्यक्ती बद्यल माडिती असते. आपण सर्व समजून मी काही क्लृप्त्या वापरते, त्या माइया नैसर्गिकि आहेत. पण तुम्हीही त्या आत्मसात करू शकता . ते कठीण नाही. इतक्या लहान लहान गोष्टीनी कसा फरक पडतो, पहा. ते जेवहा आजारी असतात तेहां तुम्ही त्यांची काळजी घेतली पाहिजे त्यांची मुलं आजारी आहेत की काय ते पहा. त्यांच्या पत्नीता काढी आजारपण आलं आहे कां? तुम्हाला कळकळ वाटली पाहिजे. आणि तुम्ही औळखले गेला पाहिजे संस्थेला तुम्ही कुटुंबासारखें पाहिजे ति्च काय बिनसलय? तिला बरे वाटतंय ना? मदत हवी आहे का? कधीकधी फुलै पाठवा वागवलं ज्यावेळी पती आजारी आहेत किंवा पत्नी आजारी आहे किंवा मुलांबपल चौकशी करा. या सर्व गोष्टीना खूप अर्थ आहे तुम्हाला खालव्या धराला जायला नको- आकर्मून घेण्यासाठी तुम्हाला उच्चतर गेले पाहिजे हा फरक आहे . दुस-यांच्या पातळीवर खाली झूकायचे की उच्चतर जायचे, पण उच्चतर स्थितीला जाताना तुम्ही उच्चस्तराला जात आहात हे सुचित करू नका, मत्सर निर्माण करू नका, ज्यामुळे त्यांना वाटेल याला स्वतः म्हणजे कोण मोठे वाटतो।, खूप हळूवारतेने रहा तुम्ही जर त्याहून खाली असाल अथवा त्यांच्या त-हेचे असात, तर ते कसे काय अनुकरण करतील? ० चुकीची दुस्स्तीः मागील अंकावर चुकुन अंक नं 5 व 6 असे छापले गेले आहे तरी ते अंक नं 6. व 7 असे बाचावे ---------------------- 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_8.pdf-page-0.txt अंक 8 संड 2 । चैतन्य तहरी गो ा तुमच्याकडे विशाल हृदय नसेल, तर तुमच्याकडे चांगली आज्ञा असू शकत नाही- बुध्दपूजा रशिया 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_8.pdf-page-1.txt इस्टर पूजेचे माषण हसंक्षीप्त इटबर्न, इंग्लंड 22 एप्रलि ।990 प .पू. श्री माताजीनी इस्टर पूजेच्या वेळी आम्हाला एकविसाच्या सहस्त्रारदिनाच्या केकी ध्यावयाच्या मोठया उडीसाठी तयार केलं- श्री येशू स्रीरतांच्या पुनर्त्थानाची, पुजा करण्याची आणि एक समर्पित, सदाचरणी व प्रसर अशा आदर्शाची तरतूद केल्याबद्दल, मिळबून दिल्याबद्दल त्यांचे आभारप्रदर्शन करण्याची ही आपली संघी आहे, - मुख्यत्वेकरून, पाश्चात्य सहजयोगी येशु खिस्तापरत प्रचंड प्रमाणांत शरणागत असतात. आत्मसाक्षात्काराच्या आधी सुध्वा कोणा उच्चतम अस्तित्वावर लोक विश्वास ठेवतात. पण त्यांचा विश्वास हा संबंधाशिवाय असतो व एक प्रकारच फोलपणा ठरतो त्यांचा देवाशी विशेष संबंध आहे अशी त्यांची, एक बनावट अदुभुतरम्य कल्पना असते. आणि वाईट गोष्ट अशी की, हा अंधविश्वास अनेकदा लोकांना अशी कल्पना करून देतो की देवावर त्यांचा हर्क आहे, जो त्याच्यावर विश्वास ठेवण्याच्या कियेमुके त्यांनी जिंकून घेतला आहे. आणि त्यांना भौतिक सौश्य मिळवून देणे देवाता भाग आहे. येशू रखिस्ताने अशा लोकांना सूचना दिली आहे, "तुम्ही मला खिस्त, विस्त म्हणून हाका माराल, पण मी तुम्हांला ओळखणार नाही. फ्वत आत्मसाक्षात्कारानंतर आपला सर्व देवतांशी संबंध जुळतो. पुण जेव्हा सहजयोगी- यांमध्ये गहनतेचा अभाव डोतो त्यावेळी हा संबंधसुध्दां सूक्ष्मतेमध्ये -हास पावतो. त्यांचे सौख्य मिळवून देणे सहजयोगाला भाग आहे. असे न्यांनी सांगीतले ही शरणागती प्रकाशित हवीं. सहजयोगीना मग असं वाटतं की जुळतो, त्यावेळी आपला दृष्टीकोन पूर्णपणे बदलला पाहिजे सखिस्ताचे गुण आपण आत्मसात केले पाहिजेत रखिस्ताच्या आयुष्याने आपल्याला अशा त-हेचं जीवन व्यकतित करण्याची प्रेरणा दिली पाहिजे, जे मौदरस्थ केले जाईल, जे ख्िस्ताच्या जीवनाचे प्रातिबिंब म्हणून औोळखले जाईल . खिस्त विश्वांसाठी स्वतःला जवाबदार समजत होता देवी-पुराणामध्ये "सर्व विश्वाचा आधार" सहजयोगी मंडळीनीसष्दां पूर्ण मानवतेच्या वंधनमुकितसाठी आणि मानवाच्या सामुहिक उत्थानासांठी आपल्याला जबाबदार समजले पाहिजे आपण दक्ष राहिले पाहिजे आणि आफल्या जवाबदा-यांची जाणीव श्री मातार्जीनी विषद केले की, ात्मसाक्षात्कारानंतर, जेव्हां आपला रिखस्ताशी संबंध असे त्याचे वर्णन केले आहे . ठेवली पाहिजे- स्तिस्ताला पुर्णवेळ विश्वाच्या हितासंबंधौं कककळ होती. खिस्त म्हणजेच ज्ञान त्याला त्याचे घ्येय माहित होते पूर्ण घै्यांने, प्रखरतेने, आणि समर्पणाने त्याने सत्य सांगितले सहजयोगीयांनासुध्दां सहजयोगाचे ज्ञान पाहिजे, आणि दिखाऊपणा न दा्वितां, धैर्य व समर्पिततेने त्यांनी सहजयोगा विपयी बोलले पाहिजे. व्यक्तिमत्वामधून स्वतःला आपण सहजयोगी आहोत असा जर आपला स्वरोस्यर विश्वास असेल तर, जसे खिस्ताने सत्याबद्दल सांगितले त्याप्रकारे सहजयोगाबद्दल आपण बोलूं शकलो पाहिजे जर आपण तसे करूं शकत नसलो तर खिर्तासारख्या प्रखरतेचा आफ्त्यामध्ये अभाव आहे . त्याचे कार्य खिस्ताला मौच्यवान होते आणि स्वतःचा मौल्यवान वेळ दर्शवण्याची सत्याची क्षमत्ता आहे . क्षुल्लक गोष्टीवर त्याने घालविला नाही. आफल्यालासुध्दां आपल्या आत्मसाक्षात्काराचे मूल्य जाणून, आपल्या सहजयोगामधील कार्याबद्दल समर्पण व प्रस्वरता रक्ष्ती पाहिजे. जेडां आपण खिस्ताच्या या गुणांना आत्मसात कर्ू त्यावेळी ध्यानाचा आनंद लुटू शकूं सहजयोग्याची पहिली "त्या वेळी तुम्ही दैवी शक्तिशी जोडले गेले असता आणि सर्वात जास्त आनंद लुटतां" जर सहजयोगी ध्यानासांठी उठू शकत नसले आणि जागे राह शकत नसले तर त्यांच्यामध्ये येशु खिस्त जागृत झाला नाही जर आज्ञा चक्रावर त्यांचे आशिर्वाद असतील, तर आपण घ्यानाचा आनंद उपभोगतो आणि ध्यानाच्या मनस्थितीतून बाहेर पड़ू शकत नाही. अंतर्यामीच्या जागृतिने दैवी शक्तिशी झालेले संधान पहाणे म्हणजेच निरानंद, अमर्याद आनंद . कशासांठीसुध्दां सहजयोगी हा आनंद देऊन टाकू शकत नाहीत . हा उपभोग- ण्यासांठी आपल्या गहनतेला आपल्याला स्पर्श करावा लागतो. गहनता सर्व सहजयोग्यांना असते पण त्यांनी तिला खूण म्हणजे, केहां ध्यान करुं या वेकाची तो वाट पहात असतो. स्पर्श करावा लागती. 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_8.pdf-page-2.txt साधायचं होतं. त्याच्या ध्येयाला येशू खिस्त पुर्ण त्यागाचे जीवन जगले, त्यांना त्यांचं पुनस्त्यान ते समर्पित होते. सहजयोगीनी पण पूर्ण समर्पित असलं पाहिजे शिवाय पुढे पड़णारं आपलं प्रत्येक पाऊल किती आनंद-दायी आहे . सहजयोगी मंडळीनी स्वतःचा , आळस त्यागला पाहिजे जेळ्हां सहजयोगी म्हणतात त्यांनी त्यांचे कार्य केलं आहे जाता तरूणांनी पुढे आलं पाडिजे तेहा पक सूक्ष्मातील सूर्ती त्यांच्यामध्ये कार्यान्वित होत आहे असे दिसते श्री मातार्जीनी म्टले आहे की तुम्हाला तुमच्या आडव्या पातळीवरील वाढीवरोबर संतुलन तुम्ही सहजयोगी आहांत हे तुम्हाला लक्षात ठेवले पाहिजे आणि तुम्हांला सहजयोगामध्ये काय केले पाहिजे, आणि ते कसे साध्य करावयाचे , हे तुम्हांला समजले पाहिजे ती श्रेष्ठता मिळविरयाशिवाय तुम्ही संतुष्ट होता कामा नये. मध्यम दर्जाला सहजयोगामध्ये अवल दर्जामधूनच तुम्ही स्वरोखर सहजयोगी बनूं कार राख्ण्यासाठी तुमची उध्ध्वगामी वाढ होत असतांना अतौनात परिश्रम घेतले पाहिजेत. स्थान नाही. उत्कृष्टपणांतूनच तुम्ही आानंद मिळवूं शकतां शकाल - शिखिरूतांना माहित होतं की ते एक साधन होते ते अशी व्यक्त होते ज्यांना आज्ञाचक उघडायचे होते. त्यांच्या पुनरुत्थानांतून त्यांना ते साध्य करावयाचे होते व त्यांनी ते साध्य केले. जर आज्ञाचक उपडले नसते, तर सहस्त्रार उघडणे कथीच शक्य झाले नसते. सहजयोग्यांनापण समजले पाहिजे की, परमचेतत्य शक्ति कार्यान्वित होण्यासाठी ते तिची साधने आहेत. हे विधान एकदम मूर्खपणाचे आहे, असे जर असते तर मानवाच्या निर्मितीची गरजच नकहती. त्यांचे आशिर्वाद मोजण्यांपेक्षां सहजयोग्यांनी आतां त्यांची कार्ये मोजली पाहिजेत त्यांना त्यांच्या गहनतेला पोहोचले पाहिजे तुम्ही त्या गहनतेला पोहोचल्याशिवाय परमचैतन्य कारणीमूत होऊ शकत नाही. ते असहायूय असते. फवत तुमच्यामधुन ते कार्यान्वित होते. परमचैतन्य सर्व कांही करेल आणि आमचा सांभाळ करेल तेहां परमचैतन्याची स्वतःची शैली आहे . जर तुम्हां लोकांना त्याने कार्यान्वित व्हावे असे वाटत असेल तरच ते कार्य करते. ती शक्ति आहे .तुम्ही साधन आहांत , श्री माताजी म्हणल्या आपण प्रस्मर समर्पित, गहन अशी सहजयोगाची साधने झाले पाहिजे आणि पहा कशा उत्तमतेने तुम्ही लोकांशी संपर्क साधाल किती लोकांना तुम्ही आत्मसाक्षात्कार देऊं शकाल, किती लोकांना तुम्ही त्यांची शारीरिक, मानसिक स्थिती सुधारण्यास मदत करता, आणि सहजयोगाबद्दल मानवाचे सामुहिक उत्थान करणार आहे। तुम्ही किती बोलणार आहांत श्री माताजी म्हणल्या, की अशाप्रकारे सहजयोग मफफ्त 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_8.pdf-page-3.txt रौम, इटली सडस्त्रार पुजेचे माषण हसकषिप्त 6 में 19.90 इतकी सारी वर्षे या एकविसाञ्या सहस्त्रार दिनाची मी वाट पहात होते . आतां एक नवे परिवर्तन ४ पक मोठा ढगांचा गडगडाट अजूनपर्यंत आपण सामूहिक चेतनां, यावयाचे आहे. त्याची घोषणा तुम्ही ऐकतां चके नाडया यांच्याबद्दल बापर करीत होतो पण गेल्या एकवीस वर्षामध्ये तुमच्यामध्ये किती शक्या वृष्दींगत झाल्या आहे याची कदाचित आपल्याला क्ल्पना नाही. आणि सर्व निसर्ग तुमची प्रगति, तुमचे हिंत साधण्यासांठी . ब्रम्हचैतन्याला सर्व कांही माहित असते योग्य वेळी कार्य करीत असतो. आतां तुम्हांला शक्या आहेत या विश्वासांत रहा. तुमच्या स्वतःच्या समजणूकीत येणारं हे नवं परिवर्तन आहे.अ रोगनिवारण कर शकत होता परमचैतन्य समजत हाते. पण तुमच्यामध्ये काय चैतन्ययुवत शक्या काम करीत आहेत ते तुम्हांला माहीत नवे व्यक्तिमत्व हि्विकारले पाहिजे . अजूनपर्यंत तुम्हांता माडित आहे, तुम्हांला चैतन्यलहरी जाणवित होत्या, लोकांचे नाही, आणि हे नवे परिवर्तन येणार आहे .या नक्या बदलावरोबर तुम्हांला एक घोमणा मोठा ढगांचा गडगडाटअजूनपर्यंत मी तुम्हांला सहजयोगाबदढ्दल उचडपणे न बोलण्यास सागितले होते. पण आतां सर्वांना त्याबद्दल सांगण्याची, प्रकटन करण्याची, बोलण्याची वेळ आली आहे .नाहीतर जग म्हणेतल आम्हांला यावदूदल कघीच माहीत नव्हते . कमी पातळीवर ठेवला होता कारण सर्वप्रथम, तुम्ही खरोखर सुरेख सहजयोगी व्हावं, ज्योयोगे तुमची जीवनपध्दती, वागणे, समजणूक आणि विचार पाहून लोकांना कळेल, की खरोबर हे अगिदितिय एका वेगळया प्रकारचे लोक आहेत, अशी माझी इच्छा होती. तुमच्यामध्ये या सर्व शक्त्या उसळताहेत पण कांही कारणात्तव तुम्ही त्या लपवित आहांत हैं तुम्ही समजून घेतले पाहिजे . अजूनपर्यंत आपण सहजयोग आतां श्री मातारजीनी तुमची डोकेदुखी बरी करावी, तुमच्या कुटुंबाकडे, पत्नीकडे, मुलांकडे पहावे ते दिवस गेले आहेत, संपुष्टात आले आहेत. आतां तुम्ही स्वतःबदृदलच नव्हे तर तुमचे आश्रम , शहरे, देश आणि पूर्ण जगाबदुदल जबाबदार आहांत आतां तुम्ही सर्व राजदरवारामध्ये आहांत. तुमची जबाबदारी उचला- तुम्ही काय आहांत ते स्विकारा तुम्ही काय कू शकता. ते दिवस गेले, जेव्हा तुम्ही तुमचे आशिर्वाद आणि चमत्कार मोजत होतां आतां तुम्हांला तुमच्या शक्त्या मोजन्या पाहिजेत आणि त्या मी कशाप्रकारे वापसं शकतो? बाम तुमच्या शक्या जाणून घ्या- आजपासून हे नवं पर्व चालू होत आहे या दिवसाची मी बाट पहात होते तुमच्यासांठी, तुम्ही सहजयोगी तुमची कुटुंबे, जाती, देश वगैरेंसाठी नव्हे, तर पूर्ण जगासांठी! आहांत ते तुमच्या स्वतःच्या स्वार्थी हेतूंसाठी नहे, तुमचा "र्व" वाढवा. तुम्हांला ती दिव्यदृष्टी पाहिजे, जी अनेकवेकां मी तुम्हां लोकांसमोर मांडली आहे की तुम्हांला मानवतेचे पुनर्त्थान केले पाहिजे आतां आत्मविश्वास ठेवा. फाजील ताजाळूपणा नको. हें कार्य खास हस्पेशल माणसांकडून होणार नाही· कारण त्यांना अहंकार आहे .हे काम त्या लोकांकडून होणार आहे ज्यांच्याकडे महान यशाचा किंवा श्रीमंतीचा किंवा कांही संपादन केल्याचा अहंकार रखिस्ताने सागितले आहे की सुईच्या भोकांतून उंट नाही. जाऊं शकेल पण श्रीमंत माणूस देवाच्या राज्यांत प्रवेश करू शकणार नाही कारण त्याचा अहंकार हत्तीहून मोठा असतो. 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_8.pdf-page-4.txt या नव्या जाणीवेमध्ये प्रवेश करताना आपल्या निगेटीकह प्रति अहंकारबद्दल काळजी करणे सोड़ या- की मी एक सहजयोगी आहे आणि आतां एकविसाज्या सहस्त्रारानंतर मी महायोगी फक एक कबुलीजवाब आहे, आहे . आता आपल्याला उधडपणे म्हटले पाहिजे, , "तुम्हांला सत्याबद्दल माहिती नाही, किंवा कार्य करणा-या त्या शक्तिबद्दल माहिती नाही मृगजळामागे धांवणारे तुम्की मूर्ख लोक या मूलगामी लोकांना सोगितले पाहिजे आहांत आणि तुम्ही नरकात शेवट पावणारं" तुम्ही लोकांना सांगू शकता की नवी खवर आली आहे की खोटेपणामागे धांवणे तुम्हांला देवाकडे नेणार नाही प्रेमाच्या शक्तिवर आमचा विश्वास आहे . घृणेच्या शक्विर नाही. प्रत्येकामाध्ये सत्य शोधण्याची क्षमता आहे, आणि त्या आपल्याला वचन दिलेल्या स्वर्गात देवाच्या राज्यांत जाण्याची क्षमता आहे असा आमचा विश्वास आहे . है सर्व निरर्धक प्रश्न की माझे कुटुंब, माझी पत्नी, माझी मुले, माझे घर, माझी मालमल्ता, माझे पैसे हे सर्व "माझे" प्रधम संपुष्टांत आले पाहिजे. कारण, उदात्त राजा त्याच्या राज्याचा असतो त्याप्रमाणे तुम्ही पूर्ण जगाचे असावयास पाहिजे. , आतां तुम्की पूर्णपणे स्वतंत्र आहांत आणि तुमच्या आनंदाचे स्त्रोत तुमचा आत्मा आहे. सर्व गोष्टीपासून तुम्ही अलिप्त आहांत- त्या अलिप्तपणामध्येच तुम्ही प्रत्येकाचे पोषण करणार आहांत अलिप्तता निर्विचार जाणिवेतुन येते. जेव्हा तुम्ही कोणोकडे पाहतां, तुमच्या निर्विचार स्थितीमध्ये जा. ताबडतोब तुम्हाला अलिप्तता जाणवेल- आणि पूर्ण प्रश्नाचे उत्तर मिळेल . तुमच्या मध्ये असलेली महानशक्ति तुमच्या मेंदूमध्ये आहे, तुम्ही ज्ञानी आहांत. नुसते तुम्ही निर्विचारांत जा अणि पूर्ण ज्ञानाची लायब्ररी १वाचनालय तुमच्यासमोर उघडे होऊ शकते. त्याचप्रमाणे प्रत्येक क्षेत्रांत तुम्ही इतके पुढे गेले आहांत पण या फार सुल्लक गोष्टी आडेत ज्या तुम्हांला इथे तिथे थोडासा ानंद देतील पण मुख्य गोष्ट म्हणजे किती लोकांना आपण जागृति देतो, आत्मसाक्षात्कार देतो आणि सहजयोगावद्दल किती निवेदन करतो. सहजयोग नुसता जाता जाता करण्यासाठी नाही. सहजयोग हे अंगीकारलेले कार्य आहे. ती पुर्णपणे गुंतवणूक आहे . नाहीतर तुम्ही सहजयोगांसाठी स्वरोखर निर्पयोगी आहांत इजारो निर्पयोगी लोक असण्यापेक्षां थोड़े जबाबदार लोक असलेले बरे तर तुमच्यासांठी तुम्ही काय ठरवले आहे आणि सहजयोगासांठी काय ठरवले आहे ते पाहूं या. तुम्ही जर सहजयोगाची निवड केली, तर तुम्हाला मुख्य कोणती गोष्ट केली पाहिजे ते लक्षांत सहजयोगामध्ये काय चालले आहे? आपण कुठे आहोत? आपण कुठे चाललो आहे? श्री माताजी कुठे आहेत? त्या कोणत्या भागांत आहेत? त्या काय करीत आहेत? जर तुमचे घ्या -चित्त पूर्णपणे सहजयोगाकडे पाहिजे चित्त तुम्ही तिये नेले तर तुमची निगेटेब्डिटी पूर्णपणे अदृश्य होइल - तर आतां तुम्ही महायोगी आहांत. आपल्याला तो महायोग केला पाहिजे जोपर्यंत तुम्ही ती पातळी साध्य करीत नाह़ी तापर्यंत तुम्ही अजून जुन्या जमान्यांतले आहांत असं तुम्ही समजलं पाहिजे आणि मला माहित नाही चक्राच्या फिरण्यांत किती शिल्लक राहतील - आतां तुमच्याबद्दल संशय बाळगूं नका सहजयोगाच्या मर्यादासकट सरळ पुढे चला मर्यादा तर, असल्याच पाहिजेत नितिमत्तेच्या मर्यादा असल्याच पाहिजेत वागणूकीच्या मर्यादासुध्दां सहजयोगामध्य्यें कांडी जार्त मर्यादा नाहीत. पण मुख्य मर्यादा ही की तुम्ही फार चांगल्या नितिमत्तेचे तोक असावयास हवे आणि तुमचे स्वरूप, तुमची वागणूक कीळसवाणी असतां नये. आज इथे पूर्ण जगांतून लोक आलेले आहेत . आणि तुम्ही जा आणि हा संदेश बाकी सर्व लोकांना, "श्री मातार्जीनी, विष्णूमायेकरवीसुषध्दां आधीच घोषणा केली आहे, की ज्यांना मी भेटले नाही त्यांना द्या तुम्ही सर्व आता महायोगी झाला आहांत. ते दर्शवा ते प्रकट करा . तुमच्यामधील पूर्ण विश्वासासह आणि या श्रमशक्तिसह- आणि माझी खात्री आहे आपण सर्व यशस्वी होऊ. 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_8.pdf-page-5.txt रशिया पृथ्वीचे आज्ञाचक उघडतांना 1 2 में ।7 में । 990 में। गैल्या सहा महिन्यात श्री आदिशक्ितने सोनिहएट युनियनला आधिवादित करण्याची ही चौथी वेक- परिणाम लोकविलक्षण, प्रचंड आहे. दोन हजारांवर सहजयोगी मॉस्कों, कीह आणि लेनिनग्राइ या मुख्य शहरांमध्ये नियमीतपणे ध्यान करीत आहेत. हजार माणसंचि सभागृहाच्या सर्व जागा नुसत्या सहजयोग्यांनीच गव्च भरल्या मंग शेवटी लोकांच्या लांबलचक रांगांची व्यवस्था करता यावी म्हणून चार हजार तोक मार्व शकतील असा स्टेडिअम भाडयाने घेतला. विमानतळावर आणि मग परत स्टुडिओमध्ये राष्ट्रीय दूरसंचार किमागाने श्री मातार्जीची टी-व्ही. वर मुला्वत घेतली. शक्य होईल इच्छुक अशा प्रकारे हजारो लोकांना त्यांचा आत्मसाक्षात्कार या माध्यमायोगे मिळपे पोस्टाने पाठविली जातील त्यामुळे त्यांनी सहजयोग साधना शक्य होईल - छायाचित्रे साधकांना श्री मातार्जीचे कम्युनिस्ट पार्टीचि मुख्य व अनेक मंत्रुयांना त्यांचा आत्मसाक्षात्कार मिळाला. शिकषण क्षेत्राव्या मंत्रीमंडळाने मॅस्कोमधील त्यांच्या एका शाळेत सहजयोगाची ओळख करून दिली आहे .आणि हक्हळ राष्ट्ीय पातकीवर तो पसरला जाईल- जैकीय लात्याने बैयक्रीय जीवन शास्त्राव्या प्रश्नासांठी सहजयोग केंद्र प्रस्थापित केले आहे. सोव्हिएट युनियनमधील सर्व ठिकाणच्या तीनशे डॉक्टरांच्या एक स्पेशल परिषदेमध्ये श्री माताजीनी भाषण दिले दिला. त्यांना इतफे कुतुहल बाटले की त्यांनी सहजयोगाच्या इॉक्टर्सना एक जून पासून नऊ जून पर्यन्ति होणा- आणि त्यांना आत्मसाक्षात्कार श्री माताजी इतक्या खूप झाल्या की जूनच्या वैद्यकीय परिषदेत भाग घैण्याचे आमंत्रण दिले रशियन साचकांवर अवेरीला सो्हिएट युनियनला परत भेट देऊन आशिर्वादित करण्याचे त्यांनी आज्ञा नक्कीच उघडेल अशी आम्ही प्रार्थना करतो. रशियन साधकांच्या सुज्ञतेचं त्यांनी कोतुक केलं- त्या म्हणाल्या सूज्ञतेशिवाय स्वातंत्र्य तुम्ही हाताळे शकत नाही. अमेरिकन लोकांच काय झालं आहे ते पहा. मान्य केले वेषकीय परिषदेमपील श्री माताजीचे मामण मॉस्को रॉग्याला बरे करणे खूप साधे आहे जर झाडाला रोग असेल आणि तुम्ही त्याला बरे करण्याचा प्रयत्न केला तर ते होणार नाही. जर तुम्ही सूक्ष्मामध्ये गेला आणि मुळांना बरे केले तर ते होईल. जर तुम्ही त्याच्या भुळापर्य्त पोहोचता, तर सर्व काही किती सुरेख होईल केंद्राचे पोपण केले आणि कुंडलिनी नामक शक्तिशी संपर्क साधुन संतुलन साधले त्याच्या लिव्हर आणि स्प्लीन - लिव्हरमधील उष्णतेमुळे कालांतराने फुफ्फुसे शक्तिहीन होऊन कोसळतात. त्यामुळे दमा ३अस्थमा होतो. जेव्हा लिव्हरता पुरेशी पोषकदव्ये मिळत नाहीत तेहा ते जा्त कीयाशील बनते गरोदर रुत्री जाए्त कार्यमग्न असेल तर ्भकाला सुप्लीन बद्दल प्रश्न उद्भवतात . - आघात देणारी बातमी स्प्लीनला क्षोमांत टाकते सर्व आणि बाणीसाठी स्प्लीन लाल रवतपेशीना तयार करत असते। भ। 'आणिबाणीच" ती असुरक्षीत होते. आणि कर्करोगाचा तिव्यावर सहज परिणाम होऊ शकतो आणि अशा घोक्याच्या क्षणांत डावीकडून आहे .स्पलीनला कलीहेला सतत मिळणा-या धक्क्यामुळे आधुनिक जीवन म्हणजे सतत काही सुरूवात झल्यास रक्ताचा कॅन्सर होऊ शकतो. 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_8.pdf-page-6.txt 9. উहायरस मूत पदार्थ वस्तु असतात- वहायरस डावीकडून येतात सामूहिक सुप्त चेतनेमध्ये स्थिरावलेला आत्मा आपला आत्मा पाठीमागे असतो. तो सात लप्समध्ये असती. सँक्रम अस्थीमध्ये आठवा असतो. त्याच्या घटनेमधच्ये सर्व पंचमहाभूते आणि काही असते. सर्व एंडोकाइन्स आणि इतर ग्रंथींची तो काळजी घेतो आपल्या सर्व प्रतिक्षिप्त किया तो करीत असतो. संगणकाच्या प्रोग्रॅमसारखसे ते असते. आता वैद्यकीय शात्राने असा शोध लावला आहे की प्रत्येक पेथीम्ये त्या प्रकारचं "लूप त-हेच्या" वर्णनाचे ग्रहण करणारे रिसेप्टर्स आहेत . जेव्हा या रिसेप्टर्स मध्ये डोपामिन तथार केले जाते त्यावेकी १एपीलेप्सी? अपस्मार, मानसिक दुखणी वगैरे होतात. एका व्यक्तिमत्वाच्या फडीवर जेव्हा दुसरा आत्मा बसतो आणि एक विशिष्ठा पध्दतीने वागतो यालाच भूतबाधा म्हणतात. त्यावेळी है डोपामीन तयार डोते. भूतबाधा उजव्या बाजूकडूनसुध्दा होऊ शकते जिथे हिटलरसारखे मृताल्मे आहेत - श्री बुध्दपूजा ईसखिप्त लेनिनग्राड ।4 में ।990 रशिया मागची आज्ञा आहे .चीनसुध्दा मागची आज्ञा आहे . हे चक उघडण्यासाठी श्री बुद्दांची पुजा करण्यात येत आहे. आज्ञाचकाच्या पातळीवर विचार असतात. तुम्ही सर्व एकाच दैवी शक्तिशी संबोधित असल्यामुके तिये मतभेद नाहीत. जर मतभेद असेल तर तुम्ही सहजयोगी नाही. सत्याच्या साम्रान्यात तुमची काळजी घैतली जात आहे हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. प्रत्येक पायरीवर कोणीतरी आहे जे तुमची काळजी घेत आहे . जेव्हा मी मॉस्को विमानतळावर प्रवेश केला आलं की माइया पसमध्ये विहसा नाही. इमिग्रेशन ऑफिसरने फक्त स्मितहास्य केलं आणि काही प्रश्न न विचारतो तेहा माइया लक्षांत फवत मला छिहसा दिला- सर्व सहजयोगी हा चमत्कार पाहून आश्चर्यचकीत झाले सूक्ष्मशविति पुत्येक तपशीलाकडे लक्ष देते आणि तिचे अस्तित्व तुम्हाला दाखवून देण्यासाठी चमत्कार करते. सहजयोगामध्ये मिती असता नये. सगळी मिती टाकून या तुम्हाला जर कोणी धाकदपटशा दाखविला तर तो सहजयोगाबाहेर फेकला जाईल . तुम्हाला तुमच्या आत्म्याशिवाय दुस-या कोणीही तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करता नये- प्रेमशक्तिशिवाय ताकदवान दुसरी कोणतीही शविति नाही. सहजयोग गंभीर नाही. आनंददायी आहे . ती एक स्थिती आहे काल तुमचा गुलाम आहे . तुम्ही कालातित आहात. तुम्हाला कोणी दुखवू शकत नाही. कोणी सहजयोगाच्या प्रकाशात तुम्हाला तुमच्या हातांत साप दिसतो. त्याता नुसते फेकून दया. तुम्ही लहान नाही, तुम्ही वयोवृष्द नाही. तुम्ही पक्त आनंदात आहात- जात तुमच्या खोडया काढू पाहेल, तो स्वतःव्याच खोडयात फसेल तुमच्याकडे विशाल हृदय नसेल, तर तुमच्याकडे चांगली आज्ञा असू शकत नाही. आज्ञेचा मंत्र आहे क्षं - मी क्षमा करतो. पाठीमागच्या आजझेचा मंत्र आहे "हं" मी आहे . अशा प्रकारे हं क्षं- ईश्वर तुम्हाला आशिर्वार्दित करो. 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_8.pdf-page-7.txt - 7 - विशुष्दी चक गुण डावी विशुष्दी - भाऊ बहिणीचे नाते, आत्मसन्मान- पकड़ीचे कारण दोषी बाटणे, अनैविक वर्तणुक, कावेबोजपणे बौलणे, ममभदी बालणे आत्मविश्वासाचा अभाव, शब्दांचा अभाव उपाय श्री विष्णुमायेचा १श्रीकृष्णांची भगिनी मंत्र म्हणणे. "श्री माताजी, मी मुळीच दोपी नाही. तुमच्या कुपेमध्येमी आत्मा आहे मी दोषी कसा असेन? विशुध्दी चक्ाला वहाय्रेशन्स या. चुकीच्या गोष्टी केल्यावर किंवा स्वतःच्या अहंकारात गुरफ्टल्यावर दोषी बाटून घेणे म्हणजेच स्वतःच्या अहंकाराचे समर्थन करणे टाळा. 2 3. 4- भाऊबहिणीच्या नाल्यामध्ये पावित्र्य वृष्दिंगत करा. भूतकाळातील अनैतिकता अधवा दुसरे काही अपराध यांना सामोरे जा आणि हे समजून घ्या की श्री माताजी तुम्हाला क्षमा करतात. तुम्हाला दोषी वाटण्याची जरूर नाही. ईश्वरी प्रेमाचा अविभ्माव म्हणून तुमचे मूल्यमापन करा स्वतःला अपुरे, अथवा निरर्थक समजू नका- 5- 6• 7. दुस-यांना तुमच्यावर दबाव घालू देऊ नका दुस-यांशी सहजयोगाबद्दल आत्मविश्वासाने बोला हृदयापासून क्मयतेने भजने म्हणा- तुमच्या आवाज श्री मातारजीनी भवित करण्यासाठी वापरा- 8- उपहासात्मक, टोमणे मारणे, म्मिदी बोलणे सोडा. अगुरूचा परखादा मंत्र तुम्ही म्हणत असाल तर खालील मंत्र म्हणून त्याचा प्रभाव नष्ट केला पाहीजे, "श्री माताजी सर्व मंत्रांचे उगमस्थान तुम्हीच आहात" 10- 11. किंवा "सर्व मंत्र सिर्दी" ५ 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_8.pdf-page-8.txt ২१ १० ्र तोकावर प्रभाव कसा पाडावा- हॉलंड प पू. श्री मातार्जीचे भाषण 17/9/86 लोकांवर प्रभाव पाडप्यासाठी आपला स्वतःचा स्वतःवर किती ताबा आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. ते फार महत्वाचे आहे . उदा. काही लोकांना योग्य प्रतिमा नसते आणि ते दुस-यांवर छाप पाडण्याचा प्रयत्न आणि ते उपहासात्मक ठरते ज्या व्यक्तिला स्वतःची प्रतिमा नाही त्या व्यक्तिचा प्रभाव कोणावरच पडत नाही त्यामुळे बाहयांगावर कार्य करण्यापूर्वी अंतरंगावर कार्य केले पाहिजे तुम्ही लोकांशी बोलतीना बोलण्याची, चालण्याची योग्य पध्दत असणे, हे फार महत्वाचे आहे .हे सर्व काट छाट करून सुयवस्थित केले पहिजे, जसे गळून गेल्यासारखे चालणे पाय इकडे तिकडे फेकत चालणे सरक ताठ चाला ताठ बसा, आणि लोकांना दिसू या की सर्वप्रथम तुमचा तुमच्यामध्ये विश्वास आहे . जर तुमचा तुमच्यामध्ये विश्वास नसेल, म्हणजे कोणतेही तुमचा स्तःवर विश्वास नसन्याचे दरशीवणारे असेल तर त्यामुळे तुम्ही लोकांवर छाप पाड शकत नाही- तर तुमचा आत्मविश्वास तुमच्या सर्व वर्तणुकीबरून जसे बोलपे, चालणे, बसणे, संपर्क साथणे यामधून पण डही विश्वासाची भावना माणसात तेहा येते तेहा प्रतित झाला पाहिजे एक विश्वासाची भावना पाहिजे त्याला कळतं की तो पूर्णपमे सुरक्षित आहे. सहजयोगामध्ये तुम्हाला कळतं, तुमचं मध्य हृदय सुरक्षित आहे, ते, स्वतःला सांगा, "श्री माताजी माइयाबरोबर आहेत . श्री माताजी मला मदत करीत आहेत आणि मी श्री माताजीवरोबर आहे. मला कसलीच काळजी नाही. " मग तुमचे हे केंद्र व्यवस्थित राहील इतरांना सांगू शकत नाही. तरीपण तुम्हाला व्यक्तिमत्व असेल, तर तुम्ही सहज ते इतरांमध्ये शोषून घेऊ शकता. पण जर तुम्हाला स्वतःबद्दल आत्मविश्वास नसेल तर तुम्ही ते करू वकत नाही तर स्वतःच्या अंतरंगात प्रथम विश्वास प्रस्थापित केला पाहिजे सहजयोग्यांना फार सहजपणे म्हणतां येतं की, "मी आत्मा आहे. मी बालक आहे, आदिशवितिने स्वतःहून वेचलेला असा मी आहे , " मग तुमच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास असला पाहिजे .अर्थात , हे तुम्ही जसं, जे्हा कोणी आंत येतं तैहा त्यांच्याशी तुम्ही अत्यंत हळुवारपणे बोललं पाहिजे . आंत येणारा तो दुसरा देव आहे, असं समजून जर माइयामध्ये आत्मा आहे, तर त्याच्यामध्ये सुध्दा आहे . म्हणून तो व्यवस्थित बसती ना, आरामांत आहे ना, ्याला कोही चहा वगैरे पोहिजे का विचारा, त्याला आरामात ठेवा कोणत्याही प्रकारे त्रासा झाला नाही, संताप आला नाही, पण त्याला भेटून आनंदच झाला आहे असे दर्शवा. आणि तुम्ही दयाकूपणा प्रस्थापित करता बेंचन वाटते. हा बेचैनपणा, नव्हसनेस असुरक्षिततेची खूण आहे . े- अशाप्रकारे असलं पाहिजे की दुूस-या व्यक्तिला पुरेपूर विश्वास वाटला पाहिजे आहे असे वाटले पाहिजे तुम्हाला काही वेळ आात्मविश्वासाच्या अभावामुळे पखाद्या व्यक्तिविषयी तुम्हाला दुस-या व्यक्तिशी बोलताना बेचैन नसले पाहिजे आणि ही व्यक्ति फार चांगली 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_8.pdf-page-9.txt दुसरा मार्ग म्हणजे इतरांना बौलू या. त्यांचे नीट पका - आणि स्वतः बोलू नका-आणि एकदां कां ते काही म्हणाले की म्हणा, "हे बरोबर आहे, शंकाच नाही मी तुमच्याशी सहमत आहे, पण मंग तुम्ही सुरवात करा शब्दांनी गांधळवीत नाही पण उलट ते काय म्हणतात ते तुम्ही पाहता, तुम्ही मला बघा- असे मी अनेक वेळा करते. जेव्हा कोणी काही म्हणतं, तेहां, "हो, ते खरं त्यांना वाटतं त्या गोष्टीची दुसरी बाजू सुध्दा तुम्ही पाहीली आहे. तुम्ही संतुलनात आहात. तुम्ही नुसत्या तुमच्या क्ल्पना लोकांवर लादत नाही पका प्रकारे तुम्ही लादत असता की तसे तुम्ही वागत आहांत याचा कोणालाही धक्का बसत नाही. म्हणजे तुम्ही त्यांना नुसते तुमच्या "नाही, तसे न्हे" अशा े .." त्यामुके ते आक्षेप घेत नाहीत आहे पण असं बधा, हे असे आहे , पम तुम्ही ते अशा प्रकारे करता आतां पौशात सुध्वा. मी म्हणते पोशाख फार महत्वाचा आहे.समजा तुमचा कोणाशी अधिकृतरित्या सूप रेघा संपर्क आहे, सर्वात चांगली गोष्ट म्हणजे व्यवहाराचे कपडे घालणे असलेला डार्क निळा सूट नव्हे, योग्य, धीपीस स्मार्ट पोथाल स्व्छ बूटू आणि चांगले विंचरलेले केस, काही वेळा थोड़े तेल लावलेले चोंगल्या स्मार्ट व्यवहारी माणसासारखे दिसा. पोशाल [जो व्यवहारात लागतो, कदाचित संस्थैविपयी बोलायचे असेल तुम्ही "मी म्हणतां नये तुम्ही मग तुम्हाला तुमच्या " "आम्ही" म्हटले पाहिजे नेहमी संस्थेचा उत्लेख करा, स्वतः चा नाही. "मी असे करणार नाही- मला त्याचा तिरस्कार आहे . मी त्यावर विश्वास ठेवतो". हे एकदम फोल आहे. "आम्हाला काय करायचे आम्ही करत नाही, "आम्ही", आहे .त्यावर आम्ही विश्वास ठेवतो. आम्हाला असं वाटतं आणि तुमचे मत काय आहे? आमच्याकडे अशा प्रकारची गोष्ट आहे . " किंवा कांही तुम्हांला आपल्या संस्थेबद्दल सांगावयाचे असेल ते किंवा स्वतःच्या उत्पादनाबद्दल किंवा कशाबद्यल किंवा कशाबद्यल, तुम्हाला त्यांना सांगितले पाहिजे, "आतां पहा, हे आहे ते उपलब्ध आहे .आतां हे इथे आहे आणि त्याने असे खूप चांगले कार्य केले आहे ते अशाप्रकारे काम करते आणि आमच्याकडे चांगले ्हवाल आले आहेत अहवाल हे इथे आहेत. ते काय आहेत ते तुम्ही पाहूं शकता. आणि तुम्हांला त्यावद्दल आणि स्वतः च पाहा- आवडल्यास तुम्ही वापस शकता तुम्ही चांगल्या त-हेने सन्ज असले पाहिजे समजा तुमच्याकडे कांही उत्पादन आहे. तर त्याविषयी तुम्हाला सर्व काही माहीती पाहिजे माहितीपत्रक तिथे पाहिजे "हे इथे आहे . हे कृपा करून ध्याः तुम्ही स्वतःहून- पाहू शकता त्यांना ते काय आहे ते समजावून सांगा- उत्पादनामुळे बाजारपेठ जिंकली जात नाही, तर ते उत्पादन कशारितीने समोर उभारले जाते त्यावर असते. जर कोणाला बरे वाटत नसेल तर काय अडचण आहे ते तुम्ही सांगा. "आम्हाला हा असा प्रश्न आहे आतां त्याचे उल्तर काय ते सांगा". मग त्या माणसाला वाईट वाटत नाही जर त्या व्यवतीला सरळ सरळ सांगितले तर त्यांना ते आवडत नाही. नाही,त्यांना आवड़त नाही. तुम्हाला आवडायचे नाही, मी जर सरळ सरळ तुम्हाला सागितलं तर । -हेने सांगते, नाजुक प्रध्दतीने - पण मी तुम्हाला अथा त- सहानुभुतिने ज्यायोगे सहज समजेल, पचविलं जाईल अशा अनुकूल रितीने ते फार महत्वाचं आहे, लोकांना समजैल अशी तुमची पध्दत असली पाहिजे, योग्य प्रकारची वर्तणुक हवी- ख म्हणजे, लोकांवर छाप न मारल्यामुळे तुम्ही त्यांच्यावर छाप पाडता. कलेला लपविण्यातच कला आहे . तिला उघडकीला आणतांना मुदृदाम कांही करायला नको इतर व्यक्तीशी बोलताना सुध्दा ते काय म्हणत आहेत है तुम्हाला कळलं नाही तरीही, तुम्हांला समजत आहे आणि तुम्ही ऐकतां आहातं असें दाखवलं पाहिजे - य। ते हे असैल, नाहीतर ते असेत, कांहीही ह्याूपद असेल जेव्हा तुम्हाला तीन व्यक्तीशी किंवा पाच किंवा दहा व्यवतीशी व्यवहार करावयाचा असेल, त्यावेळी त्यांच्यामध्ये चांगल्या भावना उत्पन्न करण्याचा प्रयत्न करा. . उदा - आतां तुम्ही लग्न करावें असं मला वाटतं तर मी तुम्हाला तिच्याविषयी सांगेन, ती काय आहे, अशाप्रकारे की ज्यामुळे तुम्हाला वाईट वाटपार नाही, तिला लागणार नाही, पण तुम्हाला तयार डोता येईल कारण नंतर 1990_Chaitanya_Lehari_M_(Scan)_8.pdf-page-10.txt 10 आणि श्री माताजीनी कधीच सांगितलं नाही. तुम्ही तिब्याबद्दल पैकाल, की अमकातमका असं म्हणतं होता, हळूबारपणे तुम्ही सोंगितलं पाहिजे, "असं पहा, तिला थोडया थोडया हया गोष्टी आहेत. पण ते म्हणून खूप ठीक आहे, ती ूप स्ूप सौम्य होऊ शकते . ती सर्व संभाळू शकते". आणि हे तुमच्यावर अवसंबून असते की तुम्ही कशा प्रकारे हे संभाळ शकतां आहोत आणि त्यावद्यल जबाबदारही आहोत, असं वाटतं, आतां ही माझी जबाबदारी आहे असं वाटतं- ं.त्यामुळे तुम्हाला त्या व्यक्ती बद्यल माडिती असते. आपण सर्व समजून मी काही क्लृप्त्या वापरते, त्या माइया नैसर्गिकि आहेत. पण तुम्हीही त्या आत्मसात करू शकता . ते कठीण नाही. इतक्या लहान लहान गोष्टीनी कसा फरक पडतो, पहा. ते जेवहा आजारी असतात तेहां तुम्ही त्यांची काळजी घेतली पाहिजे त्यांची मुलं आजारी आहेत की काय ते पहा. त्यांच्या पत्नीता काढी आजारपण आलं आहे कां? तुम्हाला कळकळ वाटली पाहिजे. आणि तुम्ही औळखले गेला पाहिजे संस्थेला तुम्ही कुटुंबासारखें पाहिजे ति्च काय बिनसलय? तिला बरे वाटतंय ना? मदत हवी आहे का? कधीकधी फुलै पाठवा वागवलं ज्यावेळी पती आजारी आहेत किंवा पत्नी आजारी आहे किंवा मुलांबपल चौकशी करा. या सर्व गोष्टीना खूप अर्थ आहे तुम्हाला खालव्या धराला जायला नको- आकर्मून घेण्यासाठी तुम्हाला उच्चतर गेले पाहिजे हा फरक आहे . दुस-यांच्या पातळीवर खाली झूकायचे की उच्चतर जायचे, पण उच्चतर स्थितीला जाताना तुम्ही उच्चस्तराला जात आहात हे सुचित करू नका, मत्सर निर्माण करू नका, ज्यामुळे त्यांना वाटेल याला स्वतः म्हणजे कोण मोठे वाटतो।, खूप हळूवारतेने रहा तुम्ही जर त्याहून खाली असाल अथवा त्यांच्या त-हेचे असात, तर ते कसे काय अनुकरण करतील? ० चुकीची दुस्स्तीः मागील अंकावर चुकुन अंक नं 5 व 6 असे छापले गेले आहे तरी ते अंक नं 6. व 7 असे बाचावे