र 2 र र ४ ४ ४ ४ ४ ४ ४ ४४ ४४ ४ ४ २ ११ र चैतन्य लहरी र रु ४ खंड ४ अंक १ र ४ र ४ ४ ४ ४ र] े र] ल] ४ ह ४ ४ र] र र ४ ४ र] "कितीतरी आत्मे इथे सर्वशक्तिमान ईश्वराचं प्रतिबिंब दाखवत बसले आहेत. आई म्हणून किती अभिमान वाटतो मला. जगांतील अनेक लोकांना आलोकित करण्याची क्षमता तम्हा सर्वाकडे आहे. " र र ब ४ श्री माताजी निर्मला देवी, दिवाळी पुजा, कवेला, इटली, १० नोव्हे. १९९१ ४ं र] रु ह र४४ ४ ४४४४४ ४४४४ ४ ४४४४ ४ ४ ४४ १० १० १० १ १ 2 १ है दिवाळी पूजा कॅबेला दि. १० नोव्हेंबर १९९१. (परम पूज्य श्री माताजींच्या भाषणाचा सारांश) ( फ्रान्समधे दिवाळी पूजा झाली त्यावेळी श्रीमाताजर्जीनी आम्हाला सहज योगात आनंदी रहावे असा उपदेश केला. त्या म्हणाल्या की आपल्या व्यक्तिमत्वातून, साक्षात्काराचा आणि आपण परमेश्वरी राज्यात आहोत याचा आनंद अभिव्यक्त क्ायला कावा. त्यातले त्यांत, आपण दुःखी गाणी म्हणू शकत नही अथवा शोकांतिकांची पुस्तके वाचू शकत नाही. खिश्चन घर्मानी विषयी फारसे सांगितले नाहीं. खिस्ताला मूत्यु त्या लोकांनी जिवंत राहू दिले असते तर त्यांनी सांगितले असते. परंतु त्यांनी आत्मा अमर आहे है सांगितले आहे आणि निश्चितपणे पुनर्जन्माविषयी सांगितले आहे. या जीवनकाळात तुमचे उत्थान व परमेश्वरी राज्यातील स्थान. श्री माताजी पुढे म्हणाल्या "स्त्रीयांच्यामध्ये रडण्याची अश्रू यांना सर्वोच्च स्थान आहे. विशेषतः स्त्रियांना मला सांगायचे आहे, दाळण्याची जलशक्ति आहे. तसेच आपण महान दुःखात आहोत असे विचार करीत रहाण्याची व इतरांना दुःखी करण्याची शक्तिही त्यांना आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये मातृत्व आहे. महान कार्य करण्याची क्षमता आहे. त्या बलिदानही करू शकतात. पण ल्याच बरोबर त्या डावी बाजू प्रधान (लेफ्ट साईडेड) असतात. तसेच आपल्या हृदयातील आनंदाच्या विषयी आपण बोलतो तो आनंद बाहेर दिसून यायला हवा, लोकांना हे दिसायला हवे की आम्ही आनंदी लोक आहोत सुखांत आहोत. इतरांच्या सारखे लहान लहान गोष्टीवरून रडत बसणारे नव्हेत. संकद प्रसंगीही सहज योगीनींनी रडू नये.) श्रीमाताजींनी स्वतःचा अनुभव सांगीतला "माझे वडील वारले त्यावेळी मला आश्चर्य वाटले, राजेशाहीवृत्ती येते. मी निर्विचार झाले, अगदी निर्विचार झाले, जवळ जवळ तीन दिवस मी निर्विचार होते. दुःखाचा, शोकाचा, कोणताही विचार आला नाडी. फक्त निर्विचार सर्वांना आश्चर्य वाटले, मीच वडिलांची सर्व काळजी घेत असे. स्यांनाही माझा फार लळा होता. मी फार आवडायची, सर्व काही होते.' तेव्हां, तुम्ही सहज योगी अथवा सहज बोगीनी असाल, तर संकटाच्या काळात निर्विचार व्हा. ती एक खूण आहे. याचा अर्य कारय? परमेश्वर | तुम्हाला आंत घेतो, तुमच्या अडचणींनाहीं घेतो. परमेश्वर त्यांत हात धालतो, त्याचे संरक्षण देतो. व संकटातुून तुम्हाला बाहेर काढून पूर्ण निर्विचार करतो. आणि जाणिवेच्या निर्विचार स्थितीमध्ये चूक काय व बरोबर काय हे तुम्हाला ओळखू येते. म्हणून संकटाच्या काळांत निर्दिचारता फार सतर्क असते, जागरूक असते. आपण परमेश्वरी राज्यात आहोत आणि कोणत्याही प्रकारे आपण दुःखी नसतो; जीवनांत काही घटना घडतात. जीवन असेच आहे. कोणालातरी मृत्यु येणारच. प्रत्येकालाच एकावेळी मृत्यु येत नाही. जन्माला आलेल्या प्रत्येकाला मरण हे येणारच. पण लोकांनी मृत्युलाही | जीवनाचे एक मोठे अंग बनविले आहे. वास्तविक तो एकच क्षण आहे, फक्त एकच क्षण आहे. तुम्ही बाहेर पड़ता, जाता आणि बदलून परत येता, पण या जीवनांत जर तुम्हाला काही करायचे असेल, तर ते म्हणजे | आनंद ध्यायचा. शोकान्तिका वाचण्याचा स्त्रियांच्या नसांवर परिणाम होतो. योडेसे कांही कोणी म्हणाले, की जणूकाही बाँब फुटल्यासारखे होते. स्वतःचे आपण किती नुकसान करतो ते प्रथम पाहिले पाहिजे. पश्चिमेकडे अनेक महिलांनी आपली जीवने उध्वस्त केली आहेत. पण त्याचे बहुल त्या कधी रडत नाहीत. परंतु पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे अनेक शहाण्या स्त्रिया मी बधितल्या आहेत. त्यांचा संयम फार मौठा असतो. आणि जीवनाबद्दल त्यांची प्रवृत्ती राजा सारखी असते. हत्ती चालत असताना कुत्री मुंकला तर काय बिवडले? तुमच्या अंतर्यामी जेव्हा आनंद असतो तेळां ती (तुमचे तत्त्व हवे, "मला कोणी दुःखी करू शकत नाही." नाहीतर तुम्ही डावीकडे जाऊ लागता. रडणे ही पण अहंकाराची आणखी एक अभिव्यक्ति आहे. स्त्रीया रडू लागल्यावर पुरूष डाव्याबाजूस जाऊ लागतात व मग पझेस्ड होतात. म्हणून आज मला तुमच्या सं्वाकडून एक वचन हवे आहे की तुम्ही आजीबात रडणार नाही. फुले देण्याऐवजी तुम्ही मला वचनस्वरूपी फुले दया की, "मी केव्हाही रडणार नाही.' अर्यात केव्हातरी "सांद्र करूणा" स्थितीत एक-दोन अश्रू येतील. शेवटी | भी आई आहे. पण याचा अर्थ बसून रडावे व हिस्टेरिकल व्हावे असा नाही. म्हणून तुम्हाला रडायला लावणारी शोकांतिक पुस्तके वाचू नका तर गहन पुस्तके वाचा, अंतःकरणाला स्प्श करणारी पुस्तके वाचा, मग घोड़े रडावेसे बाटले तर ठीक आहे. तेव्हा, आज आपण आनंद लुटण्यासाठी येथे जमलो आहोत. आत्पानंद, निरानंद, परमानंद, ज्याचे मौल चिरंतन आहे. तुम्ही आता है लक्षात घ्यायला हवे आणि पूर्ण विश्वास ठेवायला हवा की तुम्ही आता परमेश्वराच्या राज्यांत आहात. तुमच्या अंतरंगातील सूक्ष्म सोंदर्यं तुमच्यासाठी उधड़ी केली जात आहेत. परंतु तुमचे डोळे आधीच बंद असतील, तुमचे हृदय आधीच बंद असेल, सुंदर, सुंदर गोष्टी तुम्हाला पहायच्या नसतील, तर "किती सुंदर गोष्टी बनविल्या आहेत असे तुम्ही कसे म्हणाल? जीवनात होकारात्मक (पॉझीटीव्ह अॅटिट्यूड) प्रवृत्ती असणे व स्वतःला आतून विकसित करणे महत्त्वाचे आहे. सर्वसामान्य स्थितीपेक्षाही अधीक ा दिवाळी पूजा १ मद्रास जाहीर सभा दि. ६-१२-१९९१ श्री माताजी निर्मला देवींचे भाषण (सारांश) आपण खरोखरीच सत्याचे शोधक असलो तर त्याविषयी आपण प्रामाणिक असलं पाहिजे. आणि आपल्याला त्याबद्दल कळकळ असली पाहिजे. आणि या जगतांतील आपल्या स्वतःच्या अस्तित्वाला आपण न्याय दिला पाहिजे. अनेक साघक आहेत. कोणी कर्मकांडे करीत आहे. तर कोणी ध्यान, कोणी भक्ती तर कोणी वाचन. आपण कार्य साधले आहे, हे प्रत्येकाने जाणले पाहिजे. आपण कुठे आहोत? आई या नात्याने मी म्हणेन, "माझ्या बाळा, तुझ्या साधनेमध्ये तूं इतकं काही कैलेंस पण तुला काय सापडलं? अंतिम सत्य तुला गवसलं कां? पवित्र ग्रंथांमध्ये वर्णन कैलेलं काही तुला मिळाले का? संत नातदेव साधे शिंपी होते. गोरा कुंभार या दुसन्या एका संतांना भेटायला ते गेले. नुसतें इकडे तिकडे भटकतो आहे. हे प्रश्न आहेत. कारण त्यांना खरं ज्ञान त्यांच्यासमोर उमं पहिल्या ्लोकामध्येच ते म्हणतात, जर तुला हे ज्ञान नसेल तर है पुस्तक वावण्यांत अर्थ नाही. माहित असणे म्हणजे का्य? तुमच्या मध्यमञ्जासंस्थेदर जाणणे. तुमच्या मानसिक किंवा शारिरीक पातळीवर नाही. आपण मानव झालो असल्याने विनम्रतेने आपण म्हटल पाहिणे की, आम्ही परिपूर्ण नाही. कांहीतरी राहिले आहे. नाहीतर तुम्ही कां झगडतां, भांडता? भौगोलिक, आर्थिक, राजकीय प्रश्न कां आहेत? मग आपण या सगळ्याचें मूळ कारण जे मानवप्राणी त्याकडे येतो. मग या मानबांत काय विधडलंय? जनावरे पशु असतात. ती देवाच्या ताव्यांत असतात. पाशांमध्ये असतात. पण मानवाला स्वातंत्र्य आहे. आणि तो नाही. आपण सर्वांनी खरं ज्ञान जाणून घेण्याचा प्रयत केला पाहिजे. वेदशास्त्रानुसार त्यांनी निसर्गाला जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पंचतत्वांना जाणून घेण्याचा प्रथल्न केैला, ज्याला आपण उजवीकडची चळवळ म्हणतो. ग्रीक लोकांमध्ये उजव्या बाजूकडची चळवळ चांगल्या प्रकारे दाखविली गेली आहे. डवी बाजू भक्ति होती, भारत चांगलाच आशिर्वादित आहे. कारण संतांकडून ज्ञान आले जरी ते ज्ञान मार्गापासून बरेचसे दूर गेलेले आणि सांचलेले झाले आहे. भारताविषयी दुसरा चांगला मुद्दा म्हणजे भारतामध्ये धर्म हा संघटित केलेला नाही. अशा प्रकारच्या कल्पना असतांना आणि वेद सुद्धा, एक प्रकारच्या मानसिक मायेमध्ये आपण गुरफटलो गेलो. आणि तशा प्रकारे आर्यसमाज वगैरे आपल्याकडे आहे. तशा लोकांनी तो मुद्द गांठला नाही आणि जे कांही त्यांनी वाचलं त्याविषयी ते समाधानी आहेत. कबीरांनी म्हटलं आहे, खूप जास्त वाचून पंडितही मूर्ख झाले आहेत. फार जास्त ते म्हणाले, "निर्गुण (निराकार) पहायला मी इथे राहून आलो पण तो मला इये सगुणांत (साकार) दिसती आहे. फक्त एक आत्पसाक्षात्कारी व्यक्ति किंवा संत दुसर्या संताबद्दल असं बोलू शकेल कारण त्यालाच अंतिम सत्य महित असतं. ज्यांनी आत्मानुभव घेतला नाही त्यांना या जीवनापलिकडचे सत्य काय ते समजू शकत नाही. खिश्चन धर्मातही यॉमस आहे, जो भारतांत आला आणि त्यांने कांही प्रबंध लिहिले, जे इजिप्तमधील गुहेमध्ये ठेवले. होते. ते सापडले अड्डेचाळीस वर्षांच्या संशोधनानंतर त्याच्यादद्दल एक पुस्तक लिहिलं आहे. कशाप्रकारे त्याने सतत सहजयोगाचेवर्णन केले आहे ते आश्चर्यजनक आहे.सत्याचा अनुभव तुम्ही घेतलाच पाहिजे, असे आहे ते. प्रत्येक धार्मिक ग्रंथ म्हणतो स्वतःला जाणा. मी कोण आहे? जेव्हा असं म्हटलं जातें, तेव्हा प्रत्येकाने तो स्वतःमधला "स्वतः" जाणण्याचा प्रय्न केला पाहिजे. आपण म्हणतो, माझे शरीर, माझं नाक, माझा देश, "मी" हा मी कोण, जो नेहमी विचार करतो? ही स्वयंस्फूर्ति वाचून अंतिम सत्य तुम्ही जाणू शकत नाही. समजा एखादा डॉक्टर . कुठून येते. हा "मी" आपल्यामध्ये असतो. आपल्या हृदयामध्ये परावर्तित झालेला असतो. कांही एक गृहीत धरा आणि जर ते सिद्ध | डोकेदुखीसाठी घेतले पाहिजे. वेदांमध्ये आणि उपनिषदांमध्ये लिहिल झालं, तुम्हाला सापडले, जाणवलं, त्याचा अनुभव आला तर प्रामाणिक माणसाप्रमाणे तुम्ही त्याचा स्विकार केला पाहिजे. पाश्चात्य लोकांना वेगळीच अडचण आहे, परंतु एकदाकां त्यांना अनुभव आला की, ते युनिव्हर्सिंटीत जातींल, कुंदलिनीबद्दल सर्व कांही शोधून काढतील. नाथ पंथीयांनी कुंडलीनी | वापरतो, पण प्रश्न किंवा बाधा समजून घेऊन! आपलं अस्तित्व फक्त जागृती बद्दल खूपच काम कैलेले आहे. पण ते सगळे हरवले गेलं. नंतर जर्मन आले, त्यांना तांत्रिक लोकांनी पूर्णपणे चुकीची माहिती दिली. ईश्वरी अस्तित्वाबाबत तीन प्रकारच्या चळवळी झाल्या. एक म्हणजे वेद. वेद म्हणजे जाणणे. अशा लोकांना थॉमसने "ग्नॉस्टिक्स" म्हटले आहे. नों म्हणजे ज्ञान, मानसिक अथवा भावनिक ज्ञान नाही. पण कांहीतरी त्याच्या खूप पलिकडले. आणि त्या मार्गाचा त्यांनी प्रयत्न केला. वेदामध्ये आहे ज्याने तुम्हाला औषध लिहून दिले, ते तुम्ही घेतले पाहिजे. आहे, ते हे की तुम्ही स्वतः शोधून काढले पाहिजे. वेदांमध्ये आणि उपनियदांमध्ये लिहिले आहे, ते है की तुम्ही स्वतः शोधून काढले पाहिजे. पतंजली शास्त्रातही, सहजयोगांतही आपण हे तत्त्व वापरतो पण प्रश्न किंवा बांधा समजून शास्त्रांतही, सहजयोगांतही, आपण है तत्व वैगवेगळ्या लायब्रीत जातीलं आणि शारिरीक, मानसिक, किंवा भावनिक नाही तर आत्मस्वरूपही आहे. या देशांत चालणारी दुसन्या प्रकारची चळवळ आपल्याकडे आहे, ती म्हणजे भक्ति, देवळांत जाणे वगैरे. पण ती सुद्धां ढवासळत चालली आहे. भक्ति म्हणजे कार्य? श्रीकृष्ण परस्परसंबंध हाताळण्यांतील | चातुर्यामध्ये नैपुण्य असलेले, असे होते. आणि आई नव्हते. लोकांनी सत्य शोधायला आजूबाजूला भटकून यावं अशी त्यांची इच्छा होती, पैतन्य सहरी ईश्वराच्या प्रेमशक्तिशी एकरूप व्हावं. सर्व कांही निर्मिती आपल्या दृष्टोत्पत्तिस येते. सुंदर फुलं, एका कारण कोणालाही सरळ सरळ प्रामाणिकपणाने केलेलं विधान आवडत नाही. त्यावेळी स्यांनी फक्त अर्जुनाला सांमितलं, तीन गोष्टी त्यांनी सांगितल्या, प्रयम "तुम्ही ज्ञानाप्रत गेले पाहिजे." ज्ञान म्हणजे हे तुमच्या लहांन छोटया बी मधून बाहेर येणारा मोठा बृक्ष. आपल्या डोळ्यांकडे मध्यमज्ञासंस्थेवर मिळणारं ज्ञान, दुसरी गोष्ट, तुम्ही भक्ति केली पाहिजे. आणि जे कांही फळ, फूल, किंवा पाणी तुम्ही मला द्याल. ते मी घेईन. पण तुम्ही ती भक्ति केली पाहिजे जी "अनन्य" आहे. त्याचा अर्थ, तिये दुसरे कोणही नाही. जेव्हां, तुम्ही आत्मसाक्षात्कारी आहांत, जर तुम्ही याच स्पष्टीकरण देऊ शकत नाही. बी कशाप्रकारे अंकुरत? आपण निगडीत नसाल तर भक्ति कसली? অनेक लोक तक्रार करतात. "मी उपास करता, जप करतो, सगळीकडे पसरले पाहिजे. तस जर असेल तर, तुम्ही अनुभवलं पाहिजे. है करतो. ते करतो, आणि माझी परिस्थिती पहा: ती काही देवाची चूक नाही. तुमचे अजून संधान लागलं नाही, जर्स, टेलिफोन जर लागलेला नसेल तर, फोन करण्याचा काय उपयोग? संधान नसतांना असलेली भक्ति चूक आहे. त्यामुळेच श्रीकृष्ण म्हणाले, "योगक्षेमवहाम्यहम" प्रथम योग मिळवा - एकीकरण संघटन, त्यानंतर तुम्हाला क्षेम मिळेल. हित साधले जाईल, कर्मासांठी त्यांनी म्हटल, "सर्व कार्य करा आणि ते सर्वशक्तिमान परमेश्वराच्या चरणांशी अर्पण करा." खूप लोक म्हणतात, माझे सगळे कार्य ईश्वरचरणी समर्पित केलं आहे. खुनी देखील! ती फक्त एक मानसिक कल्पना आहे. तुम्सी ते क्ररू शकत नाही कारण, अजून तुम्ही त्या स्थितीला नाही. पण,एक सहजयोगी म्हणणार नाही की, मी कुंडलिनी चढ्वतो, तो म्हणतो, "ती आली नाहीवर" तो तृतिय पुरूषांत बोलतो, कारण तो स्वतः तिथे नसतो. हे असं कर्म आहे, जे आपोआप सर्व शक्तिमान ईश्वराच्या चरणी पोहोचते. सर्व काही तो करीत असतो आपण फक्त साधनं आहोत. ते आपोआप आणि तत्सण धडतं आणि पहा. किती सुरेख कॅमेरे आहेत ते. त्यांना कोणी तयार केल या स्थितीपर्यंत कोणी आपली उल्कांती केली? ती कोणती शक्ति आहे, जिने आपल्याला मानवप्राणी बनविलं? आपल्याला शोधलं पाहिजे कारण शास्त्र कशा रितीने माणूस बनती? सर्वशक्तिमान ईश्वराने हे सुरेख ब्रम्हचैतन्य आणि पड़ताळून पाहिले पाहिजे. पण नुसतेच नाही म्हणणे म्हणजे, त्या जिवंत शक्तिशी स्वतःबरोबर निगडीत होण्याची संधी नाकारणे असे आहे. या जिवंत शक्तिनै आपली उकांति केली आहे. ती संघटीत करते. सर्व निर्मिती करते. सर्व गोष्टींना चैतन्य प्रदान करते. तुमच्या बरोबर कुठवर जायचं त्याचा विचार ती करते. इतकी सुरेख शक्ति सगळीकडे आहे. प्रत्येक अणूमध्ये, प्रत्येक जिवंत समुहांत, प्रत्येक जिवंत अस्तित्वात, ती इतक्या सुरेख तहेने कार्य करते, की तिचा हळुवारपणा आपल्याला समजत देखील नाही. फूल घरतांना, उमलतांना. उधडतांना आपण पहातसुद्धा नाही. इतक्या माधुरयने सुंदररित्या ते होतें की, कोणत्याही प्रकारे त्याचं अस्तित्व आपल्याला जाणवत सुद्धां नाही. जोप्यंत त्या शक्तिशी आपण निगडीत असत नाही, तोपर्यंत अंतिम सत्य आपण जाणूं शकत नाही. कारण आपल्यामधील आत्मा आपल्या चित्तामथ्ये नसतो. पण एकदा कां, ही कुंडलिनी उत्पान पावली, ती सहा चक्रांमधूत जाते, द्विज होण्याचा, खरा अविष्कार असतो. त्यानंतर हा आत्मा प्रकाश बनून आपल्या चित्तामध्ये येतो. आणि आपल्या नसांना नवी जाणीव मिळते च , टाळूच्या जागी छेदन करते, जो बंध्टीझमचा. ते सहज आहे. तुम्हां सर्वामध्ये या शक्त्या आहेत कुंडलिनी गोष्ट आहे, अस वर्णन करणारी पुस्तकें आहेत. ते पूर्णपणे निरर्यक| ज्यामुळे आपण सामूहित चेतनेमध्ये उतरतो. सामुहिक चेतना, तुम्ही आहे. मी अनेक देशांत गेले आहे. आणि अनेक लोकांना साक्षात्कार दिला आहे, आणि त्यांना जास झाल्याचं कोणतंही चिन्ह नाही है त्याउलट, प्रत्येक प्रकारे ते सुधारले आहेत. रात्रभरांत लोकांनी ड्रग्ज, वाईट सवयी सोडून दिल्या आहेत. रात्रभरांत लोक रोगमुक्त झाले आहेत. मी कांहीही करीत नाही. तुमची स्वतःवी कुंडलीनी ते कार्यान्वित करते. ती तुमची आई आहे. तुमची एकुलती एक खरी आई आहे. आणि तिला तुमच्या बद्दल सारी माहिती आहे. ते सगळं तिच्यामध्ये मुद्रित झालेले आहे. ती साडेतीन वेटोळ्यांमध्ये तुमच्यामध्ये आहे. जेव्हा ती उत्थान पावते तेव्हा, कदावित ती घोड़ीशी उष्णता देईल, कारण तिला कराव्या लागणार्या थोडचाशा धडपडीमुळे. ही उष्णता फक्त काही थोड्या लोकांमध्ये जाणवते. तुम्हां सगळ्यांकडे कुंडलिनी आहे. आणि ती | तुमच्यामधील इच्छा आहे. अर्थशास्त्राचा नियम असे सांगतो की, सर्वसाधारणपणे इच्छाचे समाधान होत नाही. आज आपल्याला धर हवे असते, उद्या माडी, त्यानंतर हेलिकॉप्टर, अशा प्रकारे सुरूच रहातं. आपल्याकडे नसतं, त्यावेळी ते मिळविण्यासांठी आपण धडपण करतो. आणि जेव्हा आपल्याकड़े असते, त्यावेळी आपल्याला ल्याची मजा येत | हे समजण्यांसाठी एक प्रकारची दैवी बुद्धी लागते. यासाठी सर्वात जास्त नाही. पण ही शुद्ध इच्छा आहे. अशी की, या सर्वत्र असणार्या ही फार भयानक इतराना जाणू शकता. तुमच्या बोटांच्या टोकांवर जाणूं शकता. सात चक्रे डाव्या बाजूला आहेत. सात चक्रे उजव्या बाजूला आहेत. डाव्या बाजूची सात चक्क तुमच्या भावनिक बाजूचे प्रतिनिधीत्द करतात. आणि ही उजवी बाजू तुमची शारिरीक आणि मानसिक बाजू दर्शविते, सर्व लोकांची चक्रे तुम्हाला जाणवतात. वैधकीयरित्या जेव्हा आपण लोकांवर उपचार करतो, त्यावेळी आपण झाडावर बाहेरून उपचार करत असतो. आपण पानवर उपचार करती. पण तुम्हाला खरोखर झाडावर उपचार करायचे असतील तर तुम्हांला मुळापाशी जायला हवं. ही आपल्यामघली मूळ आहेत आणि हा जीवनाचा बृक्ष आहे. महंमदसाहेबांनी देखील कियामा किंवा रिसरेक्शनची वेळ वर्णन कैली आहे. "जेव्हा रिसरेक्शनची वेळ येईल तेव्हा तुमचे हात योलतील आणि तुमच्या विरूद्ध साक्षीदार होतील." या वेळेविषयीं त्या सर्वांनी सांगितले आहे. शेवटचा निवाडा आणि हे कलियुग कांहीतरी पुढे आणीत आहे. पण ते घ्यायला कितीजण तयार आहेत? हजारोंच्या हजारी कोणत्यातरी वेडेपणाच्या हव्यासामागे चालले आहेत. पण सत्यामागे नाही. स्विकारण्यास तयार असलेले राष्ट्र रशिया आहे, अर्स मला आढळलं. ते मद्रास जाहीर सभा स्वतःच्या भावाचे शिष्य होते. त्यांनी त्यांच्या भावाकडे सर्वसामान्य जनांना सत्य सांगण्यासाठी परवानगी मागितली. "कारण, तेरा, चौदा हजार वर्षापूर्वी मार्कण्डेयांनी कुंडलिनीचे वर्णन केलं आहे पण सगळं | संस्कृत भाषेत, संस्कृत सामान्य जनांना उपलब्ध नव्हती. त्यामुळे हे ज्ञान सर्व वेळ मुपितच ठेवलं गेलं होतं. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, जी एक प्रकारची मराठी मीता होती ती वाढविली होती. असंख्य काव्याने सुशोभित केली गेली होती. सहाव्या अध्यायांत कुंडलिनीचे वर्णन केलं गेलं आहे. धर्म संघटीत करणार्यांनी सहाव्या अध्यायांत कुंडलिनीचे वर्णन केले गेलं आहे. धर्म संघटीत करणाऱयांना सहाव्या अध्यायाला निषिद्ध मानले. धर्ममार्तडांनी तो वाचण्याची मनाई केली. अशाप्रकारे हा अध्याय बंद झाला. आणि त्याविषयी कोणालाही कळलं नाही. नाय पंथीयांना त्याविषयी माहित होतं. त्यांच्यापैकी आपल्याकडे कबीर आणि नानक आहेत. नानक "खलीस" बाबत बोलले. खलीस म्हणजे शुद्ध, निर्मल, सहजयोगी निर्मल आहेत. खलीस लोक असे असू शकत नाहीत. ते हिंसक असू शकत नाहीत. ते प्रेम आहे. जे पूर्णपणे निव्याज आहे. व्याज नसलेलं, ते अर्निबंध प्रेम आहे. भेदरभाव नसलेले प्रेम आहे. जशी जीवनरसामध्ये शक्ति वर उठते आणि झाडाव्या सर्व भागांकडे जाते, फुलाफळांकडे जाते आणि परत येते, कोणा एकाला चिकटत नाही. जर तुम्ही एकाला चिकटलात, तर तो पूर्ण वृक्षाचा मृत्यू असेल. आपण जाणलं पाहिजे की ही सगळी महान अवतरणं, द्रष्टे, प्रेषित त्वाव जीवनबृक्षावरून या घरतीवर आले. त्या सर्वावर तुम्हाला विश्वास ठेवला पाहिजे. ही उबक्रांतीची जिवंत क्रिया आहे. शेवटची फळी फोडून जाण्याची क्रिया आहे. मानवप्राणी होण्यासाठी तुम्ही कांहीही केलें नाही. त्याचप्रकारे हे देखिल विनासायास आहे. ते सहज आहे. देव तुम्हाला आर्शिर्वाद देवो. अतिशय आत्मिपरिक्षण करणारे लोक आहेत. कमीत कमी एका जागी तरी बावीस हजार सहजयोगी आहेत. मी तिथे असतांना राज्यक्रांती झाठी होती. "तुम्ही अस्वस्थ झाला नाही?; मी विचारलं ते म्हणाले, अस्वस्थ होण्याची काय गरज आहे? आग्ही देवाच्या राज्यांत आहोत. आम्ही या देशाचे नाही आहोत." आपल्या भारतीयांचा एक प्रश्न आहे., आपण फार कंडिशन्ड आहोत. आपल्या समोर असे आदर्श आहेत. महत्त्वाकांक्षा बाळगीत नाही. आपण रामाची अथवा गुरूची उपासना करू पण तुमच्या मध्ये, तुम्ही काय मिळवलं? आहांत. आणि तोच तो सहजयोग आहे, जिये जोपर्यंत, तुम्ही जाणीत नाही तो पर्यंत, तुम्हाला श्रीराम माहीत नसतात. तुम्हांला कोणीही माहीत नसतं. त्या दिवशी मी कोणा वेड्या माणसाने लिहिलेले योगावरचं पुस्तक पाहिलं. तो राम, कृष्ण, खिस्त आणि सवांचं अस्तित्व नाकारतो आहे. ते अतिशय अशास्त्रिय आहे. शोधून काढल्या शिवाय तुम्ही कसं म्हणूं शकता? समजा, भी मद्रासला आले नाही, आणि मंद्रासचं वर्णन करू लागले तर, तुम्ही मला काय म्हणाल ? त्याचप्रकारे अनेक लाकांनी देवाबद्दल लिहिलं आहे कारण त्यांना लिहिण्याला प्रतिबध करणारा कायदा नाही निरर्थक लिहूं शकतो. आपल्याला सत्य मिळाल्याशिवाय कोण खोटा गुरु आहे आणि विचारण्याची गरज नाही. त्यामधून तुम्हाला अंतिम सत्य कळेल. कारण तुम्ही आत्मा आहांत तो अंतिम सत्य देतो. आपल्या देशामध्ये असलेली तिसर्या प्रकारची चळवळ म्हणजे नायपंथी. जैनांमध्ये आदिनाय आहे. त्यामध्ये एका गुरूने फक्त एका व्यक्तिला ज्ञान द्यायचं असतं. जसा जनकाचा फक्त नचिकेत होता. ज्ञानेम्वरांच्या वेळेपर्यंत म्हणजे १२ व्या शतकापर्यंत. ज्ञानेश्वरा त्यांच्या पण आपण कधीही तुम्ही कशालातरी पकडून कोण नाही हे कळणार नाही. तुम्हाला कळेल. बैतन्य लडरी मद्रास जाहीर सभा दि. ७-१२-१९९१ श्री माताजी निर्मला देवीचे भाषण (सारांश) संगळ्या पुराणकया हास्यास्पद नाहीत. नव्वद टक्के खरोखर जसे होते, तसे आहे. आपण देवळांत गातो. देवळात जाणगं फार चांगल, अम् आपल्याला वाटतं. पण आपण काय करीत आहोत. आणि पुजा का करतो, ते आपल्याला माहित नसतं. आपण कोणाची पुजा करतो? या देवता काय आहेत? आपल्यामध्ये त्या कशा प्रकारे कार्य करतात, त्याचे काम काय? त्यांना कर्ं काय प्रसन्न करायचं. आत्मा है सर्वशक्तिमान परमेम्दराचं प्रतिविंब आहे. देव फक्त एकच आहे. जो ते परावर्तित करीत असतो "सदाशिव" आदिमाता - जी आदिशक्ति तिच्या कार्याचा साकी आहे. सदाशिव, तुमच्यामध्ये आत्मा म्हणून साक्षीभावाने ते आहेत. पण तुमच्या चित्तामध्ये ते आलेले नाहीत. कोणत्याही प्रकारे तुमच्या स्वातंत्र्यात त्यांनी मध्ये पई नये यासाठी त्याचे चित्त मर्यादित आहे. ते स्वतः मध्येच रहातात आणि फक्त निरीक्षण करतात. आणि तेच "स्वयं" आहे, आत्मा. ते फक्त एका सदाशिवांचं प्रतिबिंब आहे. त्यामुळे अर्थातच सर्व प्रतिबिंबे सारखी असली पाहिजेत. आत्मसाक्षात्कारानंतर तुम्ही परावर्तक बनता. "रिकेलेक्टर", प्रत्येकजणा तीच गोष्ट परावर्तित करतो. व्यक्तिला हातांवर शीतल हवा जाणवते. त्यानंतर तिला ती टाळूप्रदेशांतून जाणवते. प्रत्येकाला ती तशाच प्रकारे जाणवते. आणि ते त्यानंतर त्यांना ती चक्रे जाणवतात. आणि काय अयोग्य आहे. चूक आहे, ते जाणवते. आणि ते सगळे निर्विचार जाणिवेत जातात. पहिली पायरी, जिला तुम्ही निर्विचार समाधी म्हणता, ते तत्सण कार्यान्वित होते. "माताजी, ते फार कठीण आहे " असं तुम्ही म्हणू शकता, लोकांना हिमालयामध्ये जावं लागायचें, ते दिवस आता गेले आहेत. शेवटी संस्कृतीवा वृक्ष किती मोठा वाढला आहे, त्याच्या मूळांना वाढायचं आहे. नाहीतर पूर्ण संस्कृति रसातळाला जाईल. नष्ट होईल. हैं मूळांविषयीचें ज्ञान आहे. आणि म्हणूनच हे ज्ञान मिळविण्यासांठी तुम्हाला सूक्ष्म व्हायला इवं. हे शक्य तेव्हांच आहे जेव्हां, कुंडलिनी उत्पान पावून, तुमच्या टाळूच्या मधून भेदन करून, सर्व | तुमची सामुहिक चेतना कार्यान्वित करता. अड़चण तर हीच आहे की, विश्वव्यापी परमेश्वरी प्रेमशक्तिशी संधान साधते. पहिल्यांदा तुम्हाला जाणवते ती सामुहित चेतना, कारण प्रत्येकजण आत्मा आहे. त्यामुळे | तुम्ही राजे आहांत यावर तुम्हाला विश्वास ठेवायचा नाही. आत्मविश्वास दुसर्या आत्म्याची जाणीव तुम्हाला होऊ शकते. त्याचं शरीर मन वनगैरे तुम्ही जाणूं शकता. ही पहीली गुणवत्ता तुमच्या मध्यमञ्जारङ्जूवर तुम्हाला प्राप्त होते. तुमच्या उक्रांतीमध्ये तुम्ही जे कांही मिळवलं आहे, ते तुमच्या मध्मज्जासंस्थेवर व्यक्त होतं. उदा. तुमच्याकडे कुत्ना किंवा धोड़ा असेल. आणि तुम्हांला त्याला घाणेरङ्या बोळामधून न्यायचं असेल, तर तो जाईल पण एखाद्या मानवप्राण्याला ते कठीण आहे. आपल्या उच्कांतीमध्ये मध्यमज्जासंस्थेत सोंदर्य, गंध यासारख्या संवेदना, विकसित झाल्या आहेत. आपण मानवप्राणी आपल्या सुक्षमतर संवेदनेबाबत आणि उच्कांतीबाबत इतर प्राण्यापेक्षा नक्कीच उच्चस्तरावर आहोत. तुम्ही काय सुशोभित करता, कोणता रंग परिधान करता, याविषयी कुत्र्याला पर्वा नसते. आपल्याला आहे. मानवी अवस्येमध्ये आफ्ल्याला एक प्रश्न आहे तो म्हणजे आपल्या डोक्यांत आपण दोन संस्था विकसित केल्या आहेत. अहंकार आणि प्रतिअहंकार, आपल्या डोक्यामध्ये त्या एकमेकांना ओलांडून पलिकड़े जातात. आणि वर्गीकृत होऊन, आपण एक बंदिस्त व्यक्तिमत्त्व बनतो. ज्यावेळी कुंडलिनी उत्पयान पावते तेव्हां, ती आज्ञाचक्रावरून-जे ऑप्टीक चाइसमावर आहे अरहंकार प्रतिअहंकार वाचे शोषण करते. आणि सहस्त्रार उचडते. त्यानंतर वर जाते, ही जिवंत देवाच्या, जिवंत शक्तिची जिवंत क्रिया आहे, ही कुंडलिनी तुमची माता आहे. आई आहे. तुम्हाला त्रास न देतां, सुरेखरित्या ती हालचाल करते. तिचं मूल तिला चांगल्याप्रकारे माहित असतं, सर्व जीवनांमध्ये तिने तुमच्यावर प्रेम केलं आहे. ज्यावेळी ब्रम्हरंश्राचे, तुमच्या मस्तकावरचे श्री. सदाशिवाचे स्थानाचे भेदन केले जाते, त्यावेळी आपण श्री सदाशिवांचे पदस्पर्श करतो. आणि ते आपल्या चित्तामध्ये प्रवेश करतात. जेव्हां आत्मा आपल्या चित्तामध्ये प्रवेश करतो. त्यावेळी आपलं चित्त आलोकित होतं. है चित्त फार दक्ष असतं. त्याला सर्व काही माहित असतं. चक्रांवर लोकांविषयी माहिती तुम्हांला कळूं शकते. तुम्ही कारय कपडे करतां किंवा त्यांच्याकडे बँकेत किती पैसे आहेत याबद्दल चर्चा नको, पण त्यांच्या चक्रांवर ते कुठे आहेत ते, ते बघरतील. तुम्ही त्यांना रोगमुक्त करू शकता, पण त्यांना या अखिल विश्वव्यापी शक्तिसमदेत असले पाहिजे. प्रथम तुम्ही निर्विचार होता. इतरांना आत्मसाक्षात्कार देऊन तुम्ही ते महत्त्वाचं असतं कारण आपली संवेदना सुधारठी - त्यावरून पुढे जाते आणि या दोघाचे, त्यांचा प्रभाव असला पाहिजे. सारखा तुम्हाला सिंहासन दिले आहे आणि त्यावर बसविले आहे, पण तरीहि है फार कठीण आहे. आपल्याला आत्मसाक्षात्कार मिळाला आहे यावर लोकांचा विश्वास बसत नाही. त्यांना भिती वाटते, पण हे सारे भयानक लोक, ज्यांना साक्षात्कार नाही, ज्ञान नाही, ते मोठे गुरू झाले आहेत. त्यांच्यामागे हजारो लोक लागले आहेत. त्यांना लोक मूर्ख ठरवितात त्यांच्यावर पैसे करतात. त्याचे जीवन खराब करतात. आत्याचा दुसरा स्वभाव म्हणजे सामुहित अस्तित्त्व. 'हे चांगलं, हे वाईट, हे आणि ते." त्याचा अर्य - जर तुम्ही तुमचे हात फोटोकडे मद्रास जाहीर सभा भक्त साधे भोळे असतात. अमेरिकेत एका गुरूकड़े ४८ रोल्स रॉइस कैले आणि ते आत्मसाक्षात्कारी माणसाने केलेले असेल तर तुम्हाला व्हायब्रेशन्स मिळू लागतील. सर्व गोष्टी सिद्ध करता येतील. सर्वांसाठी होत्या त्याला आणखी एक हवी होती. त्यामुळे त्याचे शिष्य रोल्स रॉईस प्रमाण आहे. हे चित्तदेखील स्वच्छ होत. तुमची अडचण देखील कुठे चेण्यांसाठी पैसे वांचवायला उपास के लागले. एका सहजयोग्याने आहे. ते त्याला ठाऊक असतं. कोणतं चक्र बाधित आहे ते सुद्धा. दिल्लीमध्ये त्यांनी तीन मुलांना आणलं आणि म्हणाले "यांची आज्ञा पकड़ते आहे." आणि ती आम्ही स्वच्্छ करू शकत नाही. याचा अर्थ ती मुले अहंकारी आहेत, कारण तुमची आज्ञा दुखते आहे. त्याचा अर्थ तुमचा अहंकार दुखतो आहे. तुम्ही स्वतःच स्वतःचा निवाडा करू लागला. स्वतःमध्ये काय चूक आहे, ते तुग्ही जाणतं आहात. त्यांता सर्वांना स्वतःबद्दल सर्व कांही माहीत आहे. कशाप्रकारे ते स्वच्छ करायचं. कसं कार्यान्वित करायवं तर, तुम्ही स्वतःला स्वच्छ करता. पण सर्वति जास्त स्वच्छता तेव्हां येते, जेव्हां तुम्ही सामुहिक बनता. अनेक लोक माझे फोटो घेतात, पुजा करतात आणि ध्यान करतात, पण तरीही त्यांना कांही त्रास होतो. तुम्हाला सामुहिकतेत राषहिलें पाहिजे. सहजयोगाचा तो फार महस्त्वाचा भाग आहे. आतां तुम्हाला हिमालयांत जायला नको आहे किंवा गंगेत उड़ी मारायला नको. उपास किंवा जप करावे लागत नाहीत. फक्त एक गोष्ट | पूर्णपणे बरोबर असतं. तुमचे व्हाय्रेशन्स बरोबर असतात. आणि की सामुहिक व्हा, सामुहिकता हा परमेश्वराच्या चित्ताचा सागर आहे. एकदां का तुम्ही सामुहिकतेमध्ये आला की, तुम्ही स्वच्छ होता. इये अहंकार येत नाही. कांहीं लोक फार मोठे आहेत फार श्रीमंत आहेत, फार शिकलेले आहेत. त्यांना केंद्र असलेल्या छोट्यासाध्या जागेमध्ये यायला कठीण वाटतं. हे आईचं घर आहे. ते येत नाहीत आणि त्याचे | ढायब्रेशन्स संपुष्टात येतात. भारतामध्ये ही फारच सामान्य गोष्ट आहे. तसं पाश्चात्य देशांमध्ये होत नाही कारण किती अमूल्य गोष्ट त्यांनी मिळवली आहे, हे त्यांना माहित असतं. लौक म्हणतात, ते घरी ध्यान करतात. तुम्ही जर सामुहिकतेमध्ये आला नाही, तर तुम्ही तुम्हाला स्वच्छ कूं शकत नाही. जेव्हा कुंडलिनी तुमच्या आज्ञाचक्रामधून जाते त्यावेळी तुम्ही निर्विचार जाणिवेमध्ये येता. विचार उगवतो आणि खाली येतो. नंतर दुसरा विचार सुरू होतो. आणि संपतो, कांही भूतकालांतून, तर कांही विचारलं तेव्हा त्यांनी उत्तर दिलं "आम्ही त्याला फक्त घातूची वस्तु देत आहोत, पण तो आम्हाला आत्मा देतोय" धातूवी वस्तू आत्याबरोदर बदलता येतो कां? देवावरोबर नातं प्रस्यापित व्हावं लागतं. सर्वप्रथम आपल्याला आत्मा झालं पाहिजे. तरचे हे नातं प्रस्थापित होऊ शकतं. आपण स्वतःलाचे प्रशस्तिपत्र देऊ शकतो. पण त्याचा कांही उपयोग नाही. आपण मानवीजीवनाचे सूल्यमापन केलं पाहिजे. ते कशासाठी आहे? फक्त विमा काठण्यासाठीं की, असं कांहीतरी, ज्यामुळे आपण जगामध्ये दिपक होऊन राह? हा आत्मयाचा प्रकाश चितामध्ये पसरतो आणि चित्त प्रभावी, आणि कार्यरत होतं. जेव्हं तुमचं चित्त दमून जाते. त्यावेळी कंटाळा वेतो. पण इये चित्त प्रकाशाने भरलेले असतं, आत्म्याचा स्वभाव असा आहे की, तो तुम्हाला सत्य सांगतो. जेव्हां तुमचं संधान पूर्ण असतं. त्यावेळी ती निर्विकल्पाची स्थिती असते. ज्यावेळी तुमचे चित्त तुम्हाला मिळालेली माहिती शंभर टके बरोबर असते. उदा. जर तुम्हाला श्री गणेशांविषयी माहिती हवी असेल, खूप लोक त्यांची य्टा करतात. उदा. मुख्यत्वे बुद्धीमान लोक, ते पाप आहे. पण तुम्ही दिचारू शकता, "गौरीपुत्र श्री गणेश आमच्या मुलाधारामध्येच बसलेले असतात, कां?" तुम्ही आत्मसाक्षात्कारी असाल, त्याचे एकदां नांव धेतलं तरी पुरे आहे कारण तुम्ही त्यांच्या राज्यात आहांत, तुम्ही जर निगडीत असाल तर नुसतं ते दैवत मदत करेल इतकेच नाही तर, तुम्हाला त्रास देणारे कांही असेल, तेही ठीक होईल. तुम्हाला जे हवं आहे ते होईल. सर्व प्रकारचे मनोरय पूर्ण होतील. त्याला तुम्ही आत्मसाक्षात्कार म्हणा परिपूर्ती म्हणा काही नांव द्या. ती तुमच्या अस्तित्त्वाची पूर्णपणे परिपूर्तता असते. आत्याचा तिसरा स्वभाव म्हणजे तो प्रेम आहे. प्रेम असल्याने तो तुम्हाला आनंद देतो. पण निव््याज प्रेमाला आणखी कांहीच नको असतं. ते इतका शांत प्रकारची संवेदना देतं सगळा शीर्ण निघून जावो. है आधुनिक शास्त्रांच्या वरचं शास्त्र आहे. पण तुम्हाला माहित आहे कां? की आपण भारतीय आहोत आणि हा आपला वारसा आहे. इंग्लीश भाषा आणि ज्ञान यांवर आपण जास्त विश्वास ठेवतो. त्यांना फ्रेंच माहित आहे, ते फ्रेंबवर विश्वास ठेवतात. आता अशी वेळ आली आहे की, त्यांनी आपल्या संस्कृतींवर, आपल्या ज्ञानावर विश्वास ठेवावा, सहजयोग फार प्राचीन आहे. त्यांत नवीन कांहीं नाही. नानकांनी म्हटलं आहे, "सहजसमाधी लागो" प्रत्येक संताने त्याचं वर्णन केलं आहे. आपल्याला व्हायचं आहे तो "आत्मा." आपल्या जीवनाचें तें अंतिम ध्येय आहे. आतां आपण नुसता विचार करू या की, आपण आत्मा बनू या, आत्मसाक्षात्कारी बनूं या. स्वतःचेच स्वामी बनं या. ईश्वर तुम्हाला आशिर्वाद देवो. भविष्य कालाबाबत विचार असतात. पण आपण वर्तमानांत नसतो. म्हणूनच कुंडलिनीचं जागरण ही अशी गोष्ट आहे, जी तुमचं चित्त आंत वैधून घेते. ज्यावेळी कुंडलिनी बर येऊन बसते त्यावेळी तिथे विलंब ही एक स्थिती येते. ती वाढते. तो वर्तमान असतो. आणि मग आपण निर्विचार असतो. वाढ त्यावेळी होते, जेव्हां तुम्ही निर्विचार जाणिवेत असता. आणि ती तुम्ही सामुहितेमध्ये किंवा तुमच्या ध्यानामध्ये मिळवूं शकता, ज्यॉसाठी तुम्हाला पैसे द्यावे लागत नाहीत: वास्तवता विकत घेता येत नाही. देवाला पैसे माहित नाहीत. पैसे त्याने केले नाहीत. ती तुमची डोकेदुखी आहे. जर मी हॉल घेतला तर त्यासाठी मला पैसे द्यावे लागतात. तेव्हा ते हॉलसाठी असतात. देवांसाठी नाहीत. जागृति आणि आत्मसाक्षात्कार यांसाठी आपण पैसे आकारू शकत नाही. लोक दर्शनासांठी सुद्धा पैसे आकारतात. जर पैसा हेच सर्वकांही असेल तर ते आत्याच्या पातळीपर्यंत कसे वर येतील? चैतन्य सहरी ८ बंगलोर जाहीर सभा ९.१२.९१ श्री माताजींचे भाषण (संक्षिप्त) एक बीज यृक्षाला, या सुरेख आसमंताला जन्म देतं. हे वृक्ष, झाडी, झुडपं एका विशिष्ठ उँचीप्रत वाढ्धतात. वैयकतीकृरित्या त्यांनी जे उत्पादन करायला हवें ते करतात. तुमचा डोळा पहा, तो किती गुंतागुंतीवी गोष्ट आहे. जसा कमेरा आहे, किती गोष्टी करतो तो, आपण विवारही करीत नाही की, तो कशाप्रकारे इये आला, इतक्या गोष्टी करतो आहे. सगळे काही आपण गृहीत धरुन चालतोय आणि शास्त्र तुम्हाला है कस काय होते ते सांगत नाही, ते फक्त इतकंच सांगतं की, ते आहे! आपण अमिदापासून मानव स्थितीला आलो. पण आपल्याला पूर्णत्वाला पोहोचायचे आहे का? हा आपल्या उल्रांतीचा माझ्याविरुद्ध नाहीत, ते माझ्याबरोबरव आहेत. प्रत्येक घर्म नितीमतेचा शेवट आहे कां? तसा तो असता तर काही प्रश्न नव्हता. आपण संगळे फार वेगळे लोक झालो असतो, सगळे एकमेकांना जाणणारे, तर, आपण धार्मिक पवित्र ग्रंथाकडे वळलो जे म्हणतात, 'तुम्ही परत जन्मणार आहात! काही म्हणतात, तुम्हाला आत्मबोध झाला पाहिजे, म्हणजे सापडले नाही. तुम्हाला मोक्ष मिळेल. कॉही म्हणतात, तुम्ही वली होणार. ते कशाबहदल बोलत असतात? ती वेनळी जाणीव असणारी मोठी लोकें आहेत. ते मानवाच्या पूर्ण स्वरुपाचें बर्णन करीत आहेत, जे आहे 'आत्मा'. मानवाला सत्य शोधण्याचं स्वातंत्र्य दिलं गेलं आहे. सत्य शोधतांना आपण चुकलो असूं, पण ते सापडेपर्यत आपण आनंदी, समाधानी होणार नाही, आणि त्याशिवाय ते मिळवर्ण आहेच पण आणखी शकत नकते. त्यामुळे इतके हताश झाले होते. याचें कारण रुढी, आवार विचार यांमुळे आपण इतके बांधले गेलो आहोत, कंडीशन्ड आहोत, डाब्या बाजूकडे आपण इतके बांधिल आहोत ते कर्मकांडामुळे. आपण एकामा घर्मात जन्मलो तर, आपण अमुक आहोत, असे समजतो, हा विचारही आपण करीत नाही की, सर्व धमाचा उगम एकाच स्त्रोतामून झाला असणार, ही सर्व अवतरणे, संत वगैरे एकाच झाडावरची फुं आहेत. आपल्याला वाटले, आपणच उत्तम, इतर सर्व भयानक. ते सर्व एकमेकांच्या नात्यांतीलवं आहेत. खिस्तांनी म्हटलं आहे, "ते. जे महान तत्वांतूनच सुरू आत्मसाक्षात्काराप्रत नेण्यासाठी, आत्मानुभूती, आत्मबोध, आणि मोक्ष आदीकडे नेण्यासाठी ते धर्म वाकडे वळत गेले, कारण त्यांना सत्य आणि प्रसार करण्याच्या ज्यावेळेस तुम्ही त्या जाणिवेमध्ये उडी घेता, जिये तुमच्याकडे सत्य पहाण्यासंबंधी पूर्ण प्रकाश असतो, त्यावेळी तुम्हाला है सर्व कळतं. सत्य है परीपुर्ण आहे. ते लाल आहे की काळे आहे. असे नाही. उदा. तुमच्याकडे दहा आत्मसाक्षात्कारी मुले असली, त्यांचे तुम्ही डोळे बांधले आणि या गृहस्थांमध्ये काय लागते आहे ते सांगा". असे विचारल्यास स्यांना त्या व्यक्तिच्या कायत्रेशनमध्ये जाणवते. (सेंट्रल नवस सिस्टिमवर) तशाच प्रकारे आपल्याला उकांतीमधला वरचा टपा गाठायचा आहे, ज्याला 'सामुहिक चेतना अस म्हणतात. त्याचा अर्थ दुसरा कोण आहे? विश्वाची प्रतिकृतीव अखंड विश्व बनते. अखित विश्वावे तुम्ही अंगप्रत्यंग बनता, आणि ही कुंडलिनी शुद्ध इच्छा आहे. बाकी इतर सर्व इच्छा अशुद्ध जेव्हां तुम्ही कोणाचा विचार करता, त्यावेळी तुम्हाला तुमच्या बोटावर जाणवतं. तो जागा आहे, जिवंत आहे, जर तुम्हाला हे प्रश्न कसे की, लगेच तुम्ही दुसरं कांही हवं होतं. कारण सर्वसाधारणपणे इच्छांनी सुधारायचे हे कळलं, तर तुम्ही त्या व्यक्तीला ठीक क शकता. स्यांत आत्मबोध असल्याने तुम्हाला तुमची स्वतःची चक्रे सुद्धा समजतात जी मूलतः सात आहेत, एकदां का तुम्हाला ही चक्रे कळली की, तुम्ही त्यांना बरोबर करू शकता, कारण ते अंतर्गत आहे. उदा. तुम्ही तिथे बसला आहांत आणि मी पांढरीसाडी धातली आहे. हे तुम्ही बधता, ती आहेच. मी तुम्हाला सांगायला नको. त्याचप्रकारे ती सहज गोष्ट आहे. या दैवी शक्तीबरोबर ब्रह्मचैतन्या बरोबर संयोग होण्याचा मानव म्हणून तुमवा जन्मसिद्ध हुक्कच आहे. आणि तो तुम्ही मिळवला पाहीजे. त्यासाठी आपण पैसे देऊ शकत नाही, हे आपल्याला कळल पाहीजे. जर कोणी पैसे घेत असेल तर, तो फसवेगिरी करतो है नक्की, ते | पैसा तुम्ही निर्माण केला पण जेव्हा लोक देव विकूं लागतात. ते मोठ त्या सत्याचा स्त्रोत आहे. "आत्मा." आपल्या उक्रातीचा शेवटचा टप्पा तो आहे. जर आपण आत्मा झालो नाही, तर आपण पूर्ण होत नाही. आणि स्वतःशी व इतराशी सतत झगडत रहातो. जो पर्यंत आपण कोण आहोत, हे आपल्याला कळत नाही. आहेत. समजा, तुम्हाला घर हवं असलं. त्यासाठी झगडलांत, घर घेतलं समधानपूर्ति होत नाही. त्याचं कारण असं की, त्या शुद्ध इच्छा नसतात शुद्ध इच्छा आत्मा होण्याची असते. हे सर्व चैतन्यमय कार्य करणारं ब्रम्ह चैतन्य, त्याच्याशी निरगडित होण्याची, असते. ते संधान प्रस्यापित कैल्याशिवाय आपल्याला शांती लाभत नाही. ताण ततणाव दुसरे काही नाही, तर ते होण्यासाठी चालणारी धड़प्रड, हे सगळे रोग म्हणजे आपल्या चुकांमुळे झालेले. अशाप्रकारे की, आपण आंधळे आहोत, कारण आपल्याला ज्ञान नाही. तुम्ही पाप करीत नाही, पण तुम्ही दुर्लक्ष केलं आहे. जसं कबिरांनी म्हटले आहे "मी त्यांना कर्त सांगू कारण, पूर्ण जगच आंधळे आहे". तेविसाव्या वर्षी ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली. तुमच्याशी बोलूं शकत नव्हते. तुमच्या हिताच्या गोष्टी तुम्हागा सांगू बंगलोर जाहीर समा कार्यान्वित करायची ते समजतं. तुम्हाला ती मिळणे योग्य आहे. लोकांमध्ये परीवर्तन होतं. तुम्ही समजून घेणारे, नव्या परिस्थितीशी सहज सदृश्य होणारे, आत्मसात करणारे, असे होता. कितीतरी लोक महान कलाकार, गायक, वादक, लेखक, वाचस्पती झाले आहेत. वैभवशाली व्यक्तीमत्व स्वतःचा अविष्कार दाखवूं लागतं. तुम्ही तेजस्वी आहांत पण अजून निगडीत झालेले नाही. तुम्हाला सामुहीक व्यक्ती झाले पाहीजे आफ्ल्याकडे सत्य आहे. पाहीजे. "ईश्वर तुम्हाला आशिर्वाद देवो." पाप आहे. हल्ली सर्व प्रकारचे खोटे गुरु झाले आहेत. सगळ पैशामागे धावत आहे. हे आत्यावर स्थिरावलेलं हवं. प्रथम त्यंनी कशा प्रकारचे शिष्य केले आहेत ते पहा, मग विश्वास ठेवा. तुमच्या गुरुने तुमच्या साठी काय केले आहे? तुम्हाला काही शक्त्या मिळाल्या का? तुम्हाला शांती, स्वास्थ्य मिळाले का? त्याचे शिष्य आजारी पडताहेत. दरिक्र्याने वेढलेले आहेत आणि तो स्वतः जास्तच श्रीमंत होत आहे, असा गुरु काय कामाचा? कलीयुगांत या गोष्टी होणाऱ्या होत्या. सहजयोगांत तुमचं जीवन म्हणजे चमत्कार बनतो. सतत तुम्हाला दैवी शक्तीची मदत मिळते आणि तिला कशी हाताळायची आणि तुमचं आणि तुम्ही त्यामध्ये नैपुण्य मिळबले ৪ बैतन्य सहती १० क ...* महाकाली पूजा (बंगलोर) ९/१२/९१ उपकार करता काय? मी देवावर विश्वास ठेवतो, पण तुम्ही सगळे काही देवत्वाच्या विरुद्ध करीत आहांत. आता तुम्ही म्हणता मी श्री माताज्जीवर विश्वास ठेवतो, तर काय? काही अनुभवांमुळे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता तरीही कारय? माताजी तुमच्या आयुष्यात पाहीजेत. तुमच्या अविध्कारांत पाहीजेत, तुमच्या वागणुकीत पाहीजेत, तुमच्या इतरांबरोबरच्या वागणूकीत पाहीजेत. एकमेकांवरच्या प्रेमांत पाहीजेत. म्हैसूर या राज्यावर महिषासुर राज्यकरीत होता. बंगलोर हे सुंदर हवेचं टिकाण असलेली सुरेख स्थळ आहे. आणि राक्षस नेहमी अशा जागेमध्येच रहातात, असे तुम्हाला आढकेल. त्यांच्या शरीरामध्ये खूप उष्णता असल्यामुळे ते नेहमीच यंड असलेल्या जागा शोधण्याच्या प्रयत्न करताते. पूर्वीच्या काळी जेव्हां देवीला राक्षसांशी सामना करावयाचा असे, तेव्हा राक्षस मानवांशी अशाप्रकारे संबंधित नव्हते. ते गुरु वगैरे होत | त्याच्यामुळे लोकांवर प्रभाव पड़तो. लोक म्हणतात, आम्ही मातार्जीकडे नव्हते, आता कलीयुगांत साधकांच्या मेंदूत ते शिरले आहेत. त्यांना काढणं फार कठीण आहे. एकदा ते साधकांच्या मेंदूत गेले की भक्त बाधीत होतात. त्यांना त्रास होतो. अनेक प्रकारच्या अइचणी येतात तरीसुद्धा, ते त्या व्यक्तीला चिकटून रहातात कारण ते संमोहीत झाले असतात. हे संमोहन त्यांना अविचारी बनवितं. त्यामुळे जरी त्यांना मरावं लागलं तरी, ते गुरुला सोडीत नाहीत. कलीयुगात अनेक साधक आहेत, जे सत्य शोधण्याचा कोणताही मार्ग शोधण्यासाठी इतस्तःत भटकत आहेत. बहुतांशी सगळे गुरु पाश्चात्य देशांत गेले आहेत, कारण तिथे लोकांकडे पैसा आहे. तरी सुद्धां देतांना अबोधितेने व परस्परपुरकरित्या द्या. असे नव्हे की, इतरांपासून तुम्ही इतके अनेकजण सहजयोगांत आला आहांत, ते तुमचे नशिब आहे. ते तुमच्या पूर्वजन्माचे आशिर्वाद आहेत ज्यामुळे तुम्ही इतके स्पष्ट पाहू शकला आणि सहजयोगामध्ये आतां तुम्ही इतके वृद्धींगत झाला आहांत | हातातील एक साधन आहांत] आणि ते ब्रह्मचैतन्य कार्यान्वीत होत आणि इतके परिपक्व झाला आहांत आणि इतर सर्व जे करताहेत ते सर्व पूर्णपणे अयोग्य आहे, हे तुम्ही जाणता आहांत. श्री विष्णू सारख्या व्यक्तीमत्वाबरोबर खेिळणं हे फार भयंकर आहे. जसं केरळात ते म्हणतात, जेव्हा श्री विष्णू मोहिनी झाले तेच्हा, त्यांना श्री. शंकरापासून पण मूल झाले, हे ईश्वराची निंदा करणे आहे. ते फार भितीदायक दैवत आहे. ते लोक इतके मूर्ख आहेत. त्यांना समजलं पाहीजे कीं, ते जे करीत आहेत, ते चांगलं असेल तर, त्यांना रोग का कावेत? हें लोक फक्त एक महिना काळे कपड़े घालतात, येतो. त्यांची प्रार्थना करतो. आणि जातो. कां? कारण आम्ही माताजीवर विश्वास ठेवतो. त्या सर्व कांही करतील. त्या आपल्यासाठी भक्ती करतील का? तुमच्या बाजूने काय येणार आहे? एकदां ते सहजयोगासाठी काय करतो आहे? जर काही नसेल तर या साधनांचा उपयोग काय? तुम्ही प्रकाश आहात. तुम्हाला इतरांना प्रकाशित केले पाहीजे. पण जो दिवा कुठेतर लटकत राहीला आणि कोणालाच तो प्रकाश देऊ शकणार नाही. त्याचा काय उपयोग? इतरांना साक्षात्कार चालू झालं की, हे सर्व राक्षस लुप्त होतील, तर मी फायदा व्हावा किंवा त्यांच्यावर दिमाख दाखविण्यासाठी ते करीत आहात. आपण पूर्ण जाण ठेवुन असले पाहीजे की आपण ईश्वरांच्य असतानां, आपल्यामधून वहात असताना, आपल्याला आनंद होतो. कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तुम्ही भारताच्या दौन्याला तुम्हाला जाता कशाला? इतरांबरोबर वाटून ध्यायला. ते जर तुम्ही शिकला नाही, तर तुमच्या अहंकार परत परत येईल. तुम्ही हे देखील पाहीलं आहे कीं, जे लोक सहजयोग पसरवीत आहेत, ते अहंकारामध्ये बुडाले होतेच. आपण फार दक्ष राहीलं पाहीजे. जसे तुम्ही परिपक्व होता तशी जास्त काळजी घेतली पाहीजे. झाडावर पहा, जर पान असेल तर एकही कीड़ा येणार नाही. जर फूल असेल तर कीड़ा आंत प्रवेश करून ते खाऊन टाकेल तेव्हां, जेव्हां तुम्ही फळ होत असतां त्यावेळी, तुम्हाला जास्त काळजीपूर्वक राहीले पाहीजे की, कोणताही किडा आंत येणार नाही. उलट आता तुमच्यामध्ये सर्व किटकांचा नाश करण्याची क्षमता आली आहे. आणि आपण सर्वांनी त्या स्थितीप्रत आलं पाहीजे, म्हणजे एका बाजूने तुम्ही किटकांचा नाश करीत असाल आणि दुसन्या बाजूने लोकांना समधान देत असाल. सामुहिकता या एकाच प्रकारे तुम्ही स्वच्छ होऊ शकता, पण सर्वात जास्त मौठी गोष्ट अशी की, सहजयोग मी कुठे पसरवूं शकेन? यासांठी सर्वतोपरी प्रयत्न करणे. भी कुठे जाऊं शकतो? जवळच्या कोणत्या खेड्यात जाऊ शकतो? मी हे कुठे कार्यान्वित करू शकतो? या गोष्टीचा तुम्ही जितका अयप्पाला जातात. उपास करतात अकरा महिने हालहाल करून घेतात. आता तो जॉर्गिंग वरगैरे सारखा हव्यास झाला आहे. भारतामध्ये, मुख्यत्वेकरून दक्षिणेत आपण कर्मकांडाच्या रुढीमध्ये गाइले गेलो आहांत. स्वीस मेकची धड्याळे काढणार्या लोकांना आपण प्रभावित झालो आहोत. ते साधे लोक आहेत. त्यांना ते कळत नाही की, कोणत्याही अवतरणांनी या, अशा ट्रिक्स केल्या नाहीत. आणि सत्य है परंपरेवर, शास्त्रावर आधारीत असतं. जे काही मार्गापासून विभक्त होतं. ती खरोखर ईश्वराची निंदा असते. जो आत्मसाक्षात्कार, कुंडलीनी, तुमचे उत्यान अथवा दुसरा जन्म याविषयी बालत नाही. तो गुरु असू शकत नाही, मी रामावर विश्वास ठेवतो. तुम्ही रामावर महाकाली पूजा ११ सहजयोग चिक्ार वाढेल. तुमच्यामच्ये श्ती आहे. तुमच्या काबूत असलेली शक्ती ते महाणाले, मी इये यायच्या एक दिवस आधी फार घंड होतं. मी म्हटल, "काही काळजी करूं नका". मी बंधन दिलं नाही, काही नाही, मी नुसती इथे आले. सारं काही ठीक झाले. तशाप्रकारे जास्त विचार कराल तितकं चांगलं. तुम्ही जेव्हां त्या दिशेने हालचाल करू लागाल, तर तुम्हालाच आश्चर्य वाटेल. सहजयोग करत असेल, तुम्हाला हवी ती लोक भेटतील. तुम्हाला हवी असलेली सर्व मदत तुम्हाला मिळेल, तुम्हाला अचानक लोक भेटतील, जे तुमच्याकडे येतील. आणि विचारतील कीं, आम्ही तुमच्यासाठी काय करू? तुम्हीं ते कार्यान्वित होतं. पण तुम्हाला त्याप्रकारे समर्पित असले पाहीजे. आता जैव्हा तुम्हाला विस्तृत करता तेव्हां, सर्व प्रकारची मदत तुम्हाला मिळू लागते. पक्षी जेव्हा भरारी घेण्यासाठी पंख उभारतो तसेच आहे ते. तुम्ही आहे ती म्हणजे सहजयोग चांगला पसरत आहे हे पहाणे. सहजयोग जर तुम्हाला वाढविलें नाही, सहजयोग फकत स्वतःपर्यंतच ठेवळा तर, ते कार्यान्वित होत नाही. मला माहीत आहे की तुम्ही माझ्यावर फार प्रेम करता पण इतरांनाही ते प्रेम बाटून घ्यावं असं तुम्हाला वाटत नाही का? जेव्हां आपण धडपड करू लागतो त्यावेळी तुम्हाला वाटत नाही का? लोकांशी सुद्धा आपल्याला झगडावं लागतें. फक्त "माझ्याच" तुमच्या आधी कालचाल या सर्व सूर्य, चंद्र, तारे आणि सारं विश्व यांना एकच गोष्ट करायची स्थित होऊन त्याचे ध्येय साध्य करीत आहे. हे पहाणे, प्रत्येक तत्व अनेक प्रकारे कार्यान्वित होत आहे. माझ्याविषयी तुम्हाला खात्री पटवून घ्यायची नाही. ती खात्री पटवून घ्यायची आहे, स्वतःविषयी. तुम्हाला ते करायचं आहे. तुम्हीं माझ्या वाहिन्या आहात. तुम्ही शक्तीच्या बाहिन्या आहांत. सुरेख डीलदार आणि समाधानकारकरित्या ते करा. तुम्हाला ते करण्याची इच्छा पाहीजे. मला तुम्हाला सांगावं लागू नये, माझी खात्री आहे. ज्या प्रत्येक क्षेत्रात तुम्ही काम करता, प्रत्येक व्यक्तीला तुम्ही मेटता, तुम्ही सहजयोगाविषयी सांगाल, ते कार्यान्वित होतं. ते अस्तिल्वात आहे. शिवाय ती तुमच्या मागेच आहे. सगळ्या देवतांची सर्व शक्ती, स्वतःमध्ये विम्वास ठेवा, शिवाय सर्वांमध्ये विश्वास ठेवा की, ते तुम्हाला मदत करीत आहेत. गर्भगळीत होऊ नका नुसतं पुढे जा कारण तुमच्यामध्ये शक्ती आहे. तुमच्यामध्ये शक्ती आहे. तिच्यासाठी विचारण करा, आणि तुम्हाला ती मिळेल, पण अडखळू नका मी तुम्हाला गादीवर बसवते मी तुमच्या डोक्यावर मुकृट घालते, आणि तु्ही राजा आहांत असे म्हणते पण तरीही तुम्ही पळून जाता माझ्यावर विश्वास न ठेवतां, माझी खात्री आहे. देवाच्या कृपेने तुम्ही ते लोक व्हाल, जे सहजयोगाचा पाया असतील आणि सहजयोगाचा महान महाल तुम्ही तुमच्या सुज्ञता, शक्ती आणि प्रेम यांनी बांधाल, आज आपण महाकाली शक्तीयी पुजा करूं जिने सर्व राक्षस व सैतानाचा विनाश केला. ही तुमची इच्छा आहे. ती कार्य करणार आहे. "ईश्वर तुम्हाला आशिर्वाद देवो." "माझे" ही फार कठीण गोषट आहे, तुम्हाला च्याजवळ जाऊ नका? करायचे आहे ते हे की, पलीकडे काय आहे, ते पहायच, जेवढे जास्त तुम्ही पलीकडे जाल, तेवढे चांगले होईल, तुम्हाला स्पष्ट दिसेल. आपण महाराष्ट्रात एवढे कष्ट केले आहेत. मला ती निरर्थक जागा वाटते. महाराष्ट्रीयन सहजयोगी फार योडे आहेत. आणि जे आहेत ते आहेत तेही इतके चांगले नाहीत. जे जवळ आहेत, त्यांना भव्य ते दिसत नाही. जेव्हा तुम्ही मोठया तो दिसत नाही. (तुम्हाला जेव्हा कोणाबरोबर काही काम करायचे असतं तेव्हा तुमचे जवळचं नातं नाही है पहा, किंवा तुमचे त्यांच्याशी काही संधान नाही, है पहा. काहीतरी अनोळखी. तुम्ही ज्यांना ओळखता, ती लोकं तुम्हाला पूर्वताजवळ जाता, तेव्हा तुम्हाला त्रास देतील. आपली जागा उचड़ी आहे. जिये कोणीहीं येऊ शकतं आणि त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचे लोक भेटतात. सगळ्यांवर आपण मात करू शकतो. पण आपल्याला स्वतःच्या हिकमतीने पुढचं पाऊल टाकण्याची कुवत पाहीजे. तुमच्या स्वतःच्या आळशीपणावर मात केली. पाहीजे. मग ती पसरू शकेल, असं वर्तवलं गेलं आहे की, या वर्षी चैतन्य लहरी १२ हैदराबाद पूजा सारांश आपण हैदराबादला आलो आहोत. ज्यावर मुसलमान राजांच राज्य होतं. पण ते सर्व अतिशय भारतीय होते. आणि भारताच्या स्वातंतर्यासाठी त्यांनी ब्रिटीशांविरुद्ध लदा दिला. टिपू सुलतान | नाडी की, का म करू शकत नाही, तुम्हाला सहजयोगी असावं लागतं. कोणी तुमचे नातेवाईक आहे, सून तुम्ही त्याला घेऊन श्री माताजींना सांगू शकत झा नातेवाईक आहे, स्हणून याला मदत करा कुटुब जिवनाविषयक आपती कल्यना बदली पाहीजे. आत्मसाक्षात्कारी होता. पण त्याला मारतं गेल आपल्या देशांत एक मोटा प्रश्न आहे. आणि तो म्हणजे व्यक्तीगतरित्या आपण सर्व फार महान लोक आहोत. पण सामूहिकतेमध्ये कर्म रहायचं ते आपल्याला माहीत नाही आणि त्यामुळेच तुम्ही माझ्या शहरत या." ते महत्त्वादं आहे. "माझे घर" माझे आपत स्वातंत्र्य जापण गमावल, नीट डोळ उचडन पाहिले तर, कोणाताही हे समजेल की. जेव्हो लोक आपल्याला मध्ये गोवून देशांतील इतर लोकदिययी तुमधी इतर्राविषयी वाईट बोरू पहातात. त्यावेळी त्यांची कांडीतरी इच्छा असते. पूर्वीपासून आपण या बाबतीत उणे पड़तो की, आपले लोक अशा पद्धती वापरतात, ज्वामुळे आपले नातेसंबंध विधड़तात. अणि याने सहजयोगांत शिकाय केला आहे. नंतर दुसरी एक चळवळ आहे तिचा तुम्ही विचार करू तागता, तुमच्या शहराबाबत तुम्ही कुैही जन्मा असता पृण, श्री माताजी, नातेवाईकस माझे शहर" मग "माझा देश तु आहे ते! तुमच्या कळकळ मला समजते पण कोणत्याही बाबतीत जिज्ाळा नको प्रत्येकाने अलिप्त अशा तड़ेने रक्ायला हवे की, स्वतःला आणि नुसतं पहापचं. स्वतःहून पही की, तुम्ही तुमच्या स्वतःच्या देशाच्या, स्वतःव्या राजधानीच्या हितसंबंधाशी का निगडीत आहांत? बहुतशी, नुम्ही या जागी जन्मला, इथे वाढला, म्हणून मुक्ते, आईवडीत, दुसरी उणेपप असे आहे की, आपते कुटुंब, भावंड, दगैरे गोतावळ्यति आपण फार गुरफटलो आहोत. इतक्या जवळच्या कोणीतरी आपल्याला फसविल्या शिवाय, आपण धड़ा शिकणार नाही. आपले सर्व प्रश्न त्यांच्या भोवती फिरत आहेत. अतिशय उच्च स्थितीमधले सहजयोगी मी पाहीते आहेत, आणि अचानक मला समजते की, ते कोण्या एका भावला किंवा आणखी कीणाला जो गुरुचा पुर्व विश्व आपे कुटुंब आहे. त्यामुळे आपल्याला बाहेर उतरलं पाहीजे. धंदा करतोय, त्याा जाऊन चिकटले आहेत. आपण त्यांच्यावर प्रभाव पाइण्याऐवजी ते आपल्याला प्रभाव पाइतात. तर अशा संगळ्या लोकांशी जे निगेटिव आहेतः आपण खरोखर संबंध तोडले पाहीजे. कारण इतक्या जन्मांत आपले संबंध, नाती होती त्यांच्यापासून असतं. आपण आपल्या कुटुंबाच्या खिशांत असतो आणि इतरांकडे जात नाही. हे मूळ कारण आहे ज्यामुळे सहजयोगाचा प्रसार होत नाही. आपण आपल्या कुटुंबाच्या खिज्ात असंतो. आणि इतरांकडे जात नाही. आपं सर्व चित्त, वर्तणूक ही पूर्णपणे असहज गोष्टीत अडकली जसते. जे निगेटिव्ह लोक आहेत, त्या त्यांच्या छोटया वर्तुळामध्ये अडकून बसे नका. त्यांच्या पलीकडे, जा कारण तुमच्याकडे शक्ती आहे. तुमच्याकडे सगळ कडी आहे, पाहू शंकता की आतां तुम्ही मानसिकरित्या फार आनंदी आहांत आणि अध्यात्मिकरित्या तुम्ही तिये आहांत, जिथे असते पाहीजे. आपल्या भारतीय समाजात लोक संन्यास धेतात. ते कशायदस्र परिधान करून बाहेर जातात. अंतर्यामी संन्यास को घेत नाहीत? वृद्धावस्था येईपर्यंत यांवण्याची कार्य गरज आहे? वृद्ध, जर्जर व्हायचं आणि म्हणायच संन्यास घेतला. तुम्ही लहान असताना ही अलीप्तता जर तुम्ही सहज त्वा बंघनाना पार क शकता आणि आपल्याला काय मिळाल? इतराविषयी वाईट बोलणे, नाती खराब करण्यासाठी इतरांविषयी काही बाईट बोलमे है सहजयोगामध्ये पाप चांगल्या गोष्टी बोला उदा. जर कोणी येऊन मला सांगितले की, अमुकअमुक व्यक्ती चांगळी नाही., मी यांना खोर्ट सांगते. मी सांगते ती ज्यक्ती तुमचे फार कौतुक करीत. होती. त्या व्यक्तीच्या विरूद्ध या तुम्ही विकसित केली, तर तेव्हा तुम्ही संन्यासी असता, तुमहीं जर फक्त संगळ्या गोष्टी तुम्ही का सांगता? सहजयोगाने एकीकरण निर्माण करण जास्त महत्त्वाचं आहे. जास्त लोक आणणं, त्यांची वेगवेगळ्या पद्धतीने काहीही तुम्हाला महत्वावे नाही. ते एकदां कां तुम्ही ठूविल, की तुम्ही जोडणी करणे, जास्त सुसंगतपणा आणणं, पण लोक पॉझिटीज सोकांपेक्षा निगेटिव लोकांना जास्त चिकटतात. त्यांची अर्थ तुम्ही अजून पुर्णपणे सहजयोगांत नाही. भारतामध्ये मंत्र्याने स्वतःबी बायको, मुलगा, भाऊ त्यांचा नौकर देखील, त्यांची क्षमता असी किंवा नसो, पण कोणत्यातरी अधिकारणदाला चिकटवर्ण ही फार सर्वसामान्य गोष्ट आहे. सहजयोगांमध्ये तुम्हीं असे आहे. नेहमी इतरांविषयी सहजयोगाला चिकटून असता इतर कशालाही नाही. सहजयोगापेक्षां दुसरें उत्कातीच्या, त्या मार्गावर जाता. सभजा तुम्ही शॉ्टसकीट करून दुसया दिकाणी नेला तर, ती वाढ तिये कशी असेल? पाश्चात्य लोक स्वतः विषयीच चिंता करतात. त्यांना वाटतं की, उच्चतम ते त्यांनीच साध्य करावं. जर आपण कुटुंबामधून तक्ष कादून घेतले की, तुन्हाला आश्यर्च वाटेल ते लक्ष कुटुंबाप्रत कस जाते, आणि ते कशी तडेने विकसित होतं. तुम्हाला सर्व आशिर्वाद देतें आणि ईम्वरी प्रेमाचा सर्व का हैदराबाद पूजा सारांगा १३ आठवण ठेवली तर, तुम्ही ती वाढवित जाता. प्रत्येकदेळी तुमच्यामध्ये मिळालेला एक प्रकारचा अनुभव तुम्ही ओय देतं. सहजयोगांत आपण एकमेकांशी कसा व्यवहार करतो, कसे बोलतो, कशा प्रकारे रहातो, त्याचा शेवटी काय परीणाम होतो? इतरांशी | तुमच्यामच्ये जतन करता, कोणत्याही वेळी जेव्हा तुमच्या स्मृतीने ती आपल संभाषण जुळतं का? सहजयोग्यांना तुम्ही घरी बोलविता कां? उजव्या आणि डाव्या बाजूचे संबंध वेगवेगळे असतात, उजव्या बाजूकइचे लोक व्यक्तीवादावा पुरस्कार करणारे असतात. त्यांना सामुहिकता आवडत नाही. तो त्यांच्याबर लादला जाणारा दबाव असतो. उजवीकडील लोकांना सर्वात जास्त सहजयोगामुळे त्यांना त्याचा कैफ चढ़तो. कोणत्या मुद्यावर आपली चलबिचल होते? "माझे" हा दृष्टीकोन बदलला पाहीजे, जर आपण आतां अस्वस्थ असलो, तर सहजयोगांत कसे काय अस्वस्य असू? इतरांना अस्वस्थ करू नये, यासाठी आपण पद्धतीपण शोधत नाही.| प्रत्येकाला कशाप्रकारे वागायचं आणि कशाप्रकारे संवेदना निर्माण बेचैन करणारा, दुसन्याला खाली पड़णारा असा विनोदही व्यक्तीला खुप अस्वस्थ करू शकतो. कशा प्रकारची भाषा आपण बोलतो, आपला संपर्क कशा प्रकारचा असतो, कशाप्रकारे आपण इजा करतो; तुम्ही गरम माय्याचे असूं नये. तुमचा अहंकार दिसत नसेल, पण त्या अहंकाराची पद्धत प्रतीत होते. दुसरी गोष्ट म्हणजे सतत इतरांवर टिका करीत रहाणे. हे वांगले नाही. तुम्हाला परीक्षण करायला कोणी सांगितलं आहे? तुम्ही स्वतःवी पारख करता कामा नये. त्याचवेळी इतरांचे परीक्षण करणे, त्यांना शिक्षा देशे है तुम्ही करता कामा नये, आपल्या एक अत्यंत मधूर पातळी विकसित करायची आहे. ती तुम्हाला कार्यान्वीत केली पाहीजे. सहजयोगामध्ये आल्यानंतरही काही संवरयी घुटमळत रहातात. या सवयी अत्यंत साधेपणाने व सहजतेने सुधारता येतात. हट्टीपणा ही देखील एक भयंकर गोष्ट आहे. प्रत्येकजण या प्रकारचा सूक्ष्म हटवादीपणा बाळगून असतो एकदां मी ठरवलं, की ठरवलं. बदललं तर काय भार होणार आहे? मला आनंद वाटतो, सहजयोगामध्ये कांहीही ठरविलेले किंवा नक्की असं नसतं, कार्यक्रम कधी आहे. आणि कधी नाही, हे महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं हे की, या बदलाबरोबर तुम्ही व्यवस्था करू शकलां, जर तुम्हाला या बदलाबरोबर नसेल, तर त्यांची तो घेण्याची त्यांची पात्रता नाही. त्यांच्या नशिर्ांत व्यवस्या करता येत नसेल, तर तुमच परीवर्तन अपूर्णच आहे. किती माननीयतेने, कोणीतरी, तुमच्या साठी कही केलेलं असतं. पुढच्या वेळी तुम्ही त्या व्यक्तीला भेटला की, ती सर्व आदरणीयता उफाळून वर येईल, कारण, तुमच्यासाठी जेव्हां कोणी काहीतरी करते, त्यावेळी एक सुरेख संवेदना तुमच्यामध्ये येते आणि तिची जर तुम्ही माधुय जागा तुम्ही उघडतां त्यावेळी त्याचे सोंदर्य, त्या संवेदनांच तुमच्यावर ओवलू लागतं. आपल्याला आनंदी ठेवण्याच्या नव्या प्रणाली आपल्याला | शोधायच्या आहेत. यापूर्वी इतरांना दुखावलं जयवा टोमणे मारले, मर्ममेदी बौलले, की आपल्याला आनंद बाटायचा. "मी क्राय करतो आहे? भी है असे कां करतो आहे ? इतरांना कठोर शब्द बोलून किंवा खट्याळपणा करून मी आनंदी होतो का? हा। अहंकार मला दुःखी करतो. त्वाने माझा मूडय खराब केला." त्वाला खाली उत्तरायला सांगा, मग तो खाली पडेल, एक छोटीशी हालचाल सुद्धा पूर्ण वातवरण बदलते. तुमच्या शेजाच्यांना बोलवितां, तसे प्रश्न अहंकाराचा असतो. बनेे5 करायच्या याबद्दल प्रत्येकाला अतिशय दक्ष व लक्षपूर्वक राहीलं पाहीजे. सहजयोगाच्या समाजांत आपल्याकडे सुरेख लोक आहेत. आपण हसतो, मजा करतो. आणि अत्यंत आनंददायक मेळाव्यात सतत असतो, या आनंदात आपल्याला जे काही मिळते ते उच्यतम असतं. कोणत्याही प्रकारचा द्वेष खोटा गर्द, कोणतेही निर्बंध यांत सहजयोग विश्वास ठेवत नाही, मानवलेची पवित्र संवैदना यावरच त्याचा विश्वास आहे. सहजयोंगाचं महान कार्य ममतापूर्वक आणि चांगलं होण्यामध्ये तुम्हाला अतिव आनंद मिळतो. या इतर सवयी कमी करण्यासाठी, तुम्हाला योडी संवय कहून अंतर्भुख कायला पाहीजे, तुम्ही जेव्हां बाहेर जात त्यादेळी तुम्हाला खूप नवीन लोक भेटतील नंतर कदाचित तुम्हाला अशाही अड़चणी येतील की, असे लोक मेटतील ज्यांच्याशी तुम्हाला कठोर ववावं लागेल तुम्ही फार काटेकोर असाल किवा जास्त अआक्रमक असाल तर या सर्व गोष्टी त्यांना अस्वस्थ करतील, पण जर तुम्ही शांत, सहनशील, क्षमाशील असाल तर त्यांना नकीच, वाटेल की तुम्ही संत आहांत, जर ते तुम्हाला वाटत कठीण असतील तर त्यांना एकट्यालाच सोडा, बादविवाद करून तुम्ही त्यांना आत्मसाक्षात्कार देऊ शकत नाही. जर त्यांच्याकडे सुज्ञता तसे होणे नाही. पण तुमची पद्धत अशी हवी की, त्यांना समजलं पाहीजे की तुम्ही संत आहांत, पुर्ण आत्मसन्मानाने पुर्ण प्रेमाने तुम्ही त्यांच्याशी बोललं पाहीजे, सहजयोग कसा पसरवायाचा, त्याचे मार्ग व पद्धती तुम्हाला शोधल्या पाहीजेत. "ईश्वर तुम्हाला आशिर्वाद देवो." का पैतन्य सहरी १४ गणेश पूजा महा शेरे १५.१२.९१ श्री माताजींच्या मराठी मापणांचा सारांश महाराष्ट्रांत श्री गणेशांची आराधना फार महत्त्वाची आहे. अष्टविनायकांनी वेदलेली ही भूमी आहे.. तीन पर्वतांनी केलेल्या त्रिकोणाकृतीमध्ये विश्वाची कुंडलीनी वसते. गणेशावं फार महत्त्वाचं कार्य आपल्या तर, गेले परवा पेरीन तरीही गैले. आतां आजच ते पेरायचं, ते केल पाहीजे. भारतात टूम आहे. गेल्याचे फार पोवाडे गातात. सहजयोगात फारच आहे. 'माताजींनी आम्हाला जागृती दिली. मग? पुढे काय? कुंडलिनीप्रमाणे महाराष्ट्र वसला आहे. या भागात সना शरीरांत होतं. न्हणजे मन, बुद्धी, शरीर सगळ्यांवर ताबा, त्यावं विशेष बसलो आहोत आम्ही. आता दुसरे घंदे करायचे. आज, आता, मला काय करायचे त्यांच्यासाठी? असा विचार केला तर, तत्कणी तुम्हाला फायदा होणार आहे. त्यांचा प्रत्येक क्षणाला, 'मला जागृती झाली आहे. असे लक्षांत रहात नाही लोकांच्या. मग ते तसेच रहातं. परमात्म्याच्या प्रकाश तुमच्यामध्ये आला नव्हता, त्यावेळची गोध्ट, ती कशी चालवायची आता? ते. संस्कार गेले पाहीजेत. धर्मभोळेपणा सुद्धाों आपण आता सोडला पाडीजे. आणि तो कसा सुटणार? कारण, चुकीचाच शिकलात तुम्ही घर्म कारण, तुम्हीं धर्म विकत घ्यायला निधाले, आणि विकणारेही आहेत! धर्म विकत घेतां येत नाही. म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी चुकलेल्या आहेत. सधस्थितीमध्ये तुम्हाला दान सुबुद्धीचं. सुबुद्धी मागून मिळत नाही. सूज्ञता ही अंगात बाणायला पाहीजे, ती बाणावची कशी? तर वर्तमान काळांत रहायला शिकले पाहीजे. आता मी पुजेला बसले तर, सुज्ञता काय की, मी पुजेला बसले आहे. याचवेळी आपण विचार केला पुढचा, की, बस मिळेल, कां नाही. जेवायला मिळेल का, हे विचार केले तर, पूजा तुम्हाला लाभणार नाही. भूतकाळाचा विचार केला तर घोटाळा होणार. है बाणण्याची एक पद्धत आहे. प्रल्येक वेळी आपण कुठेही असतो तरी, वर्तमान काळात की भुतकाळांत आहोत ते पाहीले पाहीजे. कारण भूतकाळ हा संपलेला आहे. सुज़ञतेमध्ये अनेक गोष्टी आहेत. मुबुद्धी, दक्षता, समयसूचकता असे अनेक, पण ते सगळे एका गोष्टीने सहजसाध्य होतात जर आपण वर्तमानांत रहाण्याची काही व्यवस्था केली तर. शिवाजी महाराज झाले, ते फार मोठे होऊन गेले. आपण त्यांना मानतो. शिवाजीमहाराजंचे कोणते गुण आहेत, दारू प्यायचे का? कसे वागायचे? महात्मा गांधी झाले. आपल्या देशांत फार मोठी मोठी कमळे होऊन गेली. पण इबके आहे ना अजुन? इबकंच आहे! तेव्हां आपण आत्मसाक्षात्कार मिळाला आहे, आता आत्म्याच्या बलावर काय करायचं. ते करायचं. कशाला देतां त्या देवाला? तो देव आहे कां कोणीही दगड मांडायचा, तो काय देव आहे कां? ताहीतर म्हणतील माताजी, आम्ही रामाला मानतो असे. आतां, राम नाहीय, मी आहे. माझे ऐका. रामाला कशाला मानायचं? तर राम खिशांत घालतां येतो, राम कांही येऊन विचारणार नाही. पण माझे भक्त झाले तर विचारीन ना, मी. म्हणून घाबरायचं! नको, माताजींची भक्ती नको! कारण, माताजी आता जिवंत वर्तमान काळांत, त्यांना आपल्यामध्ये, या पण कुठे आहोत, ते पाहीलें पाहीजे. ही पहाण्याची सुबूद्धी जोपर्यंत येत नाही | आहेत नं जिवंत जसेपर्यंत मानावचं नाही.. कारण. जिवंत माणस विचारतात ना. फैलावर घेतात ते, कां बाबा, तूं असा वागलास?" बरं, हे ग्रामीण भागातलं जे कांही आहे, जुनाट पद्धतीचं, त्यातलं किती सत्य, किती असत्य ते तुम्हाला सहजयोगांत येऊन कळेल. है सुट तर, दुसरे आहे की आतां, "आम्ही मॉडर्न झालो, म्हग्राजे कारय? डोक्याला आम्ही तेल लावणार नाही. गणपतीसमोर जाऊन घापोरडी गाणी गायबी. वाह्मात गाणी गायची, 'आम्ही देवाला मानत नाही, म्हणायचं. म्हणजे एक त्याने गेले. एक ह्याने याला कारण काय? आजकाल मुलं बधतात, हे आपले आईवडील, वेडचासारखे चालले आपले "हरी हरी" टाळ कुटत. जन्सानुजन्म हे केलं, पण काय मिळाले यांना त्या वारकरी पंथात? किती मी समजावून सांगितल, त्या वाऱ्या बंद करा. ज्यासाठी वा्या करीत होते ते ध्या पण समजतच नाही यांना. नशा असते, तसे चालले सगळे टाळ कुटत. तुमच्यासाठी आणलंय, सगळ्चांनी घ्या तोपर्यंत गणेश तुमच्यात कार्य करीत नाही, मणपतीचं एक लक्षण सांगितलं आहे की, तो तुम्हाला सूजता देतो. ती कुठे दिसते कां तुम्हाला? त्या गणपतीसमोरच बसून भांडतात लोक, पैसे खातात, हे करतात, ते करतात. सुबुद्धी नाहीच तिथे. मग गणपती आहे कुठे? समयसूचकता असणार्या माणसाच्या स्थितीत एकदम अंतर येणार आहे. हे करून बघा तुम्ही, आणि वर्तमान काळांतच तुमची वाढ होणार आहे. आता फूल आहे फुलाची वाढ. भविष्यांत होते की भूतकाळांत? आतां, या वेळेला होईल. ना? आपली प्रगती एवढ्यासाठीच होत नाही कारण, आपला पुढच्या गोष्टीचा विचार करतो, किंवा मागच्या. पण सद्यकालीन विचार करीत नाही. सकालीन आपली स्थिती पाहीली पाहीजे, तर जे काही आहेत ते, सर्व प्रश्न सुटतील ग्रामीण प्रश्न सुटतील. आपण समजा पेरायचे आहे. तुम्ही महणाल, मागच्या वेळेला पैरलं होतें, असं झालं तस झालं करत बसाल . पण ते होक्यांतच येणार नाही अजून. पुण्यच जोडत गणेश पूजा १५ साे त बसलेत. म्हणजे आजच्या परिस्थितीत काय आहे? आजच्या बुगामध्ये सहजयोग हा धर्म आहे. हा घर्म आम्ही स्विकारला पाहिजे. या धर्मात उतरून स्वतःला स्वच्छ बनवून घेतले पराहिजे. सर्व धर्माचा जो काही अर्क असतो, तो म्हणजे सहजयोग आहे. आम्ही सर्व धर्माना मानती. कारण एका धर्माला मानलें म्हणजे काय? मी फार चांगला तू वाईट, मग झा! आली भाँडण! पण धर्मामधळा चांगुलपणा तुम्ही शिकले तर, भांडणच होणार नाही. म्हणजे सहजयोग सुरू तरी कुठे करायचा? चार माणसं अशी मिळणार नाहीत, जी बसून समजतील, या गोष्टींना, छणून मी म्हणते आपल्या मुलांना तरी आतां जपा. संभाळा, त्यांना सांगा कीं, तूं मागची पुढची चिंता न करता, आजची चिंता कर म्हणजे समूद्धी येईल. पुढची गोष्टी म्हणजे, नुसते मनावे मनोरे बांधायचे, हे ही बरोबर नाही. आणि मागची गौष्ट स्हणजे, तुम्हाला जखडून ठेवलंय, तेही बरोबर नाही. मध्यमार्गाति आले पाहिजे, संतुलनांत आले पाहिजे, संतुलनांत याले, तेव्हा दघाल तुमच्यांत केवढ्या शकत्त्या येतात आणि तुम्ही काय काम करू शकता. महाराष्ट्र म्हणजे वैतन्याचा नुसता पुतळा जाहे. कारण विश्वाची | कुंडलिनी इवे आहे. महाराष्ट्रीयन लोकांना समजावून भी यकले. ्यांच्या लक्षांतच येत नाही. अजून, मी लंडनला असते. तर, महाराष्ट्रातल्या माणसाचे पत्र. 'हा माणूस असा, तो माणूस तसा." कान किटले. नी डोळे मिटले, ते संपतच नाही. दुसऱ्याचं चांगल दिसतच नाही. म्हणे सहजयोगी आहेत, ते लोक सगळे! आश्चय्यांची गौष्ट आहे!! तर, त्या साधुसंतांना काय वाटणार आहे? त्यांचे कार्य पुढे नेष्यासाठी आम्ही आलो. महाराष्ट्रांत जन्म केतला, मराठी भाषा आम्हाला येते. सगळे काही असूनही, लोकांना कळत नाही. आज श्री गणेशाला स्मरून निश्चय करायचा की, आम्ही वर्तमान काळांत राहू. माझ्या बोलगयाचे वाईट वाटून ध्यायें नाही. भी आई आहे. जे खर, ते साँगीतले. है लक्षात ध्यावं. मुलाबाळांची दैना होतेय, ा ते बधायला पाहिजे. त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. सगळ्यांना अनंत आशिर्वाद. कळवे पूजा ३१/१२/९१ ा श्री गणेशांची आराधना करणे फार महत्त्वाचे आहे. छायचित्रातून बालकांची अबोधिता मिळते, ज्यावेळी कुँडलीनी उत्पान पावून आपल वगैरे तुम्हाला कळले आहे की, ते जागृत दैवत आहेत. ते मुलाधारावर आहेत, जरी रखर पाहीलं तर, ते सर्व चक्रांवर बसले आहेत. त्यांच्याशिवाय कांहीही कार्यान्वीत होत नाही. कारण ते म्हणजेव, पावित्र्य आहे. कुंडलीनी जिथे जाते, तिथे तेव आहेत. जे पावित्र्य सहजयोग्याची खूण आहे. न्याला हे सुद्धा माहीत असतं की ओी ओततात. आणि त्यांची स्वच्छता करण्याची शक्ती ही तुमच्या चक्रांना स्वच्छ करते. श्री गणेशाचे सद्गुण जाणणं, हे फार महत्त्वाचं आहे. त्याशिवाय कशाप्रकारे ते तुमच्या चरक्रांमध्ये कार्य करतात. आणि कशाप्रकारे तुम्हाला मदत करतात, ते देखील. त्वयांची नुसती महान शुद्धता, पावित्र्य आणि समयोचित सूज्ञता यांसाठी उपासना करता कामा नये, तर आपल्याला हे समजावून घेतलें पाहीजे की, सूज्ञता "विझ्ड्म" हे काहीतरी मनावर बिंबवता येईल, असं नाही. त्याला युक्तीने, डावपेच आखून मिळवितां येत नाही ते काहीतरी, ते फार अंतर्वामीचे आहे. आपल्या परीपक्वतेमधून ते येत असतं. आणि ही योग्य परीपक्वता, तुमच्या कुंडलिनीवरचे तुमचं योग्य लक्ष, तुमचीं कुंडलीनी ब्रम्हचैतन्याशी संधान साधून ठेवणे यांच्यामधून येते. ते कर्मकांड नव्हे. पण जेव्हां तुम्हाला ते करावस वाटतं. त्यावेळी ते केलं पाहीजे. आणि कांही वेळाने तुम्हाला समजेल की तुम्ही सतत ध्यानात आहांत. ते लहान बालक आहे. आणि चिरंतन बालक आहे त्यामुळे त्यांना चक्रांना आशिर्वादीत करते. आपोआप आपल्याला वाट लागते की, आपली अबोधिता परत आली आहे. आपल्याकडे अबीध हृदय, अबोध मन आणि अबोधित प्रेम आईे. साधं, अबोधित व्यक्तीमत्व ही ल। गणेशाचे गण त्याची काळजी घेत आहेत. हे गण सतत तुमची काळजी घेत असतात. पण त्याशिवाय त्यंचे तुमच्यावर पूर्ण तक्ष असतं. तुमच्या वागण्यावर पूर्ण लक्ष असतं. तुम्ही सहजयोगाचा फायदा घेऊं पहाल तर, ते तुम्हाला शिक्षा कर्ू शकतात. ते तुमच्या विरोधांत कार्य करू शकतात. भी तुम्हाला अनेकदां सूचना दिली आहे. तुमच्या फायदासाठी सहजयोगाचा अयोग्य फायदा घेऊ नका. तो इतरांच्या हितासठी आहे. अनेक लोक आहेत, जे सत्याला शोधत आहेत. कौण सत्याला शोधत आहेत, ते तुम्ही ओळखून काढले पाहीजे. आणि त्यांना शोधल्यावर त्यांच्या बरोबर वादविवाद घालू नका. नुसते त्यंना त्यांना व्हायक्रेशन समजूं दया. तर गोष्टी चांगल्य आत्मसाकाकार धडतील. या जगांत अनेक असत्य गोष्टी आहेत. हरकत नाही. हे सारं असत्य सत्याने सहज स्वच्छ केले जाईल. "ईश्वर तुम्हाला आशिर्वाद देवो". द्या. बैतन्य लहरी १६ म महालक्ष्मी पूजा (कोल्हापूर) काल्हापूर दि. २१/१२/९१ आणि हळूच तोड़ला. त्यात पाणी होतं आणि त्यामध्ये बेइुक होता. तेवहों जातो. या सर्व लोकांना सुद्धां जेव्हां देवाचे आशिरवदि मिळतील. तेवकां शिवाजीने जाणले कीं जेव्हां देव तुम्हाला जन्म देतो, तेव्हां तुमच्या पालनमोषणाची व्यवस्थाही करतो. तुम्ही दुसऱ्यांसाठी इतकं करता याविषयी तुम्हाला गर्व असू नये. जेव्हा तुम्ही सामाजिक कार्य वगैरे करता, तेवा तुम्हाला एक प्रकारचा अहंकार विकसित होतो. त्या अहंकाराचे लाइ करायला जर लोकांनी तुम्हाला नोवेल पारीतोषिक वगैरे दिल तर त्याप्रकारचं औदार्य आणखी घातक अस् शकते, त्यामुळे एक प्रकारची भावना निर्माण होते की, तुम्ही खूप महान आहति आणि फार आपण जेव्हा भारतामधील दैन्य पहाती, तेव्हा उद्विर्न होऊन सारं ठीक होईल. देवत्व महालक्ष्मीमघून कार्यान्वीत होतं. तुमचे त्मीतल्व जिये समाधान पावतं, त्या दिंदूपर्यंत तुम्हाला पोहोचलं पाहीजे. आणि त्यानंतरच तुम्ही साधना सुरू करता. ती साधना महालक्ष्मी तत्वामधून येते. सहजयोग मध्यमार्गातून वृद्धींगत होतो, अतिशय श्रीमंत लोक सहज योगामध्ये फार कभी येतात. जर ते आले तर ते त्याचा फायदा घेतील जाणि त्याची गहनता जाणणार नाहीत. त्याचप्रकारे गरीबही. हे एका नदीचे दोन काठ आहेत. जर आपण विस्तृत्व होऊ लागलो, तर नकीच दोन्ही काठांवर आपण परमात्याचा आशिर्वादांचा पाऊस पाई, जोपर्यंत तुम्ही सहजयोगी होत नाही, तोपर्यंत तुमची आर्थिक परिस्थिती सुधारूं शकत नाही. तुमचे लक्ष्मीतत्व समाधानी होईपर्यंत तुम्ही एक सहजयोगी महान कार्य करीत जाहात. मग आपण कंजूष लोकांकडे येतो, तो रोग आहे. कधी कधीं पूर्ण देश कंजूष प्रकारचा असती. ते पैशाबाबत बोलतात आणि त्याबाबतीत काहीही सभ्यता नसते. अनेक देश जे फार श्रीमंत समजले जातात ते नुसतेच कंजुष नव्हे तर असभ्यही आहेत. एकदा आम्ही उपहारगृहात व काही लोकांबरोबर रात्रीचे जैवण जेवलो. जेवणानंतर बाचसं अन्न उरले होतं आणि त्यांनी ते बेटरला बाँधून द्यायला सांगितलं कारण त्यांनी त्याचे पैसे दिले होते. तिथे काहीच लाजलजा. सभ्यता, रुची नाही. श्रीमंत असण्याचा हा सर्वात मोठा शाप आहे, लोकपूर्णपणे निरलझ असभ्य, उर्मट आणि सर्वात अधिक म्हणजे, अध्मिक होतात. ज्या गोष्टी खुप मायावी असतात आणि साध्य करायला फार कठीण बाटतात. पण मानवाला इतक भयानक बनवितात, त्या गोष्टींबद्दल आपल्याला भिऊन असलं पाहीजे. त्यांना कोणत्याही प्रकारच्या कांहीही मर्यादा नसतात. आणि दुसरे काय म्हणणार किंवा त्यांनी कसं असल पाहीजे, याची ते अजिबात पर्वा करत नाहीत. अशी श्रीमंत राष्ट्र शकतां आणि महालक्ष्मी तत्वांत प्रवेश करू शकता, जर का तुमची डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे यो यो सारखी फिरत बनू शकत नाही. कशाप्रकारे आपलें लंक्ष्मीतत्व समाधानी होतं? जेव्हा गरजेपेक्षा जास्त पैसा आपल्याकडे असतो. त्यावेळी आपण विचार करतो या पैशाचं मी काय कर्ू? काही लोक अशाप्रकारे विचार करतात कीं, "मी आणखी एक गाड़ी घेईन, आणखी एक घर घेईन, हे आणि ते. एक प्रकारची असमाधानी वृत्ती तिथे येते. आता आणखी काय? स्यानंतर कर आणि सर्व प्रकारचे प्रश्न उभे रहातात, असे की मग लोकांना वाटतं, हे सगळे भरपूर झाले, मला आतां आणखी नको. पैशामागे फिरणं पळून जातं. सहज योगांत तुम्ही अशाप्रकारे आशिर्वादीत होता की, तुम्हाला आवडणारं सर्व कांही तुम्हाला मिळूं लागतं. तुमचा आत्मसाक्षात्कार तुम्ही घेतला कीं, सर्व कांही तुम्ही शॉटस्कीट करू परीस्थिती अशी असली की, आता आम्ही फाजील श्रीमंत झालो, तर ती श्रीमंती तुमच्या डोक्यात जाते. लक्ष्मीचं तत्व हे की, देऊन टाकणे. असतात. श्रीमंत माणसामध्ये ज्या प्रकारवा अहंकार येतो तो खरोखर मूर्खपणाचा असतो, मोत्यांच्या चपला करणार्या राजाप्रमाणे. अत्यंत उदार व्हा. दुसरं, लक्ष्मीतत्व कार्यान्वित होतं, जेव्हा तुमचं फार छान सुरेख घर असेल, लोक येतात, तिथे रहातात. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष पुरविता, संस्कृतीचे मारेकरी असतात. दुसरी गोष्ट, ज्यात ते गुंततात ती म्हणजे, त्यांना जेवण देता, आणि या सर्वांचा आनंद लुटता, तर औदार्य चालू होतं. पण ते औदार्य सुद्धा जास्त समाधानकारक नसतं. ते लोक वर्षाची स्त्री सारखीच असते त्यांना प्रमाणबद्धतेची संवेदनाच नसते अशा जीवनातील सत्य जाणण्याचा विचार करू लागतात. एकदा किल्ला बांधणीचं काम चालू असतांना शिवाजीने पाहीलं आणि त्यांच्या मनात विचार आला" भी अनेक गोरगरीबांना कितीतरी काम दिलं आहे" अचानक त्यांचे गुरू रामदास स्वामी तिये आले आणि म्हणाले, "ती शीळा आणा आणि हळूच तोडा" शेवटी ते नारळासारख्या असणार्या दगडापर्यंत आले, रामदास स्वामींनी तो दगड हातात बेतला हिडीसप्रकारे जे लोक आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन करू पहातात ते लोक | नितिमत्तेचा पुर्णपणे अभाव. त्यांना वीस वर्षाची मुलगी किंवा ऐंशी हलक्या प्रतींचे आयुष्य ते जगतात. जे नुसतं मानवाहून करमी प्रतीचं नसतं, तर प्राण्यांहून हलक्या प्रतीचं असते. देव तुम्हाला आशिर्वाद देवो. महालक्ष्मी पूजा १७ ख्रिसमस पूजा गणपतीपुळे, दि. २४.१२.९१ श्री मातारजींचे भाषण (सारांश) लेखणी असते. ती म्हणजे त्यांचा स्वतःचा दातच आहे. आणि तुमच्याबद्दलचं सर्व काहीते लिहीतात, तुम्ही काय केलं, तुमच्या अडचणी काय, साधक म्हणून तुम्ही कुठे गेला, काय चुका केल्या, जेव्हा कुंडलिनी उत्यान पावते त्यावेळी तुमच्या चक्रांवर कांही बाधा दिसून येतात का, तुम्हाला जाणवतात कां? आणि त्या चक्राविधयी काय बरोबर नाही. या प्रकारे ते पुरेपूर शास्त्रीय आहे. गणेशतत्त्वाचा फक्त हाव गुण नाही की, व्यक्ति पवित्र आणि अबोधितेत असावी, त्यांचे अनेक गुण आहेत. जसे तुम्हाला सूज्ञता आणि बुद्धीमत्ता असायला हवी, योग्य आणि अयोग्य तुम्हाला समजले पाहिजे. अंगारिका म्हणजे काय? जळते निखारे श्री गणेश यंड करतात कुंडलिनीसुद्धा फक्त एक ज्वाला आहे. तिची हालचाल जळणार्या आगीप्रमाणे असते. धरतीला गुरुत्वाकर्षण असते. वर जाणारे सर्व कांही जमिनीकडे खेचले जाते. फक्त अग्नि गुरुत्वाकर्षणाचिरुद्ध वर खेचला जातो. तुमच्यामंधील अग्निला श्रीगणेश दोन प्रकारे शांत करतात ते कुंडलिनीला शांत करतात, त्वा व्यक्तिमध्ये दोष असले तरीही त्या व्यक्तिला आत्मसाक्षात्कार देण्याची ते कुंइलिनीला विनंती करतात. ते कुंडलिनीचे बालक आहेत. आणि तुमच्यामध्ये ते आहेत. ते बालक आहेत त्या नात्याने ते कुंडलिनीची समजूत धालतात की, तुम्ही माता आहांत, आणि माझ्या इच्छामध्ये मला सहाव्य करा. मग ती शांत होते आणि विचार करते कीं, माझ्या मुलाला ते हवं आहे, तेव्हा मी उत्यान पावेन. आताचा योग हा फार महत्त्वाचा आहे आजच्या महत्त्वाच्या दिवसाला अंगारकी चतुर्यी किंवा कृष्ण पक्षाची चतुर्थी असं म्हणतात. प्रत्येक चतुर्थी श्रीगणेशाचा जन्मदिन म्हणून साजरी केली जाते. महिन्याचा चौथ्या दिवशी चतुर्थी येते. पण जर चतुर्थी मंगळवारी आली, तर तो दिवस फार महत्त्वाचा समजला जातो. आज तोच दिवस आहे आणि आपण सारे इये गणपती पुळ्चाला, मंगळवारी, अंगारकी चतुर्थीच्या दिवशी जमलो आहोत. श्री गणेशांची पुजा करण्यासाठी हजारो लोक इथे येतात. सहजयोगीयांनी हे जाणले पाहिजे की, जे कांही होत आहे, ते सोशिकतेने घेतले पाहिजे. "सबुरी". जर तुम्ही घाईंगद्दी करण्याचा प्रयत्न केला किंवा हताश झाला, घायकुतीला आला, तर काहीच केलं जात नाही. सबूरी मूळे तुम्हाला ताबडतोब कळतं की, काय केलं पाहिजे आणि कशा प्रकारे केलं पाहिजे. घाई हा "असहज मार्ग आहे, श्री साईनायांनी सांगीतले की सोशिकता राखा, सहनशिलतेमध्ये दिव्यत्व आढळतं, सापडतं. जेव्हा एखादं संभाषण चालू असतं त्यावेळी नुसरतं क थांबा आणि पहा. जेव्हा तुम्ही या स्थितीला येतां त्यावेळी परमचैतन्य सर्व कांही कार्य करते आणि तुम्ही नक्की काय करायचे आहे, ते तुम्हाला कळतं. श्री. गणेशाचं वैशिष्ठ्य म्हणजे त्यांची नम्रता आणि त्यांची विद्वत्ता हे आहे. हे दोन्ही गणेश तत्वांतून येतं. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे, ते फार शांत, शीतल व्यक्ति आहेत. त्यांची चालप्याची ढब सुद्धा शांत, एखादय्या हत्तीप्रमाणे आहे. अगदी सावकाश एखादी स्त्री सुरेखरित्या चालते तेव्हा तिला "गजगमिनी" असे म्हणतात. हत्ती फक्त गवत एकदां देवी अतिशय संतापली, सर्व जगाचा विनाश करावा असा तिने विचार केला. लोक चुकीच्या मार्गने जाऊन अनेक पापे करीत आहेत, तेव्हां तिने निर्माण केलेल्या निर्मितीला कांहीच अर्य नाही असं तिला वाटलं, तेव्हा ती विनाशाचे नृत्य करू लागती, हे पाहून श्री शिव फार काळजीत पड़ले, आणि सर्व जगाचा नाश होईल असं त्यांना वाटू लागलं. त्यामुळे त्यांनी श्री कार्तिकेय यांना, जे तिचं स्वतःच मूल होतं, त्यांना तिच्या पायाशी ठेवलं. तशाच प्रकारे श्रीगणेश कुंडलिनीला शांत करतात. हे सांगून की, तुझ्या मुलांना तूं जन्म देत आहेस, आणि अशा वेळी तूं रागावलेली असतां नये. कांही लोक जे अयोग्य गुरुंकडे गेले आहेत, त्यांनी सुद्धां कुंडलिनीला खूप त्रास दिला आहे. कुंडलिनीचा हा आधार देखील श्री गणेशच आहेत. कुंडलिनी फक्त त्यांच्या शक्तिनेच उत्यान पावते. कुंडलिनीतून निधणाऱ्या ज्वाला, शीतल ज्वाला असतात. तुमचा राग आणि चिडचिडही ते थंड करतात, जेव्हां आपल्याला राग येतो. तेव्हा आपण त्या तारेत वहावतो आणि आपण काय करावयाचे खातात पणे ते खुप शक्तिमान असतात. आणि जिये भारी वजनाचं काम असेल तिये ते वजन हलविण्यासाठी त्यांचा वापर होतो. हत्तीदेखील खुप शांत स्वभावाचे असतात कोणत्याही गोष्टीसाठी ते घाई करीत नाहीत. त्यांची स्मरणशक्ति देखील प्रचंड असते. जेव्हा तुमची डावीं बाजु कमकुवत होते, तेव्हा तुमची स्मरणशक्ति अस्पष्ट होऊ लागते, याचें कारण तुमच्या मधलं गणेशतत्व कमी झालं असतं. जेव्हा तुम्ही अतिशय उजवीकडचे होता, त्यावेळी डावी बाजु करमी होत जाते. जे लोक फार जास्त काम करतात त्यांची स्मरणशक्ती उतार वयांत कमी होत जाते. श्री गणेशाविषयी वैशिष्ठट्यपूर्ण गोष्टी ही कीं, त्यांच्या विद्वत्तेच्या जोडीने त्यांची स्मरणशक्ति देखील खुप तल्लख असते. त्यांना सर्व काही आठवतं. त्यांना सर्व गोष्टीचं स्मरण ठेवावं लागतं कारण कुंडलिनीवर सर्व कर्माचा ठसा उठविण्याचं काम श्री गणेशच करतात. त्यांच्या उजव्या हातांत चैतन्य] लहरी १८ आहे, हे आपल्या ध्यानांत येत नाही. त्या मनःस्थितीत आपण कोणाला तरी मारू शकतो किंवा कोणाचा खून करू शकतो. त्यावेळी श्रीगणेश त्याला काबूत आणतात. आणि तुमची मनःस्थिती थंड करतात. खिस्त देखील श्री. गणेशासारखे आहेत. सर्वाना क्षमा करा असे जन्मले. आणि श्रीगणेश व श्री हनुमान दोघे मिळून एकत्र त्यांचं कार्य त्यांनी सांगितले. ज्यांनी त्यांचे हालहाल केले आणि ज्यांनी त्यांना सुळावर चढविले, त्यांना त्यांनी क्षमा केली. त्यांनी म्हटले, 'हे देवा त्यांना क्षमा कर. कारण, ते काय करीत आहेत. ते त्यांना माहीत नाही, जेव्हा लोक परीधान करण्याच्या वस्तु आणि देवाच्या दानाचा देवाच्या नावाने व्यापार करू लागले, तेव्हां त्यांनी हातात चाबूक घेतला व त्यांना फोडून काढले नसेल, तर तशा व्यक्तीचा खडा जो देखील उष्ण असतो तो देतात. उष्ण ही त्यांची दुसरी बाजू होती, जेव्हां एखादा राक्षस किंवा दुष्ट प्रकृतीची कटिबंधातले लोक खुप गरम मिच्च्या खातात. त्यांना घाम येतो. आणि व्यक्ती तुम्हाला त्रास देते, त्यावेळी, ते "गणपती" मणांचे अधिपती असल्याने ते त्यांचा नाश करतात. तुम्हाला काहीही करावे किंवा सांगावे लागत नाही. हे गण तुमच्या बरोबर असतात, जेव्हां ते तुम्हाला वाचवितात, तेव्हां तुम्हाला तो चमत्कार वाटतो, जर ते तुमचे रक्षण करीत असतील. तर तुम्ही जाणून घ्या की, तुम्ही सहजयोगी आहांत. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शरीरांत सुद्धा ते नेहमी कार्यरत समजण्यासाठी सहनशीलता पाहीजे. जे ठरलेलं आहे ते का बदलायचं? असतात. जेव्हों तुम्हाला तुमचा आत्मसाक्षात्कार. मिळतो तेव्हां, तुमच ईश्वराशी संधान जुळतं, आणि ते तुमची काळजी घेतात. तुमची नोकरी, मुलं यांचीदेखील. आत्मसाक्षात्काराआधी 'अटिबॉडी' स्वरूपात ते आपल्यामध्ये असतात, जे रोगांपासून आपला बचाव करतात. है मध्य हृदयामध्ये असतात आणि बाराव्या वर्षापर्यंत 'स्टर्नम' या अस्थिमधे ते तयार होतात. जेव्हा एखादे संकट आपल्यावर येतं स्टर्नम हलतं आणि ताबडतोब येऊ घातलेल्या घातुक रोग किंवा व्हायरसशी लढा देणं ते चालू करतात. जेव्हां तुम्ही श्री माताजींच्या विरोधात जाता त्यावेळी तुम्ही अनैतिक बनता. ज्यावेळी तुम्ही देवाच्या विरोधांत जाता तेव्हां आळशी आणि अकार्यक्षम नालायक बनता. लोकांनी स्वतःची नितीमत्ता गमावली आहे, त्यांची चक्रे खूप कमकुवत होतात आणि दुरूस्त करण्यास कठीण अशी होतात. 'त्यांना "एडस" आणि इतर विघातक रोग होऊ शकतात आणि त्यासाठीच आपण आपले सर्व आयुष्य पवित्रतेमध्ये बुडविले आणि श्री गणेशांच्या अंगारीकेसाठी आले आहेत. जर तुमच्यामध्ये एवढा पाहीजे. खिस्त या पवित्रतेसंबंधी बोलले होते. तुम्ही दृष्टी निरंजन हवी, असे ते म्हणाले. कारण त्यांचे स्थान आज्ञाचक्रावर आहे. जर डोळे पवित्र नसतील, तर खिस्त तिये नसतील. पाश्चात्य लोक खिस्तावर विश्वास ठेवतात, पण त्यांची दृष्टी फार वाईट असते. त्याचे डोळे सारखें भिरभिरते असतात. स्त्रियांकडे बघत किंवा स्त्रिया पुरुषांकडे बघत असतात. त्यांचे डोळे कधीच स्थिर नसतात. ही निगेटीव्हिटी आहे. श्री गणेश प्रत्येक चक्रावर आहेत. ते प्र्येक चक्रावर बसणारे उपकुलगुरु आहेत. त्यांनी तसे म्हटल्याशिवाय कुंडलीनी उत्यान पावत नाही. त्यांचा दुसरा स्वभाव निखान्यासारखा आहे. अंगार" फक्त ज्योतच ज्योतीला यंड करू शकते. जेव्हा रावण श्रीरामाच्या विरूद्धः बोलला त्यावेळी पुर्ण लंका जळून गेली. कारण श्री हनुमानसुद्धों मंगळवारी करतात. मुख्यत्वे करून मानवामधील राग काबूंत आणण्याचं काम करताना ते अशाप्रकारे क्ल्यूप्त्या लढवितात की, त्या व्यक्तीला आपण चूक करतो आहे हे कळतं. उध्ण प्रकृतीच्या लोकांना सुद्धां ते ठीकं करतात. जर व्यक्ती मंगळाची असेल, म्हणजे व्यक्तीचा मंगळ बरोबर ते थंड होतात ते अशाप्रकारे तुम्हाला दर्शबितात की, तुम्हीच यंड होता. है सर्व रोगही बरीच उष्णता निर्माण करतात, या उष्णतेने व्यक्तीचा गोंधळ होतो त्यावेळी आपण श्री गणेशाची प्रार्थना केली पाहीजे. आणि ही उष्णता काबूत आणण्यासाठी त्यांना शरण गेले पाहीजे. जी वेळ पुजेसाठी असेल त्यावेळी पुजा चालू होईल, हे आपण घड्याळाचे गुलाम नाही. जर तुम्ही लोक घड्याळाचे गुलाम बनला नाही तर, सहजयोग पसरु शकेल. त्यांचा अनुभव असला पाहीजें. | त्यामच्ये विश्वास आपण स्वतःच्या मेंदूने आणि तुम्हास नक्कीच तुमच्यामध्ये काही चूक असते. श्री गणेश किती महान आहेत, हे तुम्ही बघता आणि या अष्टविनायकाच्यामुळेच महाराष्ट्राला इतकं सारं पुण्य मिळालं आहे. तुम्ही खूप आशिर्वादित आणि बुद्धीवान आहांत. कारण, शोधलं आणि तुम्हाला सत्य गवसलं! हे पुर्णत्वाला नेण्यासाठी श्री गणेशाचे गुण तुम्ही स्वतःमध्ये आत्मसात केले पाहीजेत. तुम्ही पहाताय, हजारोच्या संख्येने लोक गणपतीपुळ्याला श्री गणेशांची पुजा करण्यासांठी येत आहेत. त्यापैकी किती जणांचा त्यांच्यावर खरोखर विश्वास आहे? ते दारू पितात, बायका ठेवतात, एकमेकाशी भांडतात. अत्याचार करतात मोठा अग्नी आहे, तर तुम्ही का आला? कोणालाही असं वाटतं नाही की, ज्यावर त्यांचा विश्वास आहे त्यांचे गुण आत्मसात करावे, तुम्ही नाहीतर ज्या दैवताची अथवा गुरुची प्रार्थना करता, पण त्याचे गुण तुम्ही आत्मसात करता का? जोपर्यंत ते गुण तुम्ही आत्मसात करीत नाही. तोपर्यंत तुमचा त्यांच्यावरचा विश्वास हा असून नसल्यासारखा आहे. "ईश्वर तुम्हाला आशिर्वाद देवो". खिरसमस पूजा १९ श्री लक्ष्मी पूजा के (अलीबाग) २९/१२/९१ निसर्ग सोंदर्याचा आस्वाद घेणं म्हणजे त्यांच्या सानिध्यात रहाणें जीवन है अस्तित्वात आलं, आपले सर्व पुर्वज सागरांत जन्मले असतील, आणि मग आपण मनुष्यप्राणी झालो. समुद्र जिथे आपले पुर्वज नारळाला श्रीफळ म्हणतात कारण, नारळ म्हणजे सहस्त्रार, ही फार आश्चर्यकारक गोष्ट आहे कीं, हे फळ सारं काही जाणते, समजाबून घेतं कोणत्याही प्राण्यावर, माणसावर ते पडत नाही. फळाकडून कोणालाही इजा होत नाही. मानवप्राण्यापेक्षा ते जास्त संवेदनाक्षम आहे. सहज योगामध्ये खूपच माधुर्य, चांगुलपणा, न्यायीपणा आहे आणि तो कितीतरी उत्तेजन देणारा आहे. अस्तित्वांत होते. त्याचा अपमान करण्याचा आपल्याला जधिकार नाही. तिसरी गोष्ट म्हणजे तो गहन असतो. जर समुद्राची गहनता क्रांही फुटांनी कमी केली सर, सगळीकडेच प्रश्न उमे राहतील. ते स्वतःची गहनता टिकवून धरतात त्याचप्रकारे सहजयोगत आपल्याला जी गहनता मिळाली आहे. ती आपण टिकवून धरली पाहीजे. नूतन वधूवरांनी एकमेकांविषयी ममताळू आअसावं. प्रयमच तुम्हीं सर्वसाधारणरित्या आपण एकदम हलक्या प्रतीचे होता कामा नये आपल्याला तसं बनून चालणार नाही. आपल्याला गहन व्यक्तीमत्वाचे लोक झाले पाहीजे. स्वतःची आणि सहजयोगाची गहन जाणीव असणारे. ते माननीयतेचें लक्षण आहे. आपल्याला स्वतःची आणि सहज योगाची माननीयता हवी. सागराचे माननीय, साजेशाही स्वरूप तुमच्यामध्ये असले पाहीजे. ही झाई यांना संगळा बारा समुद्राकडून मिळतो. पण ती समुद्राकडेच वाकतात व उलटीकडे नाही. त्याप्रकारे ते त्यांची कृतज्ञता दाखवितात, झाडांनाही समजतं. समुद्राशिवाय आपली वहातूक झाली नसती. याशिवाप समुद्रतळाशी अतोनात संपत्ती आहे. जिये अजूनपर्यंत कसून पहाणी झाली नाही. एकदा का तिचा पूर्ण अभ्यास झाला की सर्व जग अत्यंत समृद्ध होईल. पण समुद्राचा कोणता भाग कोणत्या देशाचा आहे, याबाबत ते भांडत आहेत. सोने, चांदी, हिरे, अशी अनेक मूल्यवान रत्ने समुद्राच्या तळाशी आहेत. कदाचित एके दिवशी ही लक्ष्मी संशोधनास सापडेल आपण लोक परत समृद्ध होऊ आणि त्याशिवाय ही लक्ष्मी आपण एका जागेहून दुसरीकडे नेऊ शकं. वाहतूक होऊ शकेल. जर आखडून असाल, तर तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल. कृपया इतरांशी बोलकेपणाने चांगलं, दयाळू पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करा. गप्प बसून तुम्ही इतरांवर छाप पाडता असे नसतं. बोलणं फार महत्त्वाचं आहे. आणि तुमच्या भावना लपवून ठेवूं नका. जर तुमची कग्न फार उत्तम झाली, तर तुम्हाला फार चांगली मुलं होतीत आणि मग या जगतात नव्या जातीची लोकं जन्माला येतील. ही मुलं आपल्यासाठी फार महत्त्वपूर्ण गोष्ट असेल, आणि आपण ज्या गोष्टी कार्यान्वित करुं शकलो नाही, त्यागोष्टी ही मुलं कार्यान्वित करतील. इथे अलीबागला आपण समुद्रकिनाऱ्याला आहांत. आणि समुद्राच्या भावना आपण जाणल्या पाहीजेत. एक प्रकारे, सागर हे तुमचे आजोबा आहेत. कारण त्यांनी लक्ष्मीला जन्म दिला, जी नंतर महालक्ष्मी झाली, आपण त्यांना सर्व प्रकारे आदर दाखविला पाहीजे. इथे लोक देशांत ते समुद्राचा वापर स्नानगृहाचा वापर करतात, पाशचात्य पोहोण्यासाठी करतात. विचित्र कपडे धालून उच्छूंखल जीवन व्यतीत करतात. हा सागराचा अपमान आहे. आपल्याकडे जसा वरुण आहे तसा ग्रीक तत्वज्ञानांत नेपच्यून ही समुद्रदेवता आहे. या समुद्र देवतेवी पुजा केली पाहीजे. तिला जाणले पाहीजे. तिचा आदर राखला पाहीजे. आपण अनादर करता कामा नये. समुद्रांत प्रवेश करतांना आणि बाहेर येतांना आपण त्याला नमस्कार म्हटले पाहीजेत. समुद्राने आपल्याला ते दळणवळण दिलं आहे. समुद्राची माझ्यावरोबर खूप प्रतिक्रिया असते, हे मी पाहीलं आहे. जर उजेड असला, तर चंद्राचं प्रतिबिंब सागरांत पडलेले असलं, तर ते माझ्या बरोबर हलतं. समुद्र मला चांगल्या तहेने जाणतो. कारण समुद्राबद्दल मला आदर आहे आणि त्याच्याशी माझे विशिष्ठ नातं आहे. समुद्रामुळे आपल्याला पाऊस मिळतो. आपल्या जीवनासाठी | समुद्रामुळे तुम्हाला इये आनंद उपभोगता येतो आहे. तो तुम्हाला इतका चांगला आत्मिक आनंद आणि संवेदना देत आहे. हिमालयांत जाण्याची जरुर नाही. कारण हिमालयाला जे काही आच्छादन आहे, ते समुद्राचे पाणीच आहे. जे पाऊस म्हणून येतं, हिमालयावर बर्फ दनून जाते आणि परत नदी होऊन सागराला येऊन मिळतं. ते एक बर्तुळ आहे. सर्व कांही समुद्रात विलीन होतं. सुर्वाकडून त्याच्या उन्हातून करपून मेघ बनताना तपस्येमयून जातं. त्याप्रकारे आपल्याला इतरांची उष्णता आणि सग सहन करावयाचा आहे. आणि वाफा तयार करायच्या आहेत, म्हणजे आशिर्वाद, इतरांसाठी व्हाय्रेशन्स, जेव्हां मी एखाया रोग्याला बधते आणि त्याच्या वर उपचार करते त्याचवेळी मला सहन करावयास लागते. समुद्र किती महत्वाचा आहे! सागर म्हणजे अनेक गोष्टी शिकवितो प्रयमतः हा महागुरु आपल्यासाठी मीठ निर्माण करतो, खिस्ताने म्हटलं आले की, तुम्ही दिश्वाचे मीठ आहांत मानवजातीला चव आणि मीठाचे सर्व गुणघर्म देणारे, ते तुम्ही आहात. समुद्राला त्याच्या स्वतःच्या मर्यादा आहेत जेव्हा त्याची भरती असते तेव्हा, तो एका बिंदूपर्यंत येतो आणि मग मागे जातो परत दुसर्या दिवशी तो त्या बिंदूकडे येतो. समुद्राची दुसरी गुणवत्ता म्हणजे त्याच्या आंत असलेल्या सर्व प्राप्यांची तो काळजी घेतो. तो खारट आहे, पण मासे आणि इतर जलचरांचं तिथे अस्तित्व असतं. आणि समुद्रांतच प्रथम गुरु. महागुरु जो आपल्याला |ा छैतम्य] सहरी त्रास होईल अशी भिती वाटली तर बंधन ध्या, पण कमीत कमी माझ्या फोटोचा उपयोग करा. फोटो नंतर तुम्ही त्या व्यक्तीला स्पर्श करू शकता. आणि त्यांत काही त्रास होणार नाही, आणि शेवटी जर तुम्हाला तासाची भिती वाटत असेल. तर सहजयोगी होण्याचा काय उपयोग आहे? जर नाव सागर तरून जाणार नसेल तर ती बनविण्यात काय अर्थ आहे? तुमच्यात सांगर तरण्याची क्षमता हवी. तुम्हीं हा निश्चय केला पाहीजे की, आम्ही कायब्रेशन्स शोषून घेत आहोत जाणि सर्व कांही स्वतः वर धेणार आहोत. हा विश्वास ठेवा की, तुम्ही सारे समुद्रासारखे आहांत. हा महागुरु आणि तुम्ही, जे काही करीत: आहात ते, तुमच्यामध्ये तुम्ही उपचार कराल, तेवढे तुम्ही चांगले ्ाल. तुम्ही धाडस केले पाहीजे. व्हायब्रेशन्स तयार करीत आहेत, ज्यामुळे तुम्ही अनेकांना वाचवूं शकता. जेवढे जास्त तुम्ही देता तेवढे जास्त तुम्हाला मिळते. जेवदी द्याल, तेवदी जास्त तुम्हाला मिळतीत. नेहमी इतरांना मदत करण्यासाठी व्हायब्रेशन्स वापरा. झाडंना, प्राण्यांना, निसर्गाला कायक्रेशन्स द्या, तुम्ही स्वतः व्हायब्रेट करू शकता. ती स्थिती यायची आहे. जेव्हां तुम्ही तुमची स्वतःचं पाणी तुम्ही व्हायब्रेट करू शकाल तुम्ही सर्व तसे कार्यान्वित करून बरंच काही करू शकतां. पण होईल तुमचा स्वतःवरचा विम्वास की, तुम्ही महान सहजयोगी आहांत. आणि तुमच्या मी ते शोधून घेतो आणि मग व्हाय्रेशन्स तयार होतात. आणि व्हायब्रेशन्स म्हणून त्यांचा प्रवाह सुरू होतो. सहजयोगी म्हणून हे पण महत्वाचं आहे की, तुम्ही सर्व गोष्टीचं शोषण करणे. त्याला धरून चिकटून राहू नका. आणि त्याची वाफ होऊ या चुका सुधारण्याची आपल्याला ही पद्धत जाणली पाहीजे. सहजयोगी अजून माझ्याकडे कोणावर तरी उपचार करण्यासाठी येतात. मी कशाला उपचार केले पाहीजेत? तुम्ही उपचार का करू शकत नाही? तुम्हाला कोणावर उपचार करण्याची भिती वाटते कां? तुन्ही सर्व त्यांच्यावर उपचार करू शकतां. त्यांना मदत करूं शकता. जेव्हा अधिक लोकांवर इतरांवर उपचार करण्यासाठी तुम्हाला तेवडे धैर्य पाहीजे. इतरांवर तुम्ही उपचार कैले नाहीत, तर तुमची वाढ होणार नाही. जेव्हों तुम्ही इतरांना बरे दाता, त्यावेळी जास्त कायब्रेशन्स असतात. जर तुम्ही त्या व्हायब्रेशन्सचा उपयोग करणार नाही तर, देवाने द्यावी? आपले हात पाय, मेंदू, आपण सहजयोगांसाठी वापरत नसलो, स्वतःमध्ये आपण व्हायब्रेशन्स तयार करत नसलो तर, जर तुम्ही तसे करीत नसाल तर, सर्वांना सतत अडचणी येत असतात. तुम्ही म्हणता मी ध्यान करतो. मी पुजा करती, तरीही मला बरे वाटत नाही. जास्त व्हायब्रेशन्स तुम्ही तुम्हाला व्हायब्रेशन्स का क स्वतःमध्ये विम्वास ठेवा. ज्यामुळे तुम्हाला मदत वहाय्रेशन्सचा शक्य असेल त्या प्रत्येक प्रकारे तुम्हाला उपयोग केला आईमध्ये पूर्णपणे विश्वास ठेवा. "ईश्वर तुम्हाला आशिर्वाद देवो." पाहीजे. आणि इतरांना बरे करण्यासाठी शक्य ते केले पाहीजे. तुम्हाला श्री सक्ष्मी पूजा २१ सहज योग्यांच्या एकवीस पायऱ्या एक पायरी चढल्याबरोबर प्रवासास सुरवात होते. सहज योग्याची ती पहिली पायरी म्हणजे आत्मसाक्षाकार. परंतु एकच पायरी चढून यांबल्यास प्रवास केव्हाच पूर्ण होणार नाही. आपण एकाच शरीराचे अंग प्रत्यंग असलो, आादिशक्तिच्या शरीराच्या पेशी असलो, तरी आपण स्वयंनिर्भर असतो. म्हणून प्रत्येकाने हा प्रवास एकटचाने व वैयक्तिकरित्या करायचा असतो. आपल्याला चढायच्या असतात त्यापैकी काही पायन्या अजून अगम्य आहेत, काही केवळ आपल्या साठीच वैशिष्ट्यपूर्ण असतात. पंण काही पायन्या सर्वज्ञात व सर्वमान्य असून या प्रवासास यशस्वी होण्यासाठी व्यक्तिला या पायऱ्या चढ़णे आवश्यक आहे. अशा एकवीस हवा. श्री माताजी २१-५-८४ आपण रोज नियमितपणे व्यान करामला हवे. "वृद्धिंगत होण्यासाठी आपण रोज ध्यान करायला हवे. रोज, अगदी रोजचे रोज, ध्यान करणे महत्त्वाचे आहे. एखादे दिवशी जैवण करू नका. खाऊ नका, कामावर जाऊ नका, रोज करता त्यापैकी एखादी गोष्ट एक दिवस करू नका. पण रोज ध्यान करा. हे अत्यंत महत्त्वाचे आहे." श्री माताजी १२-८८ "ध्यानासाठी अधीक वेळ देण्याची आवश्यकता नाही. पण, जो काही वेळ तुम्ही देता व जे काही तुम्हाला त्यातून प्राप्त होते, ते बाह्यात दिसून यायला हवे. तुमच्यातून ते बाहेर यायला हवे, दुसर्याला ते दयायला हवे. अशा स्थितीचे संत तुम्हाला व्हायचे जाहे. गहनतेमध्ये गेल्याशिवाय इतर सहज योग्यांना तुम्ही वाचवू शकणार नाही. व जे सहज योगी नाहीत त्यांना आपण वाचवू शकत नाही." पाय्या असून आपल्याला सहजयोगी ायचे असल्यास या सर्व चढ्न जायला हब्यात. प्रत्येक पायरी अगदी लहान असली तरी सर्व पायर्या चढून गेल्यानंतर आपल्या घटित होपयाच्या दिशेकडे आप्ण फार मोठे पाऊल उचलतो. श्री माताजी कोण आहेत हे आपण बिसरू नये. आणि मी परम्पित्याची प्रार्थना करीन, आणि ते तुम्हाला अधिक एक कम्फर्टर (आराम देणारे) देतील. ते कम्फंटर आदिशक्ति असून माझ्या नांवाने परमूपिता यांना पाठवतील. ते तुम्हाला सर्वकाही शिकवतील. श्री माताजी २७-७-८१ "ध्यान आपल्या जीवनाचा अविभक्त भाग आहे. मानवाला जसा ा। वास ध्यावा लागतो तसे तुम्हाला ध्यान करायला हवे. ध्यान करणार नसाल तर तुम्ही कधीही मोठे होणार नाही. तुम्ही तसेच रहाल. जेव्हा ध्यान करून गहन होता, तेव्हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. उथळपणाचा काही फायदा होणार नाही. या कारणासाठी ध्यान करायला हवे. पण श्री येशू खिस्त "परंतु आजच्या या दिवशी मी जाहीर करते की मला मानवाला तारायचे आहे. मी असे जाहीर करते की, आदिशक्ति जी आहे ती मीच आहे. सर्व मातांची माता आहे, आदिमाता आहे, परमात्म्याची शुद्ध इच्छा आहे. आणि त्या इच्छेचे सार्थक करण्यासाठी, या सृष्टीचे व सर्व मानवांचे सार्थक करण्यासाठी या शुद्ध इच्छेने अवतार घेतला आहे. आणि हे सर्व माझ्या प्रेमातून पेशन्स (धीरातून) माझ्या शक्ति मधून करीन अशी मला खात्री आहे. ते फार वेळ नाही." श्री माताजी २-५-८७. "जे सहज योगात येतात आणि ध्यान करीत नाहीत व उन्नत होत नाहीत, ते नष्ट होतात अयवा सहज योगाच्या बाहेर फेकले हे सर्व मी साध्य जातात." श्री माताजी २८-७-८५ दुस्यावर टीका "तुमच्या प्रवृत्ती बदला. दुसरयामघे चांगले काय आहे ते पहाण्याचा प्रयलन करा. पहायला शिका, मी इतरांचे बदहल बोलत नाही. मला सांगायचे आहे की निदान सहज योग्यांचे बरोबर तुम्हाला असे करता येईल.' त्यांच्यात चांगले काय आहे ते बघायला शिका, सहज योगासाठी त्यांनी काय चांगले केले आहे, तुम्हाला त्यांच्याकडून काय मिळाले, आहे. त्यांच्या समवेत कसे रहायचे, त्यांच्यातील चांगले काय का दिसू नये? त्यांच्याशी चांगले वागून त्यांना प्रोत्साहन देऊन, तुम्ही सहज योगाला मदत करता." या पूर्वी पुन्हा पुन्हा मी जन्म धेतला पण आता मी माझ्या संपूर्ण रूपात आणि शक्ति सहित आले आहे. केवळ मानवाला निर्वाण देण्यासाठीच किंवा मुक्ति देण्यासाठीच मी आले नाही तर तुमच्या परमपित्याला जे परमेश्वरी राज्य व आनंद तुम्हाला द्यायचे आहेत ते देण्यासाठी मी आले आहे. करू नये. TH श्री माताजी २-१२-१९७९ "म्हणून हा समय महत्त्वाचा आहे. याची जाणीव तुमच्या हुदयात हवी. तुम्ही अतिशय महत्त्वाच्या काळात येथे आला आहात आणि शिवाय जेव्हा तुम्ही माझ्या, समवेत असता तो काळ सर्वात महत्त्वाचा असतो आणि खर्या अर्थने तुम्ही त्याचा पूर्ण लाभ घ्यायला श्री माताजी २८-७-८५ बैतन्य] सहरी ২२ एकादशांची शक्ति तुम्हाला केंद्रबिंदूपासून दूर नेते व त्याच्यामुळे तुम्ही बाहेर फेकले जाता. सहजयोग कोणाच्या पाया पडत नाही. कोणाची खुशामत करीत नाही. कोणाच्या विनवण्या करत नाही. तुम्हाला रहायचे असल्यास पूर्णपणे रहायला हवे. रहायचे नसल्यास, सहज योग तुम्हाला अपेक्षेपेक्षाही जास्त जलद बाहेर फेकतो. सहज योगाचे बाबतीत हेच अवघड आहे. रस्ता आहे. हे मी तुम्हाला सांगून ठेवते. एक आई म्हणून तुम्हाला सांगते की सहज योग तुम्हाल बाहेर फेकण्यास उत्सुक आहे." "तुझ्या बांधवांच्या डोळ्यांतील कुसळ पहात असताना तुझ्या स्वतःच्या डोळ्यात असलेल्या मुसळाचा विचार का करीत नाहीस? दांभीक माणसा, प्रथम स्वतःच्या डोळचंतील मुसळ काढून याक, मंगच कुसळ काढायचे तुला स्पष्ट समजेल." श्री येशु खिस्त "दुसन्याच्या दोषांचेकडे पहाताना आपल्यातील दोष वादतात.' श्री बुद्ध "तुम्ही एकाच आईची मुले आहात तर इतरांच्यापेसा तुम्ही उच स्थितीवर कसे जाऊ शकाल? नेहमी तुम्ही आईचीच मुले असणार. तुमच्या आईच्या नज़रेत इतरांच्यापेक्षा तुम्ही उच्च कस असाल? ते शक्य नाही. उलट अशा कल्पना करण्याचा प्रयत्न केल्यास आई डोळचातील दुसन्याच्या बाहेर जाप्याचा हा श्री माताजी २१-५-८४ आपण सतत श्री मातर्जींच्या केसेटतू पाहाव्यात अथवा ऐकान्यात. ते काय करतात, केंद्रावर एक टेप घेऊन जातात, सर्वजण ती ऐकतात, मग झाले. प्रत्येकाच्या जवळ एक टेप हवी. ते सुद्धा लोक करीत नाहीत. एवढेच नव्हे, तर काही वेळाने, संयुर्ण देशांत फक्त एकच कॅसेट असेल. "आम्ही ती सगळीकडे पाठवितो. आज न्यूपार्कला. उद्या बॉस्टनला. तुम्ही पुन्हा पुन्हा कॅसेट ऐकायला हवी. कागद पेन्सिल धेऊन बसा व भी काय सांगितले आहे ते नीट समजावून ध्या. भवंकर, अगुरूंच्या टेपस, प्रत्येक कार मधे, प्रत्येक ठिकाणी आहेत. प्रत्येकजण कॅसेटस जवळ बाळगतो. आणि सहज योग्यांच्याकडे कॅसेटस का असून नयेत. कॉपीज काढता येतील. तुम्हाला शिक्षा देईल." श्री माताजी २८-७-८५ नियमितपणे रोज जोडेपट्टी करावी पाण्यात पाय ठेवून बसावे, नाकांत तूप सोडावे, एक दुसऱ्यांना चैतन्य लहरी द्याव्यात. "आपण स्वतःशीच भांडू शकत नाही. केवल सातत्याने सहज योग साधना करून, जोडेपट्टी पाण्यात पाय ठेऊन बसणे ध्यान करणे, इत्यादि) आत्मा आणि कुंडलिनी यांच्यावर सर्व काही सोपवायचे. ते आपल्यासाठी सर्व कांही घडवून आणतात. शिवाय, सर्व काही आपोआप होत असल्याने, अहंकार निर्माण होण्यास अथवा बौद्धिक कार्यास वाब राहू नये." श्री माताजी २१-५-८४ श्री माताजी विराट पूजा. "एक साधी गोष्ट आहे. तुम्हाला मी नाकात तुप सोडण्यास सांगीतले आहे. ही अगदी साधी पण महत्त्वाची गोष्ट आहे. तुमच्या सगळ्यांचे हंसा चक्र खराब आहे. आणि एडस् च्या आजाराचे खराब हंसा चंक्र एक लक्षण आहे. परंतु इतकी साधी गोष्ट सुद्धा नियमितपणे नव्हेत. होऊच शकत नाहीत. सामूहिकतेच्या बाहेर जाण्याचा प्रयलन केली जात आहे." आश्रमात कोणत्याही प्रकारे उपद्रव निर्माण करू नये. आाश्रम शांति व आनंदाचे स्थान असायला हवे. आता, ज्यांना सामूहिकतेमधे रहाता येत नाही, ते सहज योगी करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे की त्यांच्यातच काहीतरी कमतरता आहे. श्री माताजी ५-५-८७ दुस्याच्या संगतीत आनंद वाटायला हवा. दुसर्यांच्या बरोबर आत्माच्या विरोधांत काही बोलू नये अथवा काही करू नये. "काय काम करणे आवडायला हवे. दुस्यांच्या सोंदर्याचा, दुसर्यांच्या चैतऱ्य बिधडले? रहरीचा आनंद घ्यावा. पण ज्यांना असे वाटते की आपल्यासाठी वेगळे असावे, वैयक्तिक खाजगी असावे, ते अजून पूर्ण परिपक्व झाले नाहीत. सामूहिकता, हा तुमची परीक्षा करण्याचा चांगला मार्ग आहे. आपण मोठे होतो तसे आपल्याला वेगळेपण हवे असते, वेगळ्या वस्तु लागतात. त्यात आनंद नसतो, काहीच आनंद नसतो. म्हणून स्वतःची परीक्षा करण्यास प्रत्येक सहज योग्यास उत्तम मार्ग म्हणजे "आपण किती कलेक्टिव्ह आहोत," ते पहाणे, दुसऱ्याच्या संगतीत राहणे मला किती आवडते आणि माझे स्वतःचे निराळे असावे - माझे मूल, माझा मी पाहिले आहे, लोक म्हणतात "मी धुम्रपान करतो आहे. पण अजून मला चैतन्य लहरी आहेत, मग त्यांत काय विधडले? मी दारू पितो पण अजून मला चैतन्य लहरी आहेत. अजून मी अगुरूच्या कडे जातो पण मला चैतन्य लहरी आहेत. पूर्वीसारखेच माझे स्वैराचारी जीवन आहे, पण मला चैतन्य लहरी आहेत." है असेच वाढत जाते "अजून मला चैतन्य लहरी आहेत" पण एक दिवस चैतन्य लहरी यांबतात आणि तुमच्या लक्षात येते की तुम्ही सर्व मर्यादांच्या पलिकडे आहात. पूर्णपणे तुम्ही बाहेर फेकले जाता. तुम्ही | पति, माझे स्वतःचे कुटुंब, माझी स्वतःची खोली असे किती वाटते. ज्या कसे बाहेर जाता है तुम्हालाच समजत नाही. हळू हळू तुमच्या लक्षात येते की टंजन्ट प्रमाणे तुम्ही काळजीपूर्वक रहायला हवे. तर, तुमच्यामधेच दोन शक्ति (फोर्स) आहेत., केंद्रबिंदूकडे नेणारा व केंद्र बिंदू पासून दूर नेणारा. लोकांना असे बाटते ते अजूनी पूर्ण सहजयोगी झाले नाहीत. ते अजून अपरिपक्वच आहेत आणि ज्या स्थानावर आहेत तिथे असण्यास अपात्र आहेत. आपणास माहित असलेले प्रश्न आपणच सोडविष्याचा प्रथल बाहेर गेला आहात. म्हणून फार प्रय्न करायला हवा. सहज योग्यांच्या एकवीस पाप्या २३ तुमच्यात काहीतरी बिधडले आहे, हे जो पर्यंत तुमच्या लक्षांत येत नाही, तो पर्यंत तुम्ही स्वतःला ठीक करू शकत नाही. "तुमच्यात है बिधडले आहे, ते बिधडले आहे, अमूक चक्रावर पकड आहे व ती काढायला हवी," असे सहजयोग तुम्हाला सांगतो. ती पकड काढून टाकल्यास तुम्हाला पूर्णपणे बरे बाटते. तुमचेच शरीर आहे आणि तुमचीच चक्रे आहेत. आणि तुमचेच जीवन आनंदी व्हायला हवे, म्हणून | आपण दस असावे. तुमच्यात काय बिधाड आहे ते लक्षात आल्यास तो काढून टाकण्याचा व्हावे. माझ्याकडून काहीतरी तुम्ही मिळवावे. माझ्यातून तुमचा उत्कर्ष हावा." श्री माताजी २१-५-८४ " आपण सर्वत्र असून, आपणास आवडेल असे दुसर्यांनी बागावे अशा प्रमात आपला अहंकार आपल्याता मूर्ख बनवून टेवणार नाही, इकडे तुमच्या अहंकाराशी लढ़ नका. झगडण्याचा प्रयत्न केल्यास तो अधिकच तुमच्या डोक्यावर चढेल. लढण्यावा हा मार्ग नाही, की तुमच्याकडे अहंकार आहे आणि तुम्ही त्यांच्याशी लढाई करीत आहात, मी आता तुला ठोसा मारतो, "मग तो वाढेल अधिक ठोसे माराल तसा अधीक मोठा होईल, अहंकाराशी कधीही भांडू नका. केवळ त्याला पहाणे प्रयल्न करायला हवा." श्री माताजी १२-५-८७ "सगळे बदलून टाका आणि अगदी नवीन व्यक्ति बना. फुला सारखे तुम्ही उमलता, मग वृक्ष होता आणि मग तुमचे स्थान ग्रहण करता. सहजयोगी म्हणून तुमचे स्थान ग्रहण करा. ते अगदी सोपे आहे. ते अगदी सोपे आहे. मला प्रसन्न करायला हवे कारण भी चित्त हाच एक मार्ग आहे. तुमचे चित्त फार महत्त्वाचे आहे. तुमचे चित्त आता प्रकाशीत झाले आहे. ज्याच्याकडे तुम्ही पहाल ते योग्य आकाराचे होईल. अर्हकार मोठा झाल्यास, त्याच्याकडे फक्त लक्ष देवा, उत्तम ्छणजे, आरशा मधे स्वतःला पहा आणि विचारा "काय श्री ईंगो कसे काय आहे?" मग तो खाली येईल. पण त्याच्याशी भांडू नका फक्त पहायचे असते. अनेक प्रकारचे अहंकार असू शकतात. अधिक शिकलेले असाल तर तुम्ही अहंकारी होता, शिकलेले नसाल तरी अहंकार असतो. कारण आपण कोणीतरी आहोत है दाखदायचे असते. विविध प्रकारचे अहंकार असतात. आहे, मी प्रसन्न झाले तर तुमचे काम झाले. परंतु भौतिक गोष्टीनी किंवा वादविवादाने मी प्रसन्न होत नाही तर तुमच्या उन्नतीनी प्रसन्न होते. म्हणून त्याच्यावर स्वतःला पडताळून पहा. श्री माताजी २१-५-८४ "स्वतःला अलिप्त करण्याचा प्रयत्न करा. क्रोध, वासना, लोभ प्रत्येकावर नियंत्रण मिळवा, कमी खा, खादाड़ लोकांसारखें भरमसाठ खाऊ नका. एखादे दिवशी मेजवानीचे प्रसंगी तुम्ही जास्त खा, परंतु सारखेच जास्त खाऊ नये. ते सहजयोग्याचे लक्षण नवहे. कंट्रोल करण्याचा प्रयत्न करा, तुमच्या बोलण्यावर कंद्रोल करा. तुमच्या बोलण्यातून क्रोध व्यक्त होतो की खरी करूणा व्यक्त होते की तुमच्यात कृत्रिम कारूण्य आहे." श्री माताजी २८-७-८५ आता, माणसांच्या बाबतीत मुख्य प्रश्न निर्माण होती की ते स्वतःला गुरू समजू लागतात. ते सहज योगाचे विषयी बोलू लागतात. व त्यांना असे वाटते की ते श्रीकृष्णच झाले आहे. सहज बोगा विषयी अज्ञानी असलेल्या व्यक्तिपेक्षाही त्यांना जास्त अहंकार असतो. इतक्या प्रचंड अहंकारातून ते बोलू लागतात की मलाच त्यांची भीती वाटते. कधी कधी मला वाटते की त्यांना किती सहज योग समजला असेल? पण ते मात्र स्वतःचेचे खरे आहे असे बोलतात. मग मला भिती बाटते. कांही वेळा असेही म्हणता येईल की त्यांना वाटते प्रोटोकॉल (मान सन्मानाच्या पद्धती) बरोदर नाहीत. प्रोटोकॉल व्यवस्थित असावा आणि आम्ही त्याचे बाबतीत दक्ष आहीत. कमे श्री माताजी २१-५-८४ शिवाय माझी मुले असपी सोपे नाही, कारण तुम्ही काय करता ते मला समजते, तुमची प्रत्येक गोष्ट मला माहिती असते, मी तुम्हाला सुधारत असते ते तुम्ही जाणताच, परंतु जेव्हा तुम्ही मला धरून राहता तेव्हा असे दिसते की ज्यांनी उन्नत होण्याचा निश्चय केला आहे आंणि आपल्या अंतर्यामी परिर्वतन करून अधिक चांगल्या स्थितीमध्ये उलकान्त होण्यात प्रयत्नशील असणा्यापैकी तुम्ही आहात, सहजयोगी असणे सोपे नव्हे, की तुम्ही पैसे दिलेत आणि सदस्य झालात आणि माताजीचे शिष्य झालांत, माझे शिष्य झाल्यावरही तुम्हाला काही परीक्षांमध्ये उतरावे लागते आणि त्यासाठी मेहनत करावी लागते. तुमच्या कुटुंबामध्येच राहून श्री माताजी २८-७-८५. काही जण म्हणतात की आता आम्ही इतके मोठे झाले आहोत की आम्हाला पाण्यात पाय ठेवून बसण्याची आवश्यकता नाही. ध्यान करण्याची आवश्यकता नाही. असेही काही असतात आणि असेही काही जण असतात की ते म्हणतात, आता आम्ही सहज योगी आहोत आशि पाप आम्हाला स्पर्श करू शकणार नाही. आम्ही उच्च स्थितीला गेलेले आले आहोत. परंतु सर्वति वाईट लोक ते आहेत की जे माझे नांव घेऊन सांगतात की "माताजी असे असे म्हणाल्या आणि मी तुम्हाला सांगतो आहे कारण माताजींनी सांगितले आहे" आणि बास्तविक मी तसे काहीच म्हटले नसते व ते सर्व खोटे सांगत असतात. पुष्कळ तपस्या करावी लागते. सुभारणा करायला सांगितल्यास प्रतिक्रिया व्यक्त करु नयें. तुमच्या बद्दल कोणी काही म्हणाले व ते खरे नसेल तर त्याची काळजी करण्यासारखे काय आहे? परंतु लोक म्हणतात ते खरे असल्यास त्यासाठी काहीतरी करायलाच हवे. मी तुमच्यावर रागावले. तुम्हाला बोलले, तुमचे लाड केले अमुक करू नका, असे सांगितले, फार निकट येऊ नका लांब रहा, असे सांगितले काही जरी केले तरी ते तुमच्या हिताचे असते. आणि, माझ्या दृष्टिने तुमचे हित एकच आहे, तुम्ही बंधमुक्त श्री माताजी ६-८-८८ चैतन्य सहरी झाले होते त्याचे अवतरण फार महत्त्वपूर्ण होत पण किती लोकांना ते समजले आहे है माहिती नाही. ही सर्व लीला आहे, परमेश्वराचा खेळ आहे, हे दाखवून देण्यासाठी ते आले होते. त्यात गंभीर होप्यासारखे काय आहे? कर्मकांड होण्यासारखे काय आहे? परमात्म्याला कोणत्याही कर्मकांडात तुम्ही बांधु शकत नाही. म्हणून स्वतःला कोणत्याही कर्मकांडात तुम्ही बांधू शकत नाही, म्हणून स्वतःला कोणत्याही कर्मकांडात बांधून घैऊ नका, हे सांगण्यासाठी ते पृथ्वीवर आले होते श्री माताजी आपल्या जीवनांत महत्त्वाच्या नियमांचे पूर्णतया अवलंबन करायला हवे. तुमच्या शेजाऱ्यावर स्वतःप्रमाणे प्रेम करा." तुमचा शेजारी कोण? सहज योगी, त्याच्या बाजूला रहा. आणि तुमच्या आईवर विश्वास ठेवा. जसा मी तुमच्यावर विश्वास ठेवला आहे, तसा तुम्ही माझयावर ठेवायला हवा मग सर्व कार्यान्वित होईल. हा विश्वास ठेवण्यासाठी तुमचे हृदय उघडा. यांत मान सन्मान मिळेल की नाही याची चिंता करू नका. कारण हृदयाला प। माहिती असते, तुमच्या प्रेमळ हृदयात जो विश्वास असतो तो विश्वास सर्व काही करीत असतो. प्रेमब सर्व अद्ययावतता, सुगंधीतपणा देते, प्रेम बोलण्यातच नसावे तर खरोखरीच प्रेम आपल्यामध्ये असावे. आपापसातील संबंध विकसित करण्यासाठी कार्यरत असावे, मर्यादांची] जाणीव असावी. सहज योग्यांच्या बरोबर तुमचे संबंध आदर्श असावेत. नाहीतर एखादा स्कू ढिला असायचा. सर्व सबंध आदर्श करा. समजा एक व्यक्ति अहंकारी आहे, असे तुम्हाक्ता वाटते, त्यावेळी प्रयम तुमच्यांत काही विधाड आहे का ते पहा, "मी परिपूर्ण आहे का? मी व्यवस्थित आहे श्री माताजी २१-५-८४ आई सारखे क्ा, असे कारूण्य तुमच्यामध्ये विकसित होऊ दे की इतरांच्यासाठी तुमच्यामघे आईसारखे किंवा पित्यासारखे प्रेम असेल. एका १०८ वर्षे वयाच्या व्यक्तिवी मी ई आहे. खरोखरीच इतरांना | का? तुम्ही आईचे प्रेम व कारूण्य द्यायला हवे. स्वतःव्या ऐष आरामाच्या फायांचा विचार न करता स्वतःच्या ऐष आराम कसा मिळेल ते नं पहाता, इतरांना आपल्याला कसा ऐष आराम देता येईल याचा विचार मी अहंकारी असेल तर प्रथम मी ठीक झाले पाहिजे. मी अहंकारी नाही आणि म्हणून दुसर्यावर प्रभुत्व चालवीत नाही, असे लक्षात आल्यास त्यांच्याशी गोड वागुन त्याचा अहंकार खाली आणा, त्यांच्याशी प्रेमाने वागा म्हणजे त्याचा अहंकार खाली येईल. काहीही करून आदर्श संबंध प्रस्थापित करा. ते अगदी सोपे आहे. एक दुसर्यांशी परिपूर्ण संबंध असावेत. स्वतःशी मात्र तुमचे संबंध कठोर असावेत. स्वतःला स्पष्टपणे बजावायला हवे की - "मला माझे हे शरीर परमेश्वराला अर्पण करायचे असेल तर स्वतःला परिपूर्ण करायला हवे." दुसरे म्हणजे दुस्यांशी आदर्श संबंध बनवायलाच हवेत. सहज योग्याचे दुसर्या सहज योग्याशी नाते महान असते. सवार्वत मोठे नाते ते आहे. तुमच्या बहिणीशी, भावाशी, तुमचे संबंध आदर्श असावेत. प्रत्येक आठवळयात कमीत कमी एका सार्वजनीक कार्यक्रमात आपण करावा. तुम्हाला मी जे प्रेम व करलूणा दिली आहे ती अंतर्यामी साठवून ठेवून दुसर्यांना दायला हवी. अन्यया तुम्ही अविकसित रहाल व संपूर्ण संपून जाल. तुमच्यामधील प्रेम व करूणा बाह्यात प्रवाहित व्हायला हव्या." श्री माताजी २८-७-८५ आपल्या बोलण्यात किंवा बागप्पात दुराग्रह (कॅनॅटिकल) असू नये. "आता काही लोकांच्याबर एखाद्या धार्मिक कृत्याचा प्रमाव पड़तो. उदा. मी पाहिले आहे की काही सहज योगी पूजेला येतात, तेव्हा बंधन घेतात, रस्त्यांत चालताना बंधन घेतात. कोठेही गेले तरी | भाग घ्यायला हवा. वेङ्यासारखे बंधन घेतात, हे निव्वळ कंडिशनिंग आहे, तारतम्य नव्हे, सहज योग नव्हे, बंधन ध्यायचे की नाही हे नीट पहायला हवे. आईच्या समोर बंधन असतेच तर मग स्वतःला बंधन देण्यासारखे त्यात काय आहे? पण, मी बोलत असते त्यावेळीही लोक कुंडलिनी चढवतात. बंधन घेतात, मला वाटते ते वेडेच आहेत." एका बाजूला, मला मुर्ख लोक आहेत असे दिसते आणि दुसर्या बाजूला अनेक प्रामाणिक साधक आहेत. त्यांच्या पर्यंत कसे पाहोचायचे. चिखलाने झाकला गेलेला हिरा असावा असे ते आहेत आणि चिखले तरी किती आहे. चिखलात रूतलेला हिरा बाहेर काढण्यासाठी, अज्ञानाच्या खाणीत खोलवर जावे लागते व त्या ठिकाणी चिखलात हरवलेला हिरा सापडतो. मला अशी काळजी वाटते की हा चिखल त्यांच्या बुद्धिला त्यांच्या दृष्टिला व जे काही इतर त्यांच्याकडे आहे त्या सर्वांना इतका भरून टाकेल त्यांना कधीच साक्षात्कार मिळणार नाही, ते घालवून बसतील." श्री माताजी १०-७-८८ "तुम्ही पहाल, तर, अजूनही प्रत्येक धर्मात अनेक कर्मकांडे चालू आहेत. अवतरणाच्या मृत्यू नंतर लोकांनी कर्मकांडाना सुरवात केली, श्रीकृष्णांच्या मृत्यूनंतर लोकांना समजेना की आता काय करावे. कारण कर्मकांडे असू नयेत असे त्यांनी स्पष्ट सांगितले होते. परिणामतः त्यांचा अवतार संपल्यानंतर लोक गंभीर स्वभावाचे झाले आणि धर्मामधे गांभीय्याला व सर्व कर्मकांडांना सुरवात झाली. लोक अतिशय कर्म कठोर झाले आणि त्याच्याबरोबर जीवनातला आनंद निघून गेला व इतर अनेक गोष्टींची सुरवात झाली. धर्मातील अनेक कर्मकांडाच्या खुळचटपणाला पायरबंद घालण्यासाठी श्रीकृष्णांचे आगमन श्री माताजी १९-१-८४ "सहज योग हा विषय अंतर्वामी फार खोलवर जायला हवा. कारण सहज योग जर तुम्हाला समजला असेल - तुम्हाला समजला की नाही अथवा तुम्ही जाणले आहे की नाहीं हे मला माहिती नाही - तर सहज योग आपण अनुभवातून शिकलो - तुम्ही अनुभव घ्यायचा व मग विश्वास ठेवायचा. मी जै सांगते आहे त्याचा परिणाम तुमच्या मनावर सहज योग्पांच्या एकवीस पायच्या २५ कारण ईश्वरावी शिक्षा फार कडक असते. परंतु अपराधी वाटून घेऊ नका, कारण तुम्ही कोणतीही चूक केली नाही. आपण इतरांचे बर मतप्रदर्शन करू नये. माणसाची चांगली बाजू का पाहू नये? बाईट बाजू पाहून ती आपल्याला सुधारता येत असल्यास ठीक आहे. पण त्यांत सुधारणा करणे शक्य नसल्यास तुम्ही स्वतःच बाईट होता. सुधारणा करता आल्यास फारच चांगले पण तुम्हाला जमणार नाही. शिवाय लोक नेहमी म्हणतात, "मी नसते ते केले" परंतु तुम्ही होतो, असे नव्हे तर तुम्ही स्वतः अनुभवता व शिकता. श्री माताजी २१-५-८४ सहज योग जाहिराती देण्याने अथवा माझ्या फोटोने कार्यान्वित होणार नाही. तो कार्यान्वित होणार आहे. तुमच्या कार्य करण्याने, जबाबदारी घेण्यामुळे आणि सहज योगाला उचलून धरण्याने सहज योगाचा प्रसार करून त्यास प्रस्यापित करणे ही तुमची तुमचे जबाबदारी आहे." श्री माताजी, श्री विराट पूजा, "खरे म्हणजे मला येण्याचीही आवश्यकता नाही, परंतु | दुसरे काहीतरी केले ते इतर करणार नाहीत. बौलण्याशिवाय सहज योगात कोण येईल. कोणीच येणार नाही. म्हणून मला बोलावे लागते. आणि मी बोलतेच आहे. इतकी भाषणे केली आहेत की दुसर्यांची परीक्षा करतेवेळी प्रयम स्वतःची परीक्षा करायला हवी, है समजले पाहिजे. कशाच्या आधारावर तुम्ही परीक्षा करता? तुमचा अहंकार आणि मन हा दोष सगळीकडे आहे, हे मी पाहिले आहे. येथून पुढे तो अजिबात असू नये. पण तुम्ही एक दुसर्याचे दोष पहाणार नाही तर चांगले गुण तुम्हाला कल्पना येणार नाही. संडनमधे माझी कभीत कभी एक हजार भाषणे आहेत व त्या मंडळींना वाटते की ती भाषणे महान आहेत. मला माहिती नाही, पण आता भाषण करणे यांबवावे असे बाटते. त्या दिवशी कोणीतरी भाषण करीत होते. ती व्यक्ति चांगली भाषण करते, त्याचे मला फार बरे वाटले. मी म्हटले, आता भाषणे करण्यातून मी निवृत्त होईन, फक्त कुंडलिनी जागृति करेन तुम्ही भाषणाचे बघा, कदाचित तुमच्यापैकी कोणीतरी सहज योगांत उत्तम वक्ता होईल व अतिशय भाषण करण्यातुन मला मोकळे करेल." सा पहाणार आहात." श्री माताजी २८-७-८५ जेव्हा मी सहजयोगीच सहजयोग्यांवर टीका करताना पाहते त्यावेळी मला आश्चर्य वाटते, कारण तुम्ही एकाच शरीराचे अंग प्रत्यंग आहात. भी टीका करू शकते ते ठीक आहे. [पण तुम्ही का करता? तुम्ही फक्त एक करायचे की एक दुसर्यांवर प्रेम करायचे. द्िस्तांनी हे तीन वेळा सांगीतले, मी आता पर्यंत एकशेआठ वेळा सांगितले आहे, की तुम्ही एकमेकांवर प्रेम करा, तुमच्या मधील कारूण्य व्यक्त करण्याचा हो एकच मार्ग आहे. मी जर तुम्हाला केव्हा तरी प्रेम दिले असेल तर तुम्हाला इतरांवद्दल पेशन्स (धीर) व प्रेम असावला हवे. श्री माताजी २७-५-८५ आपल्यामपील कमतरतांच्या साठी कोणी सबजी सांगू नये. "तुम्ही चुकीचे काम करता तेव्हा तुमच्यापैकी अनेक जण म्हणतील "माझ्या डाव्या स्वाधिष्ठानावर पकड होती" काही म्हणतील "माझ्यात भूत होते" तर आणखी काही दुसर्या कशाला तरी दोष देतील. श्री माताजी ७/८५ "दुसन्याची परीक्षा करू नका, म्हणजे तुमची परीक्षा होणार नाही, तुम्ही जशी दुसऱ्याची परीक्षा कराल तशीच तुमचीही होईल." श्री येशू तुम्ही कशालाही दोष द्या, पण कोणी तुम्हाला विचारले आहे? तुम्हीच स्वतःा विचारता, तेव्हा माझी भक्ति म्हणजे, स्वतःला सामोरे जाऊन, आपण काय करतो ते स्वतःच पहावे." श्री माताजी २८-५-८५ आपण निरर्वक गण्पा मारू नये. "इतरांवर सरकस्टीक (छदमीपणाने) मत प्रदर्शन करू नये. हा असाच आहे. तो तसाच आहे. एकमेकांवर असे मत प्रदर्शन करणे मला अजीबात आवडत नाही. तुम्ही सर्वांनी एकमेकांना आदर दिला पाहिजे. एखादी व्यक्ति गर्विष्ठ अयवा स्वार्थी असेल तर ते लगेच लक्षात येईल व त्याच्यावर उपाय केले जातील. म्हणून तुम्ही काही मत प्रदर्शन करू नका. सार्वजनिक कार्यक्रमाचे वेळीही मी असे बोलणे ऐकते ते फार वाईट आहे. 'कोणत्याही सहजयोग्याला विचारा "तू हे का केलेस? तो म्हणेल "बहुतेक भूत असेल" तुम्ही विचाराल की हे असे कसे काय केलेस?" तर तो सांगले मला माहिती नाही भुतानेच ते केले आहे" ते नसतातच भूतच असतात." श्री माताजी २७-५-८५ "वर्तमानात रहाण्याचा प्रयत्न करा. वर्तमानापासून पलायन करू नका, वर्तमानाला सामोरे जा. अपराधी वाटून घेऊ नका. अयवा भूताला दोष देऊ नका. दोन्ही तुम्हाला वर्तमानापासून दूर नेतील. आता पहा, संपूर्ण निसर्ग, संपूर्ण ईश्वरी शक्ति कित्येक युगांची तुमची इच्छा," प्रत्येक गोष्ट तुमच्या बाजूला आहे. समय आला आहे. तुम्ही आहात, आपल्याला काय करायचे आहे? जेव्हा स्वतःस चुकीचे वागताना पहाल तेव्हा स्वतःलाच शिक्षा करा. ईश्वराने तुम्हाला शिक्षा करण्यापेक्षा तुम्हीच स्वतःला शिक्षा करा. श्री माताजी २४-३-८१ काही सहजयोगीना सतत बोलण्याची वाईट संवय आहे, त्या सारख्या बोलतच राहतात, हे फार वाईट आहे. त्यांच्यात अद्याप बरेच काही कमी आहे असे दिसते. केवळ साङ्या नेसून किंवा कुंछकु लावून कोणी सहजयोगी होत नाही. सर्वात प्रथम तुमच्यात गुरूत्व आहे का? आवश्यक असेल तेव्हाच तुम्ही बोलले पाहिजे, काही स्त्रिया सतत बोलत राहतात, काही तरी गोष्टी सांगतात पण उभ्या राहून सहजयोगावर चैतम्प सहरी २६ त्याचा काही उपायोग नाही, ते सत्व असणार नाही. म्हणून तुम्हाला एकदा जाणीव झाली की तुम्ही स्वतःच पाहू लागता म्हणून पाहायला... आपली संवय व समय यांच्या बाबतीत आपण उदार असावें. तुम्हाळा काय प्राप्त करून ध्यायचे आहे, ते स्पष्टपणे लक्षात घ्या. सहज योगी म्हणून जीवनात तुम्हाला काय मिळवायचे आहे, ते नीट समजावून घ्या. आता तुम्ही परिवर्तित लोक आहात. जे स्वतःच्या मिळकतीच्याच मागे लागले आहेत, अशा प्रकारचे लोक तुम्ही नव्हेत, ज्यांना भौतिक भाषण देणार नाहीत. कुरबूर करायची असेल तर तिये त्या जातील, म्हणून या बाबतीत तुम्ही काळजी ध्यायला हवी. एखादी व्यक्ति टिका करीत असेल तर तुम्ही शांत रहा. ही शांती प्रस्यापीत क्ायला हवी. या शिवाय मी पाहिले आहे की माझ्या उपस्थितीतही लोक आपपसात बोलतात है फार चूक आहे. दुसर्या विषयी चर्चा करण्याचे तुम्हाला कोणतेही कारण नाही. आपण आपल्या एका हाताच्या बागण्याची (कॅरेक्टरची) काय झाले, त्याचे काय झाले, एका दृष्टीने तुम्ही लमन झालेले लोक | गोष्टींची अन्न वस्त्रांची वगैरेची चिंता आहे असे तुम्ही नक्हेत. तुमच्या नव्हेत. तुमचे सहजयोगाशी लग्न झाले आहे. हाताशी चर्चा करतो का? लग्नाचे काय झाले, द्ाचे दुसन्या वैयक्तिक जीवनाची आरोग्याची, फार काळजी ध्यावी लागते, असेही लोक तुम्ही नव्हेत. तुम्हाला फार करीयरची काळजी असेल, माझी नोकरी कशी चांगली राहील, इत्यादी, तर तुम्ही सहज योगाच्या बाहेर जावे, हे बरे, आम्हाला त्याचा काही उपयोग नाही. तिसरे म्हणजे काही लोकांच्या विश्वास असतो "माझी प्रिय माणसे, माझी बायको हे, ते वगैरे" तुम्ही येथे का आलात, कशा करता आलात? माझी मुले, माझे घर, माझी आई, माझे वडील, विविध प्रकारचे लड़बडलेले लोक असतात. श्री माताजी ८-७-९० "मी ईश्वरी कायद्यान्वये व प्रधितांच्या वचनांन्वये पालन करते" असे तू कसे म्हणू शकतोस? कारण, "तुझ्या शेजार्यावर स्वतःवर प्रेम करशील इतके प्रेम कर" असे लिहिले आहे, आणि पहा, तुझे अनेक बांधव, अब्राहमची मुली व मुले, घाणेरड्या आहेत, भुकेनी मृत्यूमुखात जात आहेत, वेथे तुझे घर अनेक चांगल्या गोष्टींनी भरले आहे पण त्यातील एकही गोष्ट घराबाहेर. त्या लोकांच्या पर्यंत जात नाही. ना श्री येशू तुम्ही या सर्वांच्यावर उठू शकते नसाल, तर मला तुम्ही मदत करू शकत नाही. तुम्ही कणखर लोक कायला हवे. तुम्ही परक्रमी, ध्येयवादी आणि उदा्त विचराचे असे लोक व्हायला हवे. श्री माताजी २८-७-८५ शिका. बौद्धिक संकल्पनाच्या बाहेर या आपण चैतन्य लहरीहून अधिक संकल्पनांना महच्च्व देऊ नये. तुम्ही सतत लक्षात ठेवायला हवे की आपण आता साक्षात्कारी जीव आहोत. आपल्याला चैतन्य लहरी प्राप्त झाल्या आहेत. परीक्षा करण्याचा हाच एक मार्ग आहे. याच पद्धतीने समजावून व्यायचे आहे. दुसरयांना समजू शंकण्याचा चैतन्य लहरी हा एकच मार्ग आहे दुसरा | असते ते बौद्धिक स्वरूपाच ज्ञान असते. खरे ज्ञान तुमच्या अंतर्यामीचा कोणताही नाही. तुम्हाला वाटेल व्यक्ति दिसायला चांगली आहे, वागण्यात लाघवी आहे पण विचारातून कदाचित साप बाहेर येईल. कारण त्यामुळे तुम्हाला वास्तवाचे ज्ञान होत नाही, जे काही तुमच्याकडे अविभक्त भाग असलो. श्री माताजी २७-५-८५ आपण श्री माताजींच्या धरांत राहतो है कायम लक्षात ठेवावे. आश्रमा संबंधी केव्हाही तक्रारी करू नयेत. आश्रम हे तुमच्या आईचे म्हणून माणसाला पारखण्याचा चैतन्य लहरी हाच एक उत्तम उपाय आहे. तुम्हाला कारय समजले किंवा वरवर पारखण्याच्या पद्धती | अजून सुद्धा दुसऱ्याला पारखण्यासाठी आपण अनेक प्रकारचे | मंदिर आहे. हे स्यान मंदिरासारखेच असायला हव. आश्रमवासियांनी नव्हे आपल्या मनावर झालेल्या संस्काराचा उपयोग करतो. हे संस्कार आपल्या जजमेंटला, आपल्या पारखण्याला एकांगी स्वरूप देतात. म्हणून चैतन्य लहरी पाहणे हा उत्तम उपाय आहे. चैतन्य लहरीच्या माध्यमातून काय घडत आहे ह्याचे खरे ज्ञान मिळेल. आणि बाहेरून येणाऱ्यांनी त्याची काळजी घ्यायला हवी. ज्स तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन आलांत तरी त्यांना प्रत्येक खोलीत जाऊ देऊ नका. ही लक्षात ठेवावे की ते इये ट्रेनिंग साठी राहिले आहे, याचा सुविधा म्हणून उपयोग करू नये. मंदिरा सारखी जतन करायला हवी. येये रहाणाच्यांनी वास्तु श्री माताजी १६.५.८७ तुमची आई बोलण्यात पारंगत आहे आणि ती तुमच्याशी बोलते परंतु या सर्वांना तुम्ही बुद्धिने माताजी असे स्हणाल्या, सर्व जण उत्साहाने चर्चा करतात है होतं, ते होतं, परंतु माझे बोलणे तुमच्या अंतरंगाचा अविभक्त भाग होऊन राहात नाही, ही बौद्धिक लिप्तता (चिकटणे) आजकाल सगळीकडेव झाले आहे. सगळ्या लोकांना सगळी माहिती असते परंतु अंतर्यामी काहीच नसते. या बौद्धिक चिकटण्याला खरे म्हणजे उपाय करून काढून टाकले पाहिजे. घटित होणे म्हणजे पाहणे हेच अनुभव धेणे आहे. उदाहरणार्य मला या टिकाणी यायचं आहे ते येथे येऊनच पहायला हवे, मी केवळ विचार करत बसले, बौद्धिक कल्पना लढवल्या, बुद्धिने चित्र तयार केले तर कर्म ते करीत आहेत जे ध्येय आहे त्या ध्येयाची उंची त्यांना गांठता श्री माताजी २५-३-८१ आपण बैयक्तिक गोष्टींना सहजयोगाच्या कार्याच्या आह आणू नये. "परंतु मला आता दिसते आहे की आणखी एका प्रकारची गुलामगीरी आहे, ती म्हणजे स्वार्थीपणाची, आत्मकेंद्रित पणाची, "मला हा ऐष आराम हवा, मला है हवे, ते हवे, मला मजा यायला हवी, इत्यादि." तुम्हाला आनंद व्ायला हवा, नाहीतर याला काही महत्त्व नाही. म्हणजे या सर्वांतून तुम्हाला काही तरी वाटायला हवे. लोक काय करतात ते मला समजतच नाही. कोणत्या प्रकारचे चिकटून बसू नका. उदाहरणार्थ श्री सहज योग्पांच्या एकवीस पायन्या येत नाही. त्या पातळीवर त्यांना पोहोचता येत नाही, तुम्हाला काय भिळवायचे आहे? तुम्हाला सर्व जगाला वाचवायचे आहे. म्हणून आता उठा तुमच्या लहान आणि कमकुवत मनाच्या बाहेर पड़ा. इतकी उंची | विष्णू तत्वाकडे लक्ष धायचे, त्यामुळे आपल्या आईच्या कृपेने प्राप्त गाठा की तिये तुमच्या लक्षांत येईल की तुम्हकलाला सर्व मानवतेला झालेल्या प्रकाशित आत्यामुळे संपूर्ण विराटाला प्रकाशित करायवे आहे. वाचवायचे आहे. तुम्हाला जर ते जाणवल नाही तर तुम्ही सहजयोग सोडाबा हे बरे. सहजयोग येव्या गवाळ्चासाठी नाही. ये्या गवाळ्याचे करायला हवे, कारण आपण शुद्ध आत्मा जाहोत. लोक केवळ स्यूल अथवा भीतिक स्वरूपाच्या कुछ कुर करतात. पंरतु नाटकांकडेच पाहतात. त्याचा सूक्ष्य अर्थ पहात नाहीत. तो म्हणजे लक्ष्मी ते खन्या अरयने प्रकाशित करून काही झाले तरी सर्व भौतिक प्रकाशित श्री माताजी २१-५-८४ काम नव्हे, श्री माताजी २७-५-८५ आपण लक्ष्मी सांभाळून ठेवण्याची जबाबदारी आपण बेतली नाही तर भीतिक विश्वात खोलवर शिरणे सहजयोगाला अवघड जाईल कारण आश्रम कोण बांधेल, आणि कार्यक्रम कोण घेईल नेहमी सहजयोगात या त्या कारणांसाठी पैसे देण्यास सांगितले जाते आणि लोक आपल्याला इतके हवे असते पण आपल्या गरजा इतक्या थोङ्या असतात..... प्रकाशित च्यक्तिला काहीच आवश्यक नसते. श्री. बुद्ध ह पैतन्प सहरी ---------------------- 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1.pdf-page-0.txt र 2 र र ४ ४ ४ ४ ४ ४ ४ ४४ ४४ ४ ४ २ ११ र चैतन्य लहरी र रु ४ खंड ४ अंक १ र ४ र ४ ४ ४ ४ र] े र] ल] ४ ह ४ ४ र] र र ४ ४ र] "कितीतरी आत्मे इथे सर्वशक्तिमान ईश्वराचं प्रतिबिंब दाखवत बसले आहेत. आई म्हणून किती अभिमान वाटतो मला. जगांतील अनेक लोकांना आलोकित करण्याची क्षमता तम्हा सर्वाकडे आहे. " र र ब ४ श्री माताजी निर्मला देवी, दिवाळी पुजा, कवेला, इटली, १० नोव्हे. १९९१ ४ं र] रु ह र४४ ४ ४४४४४ ४४४४ ४ ४४४४ ४ ४ ४४ १० १० १० १ १ 2 १ है 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1.pdf-page-1.txt दिवाळी पूजा कॅबेला दि. १० नोव्हेंबर १९९१. (परम पूज्य श्री माताजींच्या भाषणाचा सारांश) ( फ्रान्समधे दिवाळी पूजा झाली त्यावेळी श्रीमाताजर्जीनी आम्हाला सहज योगात आनंदी रहावे असा उपदेश केला. त्या म्हणाल्या की आपल्या व्यक्तिमत्वातून, साक्षात्काराचा आणि आपण परमेश्वरी राज्यात आहोत याचा आनंद अभिव्यक्त क्ायला कावा. त्यातले त्यांत, आपण दुःखी गाणी म्हणू शकत नही अथवा शोकांतिकांची पुस्तके वाचू शकत नाही. खिश्चन घर्मानी विषयी फारसे सांगितले नाहीं. खिस्ताला मूत्यु त्या लोकांनी जिवंत राहू दिले असते तर त्यांनी सांगितले असते. परंतु त्यांनी आत्मा अमर आहे है सांगितले आहे आणि निश्चितपणे पुनर्जन्माविषयी सांगितले आहे. या जीवनकाळात तुमचे उत्थान व परमेश्वरी राज्यातील स्थान. श्री माताजी पुढे म्हणाल्या "स्त्रीयांच्यामध्ये रडण्याची अश्रू यांना सर्वोच्च स्थान आहे. विशेषतः स्त्रियांना मला सांगायचे आहे, दाळण्याची जलशक्ति आहे. तसेच आपण महान दुःखात आहोत असे विचार करीत रहाण्याची व इतरांना दुःखी करण्याची शक्तिही त्यांना आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये मातृत्व आहे. महान कार्य करण्याची क्षमता आहे. त्या बलिदानही करू शकतात. पण ल्याच बरोबर त्या डावी बाजू प्रधान (लेफ्ट साईडेड) असतात. तसेच आपल्या हृदयातील आनंदाच्या विषयी आपण बोलतो तो आनंद बाहेर दिसून यायला हवा, लोकांना हे दिसायला हवे की आम्ही आनंदी लोक आहोत सुखांत आहोत. इतरांच्या सारखे लहान लहान गोष्टीवरून रडत बसणारे नव्हेत. संकद प्रसंगीही सहज योगीनींनी रडू नये.) श्रीमाताजींनी स्वतःचा अनुभव सांगीतला "माझे वडील वारले त्यावेळी मला आश्चर्य वाटले, राजेशाहीवृत्ती येते. मी निर्विचार झाले, अगदी निर्विचार झाले, जवळ जवळ तीन दिवस मी निर्विचार होते. दुःखाचा, शोकाचा, कोणताही विचार आला नाडी. फक्त निर्विचार सर्वांना आश्चर्य वाटले, मीच वडिलांची सर्व काळजी घेत असे. स्यांनाही माझा फार लळा होता. मी फार आवडायची, सर्व काही होते.' तेव्हां, तुम्ही सहज योगी अथवा सहज बोगीनी असाल, तर संकटाच्या काळात निर्विचार व्हा. ती एक खूण आहे. याचा अर्य कारय? परमेश्वर | तुम्हाला आंत घेतो, तुमच्या अडचणींनाहीं घेतो. परमेश्वर त्यांत हात धालतो, त्याचे संरक्षण देतो. व संकटातुून तुम्हाला बाहेर काढून पूर्ण निर्विचार करतो. आणि जाणिवेच्या निर्विचार स्थितीमध्ये चूक काय व बरोबर काय हे तुम्हाला ओळखू येते. म्हणून संकटाच्या काळांत निर्दिचारता फार सतर्क असते, जागरूक असते. आपण परमेश्वरी राज्यात आहोत आणि कोणत्याही प्रकारे आपण दुःखी नसतो; जीवनांत काही घटना घडतात. जीवन असेच आहे. कोणालातरी मृत्यु येणारच. प्रत्येकालाच एकावेळी मृत्यु येत नाही. जन्माला आलेल्या प्रत्येकाला मरण हे येणारच. पण लोकांनी मृत्युलाही | जीवनाचे एक मोठे अंग बनविले आहे. वास्तविक तो एकच क्षण आहे, फक्त एकच क्षण आहे. तुम्ही बाहेर पड़ता, जाता आणि बदलून परत येता, पण या जीवनांत जर तुम्हाला काही करायचे असेल, तर ते म्हणजे | आनंद ध्यायचा. शोकान्तिका वाचण्याचा स्त्रियांच्या नसांवर परिणाम होतो. योडेसे कांही कोणी म्हणाले, की जणूकाही बाँब फुटल्यासारखे होते. स्वतःचे आपण किती नुकसान करतो ते प्रथम पाहिले पाहिजे. पश्चिमेकडे अनेक महिलांनी आपली जीवने उध्वस्त केली आहेत. पण त्याचे बहुल त्या कधी रडत नाहीत. परंतु पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे अनेक शहाण्या स्त्रिया मी बधितल्या आहेत. त्यांचा संयम फार मौठा असतो. आणि जीवनाबद्दल त्यांची प्रवृत्ती राजा सारखी असते. हत्ती चालत असताना कुत्री मुंकला तर काय बिवडले? तुमच्या अंतर्यामी जेव्हा आनंद असतो तेळां ती (तुमचे तत्त्व हवे, "मला कोणी दुःखी करू शकत नाही." नाहीतर तुम्ही डावीकडे जाऊ लागता. रडणे ही पण अहंकाराची आणखी एक अभिव्यक्ति आहे. स्त्रीया रडू लागल्यावर पुरूष डाव्याबाजूस जाऊ लागतात व मग पझेस्ड होतात. म्हणून आज मला तुमच्या सं्वाकडून एक वचन हवे आहे की तुम्ही आजीबात रडणार नाही. फुले देण्याऐवजी तुम्ही मला वचनस्वरूपी फुले दया की, "मी केव्हाही रडणार नाही.' अर्यात केव्हातरी "सांद्र करूणा" स्थितीत एक-दोन अश्रू येतील. शेवटी | भी आई आहे. पण याचा अर्थ बसून रडावे व हिस्टेरिकल व्हावे असा नाही. म्हणून तुम्हाला रडायला लावणारी शोकांतिक पुस्तके वाचू नका तर गहन पुस्तके वाचा, अंतःकरणाला स्प्श करणारी पुस्तके वाचा, मग घोड़े रडावेसे बाटले तर ठीक आहे. तेव्हा, आज आपण आनंद लुटण्यासाठी येथे जमलो आहोत. आत्पानंद, निरानंद, परमानंद, ज्याचे मौल चिरंतन आहे. तुम्ही आता है लक्षात घ्यायला हवे आणि पूर्ण विश्वास ठेवायला हवा की तुम्ही आता परमेश्वराच्या राज्यांत आहात. तुमच्या अंतरंगातील सूक्ष्म सोंदर्यं तुमच्यासाठी उधड़ी केली जात आहेत. परंतु तुमचे डोळे आधीच बंद असतील, तुमचे हृदय आधीच बंद असेल, सुंदर, सुंदर गोष्टी तुम्हाला पहायच्या नसतील, तर "किती सुंदर गोष्टी बनविल्या आहेत असे तुम्ही कसे म्हणाल? जीवनात होकारात्मक (पॉझीटीव्ह अॅटिट्यूड) प्रवृत्ती असणे व स्वतःला आतून विकसित करणे महत्त्वाचे आहे. सर्वसामान्य स्थितीपेक्षाही अधीक ा दिवाळी पूजा १ 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1.pdf-page-2.txt मद्रास जाहीर सभा दि. ६-१२-१९९१ श्री माताजी निर्मला देवींचे भाषण (सारांश) आपण खरोखरीच सत्याचे शोधक असलो तर त्याविषयी आपण प्रामाणिक असलं पाहिजे. आणि आपल्याला त्याबद्दल कळकळ असली पाहिजे. आणि या जगतांतील आपल्या स्वतःच्या अस्तित्वाला आपण न्याय दिला पाहिजे. अनेक साघक आहेत. कोणी कर्मकांडे करीत आहे. तर कोणी ध्यान, कोणी भक्ती तर कोणी वाचन. आपण कार्य साधले आहे, हे प्रत्येकाने जाणले पाहिजे. आपण कुठे आहोत? आई या नात्याने मी म्हणेन, "माझ्या बाळा, तुझ्या साधनेमध्ये तूं इतकं काही कैलेंस पण तुला काय सापडलं? अंतिम सत्य तुला गवसलं कां? पवित्र ग्रंथांमध्ये वर्णन कैलेलं काही तुला मिळाले का? संत नातदेव साधे शिंपी होते. गोरा कुंभार या दुसन्या एका संतांना भेटायला ते गेले. नुसतें इकडे तिकडे भटकतो आहे. हे प्रश्न आहेत. कारण त्यांना खरं ज्ञान त्यांच्यासमोर उमं पहिल्या ्लोकामध्येच ते म्हणतात, जर तुला हे ज्ञान नसेल तर है पुस्तक वावण्यांत अर्थ नाही. माहित असणे म्हणजे का्य? तुमच्या मध्यमञ्जासंस्थेदर जाणणे. तुमच्या मानसिक किंवा शारिरीक पातळीवर नाही. आपण मानव झालो असल्याने विनम्रतेने आपण म्हटल पाहिणे की, आम्ही परिपूर्ण नाही. कांहीतरी राहिले आहे. नाहीतर तुम्ही कां झगडतां, भांडता? भौगोलिक, आर्थिक, राजकीय प्रश्न कां आहेत? मग आपण या सगळ्याचें मूळ कारण जे मानवप्राणी त्याकडे येतो. मग या मानबांत काय विधडलंय? जनावरे पशु असतात. ती देवाच्या ताव्यांत असतात. पाशांमध्ये असतात. पण मानवाला स्वातंत्र्य आहे. आणि तो नाही. आपण सर्वांनी खरं ज्ञान जाणून घेण्याचा प्रयत केला पाहिजे. वेदशास्त्रानुसार त्यांनी निसर्गाला जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पंचतत्वांना जाणून घेण्याचा प्रथल्न केैला, ज्याला आपण उजवीकडची चळवळ म्हणतो. ग्रीक लोकांमध्ये उजव्या बाजूकडची चळवळ चांगल्या प्रकारे दाखविली गेली आहे. डवी बाजू भक्ति होती, भारत चांगलाच आशिर्वादित आहे. कारण संतांकडून ज्ञान आले जरी ते ज्ञान मार्गापासून बरेचसे दूर गेलेले आणि सांचलेले झाले आहे. भारताविषयी दुसरा चांगला मुद्दा म्हणजे भारतामध्ये धर्म हा संघटित केलेला नाही. अशा प्रकारच्या कल्पना असतांना आणि वेद सुद्धा, एक प्रकारच्या मानसिक मायेमध्ये आपण गुरफटलो गेलो. आणि तशा प्रकारे आर्यसमाज वगैरे आपल्याकडे आहे. तशा लोकांनी तो मुद्द गांठला नाही आणि जे कांही त्यांनी वाचलं त्याविषयी ते समाधानी आहेत. कबीरांनी म्हटलं आहे, खूप जास्त वाचून पंडितही मूर्ख झाले आहेत. फार जास्त ते म्हणाले, "निर्गुण (निराकार) पहायला मी इथे राहून आलो पण तो मला इये सगुणांत (साकार) दिसती आहे. फक्त एक आत्पसाक्षात्कारी व्यक्ति किंवा संत दुसर्या संताबद्दल असं बोलू शकेल कारण त्यालाच अंतिम सत्य महित असतं. ज्यांनी आत्मानुभव घेतला नाही त्यांना या जीवनापलिकडचे सत्य काय ते समजू शकत नाही. खिश्चन धर्मातही यॉमस आहे, जो भारतांत आला आणि त्यांने कांही प्रबंध लिहिले, जे इजिप्तमधील गुहेमध्ये ठेवले. होते. ते सापडले अड्डेचाळीस वर्षांच्या संशोधनानंतर त्याच्यादद्दल एक पुस्तक लिहिलं आहे. कशाप्रकारे त्याने सतत सहजयोगाचेवर्णन केले आहे ते आश्चर्यजनक आहे.सत्याचा अनुभव तुम्ही घेतलाच पाहिजे, असे आहे ते. प्रत्येक धार्मिक ग्रंथ म्हणतो स्वतःला जाणा. मी कोण आहे? जेव्हा असं म्हटलं जातें, तेव्हा प्रत्येकाने तो स्वतःमधला "स्वतः" जाणण्याचा प्रय्न केला पाहिजे. आपण म्हणतो, माझे शरीर, माझं नाक, माझा देश, "मी" हा मी कोण, जो नेहमी विचार करतो? ही स्वयंस्फूर्ति वाचून अंतिम सत्य तुम्ही जाणू शकत नाही. समजा एखादा डॉक्टर . कुठून येते. हा "मी" आपल्यामध्ये असतो. आपल्या हृदयामध्ये परावर्तित झालेला असतो. कांही एक गृहीत धरा आणि जर ते सिद्ध | डोकेदुखीसाठी घेतले पाहिजे. वेदांमध्ये आणि उपनिषदांमध्ये लिहिल झालं, तुम्हाला सापडले, जाणवलं, त्याचा अनुभव आला तर प्रामाणिक माणसाप्रमाणे तुम्ही त्याचा स्विकार केला पाहिजे. पाश्चात्य लोकांना वेगळीच अडचण आहे, परंतु एकदाकां त्यांना अनुभव आला की, ते युनिव्हर्सिंटीत जातींल, कुंदलिनीबद्दल सर्व कांही शोधून काढतील. नाथ पंथीयांनी कुंडलीनी | वापरतो, पण प्रश्न किंवा बाधा समजून घेऊन! आपलं अस्तित्व फक्त जागृती बद्दल खूपच काम कैलेले आहे. पण ते सगळे हरवले गेलं. नंतर जर्मन आले, त्यांना तांत्रिक लोकांनी पूर्णपणे चुकीची माहिती दिली. ईश्वरी अस्तित्वाबाबत तीन प्रकारच्या चळवळी झाल्या. एक म्हणजे वेद. वेद म्हणजे जाणणे. अशा लोकांना थॉमसने "ग्नॉस्टिक्स" म्हटले आहे. नों म्हणजे ज्ञान, मानसिक अथवा भावनिक ज्ञान नाही. पण कांहीतरी त्याच्या खूप पलिकडले. आणि त्या मार्गाचा त्यांनी प्रयत्न केला. वेदामध्ये आहे ज्याने तुम्हाला औषध लिहून दिले, ते तुम्ही घेतले पाहिजे. आहे, ते हे की तुम्ही स्वतः शोधून काढले पाहिजे. वेदांमध्ये आणि उपनियदांमध्ये लिहिले आहे, ते है की तुम्ही स्वतः शोधून काढले पाहिजे. पतंजली शास्त्रातही, सहजयोगांतही आपण हे तत्त्व वापरतो पण प्रश्न किंवा बांधा समजून शास्त्रांतही, सहजयोगांतही, आपण है तत्व वैगवेगळ्या लायब्रीत जातीलं आणि शारिरीक, मानसिक, किंवा भावनिक नाही तर आत्मस्वरूपही आहे. या देशांत चालणारी दुसन्या प्रकारची चळवळ आपल्याकडे आहे, ती म्हणजे भक्ति, देवळांत जाणे वगैरे. पण ती सुद्धां ढवासळत चालली आहे. भक्ति म्हणजे कार्य? श्रीकृष्ण परस्परसंबंध हाताळण्यांतील | चातुर्यामध्ये नैपुण्य असलेले, असे होते. आणि आई नव्हते. लोकांनी सत्य शोधायला आजूबाजूला भटकून यावं अशी त्यांची इच्छा होती, पैतन्य सहरी 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1.pdf-page-3.txt ईश्वराच्या प्रेमशक्तिशी एकरूप व्हावं. सर्व कांही निर्मिती आपल्या दृष्टोत्पत्तिस येते. सुंदर फुलं, एका कारण कोणालाही सरळ सरळ प्रामाणिकपणाने केलेलं विधान आवडत नाही. त्यावेळी स्यांनी फक्त अर्जुनाला सांमितलं, तीन गोष्टी त्यांनी सांगितल्या, प्रयम "तुम्ही ज्ञानाप्रत गेले पाहिजे." ज्ञान म्हणजे हे तुमच्या लहांन छोटया बी मधून बाहेर येणारा मोठा बृक्ष. आपल्या डोळ्यांकडे मध्यमज्ञासंस्थेवर मिळणारं ज्ञान, दुसरी गोष्ट, तुम्ही भक्ति केली पाहिजे. आणि जे कांही फळ, फूल, किंवा पाणी तुम्ही मला द्याल. ते मी घेईन. पण तुम्ही ती भक्ति केली पाहिजे जी "अनन्य" आहे. त्याचा अर्थ, तिये दुसरे कोणही नाही. जेव्हां, तुम्ही आत्मसाक्षात्कारी आहांत, जर तुम्ही याच स्पष्टीकरण देऊ शकत नाही. बी कशाप्रकारे अंकुरत? आपण निगडीत नसाल तर भक्ति कसली? অनेक लोक तक्रार करतात. "मी उपास करता, जप करतो, सगळीकडे पसरले पाहिजे. तस जर असेल तर, तुम्ही अनुभवलं पाहिजे. है करतो. ते करतो, आणि माझी परिस्थिती पहा: ती काही देवाची चूक नाही. तुमचे अजून संधान लागलं नाही, जर्स, टेलिफोन जर लागलेला नसेल तर, फोन करण्याचा काय उपयोग? संधान नसतांना असलेली भक्ति चूक आहे. त्यामुळेच श्रीकृष्ण म्हणाले, "योगक्षेमवहाम्यहम" प्रथम योग मिळवा - एकीकरण संघटन, त्यानंतर तुम्हाला क्षेम मिळेल. हित साधले जाईल, कर्मासांठी त्यांनी म्हटल, "सर्व कार्य करा आणि ते सर्वशक्तिमान परमेश्वराच्या चरणांशी अर्पण करा." खूप लोक म्हणतात, माझे सगळे कार्य ईश्वरचरणी समर्पित केलं आहे. खुनी देखील! ती फक्त एक मानसिक कल्पना आहे. तुम्सी ते क्ररू शकत नाही कारण, अजून तुम्ही त्या स्थितीला नाही. पण,एक सहजयोगी म्हणणार नाही की, मी कुंडलिनी चढ्वतो, तो म्हणतो, "ती आली नाहीवर" तो तृतिय पुरूषांत बोलतो, कारण तो स्वतः तिथे नसतो. हे असं कर्म आहे, जे आपोआप सर्व शक्तिमान ईश्वराच्या चरणी पोहोचते. सर्व काही तो करीत असतो आपण फक्त साधनं आहोत. ते आपोआप आणि तत्सण धडतं आणि पहा. किती सुरेख कॅमेरे आहेत ते. त्यांना कोणी तयार केल या स्थितीपर्यंत कोणी आपली उल्कांती केली? ती कोणती शक्ति आहे, जिने आपल्याला मानवप्राणी बनविलं? आपल्याला शोधलं पाहिजे कारण शास्त्र कशा रितीने माणूस बनती? सर्वशक्तिमान ईश्वराने हे सुरेख ब्रम्हचैतन्य आणि पड़ताळून पाहिले पाहिजे. पण नुसतेच नाही म्हणणे म्हणजे, त्या जिवंत शक्तिशी स्वतःबरोबर निगडीत होण्याची संधी नाकारणे असे आहे. या जिवंत शक्तिनै आपली उकांति केली आहे. ती संघटीत करते. सर्व निर्मिती करते. सर्व गोष्टींना चैतन्य प्रदान करते. तुमच्या बरोबर कुठवर जायचं त्याचा विचार ती करते. इतकी सुरेख शक्ति सगळीकडे आहे. प्रत्येक अणूमध्ये, प्रत्येक जिवंत समुहांत, प्रत्येक जिवंत अस्तित्वात, ती इतक्या सुरेख तहेने कार्य करते, की तिचा हळुवारपणा आपल्याला समजत देखील नाही. फूल घरतांना, उमलतांना. उधडतांना आपण पहातसुद्धा नाही. इतक्या माधुरयने सुंदररित्या ते होतें की, कोणत्याही प्रकारे त्याचं अस्तित्व आपल्याला जाणवत सुद्धां नाही. जोप्यंत त्या शक्तिशी आपण निगडीत असत नाही, तोपर्यंत अंतिम सत्य आपण जाणूं शकत नाही. कारण आपल्यामधील आत्मा आपल्या चित्तामथ्ये नसतो. पण एकदा कां, ही कुंडलिनी उत्पान पावली, ती सहा चक्रांमधूत जाते, द्विज होण्याचा, खरा अविष्कार असतो. त्यानंतर हा आत्मा प्रकाश बनून आपल्या चित्तामध्ये येतो. आणि आपल्या नसांना नवी जाणीव मिळते च , टाळूच्या जागी छेदन करते, जो बंध्टीझमचा. ते सहज आहे. तुम्हां सर्वामध्ये या शक्त्या आहेत कुंडलिनी गोष्ट आहे, अस वर्णन करणारी पुस्तकें आहेत. ते पूर्णपणे निरर्यक| ज्यामुळे आपण सामूहित चेतनेमध्ये उतरतो. सामुहिक चेतना, तुम्ही आहे. मी अनेक देशांत गेले आहे. आणि अनेक लोकांना साक्षात्कार दिला आहे, आणि त्यांना जास झाल्याचं कोणतंही चिन्ह नाही है त्याउलट, प्रत्येक प्रकारे ते सुधारले आहेत. रात्रभरांत लोकांनी ड्रग्ज, वाईट सवयी सोडून दिल्या आहेत. रात्रभरांत लोक रोगमुक्त झाले आहेत. मी कांहीही करीत नाही. तुमची स्वतःवी कुंडलीनी ते कार्यान्वित करते. ती तुमची आई आहे. तुमची एकुलती एक खरी आई आहे. आणि तिला तुमच्या बद्दल सारी माहिती आहे. ते सगळं तिच्यामध्ये मुद्रित झालेले आहे. ती साडेतीन वेटोळ्यांमध्ये तुमच्यामध्ये आहे. जेव्हा ती उत्थान पावते तेव्हा, कदावित ती घोड़ीशी उष्णता देईल, कारण तिला कराव्या लागणार्या थोडचाशा धडपडीमुळे. ही उष्णता फक्त काही थोड्या लोकांमध्ये जाणवते. तुम्हां सगळ्यांकडे कुंडलिनी आहे. आणि ती | तुमच्यामधील इच्छा आहे. अर्थशास्त्राचा नियम असे सांगतो की, सर्वसाधारणपणे इच्छाचे समाधान होत नाही. आज आपल्याला धर हवे असते, उद्या माडी, त्यानंतर हेलिकॉप्टर, अशा प्रकारे सुरूच रहातं. आपल्याकडे नसतं, त्यावेळी ते मिळविण्यासांठी आपण धडपण करतो. आणि जेव्हा आपल्याकड़े असते, त्यावेळी आपल्याला ल्याची मजा येत | हे समजण्यांसाठी एक प्रकारची दैवी बुद्धी लागते. यासाठी सर्वात जास्त नाही. पण ही शुद्ध इच्छा आहे. अशी की, या सर्वत्र असणार्या ही फार भयानक इतराना जाणू शकता. तुमच्या बोटांच्या टोकांवर जाणूं शकता. सात चक्रे डाव्या बाजूला आहेत. सात चक्रे उजव्या बाजूला आहेत. डाव्या बाजूची सात चक्क तुमच्या भावनिक बाजूचे प्रतिनिधीत्द करतात. आणि ही उजवी बाजू तुमची शारिरीक आणि मानसिक बाजू दर्शविते, सर्व लोकांची चक्रे तुम्हाला जाणवतात. वैधकीयरित्या जेव्हा आपण लोकांवर उपचार करतो, त्यावेळी आपण झाडावर बाहेरून उपचार करत असतो. आपण पानवर उपचार करती. पण तुम्हाला खरोखर झाडावर उपचार करायचे असतील तर तुम्हांला मुळापाशी जायला हवं. ही आपल्यामघली मूळ आहेत आणि हा जीवनाचा बृक्ष आहे. महंमदसाहेबांनी देखील कियामा किंवा रिसरेक्शनची वेळ वर्णन कैली आहे. "जेव्हा रिसरेक्शनची वेळ येईल तेव्हा तुमचे हात योलतील आणि तुमच्या विरूद्ध साक्षीदार होतील." या वेळेविषयीं त्या सर्वांनी सांगितले आहे. शेवटचा निवाडा आणि हे कलियुग कांहीतरी पुढे आणीत आहे. पण ते घ्यायला कितीजण तयार आहेत? हजारोंच्या हजारी कोणत्यातरी वेडेपणाच्या हव्यासामागे चालले आहेत. पण सत्यामागे नाही. स्विकारण्यास तयार असलेले राष्ट्र रशिया आहे, अर्स मला आढळलं. ते मद्रास जाहीर सभा 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1.pdf-page-4.txt स्वतःच्या भावाचे शिष्य होते. त्यांनी त्यांच्या भावाकडे सर्वसामान्य जनांना सत्य सांगण्यासाठी परवानगी मागितली. "कारण, तेरा, चौदा हजार वर्षापूर्वी मार्कण्डेयांनी कुंडलिनीचे वर्णन केलं आहे पण सगळं | संस्कृत भाषेत, संस्कृत सामान्य जनांना उपलब्ध नव्हती. त्यामुळे हे ज्ञान सर्व वेळ मुपितच ठेवलं गेलं होतं. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, जी एक प्रकारची मराठी मीता होती ती वाढविली होती. असंख्य काव्याने सुशोभित केली गेली होती. सहाव्या अध्यायांत कुंडलिनीचे वर्णन केलं गेलं आहे. धर्म संघटीत करणार्यांनी सहाव्या अध्यायांत कुंडलिनीचे वर्णन केले गेलं आहे. धर्म संघटीत करणाऱयांना सहाव्या अध्यायाला निषिद्ध मानले. धर्ममार्तडांनी तो वाचण्याची मनाई केली. अशाप्रकारे हा अध्याय बंद झाला. आणि त्याविषयी कोणालाही कळलं नाही. नाय पंथीयांना त्याविषयी माहित होतं. त्यांच्यापैकी आपल्याकडे कबीर आणि नानक आहेत. नानक "खलीस" बाबत बोलले. खलीस म्हणजे शुद्ध, निर्मल, सहजयोगी निर्मल आहेत. खलीस लोक असे असू शकत नाहीत. ते हिंसक असू शकत नाहीत. ते प्रेम आहे. जे पूर्णपणे निव्याज आहे. व्याज नसलेलं, ते अर्निबंध प्रेम आहे. भेदरभाव नसलेले प्रेम आहे. जशी जीवनरसामध्ये शक्ति वर उठते आणि झाडाव्या सर्व भागांकडे जाते, फुलाफळांकडे जाते आणि परत येते, कोणा एकाला चिकटत नाही. जर तुम्ही एकाला चिकटलात, तर तो पूर्ण वृक्षाचा मृत्यू असेल. आपण जाणलं पाहिजे की ही सगळी महान अवतरणं, द्रष्टे, प्रेषित त्वाव जीवनबृक्षावरून या घरतीवर आले. त्या सर्वावर तुम्हाला विश्वास ठेवला पाहिजे. ही उबक्रांतीची जिवंत क्रिया आहे. शेवटची फळी फोडून जाण्याची क्रिया आहे. मानवप्राणी होण्यासाठी तुम्ही कांहीही केलें नाही. त्याचप्रकारे हे देखिल विनासायास आहे. ते सहज आहे. देव तुम्हाला आर्शिर्वाद देवो. अतिशय आत्मिपरिक्षण करणारे लोक आहेत. कमीत कमी एका जागी तरी बावीस हजार सहजयोगी आहेत. मी तिथे असतांना राज्यक्रांती झाठी होती. "तुम्ही अस्वस्थ झाला नाही?; मी विचारलं ते म्हणाले, अस्वस्थ होण्याची काय गरज आहे? आग्ही देवाच्या राज्यांत आहोत. आम्ही या देशाचे नाही आहोत." आपल्या भारतीयांचा एक प्रश्न आहे., आपण फार कंडिशन्ड आहोत. आपल्या समोर असे आदर्श आहेत. महत्त्वाकांक्षा बाळगीत नाही. आपण रामाची अथवा गुरूची उपासना करू पण तुमच्या मध्ये, तुम्ही काय मिळवलं? आहांत. आणि तोच तो सहजयोग आहे, जिये जोपर्यंत, तुम्ही जाणीत नाही तो पर्यंत, तुम्हाला श्रीराम माहीत नसतात. तुम्हांला कोणीही माहीत नसतं. त्या दिवशी मी कोणा वेड्या माणसाने लिहिलेले योगावरचं पुस्तक पाहिलं. तो राम, कृष्ण, खिस्त आणि सवांचं अस्तित्व नाकारतो आहे. ते अतिशय अशास्त्रिय आहे. शोधून काढल्या शिवाय तुम्ही कसं म्हणूं शकता? समजा, भी मद्रासला आले नाही, आणि मंद्रासचं वर्णन करू लागले तर, तुम्ही मला काय म्हणाल ? त्याचप्रकारे अनेक लाकांनी देवाबद्दल लिहिलं आहे कारण त्यांना लिहिण्याला प्रतिबध करणारा कायदा नाही निरर्थक लिहूं शकतो. आपल्याला सत्य मिळाल्याशिवाय कोण खोटा गुरु आहे आणि विचारण्याची गरज नाही. त्यामधून तुम्हाला अंतिम सत्य कळेल. कारण तुम्ही आत्मा आहांत तो अंतिम सत्य देतो. आपल्या देशामध्ये असलेली तिसर्या प्रकारची चळवळ म्हणजे नायपंथी. जैनांमध्ये आदिनाय आहे. त्यामध्ये एका गुरूने फक्त एका व्यक्तिला ज्ञान द्यायचं असतं. जसा जनकाचा फक्त नचिकेत होता. ज्ञानेम्वरांच्या वेळेपर्यंत म्हणजे १२ व्या शतकापर्यंत. ज्ञानेश्वरा त्यांच्या पण आपण कधीही तुम्ही कशालातरी पकडून कोण नाही हे कळणार नाही. तुम्हाला कळेल. बैतन्य लडरी 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1.pdf-page-5.txt मद्रास जाहीर सभा दि. ७-१२-१९९१ श्री माताजी निर्मला देवीचे भाषण (सारांश) संगळ्या पुराणकया हास्यास्पद नाहीत. नव्वद टक्के खरोखर जसे होते, तसे आहे. आपण देवळांत गातो. देवळात जाणगं फार चांगल, अम् आपल्याला वाटतं. पण आपण काय करीत आहोत. आणि पुजा का करतो, ते आपल्याला माहित नसतं. आपण कोणाची पुजा करतो? या देवता काय आहेत? आपल्यामध्ये त्या कशा प्रकारे कार्य करतात, त्याचे काम काय? त्यांना कर्ं काय प्रसन्न करायचं. आत्मा है सर्वशक्तिमान परमेम्दराचं प्रतिविंब आहे. देव फक्त एकच आहे. जो ते परावर्तित करीत असतो "सदाशिव" आदिमाता - जी आदिशक्ति तिच्या कार्याचा साकी आहे. सदाशिव, तुमच्यामध्ये आत्मा म्हणून साक्षीभावाने ते आहेत. पण तुमच्या चित्तामध्ये ते आलेले नाहीत. कोणत्याही प्रकारे तुमच्या स्वातंत्र्यात त्यांनी मध्ये पई नये यासाठी त्याचे चित्त मर्यादित आहे. ते स्वतः मध्येच रहातात आणि फक्त निरीक्षण करतात. आणि तेच "स्वयं" आहे, आत्मा. ते फक्त एका सदाशिवांचं प्रतिबिंब आहे. त्यामुळे अर्थातच सर्व प्रतिबिंबे सारखी असली पाहिजेत. आत्मसाक्षात्कारानंतर तुम्ही परावर्तक बनता. "रिकेलेक्टर", प्रत्येकजणा तीच गोष्ट परावर्तित करतो. व्यक्तिला हातांवर शीतल हवा जाणवते. त्यानंतर तिला ती टाळूप्रदेशांतून जाणवते. प्रत्येकाला ती तशाच प्रकारे जाणवते. आणि ते त्यानंतर त्यांना ती चक्रे जाणवतात. आणि काय अयोग्य आहे. चूक आहे, ते जाणवते. आणि ते सगळे निर्विचार जाणिवेत जातात. पहिली पायरी, जिला तुम्ही निर्विचार समाधी म्हणता, ते तत्सण कार्यान्वित होते. "माताजी, ते फार कठीण आहे " असं तुम्ही म्हणू शकता, लोकांना हिमालयामध्ये जावं लागायचें, ते दिवस आता गेले आहेत. शेवटी संस्कृतीवा वृक्ष किती मोठा वाढला आहे, त्याच्या मूळांना वाढायचं आहे. नाहीतर पूर्ण संस्कृति रसातळाला जाईल. नष्ट होईल. हैं मूळांविषयीचें ज्ञान आहे. आणि म्हणूनच हे ज्ञान मिळविण्यासांठी तुम्हाला सूक्ष्म व्हायला इवं. हे शक्य तेव्हांच आहे जेव्हां, कुंडलिनी उत्पान पावून, तुमच्या टाळूच्या मधून भेदन करून, सर्व | तुमची सामुहिक चेतना कार्यान्वित करता. अड़चण तर हीच आहे की, विश्वव्यापी परमेश्वरी प्रेमशक्तिशी संधान साधते. पहिल्यांदा तुम्हाला जाणवते ती सामुहित चेतना, कारण प्रत्येकजण आत्मा आहे. त्यामुळे | तुम्ही राजे आहांत यावर तुम्हाला विश्वास ठेवायचा नाही. आत्मविश्वास दुसर्या आत्म्याची जाणीव तुम्हाला होऊ शकते. त्याचं शरीर मन वनगैरे तुम्ही जाणूं शकता. ही पहीली गुणवत्ता तुमच्या मध्यमञ्जारङ्जूवर तुम्हाला प्राप्त होते. तुमच्या उक्रांतीमध्ये तुम्ही जे कांही मिळवलं आहे, ते तुमच्या मध्मज्जासंस्थेवर व्यक्त होतं. उदा. तुमच्याकडे कुत्ना किंवा धोड़ा असेल. आणि तुम्हांला त्याला घाणेरङ्या बोळामधून न्यायचं असेल, तर तो जाईल पण एखाद्या मानवप्राण्याला ते कठीण आहे. आपल्या उच्कांतीमध्ये मध्यमज्जासंस्थेत सोंदर्य, गंध यासारख्या संवेदना, विकसित झाल्या आहेत. आपण मानवप्राणी आपल्या सुक्षमतर संवेदनेबाबत आणि उच्कांतीबाबत इतर प्राण्यापेक्षा नक्कीच उच्चस्तरावर आहोत. तुम्ही काय सुशोभित करता, कोणता रंग परिधान करता, याविषयी कुत्र्याला पर्वा नसते. आपल्याला आहे. मानवी अवस्येमध्ये आफ्ल्याला एक प्रश्न आहे तो म्हणजे आपल्या डोक्यांत आपण दोन संस्था विकसित केल्या आहेत. अहंकार आणि प्रतिअहंकार, आपल्या डोक्यामध्ये त्या एकमेकांना ओलांडून पलिकड़े जातात. आणि वर्गीकृत होऊन, आपण एक बंदिस्त व्यक्तिमत्त्व बनतो. ज्यावेळी कुंडलिनी उत्पयान पावते तेव्हां, ती आज्ञाचक्रावरून-जे ऑप्टीक चाइसमावर आहे अरहंकार प्रतिअहंकार वाचे शोषण करते. आणि सहस्त्रार उचडते. त्यानंतर वर जाते, ही जिवंत देवाच्या, जिवंत शक्तिची जिवंत क्रिया आहे, ही कुंडलिनी तुमची माता आहे. आई आहे. तुम्हाला त्रास न देतां, सुरेखरित्या ती हालचाल करते. तिचं मूल तिला चांगल्याप्रकारे माहित असतं, सर्व जीवनांमध्ये तिने तुमच्यावर प्रेम केलं आहे. ज्यावेळी ब्रम्हरंश्राचे, तुमच्या मस्तकावरचे श्री. सदाशिवाचे स्थानाचे भेदन केले जाते, त्यावेळी आपण श्री सदाशिवांचे पदस्पर्श करतो. आणि ते आपल्या चित्तामध्ये प्रवेश करतात. जेव्हां आत्मा आपल्या चित्तामध्ये प्रवेश करतो. त्यावेळी आपलं चित्त आलोकित होतं. है चित्त फार दक्ष असतं. त्याला सर्व काही माहित असतं. चक्रांवर लोकांविषयी माहिती तुम्हांला कळूं शकते. तुम्ही कारय कपडे करतां किंवा त्यांच्याकडे बँकेत किती पैसे आहेत याबद्दल चर्चा नको, पण त्यांच्या चक्रांवर ते कुठे आहेत ते, ते बघरतील. तुम्ही त्यांना रोगमुक्त करू शकता, पण त्यांना या अखिल विश्वव्यापी शक्तिसमदेत असले पाहिजे. प्रथम तुम्ही निर्विचार होता. इतरांना आत्मसाक्षात्कार देऊन तुम्ही ते महत्त्वाचं असतं कारण आपली संवेदना सुधारठी - त्यावरून पुढे जाते आणि या दोघाचे, त्यांचा प्रभाव असला पाहिजे. सारखा तुम्हाला सिंहासन दिले आहे आणि त्यावर बसविले आहे, पण तरीहि है फार कठीण आहे. आपल्याला आत्मसाक्षात्कार मिळाला आहे यावर लोकांचा विश्वास बसत नाही. त्यांना भिती वाटते, पण हे सारे भयानक लोक, ज्यांना साक्षात्कार नाही, ज्ञान नाही, ते मोठे गुरू झाले आहेत. त्यांच्यामागे हजारो लोक लागले आहेत. त्यांना लोक मूर्ख ठरवितात त्यांच्यावर पैसे करतात. त्याचे जीवन खराब करतात. आत्याचा दुसरा स्वभाव म्हणजे सामुहित अस्तित्त्व. 'हे चांगलं, हे वाईट, हे आणि ते." त्याचा अर्य - जर तुम्ही तुमचे हात फोटोकडे मद्रास जाहीर सभा 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1.pdf-page-6.txt भक्त साधे भोळे असतात. अमेरिकेत एका गुरूकड़े ४८ रोल्स रॉइस कैले आणि ते आत्मसाक्षात्कारी माणसाने केलेले असेल तर तुम्हाला व्हायब्रेशन्स मिळू लागतील. सर्व गोष्टी सिद्ध करता येतील. सर्वांसाठी होत्या त्याला आणखी एक हवी होती. त्यामुळे त्याचे शिष्य रोल्स रॉईस प्रमाण आहे. हे चित्तदेखील स्वच्छ होत. तुमची अडचण देखील कुठे चेण्यांसाठी पैसे वांचवायला उपास के लागले. एका सहजयोग्याने आहे. ते त्याला ठाऊक असतं. कोणतं चक्र बाधित आहे ते सुद्धा. दिल्लीमध्ये त्यांनी तीन मुलांना आणलं आणि म्हणाले "यांची आज्ञा पकड़ते आहे." आणि ती आम्ही स्वच्্छ करू शकत नाही. याचा अर्थ ती मुले अहंकारी आहेत, कारण तुमची आज्ञा दुखते आहे. त्याचा अर्थ तुमचा अहंकार दुखतो आहे. तुम्ही स्वतःच स्वतःचा निवाडा करू लागला. स्वतःमध्ये काय चूक आहे, ते तुग्ही जाणतं आहात. त्यांता सर्वांना स्वतःबद्दल सर्व कांही माहीत आहे. कशाप्रकारे ते स्वच्छ करायचं. कसं कार्यान्वित करायवं तर, तुम्ही स्वतःला स्वच्छ करता. पण सर्वति जास्त स्वच्छता तेव्हां येते, जेव्हां तुम्ही सामुहिक बनता. अनेक लोक माझे फोटो घेतात, पुजा करतात आणि ध्यान करतात, पण तरीही त्यांना कांही त्रास होतो. तुम्हाला सामुहिकतेत राषहिलें पाहिजे. सहजयोगाचा तो फार महस्त्वाचा भाग आहे. आतां तुम्हाला हिमालयांत जायला नको आहे किंवा गंगेत उड़ी मारायला नको. उपास किंवा जप करावे लागत नाहीत. फक्त एक गोष्ट | पूर्णपणे बरोबर असतं. तुमचे व्हाय्रेशन्स बरोबर असतात. आणि की सामुहिक व्हा, सामुहिकता हा परमेश्वराच्या चित्ताचा सागर आहे. एकदां का तुम्ही सामुहिकतेमध्ये आला की, तुम्ही स्वच्छ होता. इये अहंकार येत नाही. कांहीं लोक फार मोठे आहेत फार श्रीमंत आहेत, फार शिकलेले आहेत. त्यांना केंद्र असलेल्या छोट्यासाध्या जागेमध्ये यायला कठीण वाटतं. हे आईचं घर आहे. ते येत नाहीत आणि त्याचे | ढायब्रेशन्स संपुष्टात येतात. भारतामध्ये ही फारच सामान्य गोष्ट आहे. तसं पाश्चात्य देशांमध्ये होत नाही कारण किती अमूल्य गोष्ट त्यांनी मिळवली आहे, हे त्यांना माहित असतं. लौक म्हणतात, ते घरी ध्यान करतात. तुम्ही जर सामुहिकतेमध्ये आला नाही, तर तुम्ही तुम्हाला स्वच्छ कूं शकत नाही. जेव्हा कुंडलिनी तुमच्या आज्ञाचक्रामधून जाते त्यावेळी तुम्ही निर्विचार जाणिवेमध्ये येता. विचार उगवतो आणि खाली येतो. नंतर दुसरा विचार सुरू होतो. आणि संपतो, कांही भूतकालांतून, तर कांही विचारलं तेव्हा त्यांनी उत्तर दिलं "आम्ही त्याला फक्त घातूची वस्तु देत आहोत, पण तो आम्हाला आत्मा देतोय" धातूवी वस्तू आत्याबरोदर बदलता येतो कां? देवावरोबर नातं प्रस्यापित व्हावं लागतं. सर्वप्रथम आपल्याला आत्मा झालं पाहिजे. तरचे हे नातं प्रस्थापित होऊ शकतं. आपण स्वतःलाचे प्रशस्तिपत्र देऊ शकतो. पण त्याचा कांही उपयोग नाही. आपण मानवीजीवनाचे सूल्यमापन केलं पाहिजे. ते कशासाठी आहे? फक्त विमा काठण्यासाठीं की, असं कांहीतरी, ज्यामुळे आपण जगामध्ये दिपक होऊन राह? हा आत्मयाचा प्रकाश चितामध्ये पसरतो आणि चित्त प्रभावी, आणि कार्यरत होतं. जेव्हं तुमचं चित्त दमून जाते. त्यावेळी कंटाळा वेतो. पण इये चित्त प्रकाशाने भरलेले असतं, आत्म्याचा स्वभाव असा आहे की, तो तुम्हाला सत्य सांगतो. जेव्हां तुमचं संधान पूर्ण असतं. त्यावेळी ती निर्विकल्पाची स्थिती असते. ज्यावेळी तुमचे चित्त तुम्हाला मिळालेली माहिती शंभर टके बरोबर असते. उदा. जर तुम्हाला श्री गणेशांविषयी माहिती हवी असेल, खूप लोक त्यांची य्टा करतात. उदा. मुख्यत्वे बुद्धीमान लोक, ते पाप आहे. पण तुम्ही दिचारू शकता, "गौरीपुत्र श्री गणेश आमच्या मुलाधारामध्येच बसलेले असतात, कां?" तुम्ही आत्मसाक्षात्कारी असाल, त्याचे एकदां नांव धेतलं तरी पुरे आहे कारण तुम्ही त्यांच्या राज्यात आहांत, तुम्ही जर निगडीत असाल तर नुसतं ते दैवत मदत करेल इतकेच नाही तर, तुम्हाला त्रास देणारे कांही असेल, तेही ठीक होईल. तुम्हाला जे हवं आहे ते होईल. सर्व प्रकारचे मनोरय पूर्ण होतील. त्याला तुम्ही आत्मसाक्षात्कार म्हणा परिपूर्ती म्हणा काही नांव द्या. ती तुमच्या अस्तित्त्वाची पूर्णपणे परिपूर्तता असते. आत्याचा तिसरा स्वभाव म्हणजे तो प्रेम आहे. प्रेम असल्याने तो तुम्हाला आनंद देतो. पण निव््याज प्रेमाला आणखी कांहीच नको असतं. ते इतका शांत प्रकारची संवेदना देतं सगळा शीर्ण निघून जावो. है आधुनिक शास्त्रांच्या वरचं शास्त्र आहे. पण तुम्हाला माहित आहे कां? की आपण भारतीय आहोत आणि हा आपला वारसा आहे. इंग्लीश भाषा आणि ज्ञान यांवर आपण जास्त विश्वास ठेवतो. त्यांना फ्रेंच माहित आहे, ते फ्रेंबवर विश्वास ठेवतात. आता अशी वेळ आली आहे की, त्यांनी आपल्या संस्कृतींवर, आपल्या ज्ञानावर विश्वास ठेवावा, सहजयोग फार प्राचीन आहे. त्यांत नवीन कांहीं नाही. नानकांनी म्हटलं आहे, "सहजसमाधी लागो" प्रत्येक संताने त्याचं वर्णन केलं आहे. आपल्याला व्हायचं आहे तो "आत्मा." आपल्या जीवनाचें तें अंतिम ध्येय आहे. आतां आपण नुसता विचार करू या की, आपण आत्मा बनू या, आत्मसाक्षात्कारी बनूं या. स्वतःचेच स्वामी बनं या. ईश्वर तुम्हाला आशिर्वाद देवो. भविष्य कालाबाबत विचार असतात. पण आपण वर्तमानांत नसतो. म्हणूनच कुंडलिनीचं जागरण ही अशी गोष्ट आहे, जी तुमचं चित्त आंत वैधून घेते. ज्यावेळी कुंडलिनी बर येऊन बसते त्यावेळी तिथे विलंब ही एक स्थिती येते. ती वाढते. तो वर्तमान असतो. आणि मग आपण निर्विचार असतो. वाढ त्यावेळी होते, जेव्हां तुम्ही निर्विचार जाणिवेत असता. आणि ती तुम्ही सामुहितेमध्ये किंवा तुमच्या ध्यानामध्ये मिळवूं शकता, ज्यॉसाठी तुम्हाला पैसे द्यावे लागत नाहीत: वास्तवता विकत घेता येत नाही. देवाला पैसे माहित नाहीत. पैसे त्याने केले नाहीत. ती तुमची डोकेदुखी आहे. जर मी हॉल घेतला तर त्यासाठी मला पैसे द्यावे लागतात. तेव्हा ते हॉलसाठी असतात. देवांसाठी नाहीत. जागृति आणि आत्मसाक्षात्कार यांसाठी आपण पैसे आकारू शकत नाही. लोक दर्शनासांठी सुद्धा पैसे आकारतात. जर पैसा हेच सर्वकांही असेल तर ते आत्याच्या पातळीपर्यंत कसे वर येतील? चैतन्य सहरी ८ 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1.pdf-page-7.txt बंगलोर जाहीर सभा ९.१२.९१ श्री माताजींचे भाषण (संक्षिप्त) एक बीज यृक्षाला, या सुरेख आसमंताला जन्म देतं. हे वृक्ष, झाडी, झुडपं एका विशिष्ठ उँचीप्रत वाढ्धतात. वैयकतीकृरित्या त्यांनी जे उत्पादन करायला हवें ते करतात. तुमचा डोळा पहा, तो किती गुंतागुंतीवी गोष्ट आहे. जसा कमेरा आहे, किती गोष्टी करतो तो, आपण विवारही करीत नाही की, तो कशाप्रकारे इये आला, इतक्या गोष्टी करतो आहे. सगळे काही आपण गृहीत धरुन चालतोय आणि शास्त्र तुम्हाला है कस काय होते ते सांगत नाही, ते फक्त इतकंच सांगतं की, ते आहे! आपण अमिदापासून मानव स्थितीला आलो. पण आपल्याला पूर्णत्वाला पोहोचायचे आहे का? हा आपल्या उल्रांतीचा माझ्याविरुद्ध नाहीत, ते माझ्याबरोबरव आहेत. प्रत्येक घर्म नितीमतेचा शेवट आहे कां? तसा तो असता तर काही प्रश्न नव्हता. आपण संगळे फार वेगळे लोक झालो असतो, सगळे एकमेकांना जाणणारे, तर, आपण धार्मिक पवित्र ग्रंथाकडे वळलो जे म्हणतात, 'तुम्ही परत जन्मणार आहात! काही म्हणतात, तुम्हाला आत्मबोध झाला पाहिजे, म्हणजे सापडले नाही. तुम्हाला मोक्ष मिळेल. कॉही म्हणतात, तुम्ही वली होणार. ते कशाबहदल बोलत असतात? ती वेनळी जाणीव असणारी मोठी लोकें आहेत. ते मानवाच्या पूर्ण स्वरुपाचें बर्णन करीत आहेत, जे आहे 'आत्मा'. मानवाला सत्य शोधण्याचं स्वातंत्र्य दिलं गेलं आहे. सत्य शोधतांना आपण चुकलो असूं, पण ते सापडेपर्यत आपण आनंदी, समाधानी होणार नाही, आणि त्याशिवाय ते मिळवर्ण आहेच पण आणखी शकत नकते. त्यामुळे इतके हताश झाले होते. याचें कारण रुढी, आवार विचार यांमुळे आपण इतके बांधले गेलो आहोत, कंडीशन्ड आहोत, डाब्या बाजूकडे आपण इतके बांधिल आहोत ते कर्मकांडामुळे. आपण एकामा घर्मात जन्मलो तर, आपण अमुक आहोत, असे समजतो, हा विचारही आपण करीत नाही की, सर्व धमाचा उगम एकाच स्त्रोतामून झाला असणार, ही सर्व अवतरणे, संत वगैरे एकाच झाडावरची फुं आहेत. आपल्याला वाटले, आपणच उत्तम, इतर सर्व भयानक. ते सर्व एकमेकांच्या नात्यांतीलवं आहेत. खिस्तांनी म्हटलं आहे, "ते. जे महान तत्वांतूनच सुरू आत्मसाक्षात्काराप्रत नेण्यासाठी, आत्मानुभूती, आत्मबोध, आणि मोक्ष आदीकडे नेण्यासाठी ते धर्म वाकडे वळत गेले, कारण त्यांना सत्य आणि प्रसार करण्याच्या ज्यावेळेस तुम्ही त्या जाणिवेमध्ये उडी घेता, जिये तुमच्याकडे सत्य पहाण्यासंबंधी पूर्ण प्रकाश असतो, त्यावेळी तुम्हाला है सर्व कळतं. सत्य है परीपुर्ण आहे. ते लाल आहे की काळे आहे. असे नाही. उदा. तुमच्याकडे दहा आत्मसाक्षात्कारी मुले असली, त्यांचे तुम्ही डोळे बांधले आणि या गृहस्थांमध्ये काय लागते आहे ते सांगा". असे विचारल्यास स्यांना त्या व्यक्तिच्या कायत्रेशनमध्ये जाणवते. (सेंट्रल नवस सिस्टिमवर) तशाच प्रकारे आपल्याला उकांतीमधला वरचा टपा गाठायचा आहे, ज्याला 'सामुहिक चेतना अस म्हणतात. त्याचा अर्थ दुसरा कोण आहे? विश्वाची प्रतिकृतीव अखंड विश्व बनते. अखित विश्वावे तुम्ही अंगप्रत्यंग बनता, आणि ही कुंडलिनी शुद्ध इच्छा आहे. बाकी इतर सर्व इच्छा अशुद्ध जेव्हां तुम्ही कोणाचा विचार करता, त्यावेळी तुम्हाला तुमच्या बोटावर जाणवतं. तो जागा आहे, जिवंत आहे, जर तुम्हाला हे प्रश्न कसे की, लगेच तुम्ही दुसरं कांही हवं होतं. कारण सर्वसाधारणपणे इच्छांनी सुधारायचे हे कळलं, तर तुम्ही त्या व्यक्तीला ठीक क शकता. स्यांत आत्मबोध असल्याने तुम्हाला तुमची स्वतःची चक्रे सुद्धा समजतात जी मूलतः सात आहेत, एकदां का तुम्हाला ही चक्रे कळली की, तुम्ही त्यांना बरोबर करू शकता, कारण ते अंतर्गत आहे. उदा. तुम्ही तिथे बसला आहांत आणि मी पांढरीसाडी धातली आहे. हे तुम्ही बधता, ती आहेच. मी तुम्हाला सांगायला नको. त्याचप्रकारे ती सहज गोष्ट आहे. या दैवी शक्तीबरोबर ब्रह्मचैतन्या बरोबर संयोग होण्याचा मानव म्हणून तुमवा जन्मसिद्ध हुक्कच आहे. आणि तो तुम्ही मिळवला पाहीजे. त्यासाठी आपण पैसे देऊ शकत नाही, हे आपल्याला कळल पाहीजे. जर कोणी पैसे घेत असेल तर, तो फसवेगिरी करतो है नक्की, ते | पैसा तुम्ही निर्माण केला पण जेव्हा लोक देव विकूं लागतात. ते मोठ त्या सत्याचा स्त्रोत आहे. "आत्मा." आपल्या उक्रातीचा शेवटचा टप्पा तो आहे. जर आपण आत्मा झालो नाही, तर आपण पूर्ण होत नाही. आणि स्वतःशी व इतराशी सतत झगडत रहातो. जो पर्यंत आपण कोण आहोत, हे आपल्याला कळत नाही. आहेत. समजा, तुम्हाला घर हवं असलं. त्यासाठी झगडलांत, घर घेतलं समधानपूर्ति होत नाही. त्याचं कारण असं की, त्या शुद्ध इच्छा नसतात शुद्ध इच्छा आत्मा होण्याची असते. हे सर्व चैतन्यमय कार्य करणारं ब्रम्ह चैतन्य, त्याच्याशी निरगडित होण्याची, असते. ते संधान प्रस्यापित कैल्याशिवाय आपल्याला शांती लाभत नाही. ताण ततणाव दुसरे काही नाही, तर ते होण्यासाठी चालणारी धड़प्रड, हे सगळे रोग म्हणजे आपल्या चुकांमुळे झालेले. अशाप्रकारे की, आपण आंधळे आहोत, कारण आपल्याला ज्ञान नाही. तुम्ही पाप करीत नाही, पण तुम्ही दुर्लक्ष केलं आहे. जसं कबिरांनी म्हटले आहे "मी त्यांना कर्त सांगू कारण, पूर्ण जगच आंधळे आहे". तेविसाव्या वर्षी ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली. तुमच्याशी बोलूं शकत नव्हते. तुमच्या हिताच्या गोष्टी तुम्हागा सांगू बंगलोर जाहीर समा 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1.pdf-page-8.txt कार्यान्वित करायची ते समजतं. तुम्हाला ती मिळणे योग्य आहे. लोकांमध्ये परीवर्तन होतं. तुम्ही समजून घेणारे, नव्या परिस्थितीशी सहज सदृश्य होणारे, आत्मसात करणारे, असे होता. कितीतरी लोक महान कलाकार, गायक, वादक, लेखक, वाचस्पती झाले आहेत. वैभवशाली व्यक्तीमत्व स्वतःचा अविष्कार दाखवूं लागतं. तुम्ही तेजस्वी आहांत पण अजून निगडीत झालेले नाही. तुम्हाला सामुहीक व्यक्ती झाले पाहीजे आफ्ल्याकडे सत्य आहे. पाहीजे. "ईश्वर तुम्हाला आशिर्वाद देवो." पाप आहे. हल्ली सर्व प्रकारचे खोटे गुरु झाले आहेत. सगळ पैशामागे धावत आहे. हे आत्यावर स्थिरावलेलं हवं. प्रथम त्यंनी कशा प्रकारचे शिष्य केले आहेत ते पहा, मग विश्वास ठेवा. तुमच्या गुरुने तुमच्या साठी काय केले आहे? तुम्हाला काही शक्त्या मिळाल्या का? तुम्हाला शांती, स्वास्थ्य मिळाले का? त्याचे शिष्य आजारी पडताहेत. दरिक्र्याने वेढलेले आहेत आणि तो स्वतः जास्तच श्रीमंत होत आहे, असा गुरु काय कामाचा? कलीयुगांत या गोष्टी होणाऱ्या होत्या. सहजयोगांत तुमचं जीवन म्हणजे चमत्कार बनतो. सतत तुम्हाला दैवी शक्तीची मदत मिळते आणि तिला कशी हाताळायची आणि तुमचं आणि तुम्ही त्यामध्ये नैपुण्य मिळबले ৪ बैतन्य सहती १० क ...* 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1.pdf-page-9.txt महाकाली पूजा (बंगलोर) ९/१२/९१ उपकार करता काय? मी देवावर विश्वास ठेवतो, पण तुम्ही सगळे काही देवत्वाच्या विरुद्ध करीत आहांत. आता तुम्ही म्हणता मी श्री माताज्जीवर विश्वास ठेवतो, तर काय? काही अनुभवांमुळे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता तरीही कारय? माताजी तुमच्या आयुष्यात पाहीजेत. तुमच्या अविध्कारांत पाहीजेत, तुमच्या वागणुकीत पाहीजेत, तुमच्या इतरांबरोबरच्या वागणूकीत पाहीजेत. एकमेकांवरच्या प्रेमांत पाहीजेत. म्हैसूर या राज्यावर महिषासुर राज्यकरीत होता. बंगलोर हे सुंदर हवेचं टिकाण असलेली सुरेख स्थळ आहे. आणि राक्षस नेहमी अशा जागेमध्येच रहातात, असे तुम्हाला आढकेल. त्यांच्या शरीरामध्ये खूप उष्णता असल्यामुळे ते नेहमीच यंड असलेल्या जागा शोधण्याच्या प्रयत्न करताते. पूर्वीच्या काळी जेव्हां देवीला राक्षसांशी सामना करावयाचा असे, तेव्हा राक्षस मानवांशी अशाप्रकारे संबंधित नव्हते. ते गुरु वगैरे होत | त्याच्यामुळे लोकांवर प्रभाव पड़तो. लोक म्हणतात, आम्ही मातार्जीकडे नव्हते, आता कलीयुगांत साधकांच्या मेंदूत ते शिरले आहेत. त्यांना काढणं फार कठीण आहे. एकदा ते साधकांच्या मेंदूत गेले की भक्त बाधीत होतात. त्यांना त्रास होतो. अनेक प्रकारच्या अइचणी येतात तरीसुद्धा, ते त्या व्यक्तीला चिकटून रहातात कारण ते संमोहीत झाले असतात. हे संमोहन त्यांना अविचारी बनवितं. त्यामुळे जरी त्यांना मरावं लागलं तरी, ते गुरुला सोडीत नाहीत. कलीयुगात अनेक साधक आहेत, जे सत्य शोधण्याचा कोणताही मार्ग शोधण्यासाठी इतस्तःत भटकत आहेत. बहुतांशी सगळे गुरु पाश्चात्य देशांत गेले आहेत, कारण तिथे लोकांकडे पैसा आहे. तरी सुद्धां देतांना अबोधितेने व परस्परपुरकरित्या द्या. असे नव्हे की, इतरांपासून तुम्ही इतके अनेकजण सहजयोगांत आला आहांत, ते तुमचे नशिब आहे. ते तुमच्या पूर्वजन्माचे आशिर्वाद आहेत ज्यामुळे तुम्ही इतके स्पष्ट पाहू शकला आणि सहजयोगामध्ये आतां तुम्ही इतके वृद्धींगत झाला आहांत | हातातील एक साधन आहांत] आणि ते ब्रह्मचैतन्य कार्यान्वीत होत आणि इतके परिपक्व झाला आहांत आणि इतर सर्व जे करताहेत ते सर्व पूर्णपणे अयोग्य आहे, हे तुम्ही जाणता आहांत. श्री विष्णू सारख्या व्यक्तीमत्वाबरोबर खेिळणं हे फार भयंकर आहे. जसं केरळात ते म्हणतात, जेव्हा श्री विष्णू मोहिनी झाले तेच्हा, त्यांना श्री. शंकरापासून पण मूल झाले, हे ईश्वराची निंदा करणे आहे. ते फार भितीदायक दैवत आहे. ते लोक इतके मूर्ख आहेत. त्यांना समजलं पाहीजे कीं, ते जे करीत आहेत, ते चांगलं असेल तर, त्यांना रोग का कावेत? हें लोक फक्त एक महिना काळे कपड़े घालतात, येतो. त्यांची प्रार्थना करतो. आणि जातो. कां? कारण आम्ही माताजीवर विश्वास ठेवतो. त्या सर्व कांही करतील. त्या आपल्यासाठी भक्ती करतील का? तुमच्या बाजूने काय येणार आहे? एकदां ते सहजयोगासाठी काय करतो आहे? जर काही नसेल तर या साधनांचा उपयोग काय? तुम्ही प्रकाश आहात. तुम्हाला इतरांना प्रकाशित केले पाहीजे. पण जो दिवा कुठेतर लटकत राहीला आणि कोणालाच तो प्रकाश देऊ शकणार नाही. त्याचा काय उपयोग? इतरांना साक्षात्कार चालू झालं की, हे सर्व राक्षस लुप्त होतील, तर मी फायदा व्हावा किंवा त्यांच्यावर दिमाख दाखविण्यासाठी ते करीत आहात. आपण पूर्ण जाण ठेवुन असले पाहीजे की आपण ईश्वरांच्य असतानां, आपल्यामधून वहात असताना, आपल्याला आनंद होतो. कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तुम्ही भारताच्या दौन्याला तुम्हाला जाता कशाला? इतरांबरोबर वाटून ध्यायला. ते जर तुम्ही शिकला नाही, तर तुमच्या अहंकार परत परत येईल. तुम्ही हे देखील पाहीलं आहे कीं, जे लोक सहजयोग पसरवीत आहेत, ते अहंकारामध्ये बुडाले होतेच. आपण फार दक्ष राहीलं पाहीजे. जसे तुम्ही परिपक्व होता तशी जास्त काळजी घेतली पाहीजे. झाडावर पहा, जर पान असेल तर एकही कीड़ा येणार नाही. जर फूल असेल तर कीड़ा आंत प्रवेश करून ते खाऊन टाकेल तेव्हां, जेव्हां तुम्ही फळ होत असतां त्यावेळी, तुम्हाला जास्त काळजीपूर्वक राहीले पाहीजे की, कोणताही किडा आंत येणार नाही. उलट आता तुमच्यामध्ये सर्व किटकांचा नाश करण्याची क्षमता आली आहे. आणि आपण सर्वांनी त्या स्थितीप्रत आलं पाहीजे, म्हणजे एका बाजूने तुम्ही किटकांचा नाश करीत असाल आणि दुसन्या बाजूने लोकांना समधान देत असाल. सामुहिकता या एकाच प्रकारे तुम्ही स्वच्छ होऊ शकता, पण सर्वात जास्त मौठी गोष्ट अशी की, सहजयोग मी कुठे पसरवूं शकेन? यासांठी सर्वतोपरी प्रयत्न करणे. भी कुठे जाऊं शकतो? जवळच्या कोणत्या खेड्यात जाऊ शकतो? मी हे कुठे कार्यान्वित करू शकतो? या गोष्टीचा तुम्ही जितका अयप्पाला जातात. उपास करतात अकरा महिने हालहाल करून घेतात. आता तो जॉर्गिंग वरगैरे सारखा हव्यास झाला आहे. भारतामध्ये, मुख्यत्वेकरून दक्षिणेत आपण कर्मकांडाच्या रुढीमध्ये गाइले गेलो आहांत. स्वीस मेकची धड्याळे काढणार्या लोकांना आपण प्रभावित झालो आहोत. ते साधे लोक आहेत. त्यांना ते कळत नाही की, कोणत्याही अवतरणांनी या, अशा ट्रिक्स केल्या नाहीत. आणि सत्य है परंपरेवर, शास्त्रावर आधारीत असतं. जे काही मार्गापासून विभक्त होतं. ती खरोखर ईश्वराची निंदा असते. जो आत्मसाक्षात्कार, कुंडलीनी, तुमचे उत्यान अथवा दुसरा जन्म याविषयी बालत नाही. तो गुरु असू शकत नाही, मी रामावर विश्वास ठेवतो. तुम्ही रामावर महाकाली पूजा ११ 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1.pdf-page-10.txt सहजयोग चिक्ार वाढेल. तुमच्यामच्ये श्ती आहे. तुमच्या काबूत असलेली शक्ती ते महाणाले, मी इये यायच्या एक दिवस आधी फार घंड होतं. मी म्हटल, "काही काळजी करूं नका". मी बंधन दिलं नाही, काही नाही, मी नुसती इथे आले. सारं काही ठीक झाले. तशाप्रकारे जास्त विचार कराल तितकं चांगलं. तुम्ही जेव्हां त्या दिशेने हालचाल करू लागाल, तर तुम्हालाच आश्चर्य वाटेल. सहजयोग करत असेल, तुम्हाला हवी ती लोक भेटतील. तुम्हाला हवी असलेली सर्व मदत तुम्हाला मिळेल, तुम्हाला अचानक लोक भेटतील, जे तुमच्याकडे येतील. आणि विचारतील कीं, आम्ही तुमच्यासाठी काय करू? तुम्हीं ते कार्यान्वित होतं. पण तुम्हाला त्याप्रकारे समर्पित असले पाहीजे. आता जैव्हा तुम्हाला विस्तृत करता तेव्हां, सर्व प्रकारची मदत तुम्हाला मिळू लागते. पक्षी जेव्हा भरारी घेण्यासाठी पंख उभारतो तसेच आहे ते. तुम्ही आहे ती म्हणजे सहजयोग चांगला पसरत आहे हे पहाणे. सहजयोग जर तुम्हाला वाढविलें नाही, सहजयोग फकत स्वतःपर्यंतच ठेवळा तर, ते कार्यान्वित होत नाही. मला माहीत आहे की तुम्ही माझ्यावर फार प्रेम करता पण इतरांनाही ते प्रेम बाटून घ्यावं असं तुम्हाला वाटत नाही का? जेव्हां आपण धडपड करू लागतो त्यावेळी तुम्हाला वाटत नाही का? लोकांशी सुद्धा आपल्याला झगडावं लागतें. फक्त "माझ्याच" तुमच्या आधी कालचाल या सर्व सूर्य, चंद्र, तारे आणि सारं विश्व यांना एकच गोष्ट करायची स्थित होऊन त्याचे ध्येय साध्य करीत आहे. हे पहाणे, प्रत्येक तत्व अनेक प्रकारे कार्यान्वित होत आहे. माझ्याविषयी तुम्हाला खात्री पटवून घ्यायची नाही. ती खात्री पटवून घ्यायची आहे, स्वतःविषयी. तुम्हाला ते करायचं आहे. तुम्हीं माझ्या वाहिन्या आहात. तुम्ही शक्तीच्या बाहिन्या आहांत. सुरेख डीलदार आणि समाधानकारकरित्या ते करा. तुम्हाला ते करण्याची इच्छा पाहीजे. मला तुम्हाला सांगावं लागू नये, माझी खात्री आहे. ज्या प्रत्येक क्षेत्रात तुम्ही काम करता, प्रत्येक व्यक्तीला तुम्ही मेटता, तुम्ही सहजयोगाविषयी सांगाल, ते कार्यान्वित होतं. ते अस्तिल्वात आहे. शिवाय ती तुमच्या मागेच आहे. सगळ्या देवतांची सर्व शक्ती, स्वतःमध्ये विम्वास ठेवा, शिवाय सर्वांमध्ये विश्वास ठेवा की, ते तुम्हाला मदत करीत आहेत. गर्भगळीत होऊ नका नुसतं पुढे जा कारण तुमच्यामध्ये शक्ती आहे. तुमच्यामध्ये शक्ती आहे. तिच्यासाठी विचारण करा, आणि तुम्हाला ती मिळेल, पण अडखळू नका मी तुम्हाला गादीवर बसवते मी तुमच्या डोक्यावर मुकृट घालते, आणि तु्ही राजा आहांत असे म्हणते पण तरीही तुम्ही पळून जाता माझ्यावर विश्वास न ठेवतां, माझी खात्री आहे. देवाच्या कृपेने तुम्ही ते लोक व्हाल, जे सहजयोगाचा पाया असतील आणि सहजयोगाचा महान महाल तुम्ही तुमच्या सुज्ञता, शक्ती आणि प्रेम यांनी बांधाल, आज आपण महाकाली शक्तीयी पुजा करूं जिने सर्व राक्षस व सैतानाचा विनाश केला. ही तुमची इच्छा आहे. ती कार्य करणार आहे. "ईश्वर तुम्हाला आशिर्वाद देवो." "माझे" ही फार कठीण गोषट आहे, तुम्हाला च्याजवळ जाऊ नका? करायचे आहे ते हे की, पलीकडे काय आहे, ते पहायच, जेवढे जास्त तुम्ही पलीकडे जाल, तेवढे चांगले होईल, तुम्हाला स्पष्ट दिसेल. आपण महाराष्ट्रात एवढे कष्ट केले आहेत. मला ती निरर्थक जागा वाटते. महाराष्ट्रीयन सहजयोगी फार योडे आहेत. आणि जे आहेत ते आहेत तेही इतके चांगले नाहीत. जे जवळ आहेत, त्यांना भव्य ते दिसत नाही. जेव्हा तुम्ही मोठया तो दिसत नाही. (तुम्हाला जेव्हा कोणाबरोबर काही काम करायचे असतं तेव्हा तुमचे जवळचं नातं नाही है पहा, किंवा तुमचे त्यांच्याशी काही संधान नाही, है पहा. काहीतरी अनोळखी. तुम्ही ज्यांना ओळखता, ती लोकं तुम्हाला पूर्वताजवळ जाता, तेव्हा तुम्हाला त्रास देतील. आपली जागा उचड़ी आहे. जिये कोणीहीं येऊ शकतं आणि त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचे लोक भेटतात. सगळ्यांवर आपण मात करू शकतो. पण आपल्याला स्वतःच्या हिकमतीने पुढचं पाऊल टाकण्याची कुवत पाहीजे. तुमच्या स्वतःच्या आळशीपणावर मात केली. पाहीजे. मग ती पसरू शकेल, असं वर्तवलं गेलं आहे की, या वर्षी चैतन्य लहरी १२ 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1.pdf-page-11.txt हैदराबाद पूजा सारांश आपण हैदराबादला आलो आहोत. ज्यावर मुसलमान राजांच राज्य होतं. पण ते सर्व अतिशय भारतीय होते. आणि भारताच्या स्वातंतर्यासाठी त्यांनी ब्रिटीशांविरुद्ध लदा दिला. टिपू सुलतान | नाडी की, का म करू शकत नाही, तुम्हाला सहजयोगी असावं लागतं. कोणी तुमचे नातेवाईक आहे, सून तुम्ही त्याला घेऊन श्री माताजींना सांगू शकत झा नातेवाईक आहे, स्हणून याला मदत करा कुटुब जिवनाविषयक आपती कल्यना बदली पाहीजे. आत्मसाक्षात्कारी होता. पण त्याला मारतं गेल आपल्या देशांत एक मोटा प्रश्न आहे. आणि तो म्हणजे व्यक्तीगतरित्या आपण सर्व फार महान लोक आहोत. पण सामूहिकतेमध्ये कर्म रहायचं ते आपल्याला माहीत नाही आणि त्यामुळेच तुम्ही माझ्या शहरत या." ते महत्त्वादं आहे. "माझे घर" माझे आपत स्वातंत्र्य जापण गमावल, नीट डोळ उचडन पाहिले तर, कोणाताही हे समजेल की. जेव्हो लोक आपल्याला मध्ये गोवून देशांतील इतर लोकदिययी तुमधी इतर्राविषयी वाईट बोरू पहातात. त्यावेळी त्यांची कांडीतरी इच्छा असते. पूर्वीपासून आपण या बाबतीत उणे पड़तो की, आपले लोक अशा पद्धती वापरतात, ज्वामुळे आपले नातेसंबंध विधड़तात. अणि याने सहजयोगांत शिकाय केला आहे. नंतर दुसरी एक चळवळ आहे तिचा तुम्ही विचार करू तागता, तुमच्या शहराबाबत तुम्ही कुैही जन्मा असता पृण, श्री माताजी, नातेवाईकस माझे शहर" मग "माझा देश तु आहे ते! तुमच्या कळकळ मला समजते पण कोणत्याही बाबतीत जिज्ाळा नको प्रत्येकाने अलिप्त अशा तड़ेने रक्ायला हवे की, स्वतःला आणि नुसतं पहापचं. स्वतःहून पही की, तुम्ही तुमच्या स्वतःच्या देशाच्या, स्वतःव्या राजधानीच्या हितसंबंधाशी का निगडीत आहांत? बहुतशी, नुम्ही या जागी जन्मला, इथे वाढला, म्हणून मुक्ते, आईवडीत, दुसरी उणेपप असे आहे की, आपते कुटुंब, भावंड, दगैरे गोतावळ्यति आपण फार गुरफटलो आहोत. इतक्या जवळच्या कोणीतरी आपल्याला फसविल्या शिवाय, आपण धड़ा शिकणार नाही. आपले सर्व प्रश्न त्यांच्या भोवती फिरत आहेत. अतिशय उच्च स्थितीमधले सहजयोगी मी पाहीते आहेत, आणि अचानक मला समजते की, ते कोण्या एका भावला किंवा आणखी कीणाला जो गुरुचा पुर्व विश्व आपे कुटुंब आहे. त्यामुळे आपल्याला बाहेर उतरलं पाहीजे. धंदा करतोय, त्याा जाऊन चिकटले आहेत. आपण त्यांच्यावर प्रभाव पाइण्याऐवजी ते आपल्याला प्रभाव पाइतात. तर अशा संगळ्या लोकांशी जे निगेटिव आहेतः आपण खरोखर संबंध तोडले पाहीजे. कारण इतक्या जन्मांत आपले संबंध, नाती होती त्यांच्यापासून असतं. आपण आपल्या कुटुंबाच्या खिशांत असतो आणि इतरांकडे जात नाही. हे मूळ कारण आहे ज्यामुळे सहजयोगाचा प्रसार होत नाही. आपण आपल्या कुटुंबाच्या खिज्ात असंतो. आणि इतरांकडे जात नाही. आपं सर्व चित्त, वर्तणूक ही पूर्णपणे असहज गोष्टीत अडकली जसते. जे निगेटिव्ह लोक आहेत, त्या त्यांच्या छोटया वर्तुळामध्ये अडकून बसे नका. त्यांच्या पलीकडे, जा कारण तुमच्याकडे शक्ती आहे. तुमच्याकडे सगळ कडी आहे, पाहू शंकता की आतां तुम्ही मानसिकरित्या फार आनंदी आहांत आणि अध्यात्मिकरित्या तुम्ही तिये आहांत, जिथे असते पाहीजे. आपल्या भारतीय समाजात लोक संन्यास धेतात. ते कशायदस्र परिधान करून बाहेर जातात. अंतर्यामी संन्यास को घेत नाहीत? वृद्धावस्था येईपर्यंत यांवण्याची कार्य गरज आहे? वृद्ध, जर्जर व्हायचं आणि म्हणायच संन्यास घेतला. तुम्ही लहान असताना ही अलीप्तता जर तुम्ही सहज त्वा बंघनाना पार क शकता आणि आपल्याला काय मिळाल? इतराविषयी वाईट बोलणे, नाती खराब करण्यासाठी इतरांविषयी काही बाईट बोलमे है सहजयोगामध्ये पाप चांगल्या गोष्टी बोला उदा. जर कोणी येऊन मला सांगितले की, अमुकअमुक व्यक्ती चांगळी नाही., मी यांना खोर्ट सांगते. मी सांगते ती ज्यक्ती तुमचे फार कौतुक करीत. होती. त्या व्यक्तीच्या विरूद्ध या तुम्ही विकसित केली, तर तेव्हा तुम्ही संन्यासी असता, तुमहीं जर फक्त संगळ्या गोष्टी तुम्ही का सांगता? सहजयोगाने एकीकरण निर्माण करण जास्त महत्त्वाचं आहे. जास्त लोक आणणं, त्यांची वेगवेगळ्या पद्धतीने काहीही तुम्हाला महत्वावे नाही. ते एकदां कां तुम्ही ठूविल, की तुम्ही जोडणी करणे, जास्त सुसंगतपणा आणणं, पण लोक पॉझिटीज सोकांपेक्षा निगेटिव लोकांना जास्त चिकटतात. त्यांची अर्थ तुम्ही अजून पुर्णपणे सहजयोगांत नाही. भारतामध्ये मंत्र्याने स्वतःबी बायको, मुलगा, भाऊ त्यांचा नौकर देखील, त्यांची क्षमता असी किंवा नसो, पण कोणत्यातरी अधिकारणदाला चिकटवर्ण ही फार सर्वसामान्य गोष्ट आहे. सहजयोगांमध्ये तुम्हीं असे आहे. नेहमी इतरांविषयी सहजयोगाला चिकटून असता इतर कशालाही नाही. सहजयोगापेक्षां दुसरें उत्कातीच्या, त्या मार्गावर जाता. सभजा तुम्ही शॉ्टसकीट करून दुसया दिकाणी नेला तर, ती वाढ तिये कशी असेल? पाश्चात्य लोक स्वतः विषयीच चिंता करतात. त्यांना वाटतं की, उच्चतम ते त्यांनीच साध्य करावं. जर आपण कुटुंबामधून तक्ष कादून घेतले की, तुन्हाला आश्यर्च वाटेल ते लक्ष कुटुंबाप्रत कस जाते, आणि ते कशी तडेने विकसित होतं. तुम्हाला सर्व आशिर्वाद देतें आणि ईम्वरी प्रेमाचा सर्व का हैदराबाद पूजा सारांगा १३ 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1.pdf-page-12.txt आठवण ठेवली तर, तुम्ही ती वाढवित जाता. प्रत्येकदेळी तुमच्यामध्ये मिळालेला एक प्रकारचा अनुभव तुम्ही ओय देतं. सहजयोगांत आपण एकमेकांशी कसा व्यवहार करतो, कसे बोलतो, कशा प्रकारे रहातो, त्याचा शेवटी काय परीणाम होतो? इतरांशी | तुमच्यामच्ये जतन करता, कोणत्याही वेळी जेव्हा तुमच्या स्मृतीने ती आपल संभाषण जुळतं का? सहजयोग्यांना तुम्ही घरी बोलविता कां? उजव्या आणि डाव्या बाजूचे संबंध वेगवेगळे असतात, उजव्या बाजूकइचे लोक व्यक्तीवादावा पुरस्कार करणारे असतात. त्यांना सामुहिकता आवडत नाही. तो त्यांच्याबर लादला जाणारा दबाव असतो. उजवीकडील लोकांना सर्वात जास्त सहजयोगामुळे त्यांना त्याचा कैफ चढ़तो. कोणत्या मुद्यावर आपली चलबिचल होते? "माझे" हा दृष्टीकोन बदलला पाहीजे, जर आपण आतां अस्वस्थ असलो, तर सहजयोगांत कसे काय अस्वस्य असू? इतरांना अस्वस्थ करू नये, यासाठी आपण पद्धतीपण शोधत नाही.| प्रत्येकाला कशाप्रकारे वागायचं आणि कशाप्रकारे संवेदना निर्माण बेचैन करणारा, दुसन्याला खाली पड़णारा असा विनोदही व्यक्तीला खुप अस्वस्थ करू शकतो. कशा प्रकारची भाषा आपण बोलतो, आपला संपर्क कशा प्रकारचा असतो, कशाप्रकारे आपण इजा करतो; तुम्ही गरम माय्याचे असूं नये. तुमचा अहंकार दिसत नसेल, पण त्या अहंकाराची पद्धत प्रतीत होते. दुसरी गोष्ट म्हणजे सतत इतरांवर टिका करीत रहाणे. हे वांगले नाही. तुम्हाला परीक्षण करायला कोणी सांगितलं आहे? तुम्ही स्वतःवी पारख करता कामा नये. त्याचवेळी इतरांचे परीक्षण करणे, त्यांना शिक्षा देशे है तुम्ही करता कामा नये, आपल्या एक अत्यंत मधूर पातळी विकसित करायची आहे. ती तुम्हाला कार्यान्वीत केली पाहीजे. सहजयोगामध्ये आल्यानंतरही काही संवरयी घुटमळत रहातात. या सवयी अत्यंत साधेपणाने व सहजतेने सुधारता येतात. हट्टीपणा ही देखील एक भयंकर गोष्ट आहे. प्रत्येकजण या प्रकारचा सूक्ष्म हटवादीपणा बाळगून असतो एकदां मी ठरवलं, की ठरवलं. बदललं तर काय भार होणार आहे? मला आनंद वाटतो, सहजयोगामध्ये कांहीही ठरविलेले किंवा नक्की असं नसतं, कार्यक्रम कधी आहे. आणि कधी नाही, हे महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं हे की, या बदलाबरोबर तुम्ही व्यवस्था करू शकलां, जर तुम्हाला या बदलाबरोबर नसेल, तर त्यांची तो घेण्याची त्यांची पात्रता नाही. त्यांच्या नशिर्ांत व्यवस्या करता येत नसेल, तर तुमच परीवर्तन अपूर्णच आहे. किती माननीयतेने, कोणीतरी, तुमच्या साठी कही केलेलं असतं. पुढच्या वेळी तुम्ही त्या व्यक्तीला भेटला की, ती सर्व आदरणीयता उफाळून वर येईल, कारण, तुमच्यासाठी जेव्हां कोणी काहीतरी करते, त्यावेळी एक सुरेख संवेदना तुमच्यामध्ये येते आणि तिची जर तुम्ही माधुय जागा तुम्ही उघडतां त्यावेळी त्याचे सोंदर्य, त्या संवेदनांच तुमच्यावर ओवलू लागतं. आपल्याला आनंदी ठेवण्याच्या नव्या प्रणाली आपल्याला | शोधायच्या आहेत. यापूर्वी इतरांना दुखावलं जयवा टोमणे मारले, मर्ममेदी बौलले, की आपल्याला आनंद बाटायचा. "मी क्राय करतो आहे? भी है असे कां करतो आहे ? इतरांना कठोर शब्द बोलून किंवा खट्याळपणा करून मी आनंदी होतो का? हा। अहंकार मला दुःखी करतो. त्वाने माझा मूडय खराब केला." त्वाला खाली उत्तरायला सांगा, मग तो खाली पडेल, एक छोटीशी हालचाल सुद्धा पूर्ण वातवरण बदलते. तुमच्या शेजाच्यांना बोलवितां, तसे प्रश्न अहंकाराचा असतो. बनेे5 करायच्या याबद्दल प्रत्येकाला अतिशय दक्ष व लक्षपूर्वक राहीलं पाहीजे. सहजयोगाच्या समाजांत आपल्याकडे सुरेख लोक आहेत. आपण हसतो, मजा करतो. आणि अत्यंत आनंददायक मेळाव्यात सतत असतो, या आनंदात आपल्याला जे काही मिळते ते उच्यतम असतं. कोणत्याही प्रकारचा द्वेष खोटा गर्द, कोणतेही निर्बंध यांत सहजयोग विश्वास ठेवत नाही, मानवलेची पवित्र संवैदना यावरच त्याचा विश्वास आहे. सहजयोंगाचं महान कार्य ममतापूर्वक आणि चांगलं होण्यामध्ये तुम्हाला अतिव आनंद मिळतो. या इतर सवयी कमी करण्यासाठी, तुम्हाला योडी संवय कहून अंतर्भुख कायला पाहीजे, तुम्ही जेव्हां बाहेर जात त्यादेळी तुम्हाला खूप नवीन लोक भेटतील नंतर कदाचित तुम्हाला अशाही अड़चणी येतील की, असे लोक मेटतील ज्यांच्याशी तुम्हाला कठोर ववावं लागेल तुम्ही फार काटेकोर असाल किवा जास्त अआक्रमक असाल तर या सर्व गोष्टी त्यांना अस्वस्थ करतील, पण जर तुम्ही शांत, सहनशील, क्षमाशील असाल तर त्यांना नकीच, वाटेल की तुम्ही संत आहांत, जर ते तुम्हाला वाटत कठीण असतील तर त्यांना एकट्यालाच सोडा, बादविवाद करून तुम्ही त्यांना आत्मसाक्षात्कार देऊ शकत नाही. जर त्यांच्याकडे सुज्ञता तसे होणे नाही. पण तुमची पद्धत अशी हवी की, त्यांना समजलं पाहीजे की तुम्ही संत आहांत, पुर्ण आत्मसन्मानाने पुर्ण प्रेमाने तुम्ही त्यांच्याशी बोललं पाहीजे, सहजयोग कसा पसरवायाचा, त्याचे मार्ग व पद्धती तुम्हाला शोधल्या पाहीजेत. "ईश्वर तुम्हाला आशिर्वाद देवो." का पैतन्य सहरी १४ 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1.pdf-page-13.txt गणेश पूजा महा शेरे १५.१२.९१ श्री माताजींच्या मराठी मापणांचा सारांश महाराष्ट्रांत श्री गणेशांची आराधना फार महत्त्वाची आहे. अष्टविनायकांनी वेदलेली ही भूमी आहे.. तीन पर्वतांनी केलेल्या त्रिकोणाकृतीमध्ये विश्वाची कुंडलीनी वसते. गणेशावं फार महत्त्वाचं कार्य आपल्या तर, गेले परवा पेरीन तरीही गैले. आतां आजच ते पेरायचं, ते केल पाहीजे. भारतात टूम आहे. गेल्याचे फार पोवाडे गातात. सहजयोगात फारच आहे. 'माताजींनी आम्हाला जागृती दिली. मग? पुढे काय? कुंडलिनीप्रमाणे महाराष्ट्र वसला आहे. या भागात সना शरीरांत होतं. न्हणजे मन, बुद्धी, शरीर सगळ्यांवर ताबा, त्यावं विशेष बसलो आहोत आम्ही. आता दुसरे घंदे करायचे. आज, आता, मला काय करायचे त्यांच्यासाठी? असा विचार केला तर, तत्कणी तुम्हाला फायदा होणार आहे. त्यांचा प्रत्येक क्षणाला, 'मला जागृती झाली आहे. असे लक्षांत रहात नाही लोकांच्या. मग ते तसेच रहातं. परमात्म्याच्या प्रकाश तुमच्यामध्ये आला नव्हता, त्यावेळची गोध्ट, ती कशी चालवायची आता? ते. संस्कार गेले पाहीजेत. धर्मभोळेपणा सुद्धाों आपण आता सोडला पाडीजे. आणि तो कसा सुटणार? कारण, चुकीचाच शिकलात तुम्ही घर्म कारण, तुम्हीं धर्म विकत घ्यायला निधाले, आणि विकणारेही आहेत! धर्म विकत घेतां येत नाही. म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी चुकलेल्या आहेत. सधस्थितीमध्ये तुम्हाला दान सुबुद्धीचं. सुबुद्धी मागून मिळत नाही. सूज्ञता ही अंगात बाणायला पाहीजे, ती बाणावची कशी? तर वर्तमान काळांत रहायला शिकले पाहीजे. आता मी पुजेला बसले तर, सुज्ञता काय की, मी पुजेला बसले आहे. याचवेळी आपण विचार केला पुढचा, की, बस मिळेल, कां नाही. जेवायला मिळेल का, हे विचार केले तर, पूजा तुम्हाला लाभणार नाही. भूतकाळाचा विचार केला तर घोटाळा होणार. है बाणण्याची एक पद्धत आहे. प्रल्येक वेळी आपण कुठेही असतो तरी, वर्तमान काळात की भुतकाळांत आहोत ते पाहीले पाहीजे. कारण भूतकाळ हा संपलेला आहे. सुज़ञतेमध्ये अनेक गोष्टी आहेत. मुबुद्धी, दक्षता, समयसूचकता असे अनेक, पण ते सगळे एका गोष्टीने सहजसाध्य होतात जर आपण वर्तमानांत रहाण्याची काही व्यवस्था केली तर. शिवाजी महाराज झाले, ते फार मोठे होऊन गेले. आपण त्यांना मानतो. शिवाजीमहाराजंचे कोणते गुण आहेत, दारू प्यायचे का? कसे वागायचे? महात्मा गांधी झाले. आपल्या देशांत फार मोठी मोठी कमळे होऊन गेली. पण इबके आहे ना अजुन? इबकंच आहे! तेव्हां आपण आत्मसाक्षात्कार मिळाला आहे, आता आत्म्याच्या बलावर काय करायचं. ते करायचं. कशाला देतां त्या देवाला? तो देव आहे कां कोणीही दगड मांडायचा, तो काय देव आहे कां? ताहीतर म्हणतील माताजी, आम्ही रामाला मानतो असे. आतां, राम नाहीय, मी आहे. माझे ऐका. रामाला कशाला मानायचं? तर राम खिशांत घालतां येतो, राम कांही येऊन विचारणार नाही. पण माझे भक्त झाले तर विचारीन ना, मी. म्हणून घाबरायचं! नको, माताजींची भक्ती नको! कारण, माताजी आता जिवंत वर्तमान काळांत, त्यांना आपल्यामध्ये, या पण कुठे आहोत, ते पाहीलें पाहीजे. ही पहाण्याची सुबूद्धी जोपर्यंत येत नाही | आहेत नं जिवंत जसेपर्यंत मानावचं नाही.. कारण. जिवंत माणस विचारतात ना. फैलावर घेतात ते, कां बाबा, तूं असा वागलास?" बरं, हे ग्रामीण भागातलं जे कांही आहे, जुनाट पद्धतीचं, त्यातलं किती सत्य, किती असत्य ते तुम्हाला सहजयोगांत येऊन कळेल. है सुट तर, दुसरे आहे की आतां, "आम्ही मॉडर्न झालो, म्हग्राजे कारय? डोक्याला आम्ही तेल लावणार नाही. गणपतीसमोर जाऊन घापोरडी गाणी गायबी. वाह्मात गाणी गायची, 'आम्ही देवाला मानत नाही, म्हणायचं. म्हणजे एक त्याने गेले. एक ह्याने याला कारण काय? आजकाल मुलं बधतात, हे आपले आईवडील, वेडचासारखे चालले आपले "हरी हरी" टाळ कुटत. जन्सानुजन्म हे केलं, पण काय मिळाले यांना त्या वारकरी पंथात? किती मी समजावून सांगितल, त्या वाऱ्या बंद करा. ज्यासाठी वा्या करीत होते ते ध्या पण समजतच नाही यांना. नशा असते, तसे चालले सगळे टाळ कुटत. तुमच्यासाठी आणलंय, सगळ्चांनी घ्या तोपर्यंत गणेश तुमच्यात कार्य करीत नाही, मणपतीचं एक लक्षण सांगितलं आहे की, तो तुम्हाला सूजता देतो. ती कुठे दिसते कां तुम्हाला? त्या गणपतीसमोरच बसून भांडतात लोक, पैसे खातात, हे करतात, ते करतात. सुबुद्धी नाहीच तिथे. मग गणपती आहे कुठे? समयसूचकता असणार्या माणसाच्या स्थितीत एकदम अंतर येणार आहे. हे करून बघा तुम्ही, आणि वर्तमान काळांतच तुमची वाढ होणार आहे. आता फूल आहे फुलाची वाढ. भविष्यांत होते की भूतकाळांत? आतां, या वेळेला होईल. ना? आपली प्रगती एवढ्यासाठीच होत नाही कारण, आपला पुढच्या गोष्टीचा विचार करतो, किंवा मागच्या. पण सद्यकालीन विचार करीत नाही. सकालीन आपली स्थिती पाहीली पाहीजे, तर जे काही आहेत ते, सर्व प्रश्न सुटतील ग्रामीण प्रश्न सुटतील. आपण समजा पेरायचे आहे. तुम्ही महणाल, मागच्या वेळेला पैरलं होतें, असं झालं तस झालं करत बसाल . पण ते होक्यांतच येणार नाही अजून. पुण्यच जोडत गणेश पूजा १५ साे त 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1.pdf-page-14.txt बसलेत. म्हणजे आजच्या परिस्थितीत काय आहे? आजच्या बुगामध्ये सहजयोग हा धर्म आहे. हा घर्म आम्ही स्विकारला पाहिजे. या धर्मात उतरून स्वतःला स्वच्छ बनवून घेतले पराहिजे. सर्व धर्माचा जो काही अर्क असतो, तो म्हणजे सहजयोग आहे. आम्ही सर्व धर्माना मानती. कारण एका धर्माला मानलें म्हणजे काय? मी फार चांगला तू वाईट, मग झा! आली भाँडण! पण धर्मामधळा चांगुलपणा तुम्ही शिकले तर, भांडणच होणार नाही. म्हणजे सहजयोग सुरू तरी कुठे करायचा? चार माणसं अशी मिळणार नाहीत, जी बसून समजतील, या गोष्टींना, छणून मी म्हणते आपल्या मुलांना तरी आतां जपा. संभाळा, त्यांना सांगा कीं, तूं मागची पुढची चिंता न करता, आजची चिंता कर म्हणजे समूद्धी येईल. पुढची गोष्टी म्हणजे, नुसते मनावे मनोरे बांधायचे, हे ही बरोबर नाही. आणि मागची गौष्ट स्हणजे, तुम्हाला जखडून ठेवलंय, तेही बरोबर नाही. मध्यमार्गाति आले पाहिजे, संतुलनांत आले पाहिजे, संतुलनांत याले, तेव्हा दघाल तुमच्यांत केवढ्या शकत्त्या येतात आणि तुम्ही काय काम करू शकता. महाराष्ट्र म्हणजे वैतन्याचा नुसता पुतळा जाहे. कारण विश्वाची | कुंडलिनी इवे आहे. महाराष्ट्रीयन लोकांना समजावून भी यकले. ्यांच्या लक्षांतच येत नाही. अजून, मी लंडनला असते. तर, महाराष्ट्रातल्या माणसाचे पत्र. 'हा माणूस असा, तो माणूस तसा." कान किटले. नी डोळे मिटले, ते संपतच नाही. दुसऱ्याचं चांगल दिसतच नाही. म्हणे सहजयोगी आहेत, ते लोक सगळे! आश्चय्यांची गौष्ट आहे!! तर, त्या साधुसंतांना काय वाटणार आहे? त्यांचे कार्य पुढे नेष्यासाठी आम्ही आलो. महाराष्ट्रांत जन्म केतला, मराठी भाषा आम्हाला येते. सगळे काही असूनही, लोकांना कळत नाही. आज श्री गणेशाला स्मरून निश्चय करायचा की, आम्ही वर्तमान काळांत राहू. माझ्या बोलगयाचे वाईट वाटून ध्यायें नाही. भी आई आहे. जे खर, ते साँगीतले. है लक्षात ध्यावं. मुलाबाळांची दैना होतेय, ा ते बधायला पाहिजे. त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. सगळ्यांना अनंत आशिर्वाद. कळवे पूजा ३१/१२/९१ ा श्री गणेशांची आराधना करणे फार महत्त्वाचे आहे. छायचित्रातून बालकांची अबोधिता मिळते, ज्यावेळी कुँडलीनी उत्पान पावून आपल वगैरे तुम्हाला कळले आहे की, ते जागृत दैवत आहेत. ते मुलाधारावर आहेत, जरी रखर पाहीलं तर, ते सर्व चक्रांवर बसले आहेत. त्यांच्याशिवाय कांहीही कार्यान्वीत होत नाही. कारण ते म्हणजेव, पावित्र्य आहे. कुंडलीनी जिथे जाते, तिथे तेव आहेत. जे पावित्र्य सहजयोग्याची खूण आहे. न्याला हे सुद्धा माहीत असतं की ओी ओततात. आणि त्यांची स्वच्छता करण्याची शक्ती ही तुमच्या चक्रांना स्वच्छ करते. श्री गणेशाचे सद्गुण जाणणं, हे फार महत्त्वाचं आहे. त्याशिवाय कशाप्रकारे ते तुमच्या चरक्रांमध्ये कार्य करतात. आणि कशाप्रकारे तुम्हाला मदत करतात, ते देखील. त्वयांची नुसती महान शुद्धता, पावित्र्य आणि समयोचित सूज्ञता यांसाठी उपासना करता कामा नये, तर आपल्याला हे समजावून घेतलें पाहीजे की, सूज्ञता "विझ्ड्म" हे काहीतरी मनावर बिंबवता येईल, असं नाही. त्याला युक्तीने, डावपेच आखून मिळवितां येत नाही ते काहीतरी, ते फार अंतर्वामीचे आहे. आपल्या परीपक्वतेमधून ते येत असतं. आणि ही योग्य परीपक्वता, तुमच्या कुंडलिनीवरचे तुमचं योग्य लक्ष, तुमचीं कुंडलीनी ब्रम्हचैतन्याशी संधान साधून ठेवणे यांच्यामधून येते. ते कर्मकांड नव्हे. पण जेव्हां तुम्हाला ते करावस वाटतं. त्यावेळी ते केलं पाहीजे. आणि कांही वेळाने तुम्हाला समजेल की तुम्ही सतत ध्यानात आहांत. ते लहान बालक आहे. आणि चिरंतन बालक आहे त्यामुळे त्यांना चक्रांना आशिर्वादीत करते. आपोआप आपल्याला वाट लागते की, आपली अबोधिता परत आली आहे. आपल्याकडे अबीध हृदय, अबोध मन आणि अबोधित प्रेम आईे. साधं, अबोधित व्यक्तीमत्व ही ल। गणेशाचे गण त्याची काळजी घेत आहेत. हे गण सतत तुमची काळजी घेत असतात. पण त्याशिवाय त्यंचे तुमच्यावर पूर्ण तक्ष असतं. तुमच्या वागण्यावर पूर्ण लक्ष असतं. तुम्ही सहजयोगाचा फायदा घेऊं पहाल तर, ते तुम्हाला शिक्षा कर्ू शकतात. ते तुमच्या विरोधांत कार्य करू शकतात. भी तुम्हाला अनेकदां सूचना दिली आहे. तुमच्या फायदासाठी सहजयोगाचा अयोग्य फायदा घेऊ नका. तो इतरांच्या हितासठी आहे. अनेक लोक आहेत, जे सत्याला शोधत आहेत. कौण सत्याला शोधत आहेत, ते तुम्ही ओळखून काढले पाहीजे. आणि त्यांना शोधल्यावर त्यांच्या बरोबर वादविवाद घालू नका. नुसते त्यंना त्यांना व्हायक्रेशन समजूं दया. तर गोष्टी चांगल्य आत्मसाकाकार धडतील. या जगांत अनेक असत्य गोष्टी आहेत. हरकत नाही. हे सारं असत्य सत्याने सहज स्वच्छ केले जाईल. "ईश्वर तुम्हाला आशिर्वाद देवो". द्या. बैतन्य लहरी १६ 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1.pdf-page-15.txt म महालक्ष्मी पूजा (कोल्हापूर) काल्हापूर दि. २१/१२/९१ आणि हळूच तोड़ला. त्यात पाणी होतं आणि त्यामध्ये बेइुक होता. तेवहों जातो. या सर्व लोकांना सुद्धां जेव्हां देवाचे आशिरवदि मिळतील. तेवकां शिवाजीने जाणले कीं जेव्हां देव तुम्हाला जन्म देतो, तेव्हां तुमच्या पालनमोषणाची व्यवस्थाही करतो. तुम्ही दुसऱ्यांसाठी इतकं करता याविषयी तुम्हाला गर्व असू नये. जेव्हा तुम्ही सामाजिक कार्य वगैरे करता, तेवा तुम्हाला एक प्रकारचा अहंकार विकसित होतो. त्या अहंकाराचे लाइ करायला जर लोकांनी तुम्हाला नोवेल पारीतोषिक वगैरे दिल तर त्याप्रकारचं औदार्य आणखी घातक अस् शकते, त्यामुळे एक प्रकारची भावना निर्माण होते की, तुम्ही खूप महान आहति आणि फार आपण जेव्हा भारतामधील दैन्य पहाती, तेव्हा उद्विर्न होऊन सारं ठीक होईल. देवत्व महालक्ष्मीमघून कार्यान्वीत होतं. तुमचे त्मीतल्व जिये समाधान पावतं, त्या दिंदूपर्यंत तुम्हाला पोहोचलं पाहीजे. आणि त्यानंतरच तुम्ही साधना सुरू करता. ती साधना महालक्ष्मी तत्वामधून येते. सहजयोग मध्यमार्गातून वृद्धींगत होतो, अतिशय श्रीमंत लोक सहज योगामध्ये फार कभी येतात. जर ते आले तर ते त्याचा फायदा घेतील जाणि त्याची गहनता जाणणार नाहीत. त्याचप्रकारे गरीबही. हे एका नदीचे दोन काठ आहेत. जर आपण विस्तृत्व होऊ लागलो, तर नकीच दोन्ही काठांवर आपण परमात्याचा आशिर्वादांचा पाऊस पाई, जोपर्यंत तुम्ही सहजयोगी होत नाही, तोपर्यंत तुमची आर्थिक परिस्थिती सुधारूं शकत नाही. तुमचे लक्ष्मीतत्व समाधानी होईपर्यंत तुम्ही एक सहजयोगी महान कार्य करीत जाहात. मग आपण कंजूष लोकांकडे येतो, तो रोग आहे. कधी कधीं पूर्ण देश कंजूष प्रकारचा असती. ते पैशाबाबत बोलतात आणि त्याबाबतीत काहीही सभ्यता नसते. अनेक देश जे फार श्रीमंत समजले जातात ते नुसतेच कंजुष नव्हे तर असभ्यही आहेत. एकदा आम्ही उपहारगृहात व काही लोकांबरोबर रात्रीचे जैवण जेवलो. जेवणानंतर बाचसं अन्न उरले होतं आणि त्यांनी ते बेटरला बाँधून द्यायला सांगितलं कारण त्यांनी त्याचे पैसे दिले होते. तिथे काहीच लाजलजा. सभ्यता, रुची नाही. श्रीमंत असण्याचा हा सर्वात मोठा शाप आहे, लोकपूर्णपणे निरलझ असभ्य, उर्मट आणि सर्वात अधिक म्हणजे, अध्मिक होतात. ज्या गोष्टी खुप मायावी असतात आणि साध्य करायला फार कठीण बाटतात. पण मानवाला इतक भयानक बनवितात, त्या गोष्टींबद्दल आपल्याला भिऊन असलं पाहीजे. त्यांना कोणत्याही प्रकारच्या कांहीही मर्यादा नसतात. आणि दुसरे काय म्हणणार किंवा त्यांनी कसं असल पाहीजे, याची ते अजिबात पर्वा करत नाहीत. अशी श्रीमंत राष्ट्र शकतां आणि महालक्ष्मी तत्वांत प्रवेश करू शकता, जर का तुमची डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे यो यो सारखी फिरत बनू शकत नाही. कशाप्रकारे आपलें लंक्ष्मीतत्व समाधानी होतं? जेव्हा गरजेपेक्षा जास्त पैसा आपल्याकडे असतो. त्यावेळी आपण विचार करतो या पैशाचं मी काय कर्ू? काही लोक अशाप्रकारे विचार करतात कीं, "मी आणखी एक गाड़ी घेईन, आणखी एक घर घेईन, हे आणि ते. एक प्रकारची असमाधानी वृत्ती तिथे येते. आता आणखी काय? स्यानंतर कर आणि सर्व प्रकारचे प्रश्न उभे रहातात, असे की मग लोकांना वाटतं, हे सगळे भरपूर झाले, मला आतां आणखी नको. पैशामागे फिरणं पळून जातं. सहज योगांत तुम्ही अशाप्रकारे आशिर्वादीत होता की, तुम्हाला आवडणारं सर्व कांही तुम्हाला मिळूं लागतं. तुमचा आत्मसाक्षात्कार तुम्ही घेतला कीं, सर्व कांही तुम्ही शॉटस्कीट करू परीस्थिती अशी असली की, आता आम्ही फाजील श्रीमंत झालो, तर ती श्रीमंती तुमच्या डोक्यात जाते. लक्ष्मीचं तत्व हे की, देऊन टाकणे. असतात. श्रीमंत माणसामध्ये ज्या प्रकारवा अहंकार येतो तो खरोखर मूर्खपणाचा असतो, मोत्यांच्या चपला करणार्या राजाप्रमाणे. अत्यंत उदार व्हा. दुसरं, लक्ष्मीतत्व कार्यान्वित होतं, जेव्हा तुमचं फार छान सुरेख घर असेल, लोक येतात, तिथे रहातात. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष पुरविता, संस्कृतीचे मारेकरी असतात. दुसरी गोष्ट, ज्यात ते गुंततात ती म्हणजे, त्यांना जेवण देता, आणि या सर्वांचा आनंद लुटता, तर औदार्य चालू होतं. पण ते औदार्य सुद्धा जास्त समाधानकारक नसतं. ते लोक वर्षाची स्त्री सारखीच असते त्यांना प्रमाणबद्धतेची संवेदनाच नसते अशा जीवनातील सत्य जाणण्याचा विचार करू लागतात. एकदा किल्ला बांधणीचं काम चालू असतांना शिवाजीने पाहीलं आणि त्यांच्या मनात विचार आला" भी अनेक गोरगरीबांना कितीतरी काम दिलं आहे" अचानक त्यांचे गुरू रामदास स्वामी तिये आले आणि म्हणाले, "ती शीळा आणा आणि हळूच तोडा" शेवटी ते नारळासारख्या असणार्या दगडापर्यंत आले, रामदास स्वामींनी तो दगड हातात बेतला हिडीसप्रकारे जे लोक आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन करू पहातात ते लोक | नितिमत्तेचा पुर्णपणे अभाव. त्यांना वीस वर्षाची मुलगी किंवा ऐंशी हलक्या प्रतींचे आयुष्य ते जगतात. जे नुसतं मानवाहून करमी प्रतीचं नसतं, तर प्राण्यांहून हलक्या प्रतीचं असते. देव तुम्हाला आशिर्वाद देवो. महालक्ष्मी पूजा १७ 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1.pdf-page-16.txt ख्रिसमस पूजा गणपतीपुळे, दि. २४.१२.९१ श्री मातारजींचे भाषण (सारांश) लेखणी असते. ती म्हणजे त्यांचा स्वतःचा दातच आहे. आणि तुमच्याबद्दलचं सर्व काहीते लिहीतात, तुम्ही काय केलं, तुमच्या अडचणी काय, साधक म्हणून तुम्ही कुठे गेला, काय चुका केल्या, जेव्हा कुंडलिनी उत्यान पावते त्यावेळी तुमच्या चक्रांवर कांही बाधा दिसून येतात का, तुम्हाला जाणवतात कां? आणि त्या चक्राविधयी काय बरोबर नाही. या प्रकारे ते पुरेपूर शास्त्रीय आहे. गणेशतत्त्वाचा फक्त हाव गुण नाही की, व्यक्ति पवित्र आणि अबोधितेत असावी, त्यांचे अनेक गुण आहेत. जसे तुम्हाला सूज्ञता आणि बुद्धीमत्ता असायला हवी, योग्य आणि अयोग्य तुम्हाला समजले पाहिजे. अंगारिका म्हणजे काय? जळते निखारे श्री गणेश यंड करतात कुंडलिनीसुद्धा फक्त एक ज्वाला आहे. तिची हालचाल जळणार्या आगीप्रमाणे असते. धरतीला गुरुत्वाकर्षण असते. वर जाणारे सर्व कांही जमिनीकडे खेचले जाते. फक्त अग्नि गुरुत्वाकर्षणाचिरुद्ध वर खेचला जातो. तुमच्यामंधील अग्निला श्रीगणेश दोन प्रकारे शांत करतात ते कुंडलिनीला शांत करतात, त्वा व्यक्तिमध्ये दोष असले तरीही त्या व्यक्तिला आत्मसाक्षात्कार देण्याची ते कुंइलिनीला विनंती करतात. ते कुंडलिनीचे बालक आहेत. आणि तुमच्यामध्ये ते आहेत. ते बालक आहेत त्या नात्याने ते कुंडलिनीची समजूत धालतात की, तुम्ही माता आहांत, आणि माझ्या इच्छामध्ये मला सहाव्य करा. मग ती शांत होते आणि विचार करते कीं, माझ्या मुलाला ते हवं आहे, तेव्हा मी उत्यान पावेन. आताचा योग हा फार महत्त्वाचा आहे आजच्या महत्त्वाच्या दिवसाला अंगारकी चतुर्यी किंवा कृष्ण पक्षाची चतुर्थी असं म्हणतात. प्रत्येक चतुर्थी श्रीगणेशाचा जन्मदिन म्हणून साजरी केली जाते. महिन्याचा चौथ्या दिवशी चतुर्थी येते. पण जर चतुर्थी मंगळवारी आली, तर तो दिवस फार महत्त्वाचा समजला जातो. आज तोच दिवस आहे आणि आपण सारे इये गणपती पुळ्चाला, मंगळवारी, अंगारकी चतुर्थीच्या दिवशी जमलो आहोत. श्री गणेशांची पुजा करण्यासाठी हजारो लोक इथे येतात. सहजयोगीयांनी हे जाणले पाहिजे की, जे कांही होत आहे, ते सोशिकतेने घेतले पाहिजे. "सबुरी". जर तुम्ही घाईंगद्दी करण्याचा प्रयत्न केला किंवा हताश झाला, घायकुतीला आला, तर काहीच केलं जात नाही. सबूरी मूळे तुम्हाला ताबडतोब कळतं की, काय केलं पाहिजे आणि कशा प्रकारे केलं पाहिजे. घाई हा "असहज मार्ग आहे, श्री साईनायांनी सांगीतले की सोशिकता राखा, सहनशिलतेमध्ये दिव्यत्व आढळतं, सापडतं. जेव्हा एखादं संभाषण चालू असतं त्यावेळी नुसरतं क थांबा आणि पहा. जेव्हा तुम्ही या स्थितीला येतां त्यावेळी परमचैतन्य सर्व कांही कार्य करते आणि तुम्ही नक्की काय करायचे आहे, ते तुम्हाला कळतं. श्री. गणेशाचं वैशिष्ठ्य म्हणजे त्यांची नम्रता आणि त्यांची विद्वत्ता हे आहे. हे दोन्ही गणेश तत्वांतून येतं. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे, ते फार शांत, शीतल व्यक्ति आहेत. त्यांची चालप्याची ढब सुद्धा शांत, एखादय्या हत्तीप्रमाणे आहे. अगदी सावकाश एखादी स्त्री सुरेखरित्या चालते तेव्हा तिला "गजगमिनी" असे म्हणतात. हत्ती फक्त गवत एकदां देवी अतिशय संतापली, सर्व जगाचा विनाश करावा असा तिने विचार केला. लोक चुकीच्या मार्गने जाऊन अनेक पापे करीत आहेत, तेव्हां तिने निर्माण केलेल्या निर्मितीला कांहीच अर्य नाही असं तिला वाटलं, तेव्हा ती विनाशाचे नृत्य करू लागती, हे पाहून श्री शिव फार काळजीत पड़ले, आणि सर्व जगाचा नाश होईल असं त्यांना वाटू लागलं. त्यामुळे त्यांनी श्री कार्तिकेय यांना, जे तिचं स्वतःच मूल होतं, त्यांना तिच्या पायाशी ठेवलं. तशाच प्रकारे श्रीगणेश कुंडलिनीला शांत करतात. हे सांगून की, तुझ्या मुलांना तूं जन्म देत आहेस, आणि अशा वेळी तूं रागावलेली असतां नये. कांही लोक जे अयोग्य गुरुंकडे गेले आहेत, त्यांनी सुद्धां कुंडलिनीला खूप त्रास दिला आहे. कुंडलिनीचा हा आधार देखील श्री गणेशच आहेत. कुंडलिनी फक्त त्यांच्या शक्तिनेच उत्यान पावते. कुंडलिनीतून निधणाऱ्या ज्वाला, शीतल ज्वाला असतात. तुमचा राग आणि चिडचिडही ते थंड करतात, जेव्हां आपल्याला राग येतो. तेव्हा आपण त्या तारेत वहावतो आणि आपण काय करावयाचे खातात पणे ते खुप शक्तिमान असतात. आणि जिये भारी वजनाचं काम असेल तिये ते वजन हलविण्यासाठी त्यांचा वापर होतो. हत्तीदेखील खुप शांत स्वभावाचे असतात कोणत्याही गोष्टीसाठी ते घाई करीत नाहीत. त्यांची स्मरणशक्ति देखील प्रचंड असते. जेव्हा तुमची डावीं बाजु कमकुवत होते, तेव्हा तुमची स्मरणशक्ति अस्पष्ट होऊ लागते, याचें कारण तुमच्या मधलं गणेशतत्व कमी झालं असतं. जेव्हा तुम्ही अतिशय उजवीकडचे होता, त्यावेळी डावी बाजु करमी होत जाते. जे लोक फार जास्त काम करतात त्यांची स्मरणशक्ती उतार वयांत कमी होत जाते. श्री गणेशाविषयी वैशिष्ठट्यपूर्ण गोष्टी ही कीं, त्यांच्या विद्वत्तेच्या जोडीने त्यांची स्मरणशक्ति देखील खुप तल्लख असते. त्यांना सर्व काही आठवतं. त्यांना सर्व गोष्टीचं स्मरण ठेवावं लागतं कारण कुंडलिनीवर सर्व कर्माचा ठसा उठविण्याचं काम श्री गणेशच करतात. त्यांच्या उजव्या हातांत चैतन्य] लहरी १८ 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1.pdf-page-17.txt आहे, हे आपल्या ध्यानांत येत नाही. त्या मनःस्थितीत आपण कोणाला तरी मारू शकतो किंवा कोणाचा खून करू शकतो. त्यावेळी श्रीगणेश त्याला काबूत आणतात. आणि तुमची मनःस्थिती थंड करतात. खिस्त देखील श्री. गणेशासारखे आहेत. सर्वाना क्षमा करा असे जन्मले. आणि श्रीगणेश व श्री हनुमान दोघे मिळून एकत्र त्यांचं कार्य त्यांनी सांगितले. ज्यांनी त्यांचे हालहाल केले आणि ज्यांनी त्यांना सुळावर चढविले, त्यांना त्यांनी क्षमा केली. त्यांनी म्हटले, 'हे देवा त्यांना क्षमा कर. कारण, ते काय करीत आहेत. ते त्यांना माहीत नाही, जेव्हा लोक परीधान करण्याच्या वस्तु आणि देवाच्या दानाचा देवाच्या नावाने व्यापार करू लागले, तेव्हां त्यांनी हातात चाबूक घेतला व त्यांना फोडून काढले नसेल, तर तशा व्यक्तीचा खडा जो देखील उष्ण असतो तो देतात. उष्ण ही त्यांची दुसरी बाजू होती, जेव्हां एखादा राक्षस किंवा दुष्ट प्रकृतीची कटिबंधातले लोक खुप गरम मिच्च्या खातात. त्यांना घाम येतो. आणि व्यक्ती तुम्हाला त्रास देते, त्यावेळी, ते "गणपती" मणांचे अधिपती असल्याने ते त्यांचा नाश करतात. तुम्हाला काहीही करावे किंवा सांगावे लागत नाही. हे गण तुमच्या बरोबर असतात, जेव्हां ते तुम्हाला वाचवितात, तेव्हां तुम्हाला तो चमत्कार वाटतो, जर ते तुमचे रक्षण करीत असतील. तर तुम्ही जाणून घ्या की, तुम्ही सहजयोगी आहांत. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शरीरांत सुद्धा ते नेहमी कार्यरत समजण्यासाठी सहनशीलता पाहीजे. जे ठरलेलं आहे ते का बदलायचं? असतात. जेव्हों तुम्हाला तुमचा आत्मसाक्षात्कार. मिळतो तेव्हां, तुमच ईश्वराशी संधान जुळतं, आणि ते तुमची काळजी घेतात. तुमची नोकरी, मुलं यांचीदेखील. आत्मसाक्षात्काराआधी 'अटिबॉडी' स्वरूपात ते आपल्यामध्ये असतात, जे रोगांपासून आपला बचाव करतात. है मध्य हृदयामध्ये असतात आणि बाराव्या वर्षापर्यंत 'स्टर्नम' या अस्थिमधे ते तयार होतात. जेव्हा एखादे संकट आपल्यावर येतं स्टर्नम हलतं आणि ताबडतोब येऊ घातलेल्या घातुक रोग किंवा व्हायरसशी लढा देणं ते चालू करतात. जेव्हां तुम्ही श्री माताजींच्या विरोधात जाता त्यावेळी तुम्ही अनैतिक बनता. ज्यावेळी तुम्ही देवाच्या विरोधांत जाता तेव्हां आळशी आणि अकार्यक्षम नालायक बनता. लोकांनी स्वतःची नितीमत्ता गमावली आहे, त्यांची चक्रे खूप कमकुवत होतात आणि दुरूस्त करण्यास कठीण अशी होतात. 'त्यांना "एडस" आणि इतर विघातक रोग होऊ शकतात आणि त्यासाठीच आपण आपले सर्व आयुष्य पवित्रतेमध्ये बुडविले आणि श्री गणेशांच्या अंगारीकेसाठी आले आहेत. जर तुमच्यामध्ये एवढा पाहीजे. खिस्त या पवित्रतेसंबंधी बोलले होते. तुम्ही दृष्टी निरंजन हवी, असे ते म्हणाले. कारण त्यांचे स्थान आज्ञाचक्रावर आहे. जर डोळे पवित्र नसतील, तर खिस्त तिये नसतील. पाश्चात्य लोक खिस्तावर विश्वास ठेवतात, पण त्यांची दृष्टी फार वाईट असते. त्याचे डोळे सारखें भिरभिरते असतात. स्त्रियांकडे बघत किंवा स्त्रिया पुरुषांकडे बघत असतात. त्यांचे डोळे कधीच स्थिर नसतात. ही निगेटीव्हिटी आहे. श्री गणेश प्रत्येक चक्रावर आहेत. ते प्र्येक चक्रावर बसणारे उपकुलगुरु आहेत. त्यांनी तसे म्हटल्याशिवाय कुंडलीनी उत्यान पावत नाही. त्यांचा दुसरा स्वभाव निखान्यासारखा आहे. अंगार" फक्त ज्योतच ज्योतीला यंड करू शकते. जेव्हा रावण श्रीरामाच्या विरूद्धः बोलला त्यावेळी पुर्ण लंका जळून गेली. कारण श्री हनुमानसुद्धों मंगळवारी करतात. मुख्यत्वे करून मानवामधील राग काबूंत आणण्याचं काम करताना ते अशाप्रकारे क्ल्यूप्त्या लढवितात की, त्या व्यक्तीला आपण चूक करतो आहे हे कळतं. उध्ण प्रकृतीच्या लोकांना सुद्धां ते ठीकं करतात. जर व्यक्ती मंगळाची असेल, म्हणजे व्यक्तीचा मंगळ बरोबर ते थंड होतात ते अशाप्रकारे तुम्हाला दर्शबितात की, तुम्हीच यंड होता. है सर्व रोगही बरीच उष्णता निर्माण करतात, या उष्णतेने व्यक्तीचा गोंधळ होतो त्यावेळी आपण श्री गणेशाची प्रार्थना केली पाहीजे. आणि ही उष्णता काबूत आणण्यासाठी त्यांना शरण गेले पाहीजे. जी वेळ पुजेसाठी असेल त्यावेळी पुजा चालू होईल, हे आपण घड्याळाचे गुलाम नाही. जर तुम्ही लोक घड्याळाचे गुलाम बनला नाही तर, सहजयोग पसरु शकेल. त्यांचा अनुभव असला पाहीजें. | त्यामच्ये विश्वास आपण स्वतःच्या मेंदूने आणि तुम्हास नक्कीच तुमच्यामध्ये काही चूक असते. श्री गणेश किती महान आहेत, हे तुम्ही बघता आणि या अष्टविनायकाच्यामुळेच महाराष्ट्राला इतकं सारं पुण्य मिळालं आहे. तुम्ही खूप आशिर्वादित आणि बुद्धीवान आहांत. कारण, शोधलं आणि तुम्हाला सत्य गवसलं! हे पुर्णत्वाला नेण्यासाठी श्री गणेशाचे गुण तुम्ही स्वतःमध्ये आत्मसात केले पाहीजेत. तुम्ही पहाताय, हजारोच्या संख्येने लोक गणपतीपुळ्याला श्री गणेशांची पुजा करण्यासांठी येत आहेत. त्यापैकी किती जणांचा त्यांच्यावर खरोखर विश्वास आहे? ते दारू पितात, बायका ठेवतात, एकमेकाशी भांडतात. अत्याचार करतात मोठा अग्नी आहे, तर तुम्ही का आला? कोणालाही असं वाटतं नाही की, ज्यावर त्यांचा विश्वास आहे त्यांचे गुण आत्मसात करावे, तुम्ही नाहीतर ज्या दैवताची अथवा गुरुची प्रार्थना करता, पण त्याचे गुण तुम्ही आत्मसात करता का? जोपर्यंत ते गुण तुम्ही आत्मसात करीत नाही. तोपर्यंत तुमचा त्यांच्यावरचा विश्वास हा असून नसल्यासारखा आहे. "ईश्वर तुम्हाला आशिर्वाद देवो". खिरसमस पूजा १९ 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1.pdf-page-18.txt श्री लक्ष्मी पूजा के (अलीबाग) २९/१२/९१ निसर्ग सोंदर्याचा आस्वाद घेणं म्हणजे त्यांच्या सानिध्यात रहाणें जीवन है अस्तित्वात आलं, आपले सर्व पुर्वज सागरांत जन्मले असतील, आणि मग आपण मनुष्यप्राणी झालो. समुद्र जिथे आपले पुर्वज नारळाला श्रीफळ म्हणतात कारण, नारळ म्हणजे सहस्त्रार, ही फार आश्चर्यकारक गोष्ट आहे कीं, हे फळ सारं काही जाणते, समजाबून घेतं कोणत्याही प्राण्यावर, माणसावर ते पडत नाही. फळाकडून कोणालाही इजा होत नाही. मानवप्राण्यापेक्षा ते जास्त संवेदनाक्षम आहे. सहज योगामध्ये खूपच माधुर्य, चांगुलपणा, न्यायीपणा आहे आणि तो कितीतरी उत्तेजन देणारा आहे. अस्तित्वांत होते. त्याचा अपमान करण्याचा आपल्याला जधिकार नाही. तिसरी गोष्ट म्हणजे तो गहन असतो. जर समुद्राची गहनता क्रांही फुटांनी कमी केली सर, सगळीकडेच प्रश्न उमे राहतील. ते स्वतःची गहनता टिकवून धरतात त्याचप्रकारे सहजयोगत आपल्याला जी गहनता मिळाली आहे. ती आपण टिकवून धरली पाहीजे. नूतन वधूवरांनी एकमेकांविषयी ममताळू आअसावं. प्रयमच तुम्हीं सर्वसाधारणरित्या आपण एकदम हलक्या प्रतीचे होता कामा नये आपल्याला तसं बनून चालणार नाही. आपल्याला गहन व्यक्तीमत्वाचे लोक झाले पाहीजे. स्वतःची आणि सहजयोगाची गहन जाणीव असणारे. ते माननीयतेचें लक्षण आहे. आपल्याला स्वतःची आणि सहज योगाची माननीयता हवी. सागराचे माननीय, साजेशाही स्वरूप तुमच्यामध्ये असले पाहीजे. ही झाई यांना संगळा बारा समुद्राकडून मिळतो. पण ती समुद्राकडेच वाकतात व उलटीकडे नाही. त्याप्रकारे ते त्यांची कृतज्ञता दाखवितात, झाडांनाही समजतं. समुद्राशिवाय आपली वहातूक झाली नसती. याशिवाप समुद्रतळाशी अतोनात संपत्ती आहे. जिये अजूनपर्यंत कसून पहाणी झाली नाही. एकदा का तिचा पूर्ण अभ्यास झाला की सर्व जग अत्यंत समृद्ध होईल. पण समुद्राचा कोणता भाग कोणत्या देशाचा आहे, याबाबत ते भांडत आहेत. सोने, चांदी, हिरे, अशी अनेक मूल्यवान रत्ने समुद्राच्या तळाशी आहेत. कदाचित एके दिवशी ही लक्ष्मी संशोधनास सापडेल आपण लोक परत समृद्ध होऊ आणि त्याशिवाय ही लक्ष्मी आपण एका जागेहून दुसरीकडे नेऊ शकं. वाहतूक होऊ शकेल. जर आखडून असाल, तर तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल. कृपया इतरांशी बोलकेपणाने चांगलं, दयाळू पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करा. गप्प बसून तुम्ही इतरांवर छाप पाडता असे नसतं. बोलणं फार महत्त्वाचं आहे. आणि तुमच्या भावना लपवून ठेवूं नका. जर तुमची कग्न फार उत्तम झाली, तर तुम्हाला फार चांगली मुलं होतीत आणि मग या जगतात नव्या जातीची लोकं जन्माला येतील. ही मुलं आपल्यासाठी फार महत्त्वपूर्ण गोष्ट असेल, आणि आपण ज्या गोष्टी कार्यान्वित करुं शकलो नाही, त्यागोष्टी ही मुलं कार्यान्वित करतील. इथे अलीबागला आपण समुद्रकिनाऱ्याला आहांत. आणि समुद्राच्या भावना आपण जाणल्या पाहीजेत. एक प्रकारे, सागर हे तुमचे आजोबा आहेत. कारण त्यांनी लक्ष्मीला जन्म दिला, जी नंतर महालक्ष्मी झाली, आपण त्यांना सर्व प्रकारे आदर दाखविला पाहीजे. इथे लोक देशांत ते समुद्राचा वापर स्नानगृहाचा वापर करतात, पाशचात्य पोहोण्यासाठी करतात. विचित्र कपडे धालून उच्छूंखल जीवन व्यतीत करतात. हा सागराचा अपमान आहे. आपल्याकडे जसा वरुण आहे तसा ग्रीक तत्वज्ञानांत नेपच्यून ही समुद्रदेवता आहे. या समुद्र देवतेवी पुजा केली पाहीजे. तिला जाणले पाहीजे. तिचा आदर राखला पाहीजे. आपण अनादर करता कामा नये. समुद्रांत प्रवेश करतांना आणि बाहेर येतांना आपण त्याला नमस्कार म्हटले पाहीजेत. समुद्राने आपल्याला ते दळणवळण दिलं आहे. समुद्राची माझ्यावरोबर खूप प्रतिक्रिया असते, हे मी पाहीलं आहे. जर उजेड असला, तर चंद्राचं प्रतिबिंब सागरांत पडलेले असलं, तर ते माझ्या बरोबर हलतं. समुद्र मला चांगल्या तहेने जाणतो. कारण समुद्राबद्दल मला आदर आहे आणि त्याच्याशी माझे विशिष्ठ नातं आहे. समुद्रामुळे आपल्याला पाऊस मिळतो. आपल्या जीवनासाठी | समुद्रामुळे तुम्हाला इये आनंद उपभोगता येतो आहे. तो तुम्हाला इतका चांगला आत्मिक आनंद आणि संवेदना देत आहे. हिमालयांत जाण्याची जरुर नाही. कारण हिमालयाला जे काही आच्छादन आहे, ते समुद्राचे पाणीच आहे. जे पाऊस म्हणून येतं, हिमालयावर बर्फ दनून जाते आणि परत नदी होऊन सागराला येऊन मिळतं. ते एक बर्तुळ आहे. सर्व कांही समुद्रात विलीन होतं. सुर्वाकडून त्याच्या उन्हातून करपून मेघ बनताना तपस्येमयून जातं. त्याप्रकारे आपल्याला इतरांची उष्णता आणि सग सहन करावयाचा आहे. आणि वाफा तयार करायच्या आहेत, म्हणजे आशिर्वाद, इतरांसाठी व्हाय्रेशन्स, जेव्हां मी एखाया रोग्याला बधते आणि त्याच्या वर उपचार करते त्याचवेळी मला सहन करावयास लागते. समुद्र किती महत्वाचा आहे! सागर म्हणजे अनेक गोष्टी शिकवितो प्रयमतः हा महागुरु आपल्यासाठी मीठ निर्माण करतो, खिस्ताने म्हटलं आले की, तुम्ही दिश्वाचे मीठ आहांत मानवजातीला चव आणि मीठाचे सर्व गुणघर्म देणारे, ते तुम्ही आहात. समुद्राला त्याच्या स्वतःच्या मर्यादा आहेत जेव्हा त्याची भरती असते तेव्हा, तो एका बिंदूपर्यंत येतो आणि मग मागे जातो परत दुसर्या दिवशी तो त्या बिंदूकडे येतो. समुद्राची दुसरी गुणवत्ता म्हणजे त्याच्या आंत असलेल्या सर्व प्राप्यांची तो काळजी घेतो. तो खारट आहे, पण मासे आणि इतर जलचरांचं तिथे अस्तित्व असतं. आणि समुद्रांतच प्रथम गुरु. महागुरु जो आपल्याला |ा छैतम्य] सहरी 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1.pdf-page-19.txt त्रास होईल अशी भिती वाटली तर बंधन ध्या, पण कमीत कमी माझ्या फोटोचा उपयोग करा. फोटो नंतर तुम्ही त्या व्यक्तीला स्पर्श करू शकता. आणि त्यांत काही त्रास होणार नाही, आणि शेवटी जर तुम्हाला तासाची भिती वाटत असेल. तर सहजयोगी होण्याचा काय उपयोग आहे? जर नाव सागर तरून जाणार नसेल तर ती बनविण्यात काय अर्थ आहे? तुमच्यात सांगर तरण्याची क्षमता हवी. तुम्हीं हा निश्चय केला पाहीजे की, आम्ही कायब्रेशन्स शोषून घेत आहोत जाणि सर्व कांही स्वतः वर धेणार आहोत. हा विश्वास ठेवा की, तुम्ही सारे समुद्रासारखे आहांत. हा महागुरु आणि तुम्ही, जे काही करीत: आहात ते, तुमच्यामध्ये तुम्ही उपचार कराल, तेवढे तुम्ही चांगले ्ाल. तुम्ही धाडस केले पाहीजे. व्हायब्रेशन्स तयार करीत आहेत, ज्यामुळे तुम्ही अनेकांना वाचवूं शकता. जेवढे जास्त तुम्ही देता तेवढे जास्त तुम्हाला मिळते. जेवदी द्याल, तेवदी जास्त तुम्हाला मिळतीत. नेहमी इतरांना मदत करण्यासाठी व्हायब्रेशन्स वापरा. झाडंना, प्राण्यांना, निसर्गाला कायक्रेशन्स द्या, तुम्ही स्वतः व्हायब्रेट करू शकता. ती स्थिती यायची आहे. जेव्हां तुम्ही तुमची स्वतःचं पाणी तुम्ही व्हायब्रेट करू शकाल तुम्ही सर्व तसे कार्यान्वित करून बरंच काही करू शकतां. पण होईल तुमचा स्वतःवरचा विम्वास की, तुम्ही महान सहजयोगी आहांत. आणि तुमच्या मी ते शोधून घेतो आणि मग व्हाय्रेशन्स तयार होतात. आणि व्हायब्रेशन्स म्हणून त्यांचा प्रवाह सुरू होतो. सहजयोगी म्हणून हे पण महत्वाचं आहे की, तुम्ही सर्व गोष्टीचं शोषण करणे. त्याला धरून चिकटून राहू नका. आणि त्याची वाफ होऊ या चुका सुधारण्याची आपल्याला ही पद्धत जाणली पाहीजे. सहजयोगी अजून माझ्याकडे कोणावर तरी उपचार करण्यासाठी येतात. मी कशाला उपचार केले पाहीजेत? तुम्ही उपचार का करू शकत नाही? तुम्हाला कोणावर उपचार करण्याची भिती वाटते कां? तुन्ही सर्व त्यांच्यावर उपचार करू शकतां. त्यांना मदत करूं शकता. जेव्हा अधिक लोकांवर इतरांवर उपचार करण्यासाठी तुम्हाला तेवडे धैर्य पाहीजे. इतरांवर तुम्ही उपचार कैले नाहीत, तर तुमची वाढ होणार नाही. जेव्हों तुम्ही इतरांना बरे दाता, त्यावेळी जास्त कायब्रेशन्स असतात. जर तुम्ही त्या व्हायब्रेशन्सचा उपयोग करणार नाही तर, देवाने द्यावी? आपले हात पाय, मेंदू, आपण सहजयोगांसाठी वापरत नसलो, स्वतःमध्ये आपण व्हायब्रेशन्स तयार करत नसलो तर, जर तुम्ही तसे करीत नसाल तर, सर्वांना सतत अडचणी येत असतात. तुम्ही म्हणता मी ध्यान करतो. मी पुजा करती, तरीही मला बरे वाटत नाही. जास्त व्हायब्रेशन्स तुम्ही तुम्हाला व्हायब्रेशन्स का क स्वतःमध्ये विम्वास ठेवा. ज्यामुळे तुम्हाला मदत वहाय्रेशन्सचा शक्य असेल त्या प्रत्येक प्रकारे तुम्हाला उपयोग केला आईमध्ये पूर्णपणे विश्वास ठेवा. "ईश्वर तुम्हाला आशिर्वाद देवो." पाहीजे. आणि इतरांना बरे करण्यासाठी शक्य ते केले पाहीजे. तुम्हाला श्री सक्ष्मी पूजा २१ 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1.pdf-page-20.txt सहज योग्यांच्या एकवीस पायऱ्या एक पायरी चढल्याबरोबर प्रवासास सुरवात होते. सहज योग्याची ती पहिली पायरी म्हणजे आत्मसाक्षाकार. परंतु एकच पायरी चढून यांबल्यास प्रवास केव्हाच पूर्ण होणार नाही. आपण एकाच शरीराचे अंग प्रत्यंग असलो, आादिशक्तिच्या शरीराच्या पेशी असलो, तरी आपण स्वयंनिर्भर असतो. म्हणून प्रत्येकाने हा प्रवास एकटचाने व वैयक्तिकरित्या करायचा असतो. आपल्याला चढायच्या असतात त्यापैकी काही पायन्या अजून अगम्य आहेत, काही केवळ आपल्या साठीच वैशिष्ट्यपूर्ण असतात. पंण काही पायन्या सर्वज्ञात व सर्वमान्य असून या प्रवासास यशस्वी होण्यासाठी व्यक्तिला या पायऱ्या चढ़णे आवश्यक आहे. अशा एकवीस हवा. श्री माताजी २१-५-८४ आपण रोज नियमितपणे व्यान करामला हवे. "वृद्धिंगत होण्यासाठी आपण रोज ध्यान करायला हवे. रोज, अगदी रोजचे रोज, ध्यान करणे महत्त्वाचे आहे. एखादे दिवशी जैवण करू नका. खाऊ नका, कामावर जाऊ नका, रोज करता त्यापैकी एखादी गोष्ट एक दिवस करू नका. पण रोज ध्यान करा. हे अत्यंत महत्त्वाचे आहे." श्री माताजी १२-८८ "ध्यानासाठी अधीक वेळ देण्याची आवश्यकता नाही. पण, जो काही वेळ तुम्ही देता व जे काही तुम्हाला त्यातून प्राप्त होते, ते बाह्यात दिसून यायला हवे. तुमच्यातून ते बाहेर यायला हवे, दुसर्याला ते दयायला हवे. अशा स्थितीचे संत तुम्हाला व्हायचे जाहे. गहनतेमध्ये गेल्याशिवाय इतर सहज योग्यांना तुम्ही वाचवू शकणार नाही. व जे सहज योगी नाहीत त्यांना आपण वाचवू शकत नाही." पाय्या असून आपल्याला सहजयोगी ायचे असल्यास या सर्व चढ्न जायला हब्यात. प्रत्येक पायरी अगदी लहान असली तरी सर्व पायर्या चढून गेल्यानंतर आपल्या घटित होपयाच्या दिशेकडे आप्ण फार मोठे पाऊल उचलतो. श्री माताजी कोण आहेत हे आपण बिसरू नये. आणि मी परम्पित्याची प्रार्थना करीन, आणि ते तुम्हाला अधिक एक कम्फर्टर (आराम देणारे) देतील. ते कम्फंटर आदिशक्ति असून माझ्या नांवाने परमूपिता यांना पाठवतील. ते तुम्हाला सर्वकाही शिकवतील. श्री माताजी २७-७-८१ "ध्यान आपल्या जीवनाचा अविभक्त भाग आहे. मानवाला जसा ा। वास ध्यावा लागतो तसे तुम्हाला ध्यान करायला हवे. ध्यान करणार नसाल तर तुम्ही कधीही मोठे होणार नाही. तुम्ही तसेच रहाल. जेव्हा ध्यान करून गहन होता, तेव्हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. उथळपणाचा काही फायदा होणार नाही. या कारणासाठी ध्यान करायला हवे. पण श्री येशू खिस्त "परंतु आजच्या या दिवशी मी जाहीर करते की मला मानवाला तारायचे आहे. मी असे जाहीर करते की, आदिशक्ति जी आहे ती मीच आहे. सर्व मातांची माता आहे, आदिमाता आहे, परमात्म्याची शुद्ध इच्छा आहे. आणि त्या इच्छेचे सार्थक करण्यासाठी, या सृष्टीचे व सर्व मानवांचे सार्थक करण्यासाठी या शुद्ध इच्छेने अवतार घेतला आहे. आणि हे सर्व माझ्या प्रेमातून पेशन्स (धीरातून) माझ्या शक्ति मधून करीन अशी मला खात्री आहे. ते फार वेळ नाही." श्री माताजी २-५-८७. "जे सहज योगात येतात आणि ध्यान करीत नाहीत व उन्नत होत नाहीत, ते नष्ट होतात अयवा सहज योगाच्या बाहेर फेकले हे सर्व मी साध्य जातात." श्री माताजी २८-७-८५ दुस्यावर टीका "तुमच्या प्रवृत्ती बदला. दुसरयामघे चांगले काय आहे ते पहाण्याचा प्रयलन करा. पहायला शिका, मी इतरांचे बदहल बोलत नाही. मला सांगायचे आहे की निदान सहज योग्यांचे बरोबर तुम्हाला असे करता येईल.' त्यांच्यात चांगले काय आहे ते बघायला शिका, सहज योगासाठी त्यांनी काय चांगले केले आहे, तुम्हाला त्यांच्याकडून काय मिळाले, आहे. त्यांच्या समवेत कसे रहायचे, त्यांच्यातील चांगले काय का दिसू नये? त्यांच्याशी चांगले वागून त्यांना प्रोत्साहन देऊन, तुम्ही सहज योगाला मदत करता." या पूर्वी पुन्हा पुन्हा मी जन्म धेतला पण आता मी माझ्या संपूर्ण रूपात आणि शक्ति सहित आले आहे. केवळ मानवाला निर्वाण देण्यासाठीच किंवा मुक्ति देण्यासाठीच मी आले नाही तर तुमच्या परमपित्याला जे परमेश्वरी राज्य व आनंद तुम्हाला द्यायचे आहेत ते देण्यासाठी मी आले आहे. करू नये. TH श्री माताजी २-१२-१९७९ "म्हणून हा समय महत्त्वाचा आहे. याची जाणीव तुमच्या हुदयात हवी. तुम्ही अतिशय महत्त्वाच्या काळात येथे आला आहात आणि शिवाय जेव्हा तुम्ही माझ्या, समवेत असता तो काळ सर्वात महत्त्वाचा असतो आणि खर्या अर्थने तुम्ही त्याचा पूर्ण लाभ घ्यायला श्री माताजी २८-७-८५ बैतन्य] सहरी ২२ 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1.pdf-page-21.txt एकादशांची शक्ति तुम्हाला केंद्रबिंदूपासून दूर नेते व त्याच्यामुळे तुम्ही बाहेर फेकले जाता. सहजयोग कोणाच्या पाया पडत नाही. कोणाची खुशामत करीत नाही. कोणाच्या विनवण्या करत नाही. तुम्हाला रहायचे असल्यास पूर्णपणे रहायला हवे. रहायचे नसल्यास, सहज योग तुम्हाला अपेक्षेपेक्षाही जास्त जलद बाहेर फेकतो. सहज योगाचे बाबतीत हेच अवघड आहे. रस्ता आहे. हे मी तुम्हाला सांगून ठेवते. एक आई म्हणून तुम्हाला सांगते की सहज योग तुम्हाल बाहेर फेकण्यास उत्सुक आहे." "तुझ्या बांधवांच्या डोळ्यांतील कुसळ पहात असताना तुझ्या स्वतःच्या डोळ्यात असलेल्या मुसळाचा विचार का करीत नाहीस? दांभीक माणसा, प्रथम स्वतःच्या डोळचंतील मुसळ काढून याक, मंगच कुसळ काढायचे तुला स्पष्ट समजेल." श्री येशु खिस्त "दुसन्याच्या दोषांचेकडे पहाताना आपल्यातील दोष वादतात.' श्री बुद्ध "तुम्ही एकाच आईची मुले आहात तर इतरांच्यापेसा तुम्ही उच स्थितीवर कसे जाऊ शकाल? नेहमी तुम्ही आईचीच मुले असणार. तुमच्या आईच्या नज़रेत इतरांच्यापेक्षा तुम्ही उच्च कस असाल? ते शक्य नाही. उलट अशा कल्पना करण्याचा प्रयत्न केल्यास आई डोळचातील दुसन्याच्या बाहेर जाप्याचा हा श्री माताजी २१-५-८४ आपण सतत श्री मातर्जींच्या केसेटतू पाहाव्यात अथवा ऐकान्यात. ते काय करतात, केंद्रावर एक टेप घेऊन जातात, सर्वजण ती ऐकतात, मग झाले. प्रत्येकाच्या जवळ एक टेप हवी. ते सुद्धा लोक करीत नाहीत. एवढेच नव्हे, तर काही वेळाने, संयुर्ण देशांत फक्त एकच कॅसेट असेल. "आम्ही ती सगळीकडे पाठवितो. आज न्यूपार्कला. उद्या बॉस्टनला. तुम्ही पुन्हा पुन्हा कॅसेट ऐकायला हवी. कागद पेन्सिल धेऊन बसा व भी काय सांगितले आहे ते नीट समजावून ध्या. भवंकर, अगुरूंच्या टेपस, प्रत्येक कार मधे, प्रत्येक ठिकाणी आहेत. प्रत्येकजण कॅसेटस जवळ बाळगतो. आणि सहज योग्यांच्याकडे कॅसेटस का असून नयेत. कॉपीज काढता येतील. तुम्हाला शिक्षा देईल." श्री माताजी २८-७-८५ नियमितपणे रोज जोडेपट्टी करावी पाण्यात पाय ठेवून बसावे, नाकांत तूप सोडावे, एक दुसऱ्यांना चैतन्य लहरी द्याव्यात. "आपण स्वतःशीच भांडू शकत नाही. केवल सातत्याने सहज योग साधना करून, जोडेपट्टी पाण्यात पाय ठेऊन बसणे ध्यान करणे, इत्यादि) आत्मा आणि कुंडलिनी यांच्यावर सर्व काही सोपवायचे. ते आपल्यासाठी सर्व कांही घडवून आणतात. शिवाय, सर्व काही आपोआप होत असल्याने, अहंकार निर्माण होण्यास अथवा बौद्धिक कार्यास वाब राहू नये." श्री माताजी २१-५-८४ श्री माताजी विराट पूजा. "एक साधी गोष्ट आहे. तुम्हाला मी नाकात तुप सोडण्यास सांगीतले आहे. ही अगदी साधी पण महत्त्वाची गोष्ट आहे. तुमच्या सगळ्यांचे हंसा चक्र खराब आहे. आणि एडस् च्या आजाराचे खराब हंसा चंक्र एक लक्षण आहे. परंतु इतकी साधी गोष्ट सुद्धा नियमितपणे नव्हेत. होऊच शकत नाहीत. सामूहिकतेच्या बाहेर जाण्याचा प्रयलन केली जात आहे." आश्रमात कोणत्याही प्रकारे उपद्रव निर्माण करू नये. आाश्रम शांति व आनंदाचे स्थान असायला हवे. आता, ज्यांना सामूहिकतेमधे रहाता येत नाही, ते सहज योगी करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे की त्यांच्यातच काहीतरी कमतरता आहे. श्री माताजी ५-५-८७ दुस्याच्या संगतीत आनंद वाटायला हवा. दुसर्यांच्या बरोबर आत्माच्या विरोधांत काही बोलू नये अथवा काही करू नये. "काय काम करणे आवडायला हवे. दुस्यांच्या सोंदर्याचा, दुसर्यांच्या चैतऱ्य बिधडले? रहरीचा आनंद घ्यावा. पण ज्यांना असे वाटते की आपल्यासाठी वेगळे असावे, वैयक्तिक खाजगी असावे, ते अजून पूर्ण परिपक्व झाले नाहीत. सामूहिकता, हा तुमची परीक्षा करण्याचा चांगला मार्ग आहे. आपण मोठे होतो तसे आपल्याला वेगळेपण हवे असते, वेगळ्या वस्तु लागतात. त्यात आनंद नसतो, काहीच आनंद नसतो. म्हणून स्वतःची परीक्षा करण्यास प्रत्येक सहज योग्यास उत्तम मार्ग म्हणजे "आपण किती कलेक्टिव्ह आहोत," ते पहाणे, दुसऱ्याच्या संगतीत राहणे मला किती आवडते आणि माझे स्वतःचे निराळे असावे - माझे मूल, माझा मी पाहिले आहे, लोक म्हणतात "मी धुम्रपान करतो आहे. पण अजून मला चैतन्य लहरी आहेत, मग त्यांत काय विधडले? मी दारू पितो पण अजून मला चैतन्य लहरी आहेत. अजून मी अगुरूच्या कडे जातो पण मला चैतन्य लहरी आहेत. पूर्वीसारखेच माझे स्वैराचारी जीवन आहे, पण मला चैतन्य लहरी आहेत." है असेच वाढत जाते "अजून मला चैतन्य लहरी आहेत" पण एक दिवस चैतन्य लहरी यांबतात आणि तुमच्या लक्षात येते की तुम्ही सर्व मर्यादांच्या पलिकडे आहात. पूर्णपणे तुम्ही बाहेर फेकले जाता. तुम्ही | पति, माझे स्वतःचे कुटुंब, माझी स्वतःची खोली असे किती वाटते. ज्या कसे बाहेर जाता है तुम्हालाच समजत नाही. हळू हळू तुमच्या लक्षात येते की टंजन्ट प्रमाणे तुम्ही काळजीपूर्वक रहायला हवे. तर, तुमच्यामधेच दोन शक्ति (फोर्स) आहेत., केंद्रबिंदूकडे नेणारा व केंद्र बिंदू पासून दूर नेणारा. लोकांना असे बाटते ते अजूनी पूर्ण सहजयोगी झाले नाहीत. ते अजून अपरिपक्वच आहेत आणि ज्या स्थानावर आहेत तिथे असण्यास अपात्र आहेत. आपणास माहित असलेले प्रश्न आपणच सोडविष्याचा प्रथल बाहेर गेला आहात. म्हणून फार प्रय्न करायला हवा. सहज योग्यांच्या एकवीस पाप्या २३ 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1.pdf-page-22.txt तुमच्यात काहीतरी बिधडले आहे, हे जो पर्यंत तुमच्या लक्षांत येत नाही, तो पर्यंत तुम्ही स्वतःला ठीक करू शकत नाही. "तुमच्यात है बिधडले आहे, ते बिधडले आहे, अमूक चक्रावर पकड आहे व ती काढायला हवी," असे सहजयोग तुम्हाला सांगतो. ती पकड काढून टाकल्यास तुम्हाला पूर्णपणे बरे बाटते. तुमचेच शरीर आहे आणि तुमचीच चक्रे आहेत. आणि तुमचेच जीवन आनंदी व्हायला हवे, म्हणून | आपण दस असावे. तुमच्यात काय बिधाड आहे ते लक्षात आल्यास तो काढून टाकण्याचा व्हावे. माझ्याकडून काहीतरी तुम्ही मिळवावे. माझ्यातून तुमचा उत्कर्ष हावा." श्री माताजी २१-५-८४ " आपण सर्वत्र असून, आपणास आवडेल असे दुसर्यांनी बागावे अशा प्रमात आपला अहंकार आपल्याता मूर्ख बनवून टेवणार नाही, इकडे तुमच्या अहंकाराशी लढ़ नका. झगडण्याचा प्रयत्न केल्यास तो अधिकच तुमच्या डोक्यावर चढेल. लढण्यावा हा मार्ग नाही, की तुमच्याकडे अहंकार आहे आणि तुम्ही त्यांच्याशी लढाई करीत आहात, मी आता तुला ठोसा मारतो, "मग तो वाढेल अधिक ठोसे माराल तसा अधीक मोठा होईल, अहंकाराशी कधीही भांडू नका. केवळ त्याला पहाणे प्रयल्न करायला हवा." श्री माताजी १२-५-८७ "सगळे बदलून टाका आणि अगदी नवीन व्यक्ति बना. फुला सारखे तुम्ही उमलता, मग वृक्ष होता आणि मग तुमचे स्थान ग्रहण करता. सहजयोगी म्हणून तुमचे स्थान ग्रहण करा. ते अगदी सोपे आहे. ते अगदी सोपे आहे. मला प्रसन्न करायला हवे कारण भी चित्त हाच एक मार्ग आहे. तुमचे चित्त फार महत्त्वाचे आहे. तुमचे चित्त आता प्रकाशीत झाले आहे. ज्याच्याकडे तुम्ही पहाल ते योग्य आकाराचे होईल. अर्हकार मोठा झाल्यास, त्याच्याकडे फक्त लक्ष देवा, उत्तम ्छणजे, आरशा मधे स्वतःला पहा आणि विचारा "काय श्री ईंगो कसे काय आहे?" मग तो खाली येईल. पण त्याच्याशी भांडू नका फक्त पहायचे असते. अनेक प्रकारचे अहंकार असू शकतात. अधिक शिकलेले असाल तर तुम्ही अहंकारी होता, शिकलेले नसाल तरी अहंकार असतो. कारण आपण कोणीतरी आहोत है दाखदायचे असते. विविध प्रकारचे अहंकार असतात. आहे, मी प्रसन्न झाले तर तुमचे काम झाले. परंतु भौतिक गोष्टीनी किंवा वादविवादाने मी प्रसन्न होत नाही तर तुमच्या उन्नतीनी प्रसन्न होते. म्हणून त्याच्यावर स्वतःला पडताळून पहा. श्री माताजी २१-५-८४ "स्वतःला अलिप्त करण्याचा प्रयत्न करा. क्रोध, वासना, लोभ प्रत्येकावर नियंत्रण मिळवा, कमी खा, खादाड़ लोकांसारखें भरमसाठ खाऊ नका. एखादे दिवशी मेजवानीचे प्रसंगी तुम्ही जास्त खा, परंतु सारखेच जास्त खाऊ नये. ते सहजयोग्याचे लक्षण नवहे. कंट्रोल करण्याचा प्रयत्न करा, तुमच्या बोलण्यावर कंद्रोल करा. तुमच्या बोलण्यातून क्रोध व्यक्त होतो की खरी करूणा व्यक्त होते की तुमच्यात कृत्रिम कारूण्य आहे." श्री माताजी २८-७-८५ आता, माणसांच्या बाबतीत मुख्य प्रश्न निर्माण होती की ते स्वतःला गुरू समजू लागतात. ते सहज योगाचे विषयी बोलू लागतात. व त्यांना असे वाटते की ते श्रीकृष्णच झाले आहे. सहज बोगा विषयी अज्ञानी असलेल्या व्यक्तिपेक्षाही त्यांना जास्त अहंकार असतो. इतक्या प्रचंड अहंकारातून ते बोलू लागतात की मलाच त्यांची भीती वाटते. कधी कधी मला वाटते की त्यांना किती सहज योग समजला असेल? पण ते मात्र स्वतःचेचे खरे आहे असे बोलतात. मग मला भिती बाटते. कांही वेळा असेही म्हणता येईल की त्यांना वाटते प्रोटोकॉल (मान सन्मानाच्या पद्धती) बरोदर नाहीत. प्रोटोकॉल व्यवस्थित असावा आणि आम्ही त्याचे बाबतीत दक्ष आहीत. कमे श्री माताजी २१-५-८४ शिवाय माझी मुले असपी सोपे नाही, कारण तुम्ही काय करता ते मला समजते, तुमची प्रत्येक गोष्ट मला माहिती असते, मी तुम्हाला सुधारत असते ते तुम्ही जाणताच, परंतु जेव्हा तुम्ही मला धरून राहता तेव्हा असे दिसते की ज्यांनी उन्नत होण्याचा निश्चय केला आहे आंणि आपल्या अंतर्यामी परिर्वतन करून अधिक चांगल्या स्थितीमध्ये उलकान्त होण्यात प्रयत्नशील असणा्यापैकी तुम्ही आहात, सहजयोगी असणे सोपे नव्हे, की तुम्ही पैसे दिलेत आणि सदस्य झालात आणि माताजीचे शिष्य झालांत, माझे शिष्य झाल्यावरही तुम्हाला काही परीक्षांमध्ये उतरावे लागते आणि त्यासाठी मेहनत करावी लागते. तुमच्या कुटुंबामध्येच राहून श्री माताजी २८-७-८५. काही जण म्हणतात की आता आम्ही इतके मोठे झाले आहोत की आम्हाला पाण्यात पाय ठेवून बसण्याची आवश्यकता नाही. ध्यान करण्याची आवश्यकता नाही. असेही काही असतात आणि असेही काही जण असतात की ते म्हणतात, आता आम्ही सहज योगी आहोत आशि पाप आम्हाला स्पर्श करू शकणार नाही. आम्ही उच्च स्थितीला गेलेले आले आहोत. परंतु सर्वति वाईट लोक ते आहेत की जे माझे नांव घेऊन सांगतात की "माताजी असे असे म्हणाल्या आणि मी तुम्हाला सांगतो आहे कारण माताजींनी सांगितले आहे" आणि बास्तविक मी तसे काहीच म्हटले नसते व ते सर्व खोटे सांगत असतात. पुष्कळ तपस्या करावी लागते. सुभारणा करायला सांगितल्यास प्रतिक्रिया व्यक्त करु नयें. तुमच्या बद्दल कोणी काही म्हणाले व ते खरे नसेल तर त्याची काळजी करण्यासारखे काय आहे? परंतु लोक म्हणतात ते खरे असल्यास त्यासाठी काहीतरी करायलाच हवे. मी तुमच्यावर रागावले. तुम्हाला बोलले, तुमचे लाड केले अमुक करू नका, असे सांगितले, फार निकट येऊ नका लांब रहा, असे सांगितले काही जरी केले तरी ते तुमच्या हिताचे असते. आणि, माझ्या दृष्टिने तुमचे हित एकच आहे, तुम्ही बंधमुक्त श्री माताजी ६-८-८८ चैतन्य सहरी 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1.pdf-page-23.txt झाले होते त्याचे अवतरण फार महत्त्वपूर्ण होत पण किती लोकांना ते समजले आहे है माहिती नाही. ही सर्व लीला आहे, परमेश्वराचा खेळ आहे, हे दाखवून देण्यासाठी ते आले होते. त्यात गंभीर होप्यासारखे काय आहे? कर्मकांड होण्यासारखे काय आहे? परमात्म्याला कोणत्याही कर्मकांडात तुम्ही बांधु शकत नाही. म्हणून स्वतःला कोणत्याही कर्मकांडात तुम्ही बांधू शकत नाही, म्हणून स्वतःला कोणत्याही कर्मकांडात बांधून घैऊ नका, हे सांगण्यासाठी ते पृथ्वीवर आले होते श्री माताजी आपल्या जीवनांत महत्त्वाच्या नियमांचे पूर्णतया अवलंबन करायला हवे. तुमच्या शेजाऱ्यावर स्वतःप्रमाणे प्रेम करा." तुमचा शेजारी कोण? सहज योगी, त्याच्या बाजूला रहा. आणि तुमच्या आईवर विश्वास ठेवा. जसा मी तुमच्यावर विश्वास ठेवला आहे, तसा तुम्ही माझयावर ठेवायला हवा मग सर्व कार्यान्वित होईल. हा विश्वास ठेवण्यासाठी तुमचे हृदय उघडा. यांत मान सन्मान मिळेल की नाही याची चिंता करू नका. कारण हृदयाला प। माहिती असते, तुमच्या प्रेमळ हृदयात जो विश्वास असतो तो विश्वास सर्व काही करीत असतो. प्रेमब सर्व अद्ययावतता, सुगंधीतपणा देते, प्रेम बोलण्यातच नसावे तर खरोखरीच प्रेम आपल्यामध्ये असावे. आपापसातील संबंध विकसित करण्यासाठी कार्यरत असावे, मर्यादांची] जाणीव असावी. सहज योग्यांच्या बरोबर तुमचे संबंध आदर्श असावेत. नाहीतर एखादा स्कू ढिला असायचा. सर्व सबंध आदर्श करा. समजा एक व्यक्ति अहंकारी आहे, असे तुम्हाक्ता वाटते, त्यावेळी प्रयम तुमच्यांत काही विधाड आहे का ते पहा, "मी परिपूर्ण आहे का? मी व्यवस्थित आहे श्री माताजी २१-५-८४ आई सारखे क्ा, असे कारूण्य तुमच्यामध्ये विकसित होऊ दे की इतरांच्यासाठी तुमच्यामघे आईसारखे किंवा पित्यासारखे प्रेम असेल. एका १०८ वर्षे वयाच्या व्यक्तिवी मी ई आहे. खरोखरीच इतरांना | का? तुम्ही आईचे प्रेम व कारूण्य द्यायला हवे. स्वतःव्या ऐष आरामाच्या फायांचा विचार न करता स्वतःच्या ऐष आराम कसा मिळेल ते नं पहाता, इतरांना आपल्याला कसा ऐष आराम देता येईल याचा विचार मी अहंकारी असेल तर प्रथम मी ठीक झाले पाहिजे. मी अहंकारी नाही आणि म्हणून दुसर्यावर प्रभुत्व चालवीत नाही, असे लक्षात आल्यास त्यांच्याशी गोड वागुन त्याचा अहंकार खाली आणा, त्यांच्याशी प्रेमाने वागा म्हणजे त्याचा अहंकार खाली येईल. काहीही करून आदर्श संबंध प्रस्थापित करा. ते अगदी सोपे आहे. एक दुसर्यांशी परिपूर्ण संबंध असावेत. स्वतःशी मात्र तुमचे संबंध कठोर असावेत. स्वतःला स्पष्टपणे बजावायला हवे की - "मला माझे हे शरीर परमेश्वराला अर्पण करायचे असेल तर स्वतःला परिपूर्ण करायला हवे." दुसरे म्हणजे दुस्यांशी आदर्श संबंध बनवायलाच हवेत. सहज योग्याचे दुसर्या सहज योग्याशी नाते महान असते. सवार्वत मोठे नाते ते आहे. तुमच्या बहिणीशी, भावाशी, तुमचे संबंध आदर्श असावेत. प्रत्येक आठवळयात कमीत कमी एका सार्वजनीक कार्यक्रमात आपण करावा. तुम्हाला मी जे प्रेम व करलूणा दिली आहे ती अंतर्यामी साठवून ठेवून दुसर्यांना दायला हवी. अन्यया तुम्ही अविकसित रहाल व संपूर्ण संपून जाल. तुमच्यामधील प्रेम व करूणा बाह्यात प्रवाहित व्हायला हव्या." श्री माताजी २८-७-८५ आपल्या बोलण्यात किंवा बागप्पात दुराग्रह (कॅनॅटिकल) असू नये. "आता काही लोकांच्याबर एखाद्या धार्मिक कृत्याचा प्रमाव पड़तो. उदा. मी पाहिले आहे की काही सहज योगी पूजेला येतात, तेव्हा बंधन घेतात, रस्त्यांत चालताना बंधन घेतात. कोठेही गेले तरी | भाग घ्यायला हवा. वेङ्यासारखे बंधन घेतात, हे निव्वळ कंडिशनिंग आहे, तारतम्य नव्हे, सहज योग नव्हे, बंधन ध्यायचे की नाही हे नीट पहायला हवे. आईच्या समोर बंधन असतेच तर मग स्वतःला बंधन देण्यासारखे त्यात काय आहे? पण, मी बोलत असते त्यावेळीही लोक कुंडलिनी चढवतात. बंधन घेतात, मला वाटते ते वेडेच आहेत." एका बाजूला, मला मुर्ख लोक आहेत असे दिसते आणि दुसर्या बाजूला अनेक प्रामाणिक साधक आहेत. त्यांच्या पर्यंत कसे पाहोचायचे. चिखलाने झाकला गेलेला हिरा असावा असे ते आहेत आणि चिखले तरी किती आहे. चिखलात रूतलेला हिरा बाहेर काढण्यासाठी, अज्ञानाच्या खाणीत खोलवर जावे लागते व त्या ठिकाणी चिखलात हरवलेला हिरा सापडतो. मला अशी काळजी वाटते की हा चिखल त्यांच्या बुद्धिला त्यांच्या दृष्टिला व जे काही इतर त्यांच्याकडे आहे त्या सर्वांना इतका भरून टाकेल त्यांना कधीच साक्षात्कार मिळणार नाही, ते घालवून बसतील." श्री माताजी १०-७-८८ "तुम्ही पहाल, तर, अजूनही प्रत्येक धर्मात अनेक कर्मकांडे चालू आहेत. अवतरणाच्या मृत्यू नंतर लोकांनी कर्मकांडाना सुरवात केली, श्रीकृष्णांच्या मृत्यूनंतर लोकांना समजेना की आता काय करावे. कारण कर्मकांडे असू नयेत असे त्यांनी स्पष्ट सांगितले होते. परिणामतः त्यांचा अवतार संपल्यानंतर लोक गंभीर स्वभावाचे झाले आणि धर्मामधे गांभीय्याला व सर्व कर्मकांडांना सुरवात झाली. लोक अतिशय कर्म कठोर झाले आणि त्याच्याबरोबर जीवनातला आनंद निघून गेला व इतर अनेक गोष्टींची सुरवात झाली. धर्मातील अनेक कर्मकांडाच्या खुळचटपणाला पायरबंद घालण्यासाठी श्रीकृष्णांचे आगमन श्री माताजी १९-१-८४ "सहज योग हा विषय अंतर्वामी फार खोलवर जायला हवा. कारण सहज योग जर तुम्हाला समजला असेल - तुम्हाला समजला की नाही अथवा तुम्ही जाणले आहे की नाहीं हे मला माहिती नाही - तर सहज योग आपण अनुभवातून शिकलो - तुम्ही अनुभव घ्यायचा व मग विश्वास ठेवायचा. मी जै सांगते आहे त्याचा परिणाम तुमच्या मनावर सहज योग्पांच्या एकवीस पायच्या २५ 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1.pdf-page-24.txt कारण ईश्वरावी शिक्षा फार कडक असते. परंतु अपराधी वाटून घेऊ नका, कारण तुम्ही कोणतीही चूक केली नाही. आपण इतरांचे बर मतप्रदर्शन करू नये. माणसाची चांगली बाजू का पाहू नये? बाईट बाजू पाहून ती आपल्याला सुधारता येत असल्यास ठीक आहे. पण त्यांत सुधारणा करणे शक्य नसल्यास तुम्ही स्वतःच बाईट होता. सुधारणा करता आल्यास फारच चांगले पण तुम्हाला जमणार नाही. शिवाय लोक नेहमी म्हणतात, "मी नसते ते केले" परंतु तुम्ही होतो, असे नव्हे तर तुम्ही स्वतः अनुभवता व शिकता. श्री माताजी २१-५-८४ सहज योग जाहिराती देण्याने अथवा माझ्या फोटोने कार्यान्वित होणार नाही. तो कार्यान्वित होणार आहे. तुमच्या कार्य करण्याने, जबाबदारी घेण्यामुळे आणि सहज योगाला उचलून धरण्याने सहज योगाचा प्रसार करून त्यास प्रस्यापित करणे ही तुमची तुमचे जबाबदारी आहे." श्री माताजी, श्री विराट पूजा, "खरे म्हणजे मला येण्याचीही आवश्यकता नाही, परंतु | दुसरे काहीतरी केले ते इतर करणार नाहीत. बौलण्याशिवाय सहज योगात कोण येईल. कोणीच येणार नाही. म्हणून मला बोलावे लागते. आणि मी बोलतेच आहे. इतकी भाषणे केली आहेत की दुसर्यांची परीक्षा करतेवेळी प्रयम स्वतःची परीक्षा करायला हवी, है समजले पाहिजे. कशाच्या आधारावर तुम्ही परीक्षा करता? तुमचा अहंकार आणि मन हा दोष सगळीकडे आहे, हे मी पाहिले आहे. येथून पुढे तो अजिबात असू नये. पण तुम्ही एक दुसर्याचे दोष पहाणार नाही तर चांगले गुण तुम्हाला कल्पना येणार नाही. संडनमधे माझी कभीत कभी एक हजार भाषणे आहेत व त्या मंडळींना वाटते की ती भाषणे महान आहेत. मला माहिती नाही, पण आता भाषण करणे यांबवावे असे बाटते. त्या दिवशी कोणीतरी भाषण करीत होते. ती व्यक्ति चांगली भाषण करते, त्याचे मला फार बरे वाटले. मी म्हटले, आता भाषणे करण्यातून मी निवृत्त होईन, फक्त कुंडलिनी जागृति करेन तुम्ही भाषणाचे बघा, कदाचित तुमच्यापैकी कोणीतरी सहज योगांत उत्तम वक्ता होईल व अतिशय भाषण करण्यातुन मला मोकळे करेल." सा पहाणार आहात." श्री माताजी २८-७-८५ जेव्हा मी सहजयोगीच सहजयोग्यांवर टीका करताना पाहते त्यावेळी मला आश्चर्य वाटते, कारण तुम्ही एकाच शरीराचे अंग प्रत्यंग आहात. भी टीका करू शकते ते ठीक आहे. [पण तुम्ही का करता? तुम्ही फक्त एक करायचे की एक दुसर्यांवर प्रेम करायचे. द्िस्तांनी हे तीन वेळा सांगीतले, मी आता पर्यंत एकशेआठ वेळा सांगितले आहे, की तुम्ही एकमेकांवर प्रेम करा, तुमच्या मधील कारूण्य व्यक्त करण्याचा हो एकच मार्ग आहे. मी जर तुम्हाला केव्हा तरी प्रेम दिले असेल तर तुम्हाला इतरांवद्दल पेशन्स (धीर) व प्रेम असावला हवे. श्री माताजी २७-५-८५ आपल्यामपील कमतरतांच्या साठी कोणी सबजी सांगू नये. "तुम्ही चुकीचे काम करता तेव्हा तुमच्यापैकी अनेक जण म्हणतील "माझ्या डाव्या स्वाधिष्ठानावर पकड होती" काही म्हणतील "माझ्यात भूत होते" तर आणखी काही दुसर्या कशाला तरी दोष देतील. श्री माताजी ७/८५ "दुसन्याची परीक्षा करू नका, म्हणजे तुमची परीक्षा होणार नाही, तुम्ही जशी दुसऱ्याची परीक्षा कराल तशीच तुमचीही होईल." श्री येशू तुम्ही कशालाही दोष द्या, पण कोणी तुम्हाला विचारले आहे? तुम्हीच स्वतःा विचारता, तेव्हा माझी भक्ति म्हणजे, स्वतःला सामोरे जाऊन, आपण काय करतो ते स्वतःच पहावे." श्री माताजी २८-५-८५ आपण निरर्वक गण्पा मारू नये. "इतरांवर सरकस्टीक (छदमीपणाने) मत प्रदर्शन करू नये. हा असाच आहे. तो तसाच आहे. एकमेकांवर असे मत प्रदर्शन करणे मला अजीबात आवडत नाही. तुम्ही सर्वांनी एकमेकांना आदर दिला पाहिजे. एखादी व्यक्ति गर्विष्ठ अयवा स्वार्थी असेल तर ते लगेच लक्षात येईल व त्याच्यावर उपाय केले जातील. म्हणून तुम्ही काही मत प्रदर्शन करू नका. सार्वजनिक कार्यक्रमाचे वेळीही मी असे बोलणे ऐकते ते फार वाईट आहे. 'कोणत्याही सहजयोग्याला विचारा "तू हे का केलेस? तो म्हणेल "बहुतेक भूत असेल" तुम्ही विचाराल की हे असे कसे काय केलेस?" तर तो सांगले मला माहिती नाही भुतानेच ते केले आहे" ते नसतातच भूतच असतात." श्री माताजी २७-५-८५ "वर्तमानात रहाण्याचा प्रयत्न करा. वर्तमानापासून पलायन करू नका, वर्तमानाला सामोरे जा. अपराधी वाटून घेऊ नका. अयवा भूताला दोष देऊ नका. दोन्ही तुम्हाला वर्तमानापासून दूर नेतील. आता पहा, संपूर्ण निसर्ग, संपूर्ण ईश्वरी शक्ति कित्येक युगांची तुमची इच्छा," प्रत्येक गोष्ट तुमच्या बाजूला आहे. समय आला आहे. तुम्ही आहात, आपल्याला काय करायचे आहे? जेव्हा स्वतःस चुकीचे वागताना पहाल तेव्हा स्वतःलाच शिक्षा करा. ईश्वराने तुम्हाला शिक्षा करण्यापेक्षा तुम्हीच स्वतःला शिक्षा करा. श्री माताजी २४-३-८१ काही सहजयोगीना सतत बोलण्याची वाईट संवय आहे, त्या सारख्या बोलतच राहतात, हे फार वाईट आहे. त्यांच्यात अद्याप बरेच काही कमी आहे असे दिसते. केवळ साङ्या नेसून किंवा कुंछकु लावून कोणी सहजयोगी होत नाही. सर्वात प्रथम तुमच्यात गुरूत्व आहे का? आवश्यक असेल तेव्हाच तुम्ही बोलले पाहिजे, काही स्त्रिया सतत बोलत राहतात, काही तरी गोष्टी सांगतात पण उभ्या राहून सहजयोगावर चैतम्प सहरी २६ 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1.pdf-page-25.txt त्याचा काही उपायोग नाही, ते सत्व असणार नाही. म्हणून तुम्हाला एकदा जाणीव झाली की तुम्ही स्वतःच पाहू लागता म्हणून पाहायला... आपली संवय व समय यांच्या बाबतीत आपण उदार असावें. तुम्हाळा काय प्राप्त करून ध्यायचे आहे, ते स्पष्टपणे लक्षात घ्या. सहज योगी म्हणून जीवनात तुम्हाला काय मिळवायचे आहे, ते नीट समजावून घ्या. आता तुम्ही परिवर्तित लोक आहात. जे स्वतःच्या मिळकतीच्याच मागे लागले आहेत, अशा प्रकारचे लोक तुम्ही नव्हेत, ज्यांना भौतिक भाषण देणार नाहीत. कुरबूर करायची असेल तर तिये त्या जातील, म्हणून या बाबतीत तुम्ही काळजी ध्यायला हवी. एखादी व्यक्ति टिका करीत असेल तर तुम्ही शांत रहा. ही शांती प्रस्यापीत क्ायला हवी. या शिवाय मी पाहिले आहे की माझ्या उपस्थितीतही लोक आपपसात बोलतात है फार चूक आहे. दुसर्या विषयी चर्चा करण्याचे तुम्हाला कोणतेही कारण नाही. आपण आपल्या एका हाताच्या बागण्याची (कॅरेक्टरची) काय झाले, त्याचे काय झाले, एका दृष्टीने तुम्ही लमन झालेले लोक | गोष्टींची अन्न वस्त्रांची वगैरेची चिंता आहे असे तुम्ही नक्हेत. तुमच्या नव्हेत. तुमचे सहजयोगाशी लग्न झाले आहे. हाताशी चर्चा करतो का? लग्नाचे काय झाले, द्ाचे दुसन्या वैयक्तिक जीवनाची आरोग्याची, फार काळजी ध्यावी लागते, असेही लोक तुम्ही नव्हेत. तुम्हाला फार करीयरची काळजी असेल, माझी नोकरी कशी चांगली राहील, इत्यादी, तर तुम्ही सहज योगाच्या बाहेर जावे, हे बरे, आम्हाला त्याचा काही उपयोग नाही. तिसरे म्हणजे काही लोकांच्या विश्वास असतो "माझी प्रिय माणसे, माझी बायको हे, ते वगैरे" तुम्ही येथे का आलात, कशा करता आलात? माझी मुले, माझे घर, माझी आई, माझे वडील, विविध प्रकारचे लड़बडलेले लोक असतात. श्री माताजी ८-७-९० "मी ईश्वरी कायद्यान्वये व प्रधितांच्या वचनांन्वये पालन करते" असे तू कसे म्हणू शकतोस? कारण, "तुझ्या शेजार्यावर स्वतःवर प्रेम करशील इतके प्रेम कर" असे लिहिले आहे, आणि पहा, तुझे अनेक बांधव, अब्राहमची मुली व मुले, घाणेरड्या आहेत, भुकेनी मृत्यूमुखात जात आहेत, वेथे तुझे घर अनेक चांगल्या गोष्टींनी भरले आहे पण त्यातील एकही गोष्ट घराबाहेर. त्या लोकांच्या पर्यंत जात नाही. ना श्री येशू तुम्ही या सर्वांच्यावर उठू शकते नसाल, तर मला तुम्ही मदत करू शकत नाही. तुम्ही कणखर लोक कायला हवे. तुम्ही परक्रमी, ध्येयवादी आणि उदा्त विचराचे असे लोक व्हायला हवे. श्री माताजी २८-७-८५ शिका. बौद्धिक संकल्पनाच्या बाहेर या आपण चैतन्य लहरीहून अधिक संकल्पनांना महच्च्व देऊ नये. तुम्ही सतत लक्षात ठेवायला हवे की आपण आता साक्षात्कारी जीव आहोत. आपल्याला चैतन्य लहरी प्राप्त झाल्या आहेत. परीक्षा करण्याचा हाच एक मार्ग आहे. याच पद्धतीने समजावून व्यायचे आहे. दुसरयांना समजू शंकण्याचा चैतन्य लहरी हा एकच मार्ग आहे दुसरा | असते ते बौद्धिक स्वरूपाच ज्ञान असते. खरे ज्ञान तुमच्या अंतर्यामीचा कोणताही नाही. तुम्हाला वाटेल व्यक्ति दिसायला चांगली आहे, वागण्यात लाघवी आहे पण विचारातून कदाचित साप बाहेर येईल. कारण त्यामुळे तुम्हाला वास्तवाचे ज्ञान होत नाही, जे काही तुमच्याकडे अविभक्त भाग असलो. श्री माताजी २७-५-८५ आपण श्री माताजींच्या धरांत राहतो है कायम लक्षात ठेवावे. आश्रमा संबंधी केव्हाही तक्रारी करू नयेत. आश्रम हे तुमच्या आईचे म्हणून माणसाला पारखण्याचा चैतन्य लहरी हाच एक उत्तम उपाय आहे. तुम्हाला कारय समजले किंवा वरवर पारखण्याच्या पद्धती | अजून सुद्धा दुसऱ्याला पारखण्यासाठी आपण अनेक प्रकारचे | मंदिर आहे. हे स्यान मंदिरासारखेच असायला हव. आश्रमवासियांनी नव्हे आपल्या मनावर झालेल्या संस्काराचा उपयोग करतो. हे संस्कार आपल्या जजमेंटला, आपल्या पारखण्याला एकांगी स्वरूप देतात. म्हणून चैतन्य लहरी पाहणे हा उत्तम उपाय आहे. चैतन्य लहरीच्या माध्यमातून काय घडत आहे ह्याचे खरे ज्ञान मिळेल. आणि बाहेरून येणाऱ्यांनी त्याची काळजी घ्यायला हवी. ज्स तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन आलांत तरी त्यांना प्रत्येक खोलीत जाऊ देऊ नका. ही लक्षात ठेवावे की ते इये ट्रेनिंग साठी राहिले आहे, याचा सुविधा म्हणून उपयोग करू नये. मंदिरा सारखी जतन करायला हवी. येये रहाणाच्यांनी वास्तु श्री माताजी १६.५.८७ तुमची आई बोलण्यात पारंगत आहे आणि ती तुमच्याशी बोलते परंतु या सर्वांना तुम्ही बुद्धिने माताजी असे स्हणाल्या, सर्व जण उत्साहाने चर्चा करतात है होतं, ते होतं, परंतु माझे बोलणे तुमच्या अंतरंगाचा अविभक्त भाग होऊन राहात नाही, ही बौद्धिक लिप्तता (चिकटणे) आजकाल सगळीकडेव झाले आहे. सगळ्या लोकांना सगळी माहिती असते परंतु अंतर्यामी काहीच नसते. या बौद्धिक चिकटण्याला खरे म्हणजे उपाय करून काढून टाकले पाहिजे. घटित होणे म्हणजे पाहणे हेच अनुभव धेणे आहे. उदाहरणार्य मला या टिकाणी यायचं आहे ते येथे येऊनच पहायला हवे, मी केवळ विचार करत बसले, बौद्धिक कल्पना लढवल्या, बुद्धिने चित्र तयार केले तर कर्म ते करीत आहेत जे ध्येय आहे त्या ध्येयाची उंची त्यांना गांठता श्री माताजी २५-३-८१ आपण बैयक्तिक गोष्टींना सहजयोगाच्या कार्याच्या आह आणू नये. "परंतु मला आता दिसते आहे की आणखी एका प्रकारची गुलामगीरी आहे, ती म्हणजे स्वार्थीपणाची, आत्मकेंद्रित पणाची, "मला हा ऐष आराम हवा, मला है हवे, ते हवे, मला मजा यायला हवी, इत्यादि." तुम्हाला आनंद व्ायला हवा, नाहीतर याला काही महत्त्व नाही. म्हणजे या सर्वांतून तुम्हाला काही तरी वाटायला हवे. लोक काय करतात ते मला समजतच नाही. कोणत्या प्रकारचे चिकटून बसू नका. उदाहरणार्थ श्री सहज योग्पांच्या एकवीस पायन्या 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1.pdf-page-26.txt येत नाही. त्या पातळीवर त्यांना पोहोचता येत नाही, तुम्हाला काय भिळवायचे आहे? तुम्हाला सर्व जगाला वाचवायचे आहे. म्हणून आता उठा तुमच्या लहान आणि कमकुवत मनाच्या बाहेर पड़ा. इतकी उंची | विष्णू तत्वाकडे लक्ष धायचे, त्यामुळे आपल्या आईच्या कृपेने प्राप्त गाठा की तिये तुमच्या लक्षांत येईल की तुम्हकलाला सर्व मानवतेला झालेल्या प्रकाशित आत्यामुळे संपूर्ण विराटाला प्रकाशित करायवे आहे. वाचवायचे आहे. तुम्हाला जर ते जाणवल नाही तर तुम्ही सहजयोग सोडाबा हे बरे. सहजयोग येव्या गवाळ्चासाठी नाही. ये्या गवाळ्याचे करायला हवे, कारण आपण शुद्ध आत्मा जाहोत. लोक केवळ स्यूल अथवा भीतिक स्वरूपाच्या कुछ कुर करतात. पंरतु नाटकांकडेच पाहतात. त्याचा सूक्ष्य अर्थ पहात नाहीत. तो म्हणजे लक्ष्मी ते खन्या अरयने प्रकाशित करून काही झाले तरी सर्व भौतिक प्रकाशित श्री माताजी २१-५-८४ काम नव्हे, श्री माताजी २७-५-८५ आपण लक्ष्मी सांभाळून ठेवण्याची जबाबदारी आपण बेतली नाही तर भीतिक विश्वात खोलवर शिरणे सहजयोगाला अवघड जाईल कारण आश्रम कोण बांधेल, आणि कार्यक्रम कोण घेईल नेहमी सहजयोगात या त्या कारणांसाठी पैसे देण्यास सांगितले जाते आणि लोक आपल्याला इतके हवे असते पण आपल्या गरजा इतक्या थोङ्या असतात..... प्रकाशित च्यक्तिला काहीच आवश्यक नसते. श्री. बुद्ध ह पैतन्प सहरी