चैतन्य लहरी मराठी आवृत्ति खंड ४ अंक ३, ४ व ५ लोक अजूनही असा विचार करतात की, आईवर प्रेम करणे, तिची सेवा करणे व प्रार्थना करणे पुरेसं आहे, तुम्ही कदाचित् आईच्या प्रेमात गहनतेमध्ये उतरले असाल; परंतु अशा मोठ्या घड्याचा काय उपयोग की ज्यामध्ये कोणीही पाणी भरत नाही. आता आपल्याला ही गहनता आली पाहिजे. प. पू. श्री. माताजी निर्मलादेवी सरस्वती पूजा, कलकत्ता १९९२ महासरस्वती पूजा कलकत्ता ३/२/१२ श्री माताजी निर्मलादेवींचे भाषण करता, इथे लक्ष्मीची साथ का नाही? सहजयोगामध्ये दोघी आज्ञाचक्रावर भेटतात. तुम्ही काम करीत रहाता, पण तुम्हाला हवा तो परिणाम मिळत नाही. जेव्हा तुम्ही आज्ञा चक्रावर येता, त्यावेळी तुम्हाला कळते की, अनेक कलाकारोंना गवसलेली ती स्थिती आपल्याला मिळाली नाही. आपण दारिश्ांत का रहात आहोत? जो पर्यंत आपण ती स्थिती गांठत नाही जिथे, दोन्ही अंगे योग्य सापेक्ष प्रमाणांत आपण बघत नाही तोपर्यंत आपण प्रगती करू शकत नाही. कलेबरोबर लक्ष्मीची सांग जुळण्यासाठी आपल्याला योग्य दृष्टी पाहीजे. ह्या कलीयुगात आईला ओळखणे फार कठीण आहे. आपल्या स्वतःच्या आईला आपण जाणूं शकत नाही, तर मग मला जाणणे हे त्याहून कठीण आहे. पण ह्या योगभुमीची गहनता तुमच्यामध्ये कार्यरत झाली आहे. ह्या भागातून येणारा कोणताही सहजयोगी अत्यंत गहनतेत अ जातो, हे मी पाहीले आहे. मला आश्चर्य वाटते, जिथे इतकी वर्षे मी घालवली इतके कार्य केले, तेथील ोक इतके गहन नाहीत. सुरेख सामुहिकता त्यांच्याकडे नाही. ह्या भूमीचा विशेष म्हणजे इथले प्रेम आणि सामुहिकता ही पुर्णतः निस्वार्थी आहे, है बघून मला अत्यंत आनंद होतोय. तुमची उत्तरोत्तर प्रगती होवो. इयल्यासारखी इतकी आपला एक मोठा दुबळेपणा म्हणजे हट्टीपणा, जर त्यांनी हत्ती महासरस्वतीची इये उपासना होणे फार महत्वाचे आहे. ह्या केला असेल तर ते हत्तीच बनवित बसतील. जर ते अमुक एका प्रकारे गात असतील तर ते त्याच प्रकारे गातं रहातील. तुम्ही त्यांना काही बदल करायला सांगितला तर, त्यांना कदाचित राग येईल. तुम्ही आज्ञेवर जर मनन केलें तर, तुमच्या लक्षांत येईल तेव्हा हा हट्टीपणा तुम्हाला आज्ञाचक्रावाहेर पड़ू देत नाही. आम्ही बंगाली आहोत. आमच्याकडे सर्वात महान कलाकार, बुद्धीवान लोक आहेत आपल्यामध्ये हा अट्टाहांस असतो की, आम्ही बंगालमधील लोक सर्वात महान आहोत जर भूमीला तिने आशिर्वाद दिले आहेत. इथे सर्व काही हिरवेगार आहे. पण ही सरस्वतीची उपासना फार सिमीत आहे. इथले कष्ट आणि दारिद्य यांचे कारण है आहे. आपल्या कलागुणांची वृद्धि करण्यासाठी किंवा विद्वान होण्यासाठी इथे सरस्वतीची पुजा केली जाते. इथले लोक फार हुषार आणि अभिमानी आहेत पण तरीही दारिझ काँ? तुमच्याहून जास्त | पैसा असणान्या माणसाविषयी हेवा का? आपल्याकडे कोणत्या सूत्राची कमतरता आहे, जे आपल्याला मिळवायचे आहे, ते आपण जाणून घेतले आपल्याला त्याच्या वर उठायचे असेल तर आपल्याला तडजोड करायला नको, हे आपण लक्षात घेतले पाहीजे. तुम्ही कलेचा विनाश करा असे मी म्हणत नाही. पण तुम्ही संतुलीत दृष्टीने कलेचा विचार केला पाहीजे. मी तुम्हाला काहीतरी व्यवहार्य गोष्ट सांगत आहे अशी की, आपल्याकडे एक प्रकारचा आळशीपणा असतो ज्यामुळे सुद्धा आपण हट्टी बनू शकतो. नवनिर्मिती करायला मला श्रम करावे लागतील असं एखाया व्यक्तीला वाटते. नवं काही शिकण्यासाठी आपले मेंदू थोडेसे मंदच आहेत. या मंदबुद्धीमुळे ज्यायोगे आपण लक्ष्मीशी सांगइ घालू शकू असं काही आपण शिकू शकत नाही. जर्स काही कलाकारॉंना मोठ्या पर्सेस करू नका. साध्या तन्हेने करा असं म्हटलं तर, तो म्हणाला, "ते शक्य नव्हतं आम्ही ज्या पद्धतीने त्यामध्ये रुळलो आहोत. तसेच आम्ही करू तुम्हाला हद तसं नाही. कांही समजून घेतले पाहीजे तर, मेंद आत्मसात करू शकतो पण जर तुम्ही हट्टी असाल आणि 'मी जे कांही करत आहे तेच बरोबर आहे असे म्हणाल तर, त्याचा व्यक्तीच्या पूर्ण जीवनावर खूपच मोठा प्रभाव पडेल. बदल येतो तेव्हा तो फार सहजगत्या येतो आणि सहजगत्या तुम्ही लक्ष्मीशी मिलाप झालेला पहाता. कलाकार फार हट्टी असतात तुम्ही जर त्यांना म्हटलं, "कृपा करून हे योडेस बदला, तर ते लोक तसे करणार नाहीत. आज्ञाचक्राला व्यवस्थित ठेवण्यासाठी हा विचित्र अहंकार आपण आधी बरोबर केला पाहिजे आपण कार्य करतो, कशाप्रकारे करतो, ते बरोबर आहे, किंवा दूसरी कुठलीही सूचना, किंवा पाहीजे. सरस्वतीचंे कार्य उजव्या बाजूकडे आहे. ज्यावेळी ती स्वाधिष्ठानावर कार्य करते आणि ते डावीकडे जाते, त्यावेळी कलेची संवेदना वादीस लागते. प्रत्येक कलेच्या क्षेत्रात बंगाल प्रसिद्ध आहे. संगीत, नाट्य, मुर्तीशास्त्र आणि साहित्य या कलाक्षेत्रातील अनेक ख्यातनाम लोक इथे आहेत. कला ही देवाचा प्रकाश आहे. तुम्ही पाहू शकत नाही पण तिला व्हायब्रेशन्स असतात. जगभरच्या लोकांनी ज्याला दाद दिली आहे, आणि जे फार सुरेखरित्या निर्माण केलेले आहे, ते सौंदर्यदृष्ट्या समृद्ध असतं, त्या कलाकृतिकडे तुम्ही हात केल्यास त्यामधून व्हायद्रेशन्सचा प्रवाह तुम्हाला जाणवेल. जर ती आत्मसाक्षात्कारी व्यक्तीने केली असली तर जास्तच. इथे रहाणारे फार भक्तीवान आहेत. व कलेचे विविध प्रकार ते सहजगत्या जाणतात. बेगालचे लोक प्रत्येक गोष्ट पुर्णत्वाला नेणारे आहेत. आपण स्वाधिष्ठानाची फक्त एक बाजू विकसित केली आहे फक्त लिहीण्यावाचण्यासाठी आपण स्वाधिष्ठान वापरतो आणि या क्षेत्रात आपण उन्नती केली आहे. पण या पुढची एक पातळी आहे. ज्याविषयी आपण विचारच करीत नाही आणि त्यामुळेच असंतुलन होते. जेव्हां तुम्ही बरेचसे साहित्य कला वगैरे पहाता आणि लोक म्हणतात, लक्ष्मी व सरस्वतीचा मिलाप नाही त्याचा अर्थ, जे काही तुम्ही करीत आहांत, त्याच्या खोलांत गेल्यावर तुम्ही विचार महासरस्वती पूजा १ अंतर्मुख होऊन परीक्षण केले पाहीजे की, अशा गोष्टीवर मी विश्वास कां ठेवतो? मी जर मर्यादित क्षेत्रात वाढलो आहे. तर पुर्ण जगाला कस प्रकाशित करू जकेल? कितीदां तरी भी सांगितले आहे, तुमच्या स्वतःकडे पहा. खूप लोक माझ्यावर विश्वास ठेवतात, देवी म्हणून माझी ते पूजा करतात ते मला माहीत आहे. पण यात मला कार्य फायदा आहे? मी आहे तीच आहे. तुम्ही ते आहांत. ज्यांनी साध्य केलं आहे. पद्धत चूक, हे तोच म्हणतं असतो. तुम्ही हिंदू, मुसलमान, खिश्चन, ब्राम्हसमाजाचे वगैरे आहांत असे वाटणे याला काहीच आधार नाही. तुम्ही दुसरे काहीही नाही. फक्त माणूस आहात, माणूस म्हणून तुम्ही जन्मला. तुम्ही कोणी तरी आहांत असा ठसा तुम्हीच तुमच्यावर लादून घेतला आहे. तुम्ही बंगाली किंवा मराठी नसून फक्त मानव आहांत, स्वतःवर असे ठसे मारुन धऊने तुम्हा | तमही सहजयोगात आलांत आणि सरस्वती तत्वातून तुम्ही महासरस्वती आणखी प्रश्न निर्माण करता, हे छापच इतके महत्वाचे होतात की त्यापलीकडे तुम्हाला काही दिसत नाही. ही बाधा जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत हा आंधळेपणा जाणार नाही. कारण प्रत्येक गोष्ट तुम्ही | अशाप्रकारे बधता की, फक्त तुमचाच मार्ग बरोबर आहे. पाश्चात्य देशात तर है जास्तच आहे. त्यांच्या मेंदूत कांहीही घातले आणि ते योग्य आहे असे त्यांना सांगितले, तर ते आंधळ्यासारखे त्याच्यामागे जातात. तियले टिकाकारही प्रत्येक कलाकृतीवर इतकी टिका करतात. एका टिकाकाराचे मत दुसरा खोडून काढेल. तुमच्यामधून, तुमच्या मेंदूमधून, कांहीच येत नाही. इतरांनी जे काही डोक्यात मरले आहे, त्यांचाच स्वीकार केला जातो. प्रत्येकावर ठसा असतो. त्यामुळे त्याचा अहंकार वाढतो. तो त्वतः फार महान व्यक्ती आहे. आणि इतरांहून वेगळी असामान्य व्यक्ती असे त्यांना बाटते. तो वैयक्तिक होतो. तत्वाप्रत पोहोचला. तुम्हाला लाभ झाला आहे. मुला नाही. नुसता माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही समाधान वाटून घेता नये, तुम्हाला तुमच्यामध्ये विश्वास ठेवला पाहीजे आणि तुम्हाला बर उचलले पाहीजे. आता तुम्हाला सहजयोगाचे शास्त्र माहीत आहे, तुमची मेणबत्ती पेटवली गेली आहे. आता या मेणबत्तीने इतर हजारोंमध्ये ज्योत जागवली पाहीजे. माझ्यावर प्रेम करणे सुरेख आहे. पण याहुन पुढची स्थिती आहे. आनंदापलीकडे दुसरी स्थिती आहे, 'निरानंद". तुमच्या आईमध्ये ती नीरानंदाची स्थिती तेवांच येइल जेव्हां, तिची मुले तिच्याही पुढे गेलेली ती पाहील. पण आपल्याला चिकटलेल्या या लहान सहान मुद्र गोप्टी सोडून दिल्या पाहीजे. महाराष्ट्रीयन्समध्ये तर ते जास्तच आहे. तुद्र गोष्टीत आपण चिकटलो आहोत. मला वाटते, आपल्या पूर्वजन्मांचा तो अवगूण असावा, जर चांगली गुणवत्ता असती तर, ती | व्यक्ती ताबडतोब स्वतःचे हृदय उघडून फुलासारखा सुगंध उत्सर्जित करू लागली असती, सत्याचं मूळ तत्व आहे की, आपण सगळे एक आहोत. पूर्ण आहोत, सगळे एकत्र आहोत. त्याच्या तुम्ही जेव्हा विरोधात जातात तेव्हा तुम्ही फक्त वैयक्तिक होता. जास्त जास्त वेगळे होत जाता एक पान दुसर्यासारखं दिसत नाही, हे खरं आहे पण ते सारे त्याच झाडावर असतात. विराटाचे ते अंग-प्रत्यंग असतात. ज्यावेळी आपण आपल्याला वेगळे करतो तेव्हा सरस्वती तत्व ज्याने महासरस्वती झाले पाहिजे ते होत नाही. जेव्हा तुम्ही महा-सरस्वती तत्वांत असता तेव्हा तुमचे दैनंदिन जीवन तुम्हाला पूर्णतवात दिसतं आणि आपण सगळे एक दिसतो. त्यामुळे कलाकार जेव्हा निर्मिती करतो, त्यावेळी तो अशा वस्तु करतो, ज्यांचा हृदयापासून स्वीकार होतो. सरस्वतीच्या आपण करतो त्या सर्व कलाकृती तिला भक्तीभावाने समर्पीत केल्या पाहीजेत. सर्व काव्य संगीत बगैरे असं जर झालें तर त्या सर्व कलाकृती अमर होतील. गाणी, कलाकृती ज्या देवांच्या नावे केल्या गेल्या त्या अजून जिवंत आहेत. आजच फिल्मी संगीत येतं आणि नष्ट होतं पण कबीर ज्ञानेश्वरांची मीतं अजून आठवरणींत आहेत. आत्मसाक्षात्कारामुळे त्यांना महासरस्वती शक्ती मिळाली आणि त्यांनी जे काही लिहीलं, निर्माण केलं त्याचा प्रकाश अद्वितीय होता. या निर्मीतींनीच जगाला एकत्र आणलं. नुसत्या सरस्वती तत्वाला आपण जागृत करता करू नये कारण, त्यामुळे तुम्ही मर्यादित रहाता, महासरस्वती तुम्ही जागृत केले पाहीजे. जर सरस्वती तत्व बीज असेल तर महासरस्वती वृक्ष आहे. जोपर्थंत या बिजाला तुम्ही महासरस्वतीमध्ये रुपांतरीत करीत नाही. तोपर्यंत महालक्ष्मीमध्ये तुम्ही विलीन होऊ शकत नाही. तुमचा आत्मसाक्षात्कार ही तुमच्या मध्ये महालक्ष्मीची देणगी आहे. महासरस्वती महालक्ष्मी, महाकाली आज्ञेमध्ये एकत्र भेटतात फार सूक्ष्म रितीने लिथे अहंकार येतो, त्यामुळे प्रत्येकाने महासरस्वतीमध्ये प्रत्येकाने परीणामकारक व कार्यक्षम असले पाहीजे. महाकाली तत्वामध्ये तुम्ही आत्मसात करता, इच्छा करता मला हे करायचे, ते करायचे, मला हे आवडतं, ते आवडतं या इच्छा कार्यान्वित करणे हे महासरस्वतीचे काम आहे. सहजयोगाचा प्रसार व्हावा अशा काही लोकांची इच्छा असते. पण या विषयात प्रसारांसाठी तुम्ही काय केलें? किती जणांना तुम्ही आत्मसाक्षात्कार दिला? किती जणांशी सहजयोगाबाबत बोलतात? एका वृतपत्रकाराने मला सांगितले तरूण मुले मुली इतक्या शांततेने आणि तन्मयतेने पोस्टर्स लावत होते. त्यामुळे त्याच्याबर छाप पडली. त्यांच्या बोलण्याने माझ्यावर प्रभाव पडला. तुमच्या इच्छा तुम्ही कृतीत आणल्या पाहीजे जे आपण करू शकतो, त्याची तुम्ही इच्छा केैली पाहीजे. कारण ज्या इच्छेचे पुर्ती होऊ शकत नाही, ते संकट होते. इथे अनेक श्रीमंत लोक व अनेक गरीब लोक आहेत. श्रीमंत लोकांचे गरीब लोकांसारखेच प्रश्न आहेत. त्यांच्याकडे कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत. म्हणून आमचे कारखाने बंद झाले आहेत. पण कर्मचारी हा तुमचाच एक भाग आहे. अंगप्रत्यंग आहे. हे श्रीमंतांनी लक्षांत ठेदले पाहीजे. त्यांच्या शिवाय तुम्ही काहीच करू शकते नाही. तुम्हाला तर बोटही कप्त हलवायचं ते माहीत नाही. तुम्ही नुसते खुर्चीमध्ये बसता तुम्ही मजूरांसाठी काय केलं आहे? सर्व प्रश्न पैशाने सुटूं शकत नाहीत ते झेंडा उभारतात, तुम्ही पैसे पुढे करता; मग ते परत झेंडा उभारतात बैतन्य लहरी २ D:O_BLUR आणि है सगळे असंच चालू रहातं. त्यांच्या कल्याणासाठी तुम्ही काही केलं आहे का? प्रथम त्यांची संस्कृती शिका. मोठमोठे कारखानदार आहेत, ज्यांना त्यांची संस्कृती माहीत नाही. मजूर फार दिलदार आहेत. पण तुम्ही त्यांच्याशी गर्विष्ठपणे वागलांत तर ते तुमचे सर्वति मोठे शत्रु होऊ शकतात. त्यांच्या बरोबर रहा. त्यांना भेटा, त्यांना जाणून घ्या. त्यांना मी प्रकाशवंत उद्योजक म्हणते. त्यांच्या धरी जा. त्यांचे प्रश्न त्यांना विचारा, हे पदरी रहातील. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही पैसे देणं आवश्यक नाही. तुम्ही पैसे दिले की ते सरळ दारुच्या गुत्त्याचा रस्ता पकडतील किंवा बायका ठेवतील. तुमचाच एक अविभाज्य भाग म्हणून त्यांचा विचार करा आणि त्यांचे हृदय जाणण्याचा यल करा मग तुमचे सर्व काही 'लेबर प्रॉब्लेम" सुटतील. अजून तुम्ही म्हणत आहांत, "माताजी, माझी आई, नाहीतर, भाऊ नाहीतर, दुसरं कोणी आजारी आहे तुम्ही सहजयोंगी आहांत. सारं काही आईने करावं असं तुम्हाला वाटतं. तुम्ही कां नाही करत? नुसतं इतरांना द्या. मी सारखी तेच तेच, परत परत सांगत असते की, कांहीतरी करा. अर्यात मी रोगमुक्त करेन पण माझ्यापेक्षा तुम्ही चांगल्याप्रकारे रोगमुक्त करू शकतां. जर तुम्हीं करू शकला नाही. तर माझ्याकडे या. जेवढ्या तुमच्या शक्त्या वापराल, तेवढी तुमची बाढ होईल. पण स्वतःमध्ये विश्वास ठेवा. श्री माताजी म्हणतात तर आपल्याकडे या शक्त्या असणार आणि त्या आपण बाढविल्या पाहीजेत. आता सहजयोगामध्ये गहनता आली आहे, पण दुसऱ्याला देणं काही जास्त नाही. आता तुम्हाला दिलं पाहिजे. जेव्हा तुम्ही कार्यक्षम व्हाल व महासरस्वती चक्राची जागृतीं होईल, त्यावेळी हा देश कुठे पोहोचेल ते पाहून तुम्हालाच आश्चर्य वाटेल प्रण हा आळशीपणाचा रोग पूर्ण भारतभर आहे. योडर्स त्यांच्यासाठी करा. जीवनभर ते तुमच्या इयले लोक फक्त सरस्वतीपुरते मर्यादित आहेत. महासरस्वती नाही. तुम्ही सहजयोगी आहांत आपणहून गोष्टी ठीक होतील. पण सहजयोगाच्या पद्धती तुम्ही वापरांत आणल्या पाहीजेत, तुमचे संकुचित दृष्टीकोन सोडून तुम्हाला पसरलं पाहीजे. आंतून वर उठल्याखेरीज बाहेरुन तुम्ही पसस शकत नाही, सहजयोगामध्ये ध्यान फार महत्वाचं आहे. सकाळी ५ ते कां करीत नाहीत यासाठी सहजयोगांत लोक खूप कारणे दाखवितात उदा. मला माझ्या कुटुंबाची, नाहीतर समाजाची भिती वाटते. सहजयोग भित्र्यांसाठी नाहीं. इये इतके जादूटोणावाले आणि तांत्रिक आहेत आणि ते मी साफ करते आहे. जादूटोणा नष्ट करण्यासाठी बीजता ५ मिनिट ध्यान करा. रात्री दहा मिनिटं यामुळे तुम्हाला विशेष लक्ष वालून ते कार्यान्वित केलें पाहीजे. तुम्ही स्वच्छ होत जाल, आणि तुम्हाला आशिर्वाद मिळतील. तुम्हाला सतत मार्गदर्शन केलं जात आहे. तुम्ही सुद्धा आनंद उपभोगीत, वाढत आहात. आजची पूजा पूर्ण भारतांसाठी आहे. कारण हा आळशीपणाचा रोग भारतभर आहे. आपण जराही कार्यक्षम नाही. आपल्या फार दृढ़, जबरदस्त इच्छा आहेत पण क्रिया काहीच नाही. तुम्ही एकत्र येऊन काय करायचं, ज्यामुळे सहजयोगाचा प्रसार होईल याविषयी ठरवलं पाहीजे. वेगवेगळ्या कारणांसाठी आपण जमिनी घेतल्या, त्या सर्व तशाच पडून आहेत. मी भारतांत येईपर्यंत त्यांना छोटा रस्ता सोडाच पण, एक छोटी झोपड़ी देखिल बांधता येत नाही. इतके लोक आहेत, पण कांहीब होत नाही, कस ते मला समजत नाही. मी गेले की तुम्ही सगळे वेगवेगळे होता, आपल्याला मा्गनि जाता. फत्त दोन तीन लोक कार्य करतात. सहजयोग सामुहिक कार्य आहे. नुसत्या दोघंतिघाचं कार्य नव्हे. प्रत्येक सहजयोगी हा सहजयोगाचा भाग आहे हे प्रत्येकाने जाणले पाहीजे. अजून लोकांना आईवर प्रेम करणे हेच पुरेसं आहे असं वाटतं. तिची सेवा करणं, प्रार्थना करणं, ते ठीक आहे. तुम्हाला फायदा मिळतो. आईच्या प्रेमामध्ये तुम्ही खूप बाढले असाल. ज्यांत कोणी पाणी भरत नाही अशा खोल भांड्याचा उपयोग काय? मी काय कार्य करावें, असा जर तुम्ही विचार केला आणि तुम्ही निर्विवारांत गेलात तर तुम्हाला आंतून स्फुर्ती मिळेल. इथे गहनतेमधील अनेक लोक आहेत. पण आतां ती गहनता आपण वाटून घ्यायला हवीं. एखाद्या तळ्यात जशी काही कमळं उगवतात आणि कि्यांना त्याचवहद्दल अभिमान बाटतो. पण अजून तुम्ही कीटकच आहांत तर त्याचा काय उपयोग आहे? वेदांमध्ये म्हटले आहे, तुमच्याकडे 'विद'नाही, जाणणे नाही तर वेदांचा उपयोग कारय? त्यांनी पंचमहाभुतांना जागृत करण्याचा प्रय्न तुम्ही इतकी गहनता गाठली आहे आणि इतकें मिळवलं आहे. आता तुम्ही इतरांना दिलं पाहीजे. उद्या तुम्ही माझ्या जागेवर बसून माझे कार्य करू शकाल., जैव्हा असं होईल, तेक्हांच सहजयोग बाढेल तुम्हाला आशिर्वाद देतो की, या पूजेनंतर अनेक लौक बाहेर येतील जे सहजयोग पसरविण्याचं कार्य करतील. केला त्याचा परीणाम म्हणून आपल्या देशाकडे शास्त्रे आली इथे झालेले विज्ञान विपयक शोध आज होत असलेल्या शोधापेक्षा फार जास्त मोठे होते. सहजयोग देखील पंचमहाभूतांवर तावा मिळवूं शकतो पण इथे महासरस्वती पूजा शिवरात्री पूजा प. पू. श्री माताजी निर्मलादेवी यांचे भाषण न्यू कॅसल ऑस्ट्रेलिया १ मार्च १९९२ वाटत असणार, अतिशय सुरेख अनुपम, देवदूतासारखे लोक निर्माण केले गेले आहेत. अडचण हीच आहे की, देवदूतांसारखा असलेला तुमचा पाया तुम्ही तसाच अवाधित राखला पाहीजे. कधी कधी तुम्ही अडखळता, पड़ता, पण त्याचबेळी तुमच्या जाणीवेमध्ये तुम्ही वर उठता. आणि तुम्हाला उपलब्ध असणार्या दुसर्या नव्या पातळ्या शोधण्याचे प्रयत्न करता आणि हे सगळे शक्य आहे कारण, तुम्ही खरोखर वेचून कादले त्यांपैकी आहांत. तुम्हीं फार विशेष लोक आहांत, हे देखिल तुम्हाला समजलं पाहीजे. काही वेळां सहजयोग्यांना त्याचं आकलन होत नाही. आणि स्वतःविषयी आत्मसन्मान नसतो. या जीवनामधील तुमची भुमिका काय आहे तेसमजण्याची सुज्ञता तुम्हाला येईल. निरर्थक मायेमध्ये हरवून गेलेले इतर लोक तुम्हीं जर पहाल तरच ती स्थिती मिळणं शक्य आहे. आता तुम्ही एक विशेष समाज आहांत. धर्माची जी काही अंगे आहेत ती तुम्ही आत्मसात करू तुमच्या हृदयावर सर्वशक्तीमान परमेश्वराचा सदाशिवाचा आत्मा म्हणून ठसा आहे. आपण हे जाणलं पाहीजे की, वेगवेगळ्या देशांत, वेगवेगळ्वा वेळी अनेक लोक या पृथ्वीवर आले. न्याय, धर्म, कशाप्रकारे स्वतःला उच्च स्थितीवर न्यायचं, याबद्दल वेगवेगळ्या लोकांशी बोलले. त्या सर्वांनी सांगीतलं आहे की, तुम्हाला देवावर विश्वास ठेवला पाहीजे. तुम्हाला आत्मा झाले पाहीजे. आत्माच्या प्रकाशाने चित्त पूर्णपणे भरुन गेल्याशिवाय तुम्ही अध्यात्म जाणू शकणार नाही हे त्यांना माहीत होतं. तुमच्यामध्ये आत्मा आहे, जो सदैव "साक्षी" स्वरुपामध्ये असतो. सर्व धर्म अयशस्वी को ठरले? कारण, त्यांना आत्याच्या साक्षात्कार मिळाला नाही. आणि ते आत्मा बनले नाहीत. तर, तुम्ही सर्व आणि इतर यांच्यामध्ये अतोनात फरक आहे ते दांभिक आहेत. ते बुद्धीने सारं कांही जाणूं पहातात. सर्व काही ते फार चांगल्या प्रकारे समजावून सांगू | शकतात. पण त्यनी अध्यात्म आत्मसात केलेलं नाही, हे तुम्ही अगदी स्पष्टपणे पाहू शकता. आत्मसाक्षात्काराविना ते आत्मसात करणं अशक्य आहे. शकता. सहजगत्या, तुम्हाला त्यासाठी श्रम करावे लागत नाहीत. की तप करायला नको किंवा ते कार्यान्वित करायला नको. सहज रितीने तुम्ही ते करू शकता. कोणत्याही प्रकारच्या अडचणी न येता था सर्व आणि महावीर दोध्ांनी ईश्वराविषयी भाष्य केलें नाही, त्यांनी बुद्ध म्हटले, तुम्ही फक्त तुमचा आत्मसाक्षात्कार घ्या. बहुतेक पुस्तकं अध्यात्माविषयी, तुम्ही काय साध्य केलें पाहीजे, धर्म कशासाठी आहे हे सांगतात. ते सगळ फार सुरेखरित्या सांगितल आणि लिहीलेलं गेलं आहे. तुम्ही काय झालं पाहिजे, काय चांगलं आणि काय कुकर्म आहे, आणि शिवाय पहिली पावरीसुद्धा, जिथे तुम्ही धर्म प्रस्यापित केला की, तुम्ही हे केलं पाहीजे. ते केलं पाहीजे, त्यांना बाटतं ही तत्तव पाहिजे, जिथे लोकांनी एकमेकांना फसवू नये. न्याय, सामुहिकता, प्रेम सर्व गोष्टीची जाण, समंजसपणा तिथे हवा. असूया किंवा दांभिकपणा नको. तिथे वेगळीच मानवजात असेल. वेगळाच समाज असेल, खरं म्हणजे एक वेगळी सभ्यता निर्माण करायची आहे. गुणवता तुमच्यामध्ये येऊ शकतात. इतर कसंही वागण्यापेक्षा न्यायाने वागणं हे तुम्हाला फार सोप्प आहे. तुमचं हे जे वैशिष्ठ्य आहे, ते सर्व संत, प्रेषित, आणि अवतरणं यांचे स्वप्न होतं. लोकांनी एका मागून एक भाषणं दिली लोकांना शिकवल्याने ते ठीक होतील. पण अहंकाराच्या रुपांत ते त्याच्या डोक्यांत जातं कारण, शिक्षण हे फक्त तुमच्या अहंकाराच्यामधून असते, सहज नसतें. ते असं काही आहे जे, तुमच्यावर बाहेरुन लादलं जातं, पण तुमच्यासाठी ते फार सोपं आहे. धर्माची सर्व अंगे तुम्ही फार सहजगत्या आत्मसात करू शकता. अशी लोके मला माहीत आहेत, जी ड्ग्ज घेत आत्प्याची ही स्थिती सहजयोग्यांनी साध्य केली आहे. हे फार लोकविलक्षण आहे की, कांही अडचणी न येता तुम्ही धर्म आत्मसात करू शकता, तुम्ही कोणालाही फसविणार नाही, किंवा कोणाकडून कांही होती, लोकांचा छळ करीत होती, त्यांना मारत होती. एक व्यक्ती चोरणार नाही. कोणालाही तुम्ही ठार मारणार नाही किंवा हिंसक होणार नाही. तुम्ही सत्याला धरुन रहाल. सर्बात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वशक्तीमान परमेश्वराशी तुम्ही एकतानता साधली आहे आणि एक प्रकारे. देवाविषयी तुम्हाला माहिती आहे, त्याच्या विषयी अतिशय आदर आहे. भिती आहे. पैसे उचलण्यासाठी सहजयोगाला तुम्हीं फरसविणार नाही. सत्ता किंवा लौकिक गोष्टींसाठी भांडणार नाही. आत्मप्रकाशामध्ये तुमच्या जाणीवेचा विस्तार करण्याकडे तुमचे सारं लक्ष असेल. ही सर्व तुमच्या आईची दिव्य दृष्टी आहे. कारण शिव फक्त साक्षी आहे. पण आतां सहजयोगामधून निर्माण झालेले लोक पहाताना त्यांना खूप आशा सदोदित बरोबर रिव्हॉल्वर घेऊन वावरीत असे. आता तो इतका हळूवार, शत सुरखे व्यक्ती आला आहे. तर तुम्ही ते 'विशेष" लोक आहांत. हे लोक ज्यांना आत्मसाक्षात्कार मिळाला नाही, त्यांना त्यांचा धर्म सहजगत्या मिळणं शक्य नाही. तुम्हाला फारसहज जमणारी दुसरी गोष्ट म्हणजे, दुसर्यांवर प्रेम करणें आणि त्या व्यक्तीविषयी कळकळ बाळगणं, तुम्हाटा ते करायला आवडेल. सहजयोगीयांकडे लक्ष ध्यायला आवडेल. सहज योगी नसलेली व्यक्ती त्रास सहन करताना तुमच्या दृष्टीला आढळली तर, तुम्ही पटकन त्या व्यक्तीला मदत मिळेल अशी व्यवस्था कराले. एका चैतन्य हरी सद्गृहस्थांनी मला सांगीतले की त्यांना सहजयोगांसाठी कार्य करायला आवडेल, पण त्यांच्याकडें पैसे नाहीत. मी त्यांना, दुसन्या दिवशी बोलावलं आणि तेव्हा मी त्यांना पैसे देइन असं सांगितलं, दुसऱ्या दिवशी ते परत आलेच नाहीत, विचारल्यावर त्यांनी सांगितले, कीं, माइ्या शेजारी जे सद्गृहस्य बसले होते त्यांनी पैसे दिले. सहजयोगात आपण ज्याला पैशाची मदत हवी असेल त्याच्याकडे ताबडतोब धावतो. रुमानिया, बल्गेरीया रशिया, पोलंड, झेकोस्लाव्हाकीया, हंगेरी यासारख्या सहा देशांना एका नाहीतर दुसऱ्या देशाने मदत केली आहे. पूर्व धेण्यासाठी तो एक पथनाट्य करतो आणि त्यामधून सहजयोगाविषयी आशियाई देशांना देखील ऑस्ट्रेलियन लोकांनी मदत केली हौती. मी त्यांना मदत करायला कधीच सांगितले नाही. त्यांनी त्यांच्यासाठी तिकीटे काढली आणि त्यांना भारतामध्ये आणलं त्यांनीच रशियन लोकांकडे लक्ष पुरवलं त्यांची काळजी घेतली. आपण काही विशेष कैले आहे अशी भावना न बाळगता, प्रेम आणि करूणा यांनी ओयंबून त्यांनी ते केलं, किती खर्च कैला गेला आणि आम्हाला किती पैसे धायचे आहेत असं कोणीही कधीही विचारलं नाही. भी हंगेरीला गेले होते तिये मला एकशेपंचवीस रुमेनियन आढळले. खरोखर, माझे हृदय आनंदाने उचंबळून आालं. त्यांनी गुपचूप एकमेकांना मदत केली आणि ती फक्त त्यांच्या समाधानासाठी. कोणाला उपकृत करण्यासाठी नकहे, भेट वस्तु आणल्या. कल्पना करा, इग्लंड, फ्रान्स, स्पेन, इटली, स्विडझलंड सारखे देश, जे खुप आक्रमक आहेत आणि जे कोणाला मदत करण्यासाठी नव्हे तर त्यांच्या साम्राज्यास्यापनेसाठी किंवा बिनाश करण्यासाठी बाहेर पडले. लोकांत धर्मबदल करायला लावावे किंवा देव धर्म यांच्या नांवाखाली कोणत्याही प्रकारच्या गोष्टी कराव्या यासाठी बाहेर पडले. पण जैव्हां, तुम्ही दुसर्या देशांत जाता त्यावेळी तुम्हाला फक्त त्यांना मदत करावयाची असते. इतक्या सहजगत्या ते तुमच्या हृदयामध्ये कार्यान्वित होतं की तुम्हाला जाऊन त्यांना मदत केली पाहीजे. ऐक्याची भावना, जसं काँही ते आपलाच एक भाग आहेत. अमेरीकन लोकांनी रशियन, लोकांना टी. व्ही. पाठवला, ही फार आश्चर्याची गोष्ट आहे. बहुधा श्रीकृष्णाचा आत्मा उजव्या आज्ञेच्या आत्याला मदत करण्याचा प्रवल करीत असावा. ते फक्त युरोपमध्ये कार्यान्वित होत आहे असं नाही तर, टर्कीमध्येसुद्धा ते तसं होत आहे. आता एक पदार्थ-विज्ञानाचा शास्त्रज्ञ जपानला मेला आहे. तो जपानी नाही. लोकांना आकर्षित करून सांगतो. आता तुमची सामुहिकतादेखिल प्रचंड आहे. ब्रिस्बेनमध्ये आश्रम विकत घेण्यात आला, त्याबदह्दल भारतीयसुद्धां खूष आहेत. याचं कारण हृदय इतकं विस्तृत पावलं, कारण तिथे शिवाचा प्रकाश झळकतो आहे. आत्मा चकाकतो आहे, ते हृरदय इतर्क मोठे झालं आहे की पूर्ण विम्वाला सुद्धा ते सामावून धेऊ शकतं. तुम्ही सगळे वैश्विक लोक झाला आहांत. विश्व निर्मलघर्माविषयी तुम्ही नुसतं वाचत नाही, तर त्याप्रमाणे आचरण ठेवण्याचा प्रयत्न करता, स्वतःमध्ये ते आत्मसात करता; कोणे एके काळी ऑस्ट्रेलिया जातीयबादाने भरलेली होती. खिस्ताने सांगितले त्याच्या बरोबर विरुद्ध प्रकारे ते वागत होते. इतर धर्मही तसेच करीत होते. ते सगळे मूलगामी आहेत. याचं कारण ते फ़क्त त्यांचे पवित्र ग्रंथ वाचतात. जर ते ग्रंथ त्यांच्यामध्ये उतरले, तर त्यांना कळेल. की सर्व ग्रंथ वेगवेगळ्या नांवाखाली त्याच गोष्टी सांगत आहेत. पण तुम्हाला ती विश्वव्यापी गौष्ट मिळाली आहे. जशाच्या तसा तिये शाबूत असलेल्या तुमच्या आत्प्याचे आभार मानले पाहीजेत शिवाय आता त्याने चकाकायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आपल्याला नवा समाज, स्वतःशी आणि इतरांशी अतिशय प्रामाणिक लोक जिये आहेत ती नवी सभ्यता मिळणार आहे. हे लोक अतिशय चांगले, न्यायी आहेत ते हिंसक नाहीत. नियमांचे पूर्णपणे पालन करणारे आहेत. खूप प्रेमळ, मायाळू आहेत. त्थाचदेळी ते खूप प्रेमळ आहेत. त्याचवेळी ते खूप हुषार आणि विधायक कार्य करणारे आहेत. सहजयोगासारखा अत्यंत सूक्ष्म विषय ते जाणतात. हा सहजथोगाचा विषय किती कठीण आहे ते तुम्हाला ठाऊक नाही. सामुहिकतेमध्ये तुम्ही जेव्हा असता त्यावेळी प्रतीत होणारा तुमच्या देवत्वावा अविष्कार ही, ईश्वरी इच्छेची केवढी मोठी पूर्ती आहे. तुम्ही एकमेकांचा आनंद लुटता, सामुहिकतेचा आनंद उपभोगता. व्यक्तीवाद हा सर्वव्यापी विश्वस्याच्या विरोधांत असतो. पण आपल्यामध्ये आपली विविधता आहे. तुम्ही कदाचित दुसऱ्या देशांत, वेगळ्या वातावरणांत, वेगळ्या परंपरेत रहात असाल पण कलात्मक वस्तु वापराबला त्यांनी सुरुवात केली आहे. ते उदारही झालेले. | आपल्यामध्ये तीच सारखीच श्रद्धा आहे, श्रद्धा जी आलोकित आहे, अंधश्रद्धा नव्हे. पहिल्यांदा तुम्ही साक्षात्कारी आत्मा आहांत आणि दुसरी गोष्ट म्हणजे विश्वव्यापी शक्ती अस्तित्वात आहे. शिव असू देत किंवा महंमद साहेब किंवा खिस्त असूं दे, आपल्याकडे सारख्याच प्रकारची उपासना आहे. त्याविषयी आपल्यामध्ये मदभेद नाही. जसे एका चर्च्या दहा चर्चेस व्हाव्या अथवा दहा हिंदुत्ववाद व्हावे तसे. आपण सगळे, सहजयोगी आहोत. आणि आपल्या सर्वात तेच तत्व सहज पद्धतीने जोडले गैले आहे. शिवाय आता तुम्ही एक 'मूळ नमूना' ज्यावरून तुमच्यामध्ये, घडलेल्या या परिवर्तनाने तुमची करूणा, तुमचं प्रेम, कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता, किंवा काहीही जबरदस्ती न करता इतरांना सुरक्षा देण्याविषयीची तुमची भावना, इंतरही सारं काही तुमच्या हृदयामधील सौंदर्य बाहेर आणल आहे. याशिवाय, तुम्हाला यासारख्या साध्या जागेत, तंबूमध्ये, रहायला मजा येते. माझे ऐकताना | तुम्हाला कोणत्याही सुखसोयीची इच्छा नसते. फक्त तुमच्या आत्याच्या सुखसोयीचा शोध तुम्ही घेत असता. आणि सर्व आसमंत व निसर्ग यांचा आनंद उपभोगता. सहजयोगीयांना हळूहळू पर्यावरणाच्या प्रश्नाविषयी अतिशय जागरुक होतांना मी पाहिलं आहे. जगभर नैसर्गिक आणि आहेत. आपण ज्याला औदार्य म्हणून संबोधितो. ते अवतरणाचं चिन्ह आहे. माझ्या स्वतःच्या मुलांमध्ये हे औदार्य? स्वतःकडे ठेवण्यापेक्षा इतरांना बस्तु देण्यापेक्षा त्यांना आनंद लाभतो, जगभर हे झालं आहे. सहजयोगी स्वतःचा पैसा, वैळ आणि सर्व काही सहजयोगाचा प्रसार करण्यासाठी खर्ची करत आहेत व इतरांना मदत करीत आहेत. सर्व प्रकरच्या गोष्टी, सर्व प्रकारचे लोक आपल्यामध्ये सामावून घेत आहेत. अशातहेची सामुहिक सुज्ञता त्यांच्याकडे आहे. ही करूणा, हे प्रेम, ही शिवरात्री पूजा प्रतिकृती करता येतील, असा बनत चालला आहांत. जे लोक गुत्त्यामध्ये जाणं किंवा रॉक म्युझिक ऐकर्ण वगैरे, तुम्ही सर्वच इतके सहजयीगांत नाहीत, त्यांच्यासाठी तुम्ही मॉडेल, आदर्श बनाल. तुम्ही दारू पीत नाही, सिगरेट ओढत नाही. ते ड्ग्ज घेत नाहीत आणि त्याविषयी बढाया मारत नाहीत, हे, ते बघतील. ते कोणाचाही द्वेष करीत नाहीत. किती प्रभावी आणि सृजनशील आहेत, ते किती विधायक कार्य करतात. आत्मसंतुष्ट आहेत. त्यांच्यामध्ये स्पर्धा नाही. निसर्गापुढे किंवा कोणापुढेही ते प्रश्न उभे करीत नाहीत. ते किती सुरेख लोक झाले आहेत. स्वच्छ आणि सुरेख झालेले मला आढळता. तुमची चक्र इतकी शुध्द झाली आहेत. तुमची पुर्वपुण्याई कार्यान्वित होत आहे कां? तरीही मी म्हणेन की, सहजयोगी म्हणून तुमचा आत्मसन्मान तुम्ही ओळखला पाहीजे. ती माननीयता, समयोचित सूज्ञता तिथे हवी, कसरूणा प्रेम, कार्यकरण भाव तिथे पाहीजे, जगभर तुमचे भाऊबहीण आहेत. तुम्हाला राखी भगिनी आहेत. तुमची नाती फार पवित्र आहेत. कांहीही अशुद्ध असलेलं फक्त बाहेर फेकलं जातं. सहजगत्या त्यात बसत नाहीत ते बाहेर तर, आता तुम्हाला समजलं पाहीजे की, चांगली वर्तणूक, जातात. आपली कुटुंब मुलं फार सुरेख आहेत महंमद साहेब येऊन त्याविषयी बोलले, त्यांनी कधीच धर्म काटेकोर बनविला नाही. त्यांनी सांगीतलं, तुम्ही ज्ञान मिळविलं पाहिजे. तेव्हा, त्या लोकांच्या म्हणण्याप्रमाणे पुस्तक वाचणं म्हणजे ज्ञान प्राप्त करणे होतं. पुस्तक वाचणं, त्यचा अर्थ लावून सांगणं, मग ते बुद्धीवादी होत गेलं. त्यानंतर गुरुनानक आले. शिखाचे काय झालं, आणि ते कुठे गेले हे तुम्ही जाणाताच. 'शीख' म्हणजे ईश्वरी नियम शिकलेला तो. जर तुमचा संबंध नसेल, कनेक्शन नसेल तर दैवी नियमांचे अनुसरण उत्तम भाषा, सम्यतेला धरुन असणारे योग्य मर्यादशील जीवन आणि सदाभिरुची असणारे आदर्श तुम्ही बनलें पाहीजे. व पती वा पतनी बरोबर भांडणारे नव्हें. कबैलाच्या मेयरनी मला सांगितले की, त्यांना आश्चर्य वाटलं कीं, लोक तासनूतास एकत्र बसू शकतात. ते इतके मंत्रमुग्ध झालेले असतात कीं, दमत नाहीत. त्याला वाटलं की, ते 'विशेष' लोक आहेत. कॉही करत नाहीत, फक्त मजा लुटतात. एकदा आमच्याकडे सहा तास गुरुपुजा झाली आणि कबेलाच्या गांवकर्यांना फार आश्चर्य वाटलं. ते स्हणाले कीं, तुम्ही देवदूत आहांत. हे लोक तुम्ही करूं शकत नाही. पण तुम्हाला ते माहीत आहेत. जेव्हा तुम्ही त्या आमची छळवणूक करीत नाहीत. पण आमची काळजी घेतात. आमच्याशी ममता पूर्वक वागतात. आनंद पसरवण्याचा ते प्रय्न करतात. पहिल्यांदा ते मला "प्रिन्सेस म्हणायचे, मग ते मला देवी" म्हणू लागले आणि आतां ते म्हणतात, तुम्ही "मॅडोना" आहांत. त्यांना जे उत्तमातलें उत्तम वाटले ते, ते म्हणूं लागले. आता त्यांना सहजयोगात वायवं आहे. कबेलाच्या मागे त्यांनी मला नाममात्र किंमतीला जागा दिली. प्रिन्स डेरीयो त्याच जागेसाठी त्यांना बरेच पैसे देऊ करत होता. त्याला ती दिली नाही. नियमांच्या विरोधांत आता तेव्हां तुमच्या हातावर, मध्यमञ्जासंस्थेवर तुम्हाला ते जाणवू लागतात. सतत तुम्ही स्वतःला पारखं लागता आणि तुम्हाला स्वतःला योग्य मार्गावर आणयचं असतं कारण, तशाप्रकारचा अयोग्य मार्ग तुम्हाला आवडत नाही. तुमचे पती पत्नी अथवा मुले तुम्हाला विधडवतील, वगैरे, अशा प्रकारच्या व्यक्तीगत जीवनाविषयीच्या तुमच्या अनेक कल्पना आता संपुष्टात आल्या आहेत. आता तुम्हाला ख्या सहजयोगी किंवा सहजयोगीनीशी विवाह करायचा आहे. त्यानंतर विवाह हा एक आशीर्वाद बनतो. इतक्या दूरवरच्या ठिकाणी यायचं. महाराष्ट्रामध्ये प्रवास करायचा हे खरोखरच तपच आहे. पण तुम्ही त्यातही आनंद लुटता. तुमच्या चूका होत होत्या आणि ते तुमच्यासाठी एक प्रकारचं धाडसच होतं. ही सर्व तपस्या, खडतर कष्ट हे धाडस ठरले आहे. रशियाला जाऊन हरवून गेलेल्या वादकासारखंच हे देखिल या सर्वाचं पुर्ण वर्णन फार अद्भूत होतं. साहस केल्यासारखं आता त्याच्याबद्दल विचार ने करताही तुम्ही अनेक गोष्टी साध्य करीत आहंत. हे आशिर्वाद आहेत आणि शिवाचे आशिर्वाद आहेत. पूर्ण गावांत परिवर्तन होत आहे. तुमचे समर्पण लक्षणीय आहे. अशाप्रकारे तुम्ही सहजयोगाला समर्पण केलं आहे. ज्यायोगे सहजयोगात नसलेल्या प्रत्येकजणांत परीवर्तन होईल. है सर्व प्रेम, ममता, आस्था यांची मी कधीच अपेक्षा केली नव्हती ज्याप्रकारे तुमचं माझ्यावरचं प्रेम व्यक्त करण्याची तुमची इच्छा आहे. हे समर्पण, आणि तुमचा त्याग, ज्याप्रकारे तुमचा वैळ तुम्ही त्यात घालता, श्रम घेता या अतिशय दूरवरच्या ठिकाणीं तुम्ही पुजेसाठी आलांत. जेव्हां तुम्ही आत्मसाक्षात्कारी व्यक्ती असतां तेव्हाच या पूजेमघून जे कांही मिळणार असतं ते मिळणं शक्य होतं. नाहीतर कोणत्याही प्रकारची पुजा किंवा उपासना निरुपयोगी आहे. लोक चर्चमध्ये जातात. थोड़ी गाणी गाऊन परत येतात. ते तसेच असतात आणि त्यानंतर ते क्लबमध्ये दारूच्या गुत्यामध्ये जातात. कारण त्यांना वाटतं, तीच एक अशी जागा आहे, जिथे त्यांना थोडाफार आनंद मिळतो. व्यक्तीला स्वार्थत्याग हा करावा लागतो. तरीही मी म्हटलं पाहीजे, सहजयोग ही सोपी गोष्ट आहे. तुम्हाला कांही हिमालयावर जावं लागत नाही. हातावर वगैरे उभं रहावं लागत नाही. पण तरीही तुमचे चित्त आणि तुमचा वेळ, त्यांचं बलीदान करावं लागतं. चित्त इतरक स्वच्छ असतं की, इतरांना ज्या गोष्टीत आनंद वाटतो, त्यांत तुम्हाला बाटत नाही म्हणजे दारुच्या रि तुमच्या आत्याचे आत्मा हा साक्षी आहे आणि तुम्ही ही साक्षीपणाची स्थिती विकसित करीत आहांत. हे सारं राजकारण आणि अर्थशास्त्र तुम्हाला हास्यास्पद वाटतं तो काहीतरी असंमजस प्रकार वाटाते. रशियन सहजयोगीयांना राजकारण आणि अन्नाच्या अभावाच्या अडचणीचे प्रश्न जाणवले नाहीत. ते म्हणाले, " या लोकांना लढूं दे. काही करूं दे. आम्हाला त्याचं कांही नाही.' कराबद्दल त्यांना काही पर्वा नव्हती, "आम्ही देवाच्या राज्यांत आहोत. या लैकिक राज्यांची, इतर गोष्टींची आम्ही कशाला काळजी करावी?" केव समाधान, किती छान! 'आम्हाला अध्यात्माच अन्न मिळाले आहे. तर आता, देव काय आहे आणि सदाशिव काय आहे. हे चैतन्य लहरी म जाणून धेतलेले लोक तुम्ही आहांत. आता तुमची त्याच्यावर श्रद्धा आहे | विस्तृत व्हाल, तेवढ्या तुमच्या प्रार्थना विस्तृत होतील, जास्त विस्तीर्ण जी अंधश्रद्धा नाही. त्याची शक्ती काम करते, त्यावे नियम कार्य करतात है ही तुम्हाला माहीत आहे. गोष्टी कशाप्रकारे कार्यान्वित होतात, चमत्कार कसे घड़तात, हे सुद्धा तुमच्या जीवनांत तुम्ही पाहीले आहे, जगांत काय चाललं आहे, त्याविषयी अतिशय जागरुक, दक्ष रहा, तुमचं अनुभवलं आहे, तुम्ही आपल्यामध्ये अजूनही असे लोक आहेत, जे सर्वसामान्य आणि फार मंद आहेत त्यांना "सहज" समजत नाह़ी. त्यामघून त्यांना काय मिळतं आहे ते समजत नाही. त्यांच्याविषयी तुम्हाला काळजी नको, संपूर्ण | त्याविषयी आपण काय करू शकतो. कारण, जर आवण ईश्वरी इच्छा सामूहिकता, जी चांगली आहे, तिच्याविषयी तुम्ही विचार करा आणि एखाद्या दुसन्या निरुपयोगी लोकांबाबत विसरुन जा. ते जर वर आले तर चांगलंच. आणि नाहीच जर आले तर आपण त्यांच्यावर जबरदस्ती करणार नाही. आपल्याला आणखी जास्त लोक मिळतील. तुम्हाला मिळालेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, तुमच्यामध्ये झालेलं तुमचे हृदय, मन, जीवन आणि चित्त यातील अखंडल्व. तुमचं हृदय, बुद्धी, मन यांमध्ये कांही भांडण नाही. तुमची बुद्धी जो विचार करते त्यांचा हृदय स्वीकार करते, त्याचप्रमाणे हृदयालाही बुद्धी स्विकारते. तुमचं चित्त, हुृदय आणि बुद्धीशी पूर्णपणे अखंडत्व साधून आहे. सर्व प्रलोभनांवर मात करणारी ती शक्ती तुमच्यामध्ये आहे. तुमच्याकडे आत्मा आहे आणि तुम्ही इच्छा असेल ते तुम्ही सोडू शकता स्वतःमध्ये, वेगवेगळ्या राज्यांमध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये तुम्ही अखंडत्व साधता. पूर्ण विश्व ईश्वरी नियमांनी विणलेलें आहे त्या नियमानुसार चालल आहे, त्याच अखंडत्व साधलें गेलं आहे. सहज योगाविषयी बौद्धिक, भावनिक आणि अध्यात्मिक जाण है अखंडल्व तुम्हाला प्रदान करते. आसमंतासाठी. आणि तुमची मुलं, कुटुंब, शहर यांसाठी त्या सिमीत राहणार नाहीत. तर अमर्याद आसमंत त्यामघ्ये अंतर्भूत होईल. तर चित्त तिथे घाला आणि तिथे काय चूक आहे, काय अयोग्य आहे, ते शोधण्याचा प्रयल करा. एका छोटया आश्रमाची आपल्याला चिंता नाही तर, पूर्ण जगाची काळजी आहे. चूक कुठे आहे, ते शोधून काढा. आणि इच्छा करा आणि ती कार्यान्वित हेते. पण कार्यान्वित करसूं शकतो तर स्वतःच ते कार्यान्वित का करू नये? तुमचें चित्त कोणत्याही ठिकाणी जाऊ शकतं, ते निकाराग्या किंवा इस्माएलला जाऊ शकतं किंवा सद्दाम हुसेन किंवा कोणत्याही स्थळी जिधे तुम्हाला कार्य करायचे आहे तिथे जाऊ शक् ते चल आहे आणि विश्वव्यापी आहे, फक्त तुमचे हृदय, मन आणि चिंत्त विस्तृत करू लागा. माझ्यावरची तुमची श्रद्धा फार महान आहे, कारण मी वेगळ्या रुपांत लपलेली आहे. माझे आकलन होणं ते सोपं नाही. एका अंगाने भी दैवी रुपात आहे. दुसन्यां अंगाने एकदम मानवी रुपात आहे या सर्व प्रेषितांना मानव कधी समजलाच नाही. मानव हे प्रकाशित नाहीत. आणि या महान गोष्टी त्यांना सांगण निरुपयोगी आहे. हे त्यांना समजलं नाही. आंधळ्यांला रंगाबहल विषद करून सांगाव तसे आहे. ते काही न करणारी व्यक्ती म्हणजे निष्कीय. ज्या व्यक्तीकडे भक्ती किंवा ज्ञान नाही, ती नुसती शून्य आहे. या सर्व गोष्टीची माहिती मला स्वतःला करून घ्यावी लागली. मला माणसांचा, त्यांच्या प्रश्नांचा अभ्यास करावा लागला. आता ते कार्यान्वित झालं आहे. तुमच्या मधलं देवत्व प्रगट होऊ लागलं आहे. किती सुंदर दैवी दीप माझ्यासमोर बसले आहेत. माझ्या हृदयापासून, जिथे शरी शिव, श्री सदाशिव बसले आहेत, मी तुम्हाला तुमच्यामध्ये अनेक शक्त्या आहेत पण तुमच्यापैकी काहीजणांना अजून आ्रास घ्यायचा नाही, पण तुमच्या प्रार्यनेचा एक शब्दसुद्धा हजारों मागण्यापेक्षां जास्त प्रभावी आहे, तुम्ही अत्यंत आर्शिर्वाद देते. ते तुम्हाला आशिर्वाद देत आहेत. ते पुर्णपणे अबोध शक्तीशाली आहांत तुम्ही जी इच्छा करता ती कार्यान्दित होते. दुसर्या शक्त्या, इतरांना साक्षात्कार देण्याच्याही तुमच्याकडे आहेत. तुमच्यामध्ये सर्वाकडे पहात आहेत, त्यांच्या आनंदाला सीमाच नाही. इतक्या अनेक शक्त्या आहेत पण, बहुतेक वेळा लोकांना बरे करण्यासाठी तुम्ही माझ्याकडे घेऊन येता. तुमच्या शक्त्यांचा वापर करा. घाबरु नका, या शक्त्या कशाप्रकारे कार्यान्वीत होता ते पाहीलं की. तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि मग तुमच्या स्वतःच्याच श्रद्धेमध्ये तुम्ही | प्रकाश तुमच्या चित्तामध्ये, तुमच्या मध्यमञ्जासंस्थेमध्ये पडल्यामुळे ज्या कसे खोल रुतता त्याचही आश्चर्य वाटेल आणि सामुहिकरित्या देखील तुम्ही खूप शक्तीशाली आहात. तुम्हाला जे हवं आहे, ते तुम्हाला मिळूं सगळ्यांत महत्वाची गोष्ट तुम्हाला करावयाची आहे. बाकी सगळे सहज शकतं. मी निरीच्छ आहे कारण, दैवी शक्ती माझ्यासाठी सारं काही कार्यान्वित करते मला इच्छा करावी लागते. मागावं लागतं. तुम्ही जेवढे व्यक्तीत्व आहेत. कोणत्याही मोहापलीकडे आहेत. ते सुद्धा कौतुकाने तुम्हा हे शिवपूजन आपण इथे करीत आहोत, हा आपल्यासाठी फार महान दिवस आहे. स्वतःमधील शिवतत्वाचा तुम्ही सर्व आदर कराल अशी मी आशा करते. ते फार महत्वाचे आहे. तुमच्या आत्प्याचा चैतन्यलहरी स्पंदन फावत आहेत, त्यांची काळजी घ्या आणि तीच ी आहे. ईश्वर तुम्हाला आशिर्वाद देवो. शिवरात्री पूजा ना का ा क ा म मा र ा मा ा क क मा र े म ा +ं न ा वाढदिवसाचे त्यांनी केलेला उपदेश दिवशी परम् पूज्य श्री माताजींच्या दिल्ली २१-३-९२ नाही अयवा बुद्धांचा त्यांच्याशी नाही. इतक्या प्रेमाने तुम्ही माझा बाढदिवस साजरा करीत आहात. तुम्हाला तुमच्या आत्याचा साक्षात्कार मिळाला आहे आणि विशेष म्हयरजे तुम्ही धटित झाला आहात, आणि तुम्ही काहीतरी मिळविले आहे. मी जी आहे तीच आहे. मला काहीच व्हायचे नव्हते. तुम्हाला तुमच्या आत्यामधून आत्मबोधाची प्राप्ती झाली आहे. ही अतिशय महान गोष्ट आहे. सर्व सहज योगी आता फारच चांगले व धार्मिक झाले आहेत. दुसर्या धर्माच्या लोकांना पाहिले, तर असे दिसते की त्यांच्या धर्माच्या सर्व नियमांचे महतूप्रयासाने ते पालन करतात. उपास करतात. हिमालयांत जातात, डोक्यावर उभे रहातात व इतर अनेक गोष्टी करतात. पण त्यांचा आत्मा प्रकाशित झाला नाही. त्यांच्या गुरुंच्यावर देवावर, ते विश्वास ठेवतात पण ते गुरुंच्या सारखे होण्याचा प्रयत्न करतात कां? त्यांच्या गुरुंच्या शक्तीमुळे व गुणामुळे ते प्रकाशित झाले नसल्यास केवळ विश्वास ठेवण्यात काहीही अर्थ नाही. कोणताच धर्म वाईट नसतो. लोक त्याचे कसे आचरण करतात त्यांच्यावर सर्व काही आहे. काही डाव्या बाजूमध्ये तर काही उजव्या बाजूमधे गेले. उजवी बाजू प्रधान लोक तपस्वी झाले. त्यांनी कठीण व मेहनतीचे मार्ग घालून दिले. त्यांना वाटले, बुद्धांना खडतर मार्गने व त्रास सहन करून बोध मिळाला तर आपण, त्यांचेपेक्षा अधीक कठीण नाही तर तेवढ्याच अवघड मार्गनि कां जाऊ नये? अशा मार्गात कित्येक जण खिश्चन धर्मातही असेच झाले. त्यांना अंतर्यामी काही शक्ति मिळवायच्या हीत्या. म्हणून त्यांनी लोकांना कुसावर चढविले आणि श्री. खिस्तांच्या नावाखाली अनेक प्रकार केले. अजूनही तुम्हाला अझर बैजान मधे हजारो लोकांना कसे मारले ते मारतेवेळी ते एका हातांत बायबल घ्यायचे, जणूं काही त्यांच्या बरोबर परमेश्वरच होता. आणि त्यांना बाटते की त्यांच्याच धर्म बरोबर आहे, आणि मुस्लिम लोक वाईट आहेत. मुस्लिम सुद्धा तेच करतात. इस्लाम फारच सुंदर व महान धर्म आहे, मुस्लिम विद्वान लोक सुद्धा म्हणतात की इस्लाम आणि मुसलमान लोक यांच्यात फारच फरक आहे. ते लोक सुशिक्षित नसतात म्हणून त्यांना असे बाटतं असेल. पंरतु शिक्षणाने मुर्ख लोकांना सुद्धा घडविले जाते. जसे कबीर ग्हणाले होते, "पोथी पढ़ पद़ मुरख भये" आत्मा प्रकाशित होत नाही तोपर्यंत काहीच घटित होणार नाही. कोणताच धर्म तुम्हाला स्वतःमध्ये बिंबवता येत नाही. तो आत जाणारच नाही. तो फक्त बाह्णातच राहील आणि मग तुम्हाला काहीच समजणार नाही, तुम्ही पैशाच्या प्राप्तिच्या मागे लागाल अथवा सत्तेच्या, पणे आत्थाच्या, प्राप्तीच्या मागे लागणार नाही. आर्मेनियामचे पहायला मिळते. आत्मी प्रकाशित झाल्यावर, त्या माणसाला अनपेक्षितपणे, त्याच्या अंतर्यमीच त्या तत्वाचा लाभ होतो. त्याला काहीही प्रयास करावे लागते नाहीत. आतून आपोआप त्वाची जाणीव होते हिंदू धर्मात सांगितले जाते की एकच आत्मा प्रत्येकामचे आहे. असे आहे तर मग जाती व वर्गाच्या बाबतीत आपण इतके जागरूक कसे असतो? विवार करा, रामायण लिहिणारा दरोडेखोर कोळी होता, श्रीरामांनी रामायण लिहिले नाही. श्रीरामांनी शबरीची उष्टि बोरे खालली. शबरी खालच्या जातीची होती. गीता सुद्धा व्यासांनी लिहिली आणि व्यास खालच्या जातीच्या स्त्रीचे अनौरस पुत्र होते. हे सर्व एवढ्यासाठी कैले गेले की आपल्यात काही तरी कमी आहे म्हणून आपण जाती पाती निर्माण केल्या. जो ब्रम्हाला जाणतो तो ब्राम्हण, मग वाल्पिकी ब्राम्हण होते. अनेक महान अवतार आले आणि त्यांनी माणूस जन्माने ब्राम्हण होतो या कल्पनेचा पुन्हा पुन्हा निषेध केला. अइकून पडले. दिवसात फक्त एकदाच खाणे, जमीनीवर झोपणे, थंड हवेत कमीत कभी कपड़े घालून रहाणे, एकटेच रहाणे वगैरे. निसर्गाने त्यांना जे दिले होते त्यांचे ते संपूर्ण दमन करायचे. नैसर्गिक संवेदनांचे आणि स्वाभाविक वागण्याचे दमन केल्याने ती व्यक्ति चिडखोर व आक्रमक स्वभावाची होते. अशा व्यक्तिंच्या मधे फारच क्रोध असतो. राग दाबून टाकल्याने अधीक वाढतो, असे लोक कधी कधी सुप्रा कॉन्शसमधे (चेतना बाह्यतेत) जातात. मग त्यांना अशा प्रकारच्या शक्ति अथवा सिद्धि मिळतात की त्यांच्यामुळे ते इतरांच्यावर हुकुमत गाजवू शकतात. उदा. हिटलर. एक तिवेटी लामा हिटलरचा गुरू होता. आणि त्याचेकडून इतर लोकांच्यावर कसे नियंत्रण मिळवायचे व त्यांना करसे काबूत ठेवायचे ते हिटलर शिकला. श्री. बुद्धांनी निर्वाण प्राप्तीसाठी इतक्या उच्च धर्माची निर्मिती केली आणि तो धर्म उजव्या बाजूकडे गेला. कबीराचे गुरू ब्राम्हण होते आणि त्यांनी विणकर जातीच्या कबीरांना आपले शिष्यत्व दिले होते. महाराष्ट्रातले महान संत व कवी नामदेव शिंपि जातीचे होते. शिखांच्या पवित्न ग्रंयसाहेबमधे नामदेवांच्या अनेक कवितांचा समावेश आहे. गुरु नानक आत्मसाक्षात्कारी असल्याने त्यांनी हे सर्व ओळखले होते. तिथे जे पोहोचतात त्यांना खरा कोण व याचे शिवाय इतर लोक डाव्या बाजूकडे गेले आणि तंत्रविद्येचा जन्म झाला. लड़ाखमधे काही ठिकाणी मृत शरीराच्या हाताची प्रार्थना करतात. नेपाळमधे सुद्धा डावी बाजू इतकी वाढली आहे की ते लोक तंत्र विद्या, भूत विद्या, स्मशान विद्या, इत्यादींचे अवलंबन करतात. अशा तन्हेने बौद्ध धर्मात दोन प्रकारचे लोक तथार झाले. त्यांचा बुद्धांशी संबंध खोटा कोण ते समजते. धर्माच्या नावाखाली अशा खोटया गोष्टींचे चैतन्य लहरी ८ आणि हा तुमच्या माझ्यावरील प्रेमांचा पुरावा आहे. अवलंबन करणार्या लोकांची आपल्याला दया वाटायला हवी. कारण ते अंध आहेत. कबीर म्हणाले होते "किसको समझाऊं सब जब अंधा" काही जण म्हणतात आम्ही हिंदू आहोत, काही म्हणतील खिश्चन आहोत, मुस्लिम आहोत. वगैरे, अशातन्हेने तुम्ही एकमेकांच्या पासून दूर तुम्ही मला इतके प्रेम दिले आहे! आणि मला मोठा विश्वासन आहे की संपूर्ण जगाने आत्मसाक्षात्कार घधेतला आहे, असे माझे स्वप्न होते त्याची पूर्तता होईल. हे होत नाही तोपर्यंत जगात सुधारणा होणार नाही. आपल्यापुढे अनेक प्रश्न आहेत, नैसर्गिक आर्थिक, पारिवारीक, राजकीय इ. परंतु जेव्हा माणूस बदलेल, आणि विश्वबंधुत्व त्याच्या अंतर्याभी उतरेल, त्यावेळी संघर्षची आवश्यकताच रहाणार नाही, मग जाता. सहज योगात तुम्हाला है कळले आहे की सर्व धर्माचे मर्म तेच आहे. आपण सर्व धर्मांवर विश्वास ठेवू त्यावेळी जगात पसरत असलेल्या सर्व प्रश्न आपोआप सुटतील. वृत्तपत्रे वाचता तेव्हा सामूहिक इच्छा करा की पंजाब प्रश्न सुटु दे, आणि तो सुटेल 'गरीबी जाऊदे" असे म्हणून होईल. सर्व धर्म एक आहेत है लक्षात वायला मुलतत्व वादाचा नाश हवेच पण अंतर्यामी ठसायला हवे, आंतमधे उतरायला हवे, सहज योगांत हिंदू, मुस्लिम, खिश्चन, शीख, बौद्ध सर्व आहेत. एका विश्व गरीबीची समस्या सुटणार नाही. आपण नदीच्या मध्यभागी आहोत. फार निर्मल धर्मावर विश्वास ठेवता, तेव्हा सर्व धर्म एका धर्मात सामावलेले आहेत. ही सूज्ञता आहे मग तुम्ही सर्व अवतार, प्रेषित संत, सर्वांच्यावर विश्वास ठेवता. केवळ बोलून अथवा औौद्धिकतेमधून है धडणार नाही. तुमच्या आंत आत्म्याचा प्रकाश खोलवर प्रकाशित होतो, तेव्हा ते घडून येते. त्यावेळी तुम्हाला काही म्हणायचे नसते. खोटे बालणे, दुसर्याला त्रास देणे, खून करणे, असे काहीही ुम्ही करू शकत नाही. जे वाईट आहे त्याचेपैकी काहीच तुम्ही करू शकत नाही. तुम्ही स्पर्धेत उतरत नाही, की दुसर्यांचे पाय ओढत नाही. तुम्ही अतिशय समाधानात व ध्यानांत बसले असता, तुमच्या वैवाहिक जीवनांत सुद्धा पति आणि पत्नी कार्यान्बित झाले नसते. मंदिरांत काही थोड़या पूजा द प्रार्थना असतात यांच्यात सामंजस्य खोलपर्यंत रूजले असते. अनेक सुंदर स्त्रिया व देखणे पुरुष असले तरी पति अथवा प्नी त्यांच्याकडे पहाणार पण नाहीत. इतरांच्यामधे असते तसे हे बाह्याचे आकर्षण तुम्हाला स्पर्शसुद्धा करीतं पापे आणि अत्याचार करीतव रहातात, त्यांच्यात विशेष काहीच नाही. नाही. तुम्हाला स्वतःबद्दल आदर असतो. आता तुमची दृष्टि स्थिर असते. आणि असे विवार सुद्धा तुमच्या मनांत येत नाहीत. तुम्ही इतके शांति | है धड़ेल असे मला कधीच वाटले नव्हते. तेव्हा आपण साधे सहज योगी आणि सुसंवादात रहाता, त्याच्यामुळे इतर लोकही प्रभावित होतात. गरीब नाही व फार श्रीमंत पण नाही. हा प्रवाह वाढेल तेव्हा गरीब व श्रीमंत दोघेडी आत येतील. अशा तहेने हा प्रश्न पण सुटेल तुमचे चेहरे किती चमकतांत, सहज योगांत जे प्रेम आहे, ते दुसर्या कोणत्याच समाजात नाही. दुसर्या गुरूंचे शिष्य असे दिसतांत की जसे काही त्यांना इस्पितळात भरती व्हाये आहे. म्हणून तुम्हाला आत्मसन्मान हवा व काहीतरी विशेष असायला हवे. तुम्ही प्रार्थना करता व मला सांगता की तुमचा फायदा झाला. परंतु या लाभदायक पूजांच्या मागे तुम्हीच आहात. तुम्ही तसे नसता तर प्रार्थना करूनही काही कां? पण आंत काहीच शिरत नाही. देवीला व इतर देवांना ते इतके अर्पण करतात पण आंत काहीच जात नाही. ते जसेच्या तसे रहातात. आता सहज योग त्या अनेक देशात पसरला आहे. माझ्या जीवनकालांत नसून विशेष आहोत, हे लक्षात ठेवायला हवे. शक्य आहे तितक्या लोकांना आपण योगी बनवायला हवे. तेव्हाच जगाचा फायदा होईल व आपलाही होईल. पत लोक मला म्हणतात, "श्रीमाताजी तुम्ही इतक्या लोकांचे आजार बरे करता आणि पैसे घेत नाही" पण तुम्ही सुद्धा घेत नाही. तुम्ही चोरी करत नाही, खून करीत नाही, धुम्रपान, मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन काहीही करीत नाही. तुम्ही गलिच्छ ठिकाणी जाणार नाही, अश्लील चित्र काढणार नाही अथवा पुस्तके वाचणार नाही. तुम्हाला हे मला सांगावे लागत नाही, तुम्ही हे करणारच नाही, तुम्ही काहीच उपयोग नाही. तुम्ही सहजयोगांतही मोठे होता परंतु प्रगल्भता इतके पवित्र झाल्यामुळे गलिच्छ गोष्टी ऐकणार नाही. अशा घाणेरड्या | बाढणे हे पण महत्त्वाचे आहे. एकदा प्रगल्म झाल्यावर वृक्षाप्रमाणे तुम्ही टिकाणी जावेच लागले तर एखादे नाटक पहावे तसे साक्षिस्वरूपात तुम्ही जाल, तुमच्यामधे साक्षीरूपात जाण्याची शक्ति आली आहे. आज माझा वाढदिवस आहे पण तुमवा वाढदिवसही साजरा करायला हवा. प्रत्येक जन्मदिवशी तुम्ही वयाने मोठे होता, पण या बयाने आली नाही तर त्याचा मोठे होण्या बरोबरच प्रगल्मता ( मॅच्युरिटी) मोठे होऊन इतरांना त्याचा फायदा होईल., तुमच्या सर्वांच्याकडे ही शक्ति आहे. आणि माझ्या सर्व शक्ति तुम्हाला मिळाव्यात अशी माझी इचा आहे. एका आईची आपल्या सर्व शक्ति मुलंच्याकडे जाव्याच अशीच असते. तुम्ही सर्वजण आनंदात व निर्वाणाच्या सुखीत बसले आहात. ती मिळावीत म्हणुन कित्येकांना झगडावे लागले. तुमच्याकड़े मात्र ते अगदी सहजरित्या आले आहे. माझे आशिर्वाद तुमच्याजवळ आहेत. पण मनात एक विचार सतत असती की तुम्हाला सोडून जाताना असे वाटत की हुृदय भिजले आहे. पण दुसर्या ठिकाणी माझी वाट पहाणाच्या लोकांचा विचार केला की वाटते की ती पण माझीच मुले आहेत. मी इतका प्रवास करते पण तुम्हाला पाहिल्यावर हृदय आनंदाने भरते आणि माझ्या वयाचा विचार करायला वेळच नसतो. तुमच्यामध्ये एकमेकांच्या बद्दल फार प्रेम आहे, जगात कोठेही जा, सहज योगी फार आनंदाने तुम्हाला सांभाळतील. अर्धात काही लोक त्याचा गैरफायदा घेतात, खोटे बोलतात. तरी सुद्धा त्यांची काळजी घेतली जाते. एक माणूस मद्रासला गेला व त्या लोकांना खोटे सांगितले की श्रीमाताजींनी मला पाठविले आहे. त्याने त्या लोकांच्याकडे घोड़ा मागीतला व इतर अनेक गोष्टी मारगीतल्या आणि त्या लोकांनी फार प्रेमाने सर्व काही दिले. नंतर मला समजले की ती खोटी व्यक्ति स्वतःहूनच तिकडे गेली होती. मी पाहिले आहे की लोकांना त्रास झाला तरी ते सहन करतात पण तकार करीत नाहीत. परंतु मी असेही पाहिले आहे की माझ्या विरुद्ध काही म्हणाल्यास तुम्ही सहन करू शकत नाही, बाददिकसाचे दिवशी पूजा ा परम पूज्य श्रीमाताजींचे वाढदिवसाच्या सत्कार प्रसंगीचे भाषण दिल्ली दिनांक २१-३-१९९२ शब्दाच्या जाळ्याच्या पलिकडे कसे जायचे? कुंडलिनी जागृति मधून, या देशात है काही नवीन नाही, सहज बोगही नवा नाही. सत्याच्या सर्व शोधकांना माझा नमस्कार. सुरवातीलाच आपण है लक्षात घ्यायला हवे की सत्य जे आहे तसेच आहे. आपण ते संकल्पनेत बसवू शकत नाही. हे समजून ध्यायला हवे दुर्दैवावे मानवी चेतनाच्या पातळीवर सत्य जाणता येत नाही. त्याला आत्मा व्हावे लागते. सर्वांनी सहज सर्व धर्म ग्रंथांच्या मधे असे स्पष्ट सांगितले आहे की आत्मा झाल्याशिवाय तुम्हाला धर्म समजणार नाही. बौद्धिक प्रयलनांनी समजणार नाही, हे प्रत्येकाला माहिती आहे. अलिकडेच आमेनियन लोकांनी मुस्लिमांना मारले. आणि मारावला जाण ते कसे काय? कल्पना करा, खिश्चन लोक कसे वागतात इस्लाम सुद्धा उत्कृष्ट धर्माच्या पैकी आहे. पण महंमद साहेबांनी सांगितले ते कोणालाच कळले नाही. त्यांनी सांगितले की तुम्हाला "त्याला" जाणायला हदे. जाणणे म्हणजेच ज्ञान मिळविणे. सुरवातीच्या खिश्चन लोकांना ग्नॉस्टिक्स म्हणत. म्हणजे मध्यवर्ती मज्ासंस्थेवर त्याचे ज्ञान मिळविणे. बौद्धिक पातळीवर नव्हे. इतर योगाची स्तुति केली आहे म्हणून आज मी जे सांगते आहे त्याचा स्विकार करण्याची आवश्यकर्ता नाही किंवा अंधविष्वास ठेवण्याचे कारण नाही. एखाबा शास्त्रज्ञाप्रमाणे खुले मन ठेढून तुमच्या पुढे जे गृहिततत्व मांडते आहे ते पहा व तुमच्या मधे कार्यान्वित झाल्यास प्रामाणिकपणे तुम्ही त्यावा स्विकार करायला हवा. कारण ते तुमच्या सर्व जगाच्या हिताचे आहे. सहज योगांत सर्व बंपांचे, राष्ट्रीयत्वाचे धर्माचे, आणि राजकीय प्रणालीचे लोक आहेत. पण त्यांच्यात इतका सुंदर झाले आहे. ते इतके सुंदर झाले आहे व त्याचे कारण असे की आपला आत्मा आणि सत्य यांच्यात फारच थोडे अंतर आहे. ते अंतर भरून ायापूर्वी ते बायबल वाचत होते. बंधुभाव आहे. कोणत्याही प्रयलनाशिवाय ते साध्य म्हणून पॉल आल्याबरोबर खिस्तांचे शिष्य निघून गेले थॉमसने हिंदुस्तानात येते वेळी सत्यविषयीचे सर्व ज्ञान एका रांजणात भरून इजिप्तमधे लपवून ठेवले. कारण धर्माची रचना (ऑर्गनाईझ) करणाऱ्यांनी आणि त्यांच्या पासून पैसा मिळविणार्यांनी त्याला कारागृहात टाकले असते. मुर्ख लोकांच्यामुळे त्यांनी ठरविले की धर्माचे विषयी बोलूच नये. आर्थिक, पारिवारिक समस्या आहेत. या समस्यांचा मनुष्य हा केंद्रबिंदु | घर्माच्या नावाने ते खून करतात, लोकांना मारतात, ते धार्मिक कृत्य होऊ शकते? माणसाला प्रत्येक गोष्टीचा सत्यनाश करता येतो. याचा अर्थ परमेश्वर नाही अथवा सत्य नाही असा नाही, त्यावेळी फार योड्या लोकांना आत्मसाक्षात्कार मिळाला. राजा जनकांनी फक्त एकालाच, नचिकेताला आत्मसाक्षात्कार दिला. कारण त्याला फार वेळ लागोयचा. काढून, सत्याला जर आपण आत्मसात केले तर, तुम्हाला आश्चर्व वाटेल, किती अद्भूत, वैभवशाली आणि विस्मयकारक असे तुम्ही आहात. जगाकडे तुम्ही पाहीले तर तुम्हाला आढळेल की नैसर्गिक, राजकीय आहे. काहीतरी करून, या माणसाचे परिवर्तन एका नवीन बैश्विक जाणीवेस प्राप्त झालेल्या व्यक्तिमधे करता आले, तर हे सर्व प्रश्न सुटतील. जगातील सर्व संत व तत्वज्ञानी लोकांनी आत्याचे विषयी सांगितले आहे. सर्व धर्मग्रयांनी आत्याचे विषयी सांगितले आहे. जगातील है एकेकाळी महान व विशुद्ध स्वरूपांत असलेले सर्व धर्म आता इतक्या वाईट अवस्थेत आहेत त्याचे कारण असे की त्या धर्माचे अनुयायी एक तर पैशांच्या मागे किंवा सत्तेच्या मागे लागले, त्याचे आत्याकडे लक्ष नव्हते. उच्चस्थितीला जाण्याचा त्यांनी कधीच प्रयत्न केला एक गुरु फक्त एका शिष्यालाच आत्मसाक्षात्कार देत असे. नंतर बाराव्या शतकात श्रीज्ञानेश्वरांनी आपल्या गुरुंची प्रार्थना केली की कमीत कमी साध्या भाषेत त्याचे संबंधी लिहिण्याची परवानगी द्यावी. त्यांच्या ज्ञानेश्वरी नामक ग्रंथाच्या सहाव्या अध्यायात त्यांनी कुंडलिनीचे विषयी लिहिले आहे. पण धर्ममार्तडांनी मराठीत असूनही नाही. बुद्ध व महावीर या दोरघांनी परमेश्वराचे विषयी काहीच सांगितले क ी सहावा अध्याय कोणालाच वाचू दिला नाही. चौदा हजार वर्षापूर्वी मार्कडेय ऋषिंनी संस्कृतमध्ये याचे विषयी लिहिले होते. सहाव्या शतकांत आदिशंकराचार्यांनी पण समाजापुढे ते परंत एकदा मांडले. पण त्यालाही नाकारण्यात आले. महाराष्ट्रात रमदासांचे भजन सर्व जण गातात "आई आम्हाला योग दे परमेश्वरी शक्तिशी संलग्न कर." पिढ्यान पिढ्या लोक हे गाणे म्हणत आले पण कशाबद्दल ते गाणे आहे, हे त्यांना माहिती नव्हते. नंतर गुरु नानक, रामदास स्वामी, कबीर यांनीही काही प्रगति घडविली. या महान संतांनी या देशात अवतार घेतले. विशेषत: कबीरदास व नानकांनी कुडंलिनिचे बद्दल स्पष्ट सांगितले आहे. पण नाही. कारण त्यांना बाटले की तसे केल्यास लोक परमेश्वराला या अथवा त्या धर्मात बसवतील. म्हणुन त्यांनी निराकाराचे विषवी, म्हणजेच आत्याचे विषयी सांगितले. तुम्ही आत्मसाक्षात्कार घ्यायला हवा असा त्यांनी आग्रह धरला. गुरु नानक आणि महंमद साहेबांनी पण तेच केले. त्या सर्वांनी निराकार परमेश्वराचे बद्दलच सांगितले. सर्व मानव सारखेच आहेत. तुम्ही साकारावद्दल बोला अथवा निराकाराबद्दल. ते फक्त बोलणेच असते. जसे फुला बद्दल, मधा बह्दल बोलून तुम्हाला त्याची प्राप्ति होत नाही. बोलणे म्हणजे फक्त शब्दच आहेत. आदिशंकराचार्यांनी त्यांचे "शब्द जालम्" असे बर्णन केले आहे चैतन्य सहरी १० आले आणि आत्मबोधाने त्यांना हे दाखवून दिले आहे की घर्मग्रंथांचे जसे पालन केले जाते त्यांच्या पेक्षात ते फारच भिन्न आहेत. आपल्याला लोकांना ते कळले नाही कारण ते जाणण्याचा कोणताच मार्ग नव्हता. म्हणून मला वाटले की आधुनिक काळांल एका व्यक्तिला जो काही शोध लागला आहे, त्याचे ज्ञान अनेकांना धायला हवे. कारण ते ज्ञान फक्त एका व्यक्तिच्या जवळच असल्यास त्याला मान्यता मिळणार नाही. म्हणूनच पूर्वी अशा व्यक्तिना क्रूसावर चढ़विण्यात आले, विष देण्यात आले. त्यांच्या मृत्युनंतर अर्थात त्यांची मंदिरे बाँधण्यात आली. पण त्यांच्या जीवनकालात स्यांना कोणी मानले नाही. मदत करण्यासाठी जे महान आत्मे पृथ्वीवर आले होते त्यांच्या आत्मबोधास हे समजू शकतात. उत्रांतिच्या प्रक्रियेतील शेवटव्या परिवर्तनाच्या (ब्रेकथ) काठावर आपण आता उभे आहोत. ते म्हणजे आत्मसाक्षात्कार, संपूर्ण जगाला तो ध्यायचा आहे. संपूर्ण जग घेईल की नाही ते मला माहिती नाही. परतु हजारोंच्या संख्येने संगळीकडे लोक सहज योगांत येत आहेत, त्यावरून माझ्या जीवन कालात फार मोक्या संख्येने लोक आत्मसाक्षात्कार घेतील असे मला वाटते. एवढ़ेच नके तर असा सुंदर समाज तयार होईल की ज्याच्यात लढाया नाहीत, हिंसाचार नाही, फसवा फसवी नाही, आकांक्षा नाहीत, भांडणे नाहीत, दुसर्याचे जापण गृहित धरतो. आपले डोळे नाजूक केमेन्याचे कार्य चालते तसे वाईट चिंतणे नाही की एक दुस्यांचे गळे कापणे नाहीं. त्यांच्या डोक्यात कल्पनाच येत नाहीत. ते फारच नीतिमान् असतात. ते दुसर्या स्त्रियांच्याकडे पहात नाहीत. आणि मुलांना त्रास देत नाहीत. कायद्याचे म्हणून काहीतरी करून एका बेळी अनेकांची कुंडलिनी चढविण्याची पद्धती मी शोधून काढली. कुडंलिनी चढल्यावर ती तुम्हाला सर्वच्यापि शक्तिशी संलग्न करते. ही सर्व व्यापि शक्ति सर्व जीवित कार्य करते. या फुलांच्याकडे पहा, आपल्या डोळ्चांचे उदाहरण घ्या. हे सर्व आहेत. आपला मेंदू घ्या, सर्व प्रोग्रॅम ज्याच्यात आधीच आहेत, असा महान कॉम्यूटर म्हणजे आपला मेंदू. आपण हे सर्व मानतो पण त्याचे काम कसे चालते ते आपण लक्षात घेत नाही. सर्व जिवित क्रिया पालन करतात. अमुक करू नका असे मला त्यांना सांगावे लागत नाही. चालणारच'" असे आपण आंधळेपणाने मानतो. ही फुले पृथ्वीमातेच्या त्यांच्या वाईट सबई गळून पडतात. माझ्याकडे एक मुलगा आला होता तो ड्रप्सच्या व्यसनाथीन होता. अर्धवट बेशुद्धावस्येत असल्याने मला पाहू शकत नव्हता. दुसर्या दिवशी त्याने इंग्स धेणे एकदम सोडले. आज नाही. परंतु ही सर्वव्यापि शक्ति म्हणजे शुद्ध प्रेम आहे. हे शुद्ध प्रेम, काल या ड्रगसच्या संकटावर मात करण्यासाठी सैन्याचा उपयोग करणे ही शक्तिव सर्व सुंदर व नाजूक गोष्टी करते. एकदा तुमच्या आत्याशी तैवढे बाकी आहे. सगळ्याचा उपयोग करून बधितला गेला आहे. त्याची आवश्यकता नाही. त्यांना जागृत करा. जागृतिच्या धोड्याशा प्रकाशाने दिसते बाहेर कशी आली त्यांची उंची एक सारखी कशी रहाते, एका लहान बींजामधून फुलाचे रंग कसे निर्माण होतात, याची आपण पर्वा करीत तुम्ही जोडले गेलात की तो प्रकाशित होतो. तो तुमचे चित्त प्रकाशित करतो. तुमचे चित्त प्रकाशित तुम्ही स्वतःच पाहू शकता. तुमच्यांत काय बिधाड़ आहे ते झाल्यावर तुम्ही एकदम निराळे व्यक्तिमत्व होता. सर्वात प्रयम तुम्ही तुम्हाला व तो दूर करण्याची शक्ति तुमच्यामध्ये आहे, हे पण तुम्हाला दिसते. सामूहिक चेतनेमधे जाता, याचा अर्थ तुम्हीं दुसऱ्यांचे बद्दल व त्यांच्या परंतु थोडा प्रकाश आला तरी हुम्हाला लगेच तो साप आहे, असे दिसेल व तुम्ही तो फेकुन द्याल. अशा पद्धतीने ते कार्य होते. दिल्ली मधे असे हातांच्या बोटांवर सर्व जाणाता. तुम्हाला स्वतःचे प्रश्न समजतांत आणि | बरेच डॉक्टर्स आहेत की ज्यांनी सहज योगास परमेश्वरी विज्ञान पद्धती स्विकारून वैद्यक शास्त्राच्या पातळीवर आणले आहे. कॅनडामधे त्यांनी मृतात्मे कसे काम करतात ते दाखुन दिले आहे. आणखी काही शास्त्रज्ञांनी मूलाधार चक्रावर कार्बन असून तो कसा कार्य करतो. हे शोधून काहले आहे. त्या सर्वांनी सहज योगाचा गांभीर्यने स्विकार केला आहे व ते कार्यान्वित करण्याच्या प्रयत्नात विनासायास बरे होतात. त्याचे कारण असे की या केंद्राव्यामधून आ कुराण लिहिण्याच्या प्रथलात आहेत. या शिवाय एकाने या पूर्वीच साक्षात्कारी गीता लिहिली आहे. हे सर्व करण्यासाठी एक पैसाही कोणी घेत नाही. मी एक पैसाही घेत नाही. कारण जिवेंत क्रिया करण्यासाठी पृथ्वी मातेला आपण किती योगी पया सूक्ष्म शक्ति केंद्राचे बइल त्याचप्रमाणे तुमच्या स्वतःच्या बद्दल, तुमच्या दुसरयावेही समजतात. ही शक्ति केंद्रे म्हणजे तुमच्या शारीरिक बौद्धिक म्हणून व अध्यात्मिक अंगांचे पाया आहेत. ती शक्ति केंद्रे व्यवस्थित असतील तर तुम्ही व्यवस्थित रहाता. एक डॉक्टर आहेत, आमच्या येथे दिल्लीमधे सहज योग ऊपचार पद्धतीमधे एम. डी ची पदवी मिळालेले डॉक्टर आहेत. अनेक दुर्घर आजार सहज बोगाने आहेत. काही मुस्लिम सहज योगी साक्षात्कारी कुंडलिनि जाते त्यावेळी त्या केंद्रॉना ती प्रकाशित करते, त्यांचे पोषण करते व त्यांना समग्र बनविते. शरीराच्या एका भागावर उपचार करायचा दुसन्यावर दुर्लक्ष करावचे, असे नाही तर संपूर्ण शरीरच सुधारते. या प्रकाशाने तुम्ही सूज व्यक्ति होता, कारण तुमचे मन रिकामे होते. त्याला जाणीवेतील निर्विवार स्थिती असे म्हणतात. यावेळी तुम्ही संतुलन साधणाया मध्य मारगाविर असता. त्यावेळी तुम्ही अतिशय शांत होता. ही स्थिती चांगली प्रस्थापित झाल्यावर तुम्ही निर्विकल्प जाणीवेने पूर्ण होता. म्हणजे तुम्ही इतके शक्तिशाली होता की तुम्ही दुसऱ्यांना आत्मसाक्षात्कार देऊ शकता, आजार बरे करू शकता, तुमच्या स्वतःच्या ज्ञानासारखे तुम्ही सहज योगावर बोलू शकता. त्यांनी प्रश्न विचारले त्यावेळी मी त्यांना मार्गदर्शन केले आहे. पण बरेचसे त्यांच्या आतूनच पैसे देतो, त्यासाठी आपण पैसे देऊ शकत नाही. परंतु सहज सुद्धा पैसे घेत नाहीत. ते फार कष्ट करीत आहेत. मदतिसाठी जगभर जातात. एका डॉक्टरांनी रशियामधे फारच मेहनत केली. जर्मन लोक सुद्धा रशियात मदत करायला आले. त्यांना वाटले की त्यांच्या वाड-वडिलांनी जे केले त्याचे परिमार्जन करणे त्यांचे कर्तव्य आहे. त्यांना इतके प्रेम आहे की ते जर्मन आहेत याच्यावर विश्वास बसत नाही. तुमच्या मधेच इतकी सुंदरता आहे, इतका मोठेपणा आहे, नितिमत्ता आहे, धार्मिकता आहे, त्या सर्वांचा प्रत्यय येऊ लागतो आणि ार बाढदिवसानिमित सत्कार ११ अशा तहेने सर्व मानवतेला मुक्तता मिळणार आहे. ते लोक मला सर्व श्रेय देत आहेत. पण मी म्हणते की त्यांना श्रेय द्या. ते इतके प्रामाणिक व बुद्धिमान लोक आहेत. त्यांनी मुदर्यांची गौष्ट बरोबर पाहिली. आधुनिक काळात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे विषयीच लोक बोलत असतात, परमेश्वरी तंत्रज्ञानाचा स्विकार करणे फार अवघड आहे. पण रिझ्ल्टस असायला हवे. हे इतके समाधानकारक आहे. इतकै लोक त्यांच्या जीवनांत, मुलाबाळांत, पारिवारिक आणि सामाजीक जीवनात आनंदी आहेत, हे पाहूनच मला शक्ति येते. मग मला माझ्या वयाचे अथवा कशाचेंच काही वाटत नाही. अशा तडेने आपल्याला एक सुंदर नवीन जग बनवायचे आहे. काही मूर्ख लोकांच्यामुळे सुंदर जगाचा नाश आपल्याला होऊ धायचा नाही. पण त्याचेसाठी आपल्या सर्वाना सूज्ञता यायला हवी, आजच्या दिवशी माझा जन्म झाला आणि माझ्या जीवनकाळात मी काही साध्य करीत असे मला वाटले नव्हते. माझें वडील आत्मसाक्षात्कारी होते. ते मला सांगायचे "असंख्य लोक एका वेळी उत्मांत झाल्याशिवाय तू सत्याविषयी बौलू नकोस, एक शब्दही (परिणाम अथवा फायदे) लक्षात घेतल्यावर प्रामाणिकपूणे त्याला मान्यता देतात. आणि या जगातील समस्या विशेषतः राजकीय समस्या कशा सोडविता येतील हे ते समजून घेण्याची प्रयत्न करतात. परमेश्वराला धन्यवाद धायला हवेत की गोबंचिकच्यामुळे त्यांत बरीच सुधारणा आहे, आता मुलतत्व-बादाचा आणखी एक प्रश्न आहे, त्याच्यावर सहज योग हाच उपाय आहे. कारण आम्ही सर्व धर्माना प्रेषितांना अवतारांना सांगू नकोस. कारण त्याच्या शिवाय आणखी एखादा बायबल, कुराण मानतो आम्ही सर्व धर्माच्या तत्वांवर विश्वास ठेवतो आणि त्यांची पूजा करतो. म्हणून आम्ही कसे लटणार? मूलत्ववाद राहूच शकत नाही. सर्व लोकांनी या एका धरमावर विश्वास ठेवावा, हा एकच मार्ग आज आहे . वाकी सर्व चुकीचे आहेत. अथवा तशाच प्रकारचे दुसरे काहीतरी तू बनवशील आणि त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून सर्वात प्रथम लोक स्या स्थितीमधे (उत्कांत) येतील असे तू कर." आज याचा प्रसार होत असल्याने मला फार बरे वाटते आहे. ते माझ्यामुळे नाही तर त्या सर्वांच्यामुळे. एकदा त्यांना प्रकाश मिळाला की इतरांनाही ते प्रकाशित करतात. तेव्हा या संमारंभासाठी मी सगळ्यांची आभारी आहे. त्याच बरोबर तुम्ही इतके उँच उठला आहात त्याचा सोहळा मी माझ्या हृदयांत साजरा करते. तुम्ही इतके साध्य केले आहे आणि तुमच्या यशाबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन करते. ज्यांनी ज्यांनी इतकी सुंदर फुले पाठविली आहेत त्यांची मी आभारी आहे. त्यांच्या प्रेमाची मला आठवण येते, विमानतळावरून मी जाते त्यावेळी मला असे वाटले की माझे हृदयी या लोकांनी भिजून गेले आहे. आणि मी विचार करू लागते की त्यांना मी पुन्हा केच्हा मेदून? मग दुसऱ्या विमान तळावर जाते तेव्हा तिकडचे लोक उभे राहून गाणी म्हणत असलेले दिसतात. मग मला वाटते की ठीक आहे मला येथेही आभार. बैतन्य लहरी %23 १२ इस्टर पूजा प. पू. श्री माताजी निर्मला देवींचे भाषण रोम, इटली १९/४/९२ तेव्हां त्यांनी आम्हाला खिरश्चन समाजाबाहेर वाळीत टाकलं. माझे वडील काँग्रेसचे कार्यकर्तें होते व स्वातंत्र्य सैनिक होते म्हणून जेमतेम सहा- सात वर्षाच्या मला शाळेतून काढून टाकलं. आपली आज्ञा हे फार सूक्ष्म चक्र आहे. त्यामुळे ते उघडण्यासाठी ख्िस्तांचे पुनरुत्यान झालें. चालीरिती रुढी, यांपासून तयार झालेल्या कल्पना आणि अहंकार यांच्यामुळे आज्ञाचक्र इतक बंद झार्ल होतं की, त्यामघून कुंडलिनी बर जाणं असंभव होतं. त्यामुळे सर्व खिरिश्चन राष्ट्रे अत्यंत क्रूर व प्रभुत्व गाजविणारी आहेत. पुनरुत्यानाची सर्व लीला रचण्यांत आली कारण ख्ाइस्ट म्हणजे दुसरे आणि आज ती सर्व कारभाराच्या यंत्रणेची प्रमुख आहेत. योड्याशा राज्यकत्त्यांची मालमत्ता असलेला हा सुक्ष्मातला अहंकार आतां लोकशाहीतील सर्वसामान्य लौकांच्या आवाक्यात आला आहे. हे सर्व देश विनाशाने भरलेले आहेत. अमेरिकन्स सुद्धा अतिशय अधिकार गाज़वणारे आहेत आणि अहंकारी तर इतके की, जवळ जबळ मुर्खच. सूज्ञतेचा उगम असणाऱ्या खिस्ताचे ते अनुयायी आहेत! म्हणून खिरिश्चन इतिहास पाहिला पाहीजे. पिटर हा फार अहंकारी होता आणि एकदा खिस्त म्हणाला की, तू सैतान आहेस. तू माझी ओळख देणार नाहीस असे सुद्धा तो म्हणाला. मग पॉल आ. त्याने पीटरला पाहीले तो मोठा सत्तालोलूप सरकारी अधिकारी असल्याने त्याने त्याला विश्वासात घेतले आणि स्वतःशीं हातमिळवणी करायला सांगितले. या अभद्र माणसाने बायबलचं संपादन केलं. तो अहंकाराने ओतप्रोत भरलेला आहे अणि खिरिस्ताने जे सांगितले त्याचा विपर्यास केला आहे. मॅय्यू बरोबर त्याने भांडण केलं. पवित्र गर्भधारणेचा तो स्विकार करू शकत नव्हता. वास्तवतेवाबत त्याला कांहीच कल्पना नव्हती, देवत्वासमवेत काय चमत्कार असतात, ते त्याला माहीत नव्हतं. पण मॅथ्यू स्वतःच्या गाँस्पेलला चिकटून राहीला, जॉन पळून गेला आणि त्याने स्वतंःचीच पद्धत सुरु केली ज्याला तो म्नॉस्टिकुस म्हणू लागला. त्यामुळे आता ते ज्या बायबलचा अधिकाराने वापर करतात, त्यामध्ये असे शब्द आहेत की, लोकांना ते स्वतः म्हणजे चैतन्य होतं. खिस्ताच्या मृत्युमध्ये आपण आपलं पुनरुस्यान आपण जाणलें पाहिजे. त्याचप्रमाणे भूतकाळ म्हणून काही नसून साध्य कैलें आहे, हे जो काही इोता, तो नष्ट झाला आहे. आपल्याला वाटणारा हा पश्चाताप, आपल्या चालीरिती, रुढी सर्व नष्ट झाल्या आहेत. पण अजूनही खिश्चन राष्ट्रांमध्ये, हा अहंकार नाहीसा व्हायला हवा तसा नष्ट झाला नाही, कदाचित योग्य रीतीने खिस्ताची उपासना कधीच केली गेली नसेल, अहंकाराने पाश्चात्य राष्ट्रांना ते काय करीत आहेत आणि कुठवर जात आहेत ते पाहू दिलं नाही. फार पूर्वी झालेल्या कुठल्यातरी गोष्टीबद्दल त्यांना पश्चात्ताप वाटत असे. पश्चात्ताप हा आपल्या अहंकारासाठी होता. खिश्चन राष्ट्रांनी इतर देशांवर आक्रमणे केली आणि एका मागून एक अनेक वंशाचा पूर्ण विनाश केला ते खिस्ताचे अनुयायी होते त्यांना हातांत बायबल घेतलं. खिरस्ताच्या नांवावर या खिश्चन म्हणवणाच्यांनी इतक्या भयानक गोष्टी केल्या आहेत. त्या सगळ्यांना हा अहंकार कारणीभूत होता. कुठेही खिरिश्वन असले तर ते खुप आक्रमक असतात. हिंसक असतात. जण पूर्णपणे त्यांचव आहे. असं त्यांना वाटतं. हिटलरचाही कॅथॉलिक धर्मावर विश्वास होता. खिस्ताचा या अपूर्व त्यागाने त्यांना शिकवलें नाही, पूर्ण जगावर राज्य करण्याचा, कशामध्येही हात घालण्याचा, कोणाचाही नाश करण्याचा त्यांना अधिकार आहे असं त्यांना वाटलं. ख्रिस्ताच्या जीवनाशी काय हा विरोधाभास. अहंकार इतका वाढला आहे की, त्यांची मर्यदिबाबतची संबेदना खिश्चन लोकांनी पूर्णपणे घालवली आहे. कोणत्याही प्रकारची योड़ीसुद्धा नीतिमत्ता त्यांच्यामध्ये शिल्लक राहीली नाही. नीतिनियमांची दुबळे कमी प्रतीचे आहेत. त्याचे कोणाशी पटत नाही. ते लोकांना त्यांना कदर नाही. देवाविषयी आदर नाही. पवित्र्याबद्दल सन्मान नाही, जो खिस्ताचा मुख्य मुद्दा होता. भारतामधील खिश्चन मला फार दूराग्रही त्यांना वाटतं, ते नेहमीच आक्रमक असतात कधीच सामुहिक बनूं शकत आणि अधिकार गाजवणारे आढळले, इतरांवर दबाव आणण्यासाठी ते खिस्ताचे नांव का बापरतात? खिस्त इंग्लंडमध्ये जन्माला यावर भारतीयांचाही विश्वास बसेल अशाप्रकारे ब्रिटीशांनी ते करून घेतलं. ब्रिटीशांसारखा पोशाख करून ते उर्टपणाने वागत असत. त्यावेळच्या ब्रिटीश सरकारशी त्यांनी हातमिळवणी केली आणि भारतीयांविषयी कोण मोठे लागून गेले आहेत असं वाटतं. तुम्ही चर्चचे सभासद झालांत तर तुम्हाला निवडण्यांत येइल, असं ते पहिल्यांदा सुचवितात. सहजयोगामध्ये सुद्धां आपल्याकडे बारा प्रकरचे सहजयोगी आहेत फार जास्त अहंकार असल्यामुळे कांही फार रागवतात, अस्वस्थ करतात. आपण फार कोणी मोठे आहोत, असं नाहीत. कधीच प्रेम दर्शवीत नाहीत. अशा प्रकारचे सहजयोगी आहेत एकामागून एक ते आपला रंग दाखवीत आहेत, काही जण अजून शिकत आहेत. हे सगळे करण्यासाठी खिरिस्ताला जेमतेम साडेतीन वर्ष मिळाली. पीटर, त्याचा एक अनुयायी इतका अनिष्ट होता की, फक्त स्वतःच्या हितसंबंधांसाठी आणि किर्तींसाठी बायबलमध्ये हवे तसे शब्द घातले असंच महंमद साहेबांच्या बाबतीतही घड़ले, पुनरुत्यानाची वेळ त्यांना मुळीच निष्टा नव्हती. जेव्हा माझ्या वडिलांना कैद करण्यांत आले १३ इस्टर पूजा अणि कमाई यांत ते दंग झालेले असतात आणि खूप श्रम करत, कलात्मक कार्य करत नांव कमावण्यासाठी धडपडत असतात. स्वतःसाठी त्यांना वेळ नसतो. देवासाठी तर नसतोच. ते माताजींना नमस्कार करतील आणि त्यांच्या कामासाठी त्यांच्या निर्मितीसाठी सारं संरक्षण त्यांना हवं असतं. सहजयोगामध्ये आपल्याला हवा त्यावेळी पैसा मिळतो. काही जण म्हणतात, "मी धंदा चालू करतो आहे. कारण त्याचा ০.০০१% नफा मला सहजयोगाला दान करायचा आहे. नाही तरी येईल असं त्यांनी सांगीतलं ते भाविष्याविषयी बोलले, तेच जर शेवटचे असते तर, तुमचे पुनरुत्यान कसं काय होणार? पण प्रेषित असल्याची मोहोर असली तर, परत कोणी प्रेषित येणार नाही, असा त्याचा अर्थ नव्हे. ते स्वतःच्या आदिगुरु असल्याने त्यांनी स्वतःला "मोहोर" म्हटले, मी ते सर्व बंद केलें आहे असं त्यांनी म्हटलं नाही. पण लुच्चे लोक या शब्दांचा फायदा घेतात आणि स्वार्थी वृत्तीमुळे त्यांच्या स्वतःच्या हेतुसाठी त्याचा वापर सुरु करतात. तर दुसन्या प्रकारचे सहजयोगी खूप स्वार्थी आहेत. त्यांना त्यांच्या स्वतःच्या बायकामुर्ल आणि स्वतःच्या बायकामुलं आणि धर माहित आहे ते त्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. कांही लोकं मुलांबरोबर मुंबईला आली, पण दिल्लीला पुजेसाठी आली नाहीत. स्वतःची बंधनामुक्ती व सहजयोगापेक्षां स्वतःच्या मुलांबद्दल त्यांना जास्त काळजी आहे. त्या आश्रमांमधून आपले पति काढून घ्यायला पहातात. सामुहिकतेमधून बाहेर कसं पड़ावं यासाठी वेगवेगळी कारणं शोधण्याचा ते प्रयत्न करतात. तुमची सतत पारख केली जाते आणि तुम्ही सतत स्वतःला पारखीत असता. माताजी, सगळे कांही तुमचंच आहे." जेव्हा तुम्हाला पैसा फार महत्वाचा वाटतो त्यावेळी अशा प्रकारचा दृष्टीकोन येतो. अशा लोकांना देव दिसत नाहीं. या पैशावे सूक्ष्मतर फायदे दिसत नाहीत. प्रत्येक गोष्ट काटेकोरपणे ते मोजत असतात. कष्ट करून मिळवलेला त्यांचा पैसा त्यंच्या अध्यात्मावर फूकट जावा अशी त्यांची इच्छा नसते. काही लोक सहजयोगाचं पुस्तक विकत घेणार नाहीत. टैप विकत घेणार नाहीत. ते त्या टेपची प्रत काढतील पैसे खर्च करण्याची गरज नाही. पण दृष्टीकोन पहा. बुद्धधर्मामध्ये इतके नकार आहेत, हे कू नका, ते करू नका. सहजयोगींना एक जरी सांगीतलं तर, सगळे पळून जातील. प्रथमतः तुम्ही आहे. गुलामासारखेच असलेले ज्यू खिस्ताला कसं सूळाबर चढवतील? कोणाला प्रेषित बनवूं शकत नाही. कोणतीही जागा तुम्ही विकत घेऊ शकत नाही. फक्त एकदाचे तुम्ही जेवू शकता तुम्हाला शाकाहारी बनलं पाहिजे. सर्व महान अवतरणांनी जे सुरेख घर्म आपल्यांकडे आणले त्यांच्या अनुयायांनी लोकांसमवेत इतक्या चुकीच्या, अयोग्य गोष्टी केल्या आहेत त्यामुळे आपण सत्याच्या मार्गापासून पूर्णपणे पदच्युत झालो खिस्ताला ज्यू लोकांनी सुळी दिलं नव्ह्ं. ती चूकीची कल्पना रोमन सांम्राज्याने त्याला सुळावर चढ़विलं तो फार सत्ता गाजवेल असं त्यांना वाटलं आणि ज्यू छोकांबर त्याचा ठपका दिला. राज्यकर्ते नेहभीच अशा गोष्टी करू शकतात, पहिले खिश्चन बहुतांशी ज्यू होते. खिस्त स्वतःच ज्यू होता. ज्यू लोकांनी खिस्ताला सुळी दिलं, अशी कल्पना झाल्यामूळे ज्यूंना दोष देण्याचा आपला हक्कच आहे असं खिश्चन लोकांना वाटू लागलं. रोमन साम्राज्यावर कांही ठपका येऊ नये म्हणून आहोत. आणखी वेगळे सहजयोगी मौजमजा करणारे, सणाचे आनंद पॉलने ही कल्पना पुढे मांडली. त्यानंतर सारे खिश्चन ज्यू लोकांचा द्वेष | लुटणारे असे आहेत. ते एकत्र येतात कारण, त्यांत एका गटाशी किंवा आणखी कशाशी संबंधित असल्याची भावना असते. त्यानंतर नानाविध चालिरिती, रुढी, नियम हे चालू होतात आणि तुम्ही स्वतःला त्यात बांधून घेता तुम्हांला फार आनंद होतो. कांही गटांमध्ये डोक्यावरचे केस पूर्ण तासून टाकतात किंवा दाढ़ी किंवा मिशा तासून टाकायच्या असतात. विविधतेत वास्तवता आहे. विविधता असल्याशिवाय तुमचे व्यक्तिमत्व कसं असेल? निरर्थक कल्पनांनी तुम्ही कसे काय बाधंले जाता? विविधता अंतर्गत आणि बाह्य व्यक्तीमत्व देते. जेव्हा तुम्ही या व्यक्तिमत्वाची मजा लुटता ते्हांच तुम्ही सहजयोगी असता. तुमचं व्यक्तिमत्व स्वतःचं परिक्षण करणारं पाहिजे. पण त्याऐवजी एखाद्या मुकबधिर पुजाऱ्याला कबुली जबाब दिलात की, तुम्ही वांचवले | व्यक्तिमत्वावदलच्या आपल्या कल्पनांचे आपण गुलाम बनतो. आणि आपल्या अहंकारामधून आपले व्यक्तिमत्व दाखवतो. आपण कोणीतरी करण्यात दंग झाले. हे हजारो वर्षापूर्वी घडलं आणि कोणीतरी कोणाला सुळी चढवलं म्हणून त्यांचा द्वेष केला जाती. त्याप्रकारे सर्व गोन्या जमातीचा पित्यानपिढ्या द्वेष केला पाहिजे. कारण नुसत्या एकाच माणसाला त्यांनी सुळी दिलं नाही तर, लाखो लोकांना. त्यांच्या मुलांना आणि त्यांच्या मुलाना आपण दोष देत बसणार आहोत का? दुसन्याप्रकारचे सहजयोगी सतत कोणाला तरी दोघ देत असतात. ते लोक कधीच सुधारणार नाहीत. त्यांनी अंतर्मुख झालं पाहिजे. आत्मपरिक्षण होत नाही ते रशिया शिवाय इतर सर्व पाश्चात्य देशांमध्ये. फक्त तुम्ही एखाद्या चर्चमध्ये गेलांत आणि आपल्याकडे असणारे तुम्हाला जाता. आपण स्वतःला तोड़ देऊ या. आपण आत्मपरिक्षण करतो की नाही? आपण स्वतःची किर्ती दाखवणारे , स्वतंःच्या मताने झालेले सहजयोगी आहोत का? विशेष आहोत असं दाखविण्याचा प्रयल करतो. सहजयोग एकदम याच्या उलट आहे. आपण सगळे एक व्यक्तिमत्व आहोत. आपण सगळे संत आहोत. आणि संत म्हणून आपला आदर केला पाहिजे. आपणाला सगळ्याच प्रकारचं व्यक्तिमत्व असण्याची गरज नाही. आपले बोलणं, वेगवेगळ्या गोष्टी करणें, ईश्वरी प्रेम व्यक्त करणं, वगैरेच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतात. आपण पूर्णपणे स्वतंत्र किंवा जीवनपद्धती आहोत कारण, आपल्यामध्ये प्रकाश आहे. कोणता मार्ग योग्य आहे आणि आपण कुठवर जाऊ शकतो ते आपल्याला माहित असतं. चौथ्या प्रकारचे सहजयोगी माताजींची घरी पूजा करतात पण सामुहिकतेमध्ये बेत नाहीत. कारण ते थोर्ड लांब पड़तं. पण त्यांच्या मुलांना भेटायला जायचं असेल तर ते मैलोन मैन जातील. कुटुंबासाठी किंवा धंधासाठी कही करायचें असेल तर त्याच्यामागे पळतील. सहजयोगामध्ये कोणालाही स्वतःच्या नोकऱ्या सोडायला सांगितले जात नाही; पण प्राधान्य पहावं लागतं. त्यांचे रोजगार चैतन्य लहरी १४ त्यांचा पूर्ण विश्वास असतो. ते फार साधे असतात आणि ते कार्यान्वित तुमच्यामध्ये प्रकाश आहे म्हणून तिये पूर्ण स्वातंत्र्य आहे. या अवतरणांनी सांगीतलेले धर्म तुमचे अंगभूत अंशच बनले आहेत. तुम्ही खरोखर खरे मुसलमान, खरे खिश्चन बनता आणि त्यानंतर तुम्हाला समजून येतं की, सगळे धर्म जणूं, काही एकाच सागराचा भाग आहेत. एक प्रकारे तुम्ही खरोखर घार्मिक व्यक्तिमत्व आहात. धर्माच्या आधार करतात. अणि एक प्रकारचे सहजयोगी आहेत जे पूर्णपणे शक्तिशाली आहेत त्यांची स्वतःची शक्ति आणि त्या आत्मपरिक्षणांत त्यांना दिसतं शोधून काढतात आणि त्याबद्दलः खात्री असते. अजिबात शंका नसते, ती निर्विकल्याची स्थिती असते. तुमचा माझ्यावर विश्वास असतो. आणि माझ्याकडून कशीचातरी स्विकार करण्यांसाठी तुम्ही माझी उपासना करतात. पण तुम्हाला सुद्धा मी काहीतरी महान बनविले आहे हे जाणा. आणि तुम्हांलादेखिल तुमच्या शक्त्या विकसित केल्या पाहिजेत. माझ्याकडे असलेल्या शक्त्यांवर अवलंबून राहू नका तुमचा आईकडे असलेल्या शकत्या काढून घेष्याचा प्रयत्न करू नका. तीच पातळी गांठण्याचा प्रयत्न करा. तुम्ही करू शंकता. प्रयत्न करा. आत्मनिरीक्षणाने उत्थान हा आहे. असेही कांही लोक आहेत, ज्यांना स्वतःच्या प्रकाशाची काळजी असते. दीप सतत जळत असावा, आणि त्याने फक्त त्यांनाच नाही तर, इतरांनाही प्रकाश चावा. त्यासाठी घेतात. जंगलांत ध्यान करत बसत नाहीत. तुम्हांला कार्य केले पाहिजे, इतरांसाठी तुम्हांला सहजयोग कार्यान्वित केला पाहिजे. दैवी शक्तिदरोबर ऐक्याची ही सुंदर जाणीव तुम्ही त्यांनी दिली पाहिजे. त्या सर्वाचा तुम्ही ते झटतात. जबाबदान्या आनंद लुटला पाहिजे. इतरांना देण्यांसाठी तुम्हांला तुमचे सहजयोगाचे ते कार्यान्वित करायचं आहे या सर्व शकत्या तुमच्यामध्येही आहेत. तुम्हांला वाढलं पाहिजे आणि जबाबदारीची जाणीव न होता, नकळत, जवाबदान्या घेतल्या पाहिजेत. इतर सर्व अनुयायांच्या पुढे आपल्याला जायला पाहिजे. आपण ते केलं पाहिजे नाहीतर एका दुसन्या निरर्क सागरामध्ये आपण सहज़योगाला बुडवूं आत्मपरिक्षण, जाण सत्याबद्दलचे पुरावे यांनी आपले व्यक्तिमत्व आपल्याला विकसित केलं पाहिजे. आजचा दिवस आपल्या पुनरुत्यानाचा आहे. वरच्या स्थितीला पोहोचण्यासाठी आपल्याला या १२ पातळ्चामघून जावं लागतं. चीौदाव्या तिथे तुम्ही फक्त परमचैतन्याच्या हातातलं एक साधन असता, तुम्ही काय आहांत, त्याची तुम्हाला जाणीव नसते. खिस्ताने सुळी जाणं स्वीकारलं कारण ती भुमिका त्याला पार पाडायची होत सामुहिकतेमध्ये दिसत असलेला द्वेष कमी करण्याचा प्रयलन करा. 'मी' पणा संपला की, लगेच, या सर्वशक्त्या वर येऊ लागतील. पोकळ बासरी सारखें ते आहे तर, तिथे अडथळा असेल प्याले भरले पाहिजे. ते माझ्याकडे लहान गोष्टीसाठी येत नाहीत (त्या प्रकाशीत महान विश्वासांठी दूरदृष्टी ठेवली पाहिजे) कुंडलिनीचे जागरुत करून तिचे उत्पयान करून, हा विश्वधर्म लोकांच्या जीवनांत आणला पाहिजे. ते खुप परिश्रम करतात. लोकांना आत्मसाक्षात्कार मिळावा यासाठी काही करावयाचे शिलक ठेवत नाही. य्राका क पण तरी सुद्धा थोडासा सूक्ष्मांतला अहंकार तिथे असतो की, मी है करीत आहे. ही खिस्ताच्या विरोधातली क्रिया आहे. त्यामुळे मनाची जुळवणी सुरु होते आणि ते इतरांबर टिका करायला सुरुवात करतात. कांही सहजयोग्यांना आकलन होतं की, परमचैतन्य सर्व काही कार्यान्वित करीत आहे, आणि ते त्यांच्या द्वारे कार्यान्वित होत आहे. ते साधन आहेत. कधीतरी जर, ते झालं नाही तर, त्यांना शंका येऊ लागते. जरी त्यांचे पूर्ण समर्पण असलें तरी, कुठे तरी, मनांत ती शंका रेंगाळत रहाते. पुण असेही लोक आहेत की ज्यांना कशाच्याही बद्दल अजिबात शंका नसते. परमचैतन्यच सगळीकड़े मदत करीत आहे ते जाणतात. त्यांना समजू लागतं. आपल्याकडे शक्त्या आहेत आणि आपण परमेश्वराशी जोडले गेलो आहोत. आपल्याकडे शक्त्या आहेत. कधी आहे, अहंकार की, "मी करतो आहे. तो गेला पाहिजे. कारण जर त्यांनाही शंका येते. कांहीजण कांहीही करणार नाहीत कारण, आपला अहंकार वर डोकावेल याची त्यांना भिती वाटते. मग हा अहंकार सुक्ष्मांत त्यांच्या मागून येतो. पण कांही लोक असे आहेत की, त्यांना शक्त्यांनी आशिर्वादीत केलं गेलं आहे. आणि स्वतःमध्ये आपण त्यांना जास्तीत जास्त शोधू शकतो, त्यांचा स्वतःवर विश्वास असतो. सहजयोगावर त्यांचा विश्वास असतो. माझ्यावर आणि या परमचैतन्यावर स्थितीला ते सर्वति वरची स्थिती म्हणतात. तर ती वाजू शकत नाही. आपल्या सर्व कडीशर्नीं्ज आणि कल्पनांमध्ये सर्वात वाईट आपण तसा विचार केला तर तुम्ही आनंदाच्या सागरांत उड़ी मारु शकत नाही. आपल्यामध्ये असणार्या या चौदा पातळ्यांमधून होणार्या आपल्या पुनरुत्यानाबद्दल आपण बोलत आहोत त्यानंतर आपण यामधून बाहेर येऊन सुरेख कमळ बनतो. अंड्यामधून पक्षी तयार व्हावे, म्हणून इस्टरच्या वेळी अंडी अर्पण केली जातांत. देव तुम्हांला आशिर्वाद देवो. १५ इस्टर पूजा सहस्त्रार पूजा कबेला, इटली १०/५/१९९२ श्री माताजी निर्मला देवीचे भाषण कार्यक्रमानुसार विकास घडत आहे. कॉम्प्युटरसारख्या ज्यामध्ये आधीच प्रोग्रॅम आहे अशा अनेक पेशी आहेत आणि शास्त्रापुढे फार चमत्कार जनक गोष्ट आली आहे. ज्यावं स्पष्टीकरण ते देऊ शकत नाहीत. आज आपण सहस्त्रार साजरा करीत आहोत. तो दिवस कशा प्रकारचा होऊन गेला ते कदाचित तुम्हाला कळलंही नसेल. सहस्त्रार उघडल्या शिवाय देव, धर्म आणि त्याबद्दलचं सारं काही बोलणं ह्या दंतकया वाटत होत्या. लोकांचा देवावर विश्वास होता पण तो फक्त विश्वासच होता. आणि सायन्स - शास्त्र है सगळ्याच मुल्यमापनाच्या पद्धती व सर्व शक्तीमान परमेश्वराविषयी पुरावे बदलण्यास सुरुवातच करणार होतं. इतिहासामध्ये असं झालं की, जेव्हा शास्त्र प्रस्थापित झाले तेव्हा वेगवेगळ्चा, धर्मातील कार्ययंत्रणेचे प्रमुख असणाच्या लोकांनी शास्त्रातील संशोधनात सापडलेल्या गोष्टींबरोबर पुरे पडण्याचा प्रय्न केला. ऑगस्टीनने बायबलमध्ये दाखविण्याचा प्रय्न केला आणि असं दिस लागले की सर्व धर्मग्रंथ काल्पनिक आणि दंतकथा आहेत. आजच्या जीवशास्त्राचे वर्णन करणाच्या ब्याच मोष्टी कुराणामध्ये होत्या. मानवप्राणी देवाने मुद्दाम बनविला आहे यावर त्यांचा विश्वास नव्हता त्यांना वाटत होतं की, प्राणी अशा परीस्थितीत आले ज्यावेळी फक्त केवळ संधीमुळे ते मानव बनले, तर अशाप्रकारे सतत देवत्वाला आव्हान दिलें गेलं. बायबलं, कुराण, गीता, उपनिषद किंवा रोहामथ्ये सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीला पुरावा देण्याचा कोणताही मार्ग नव्हता. कारण अजूनही तो फक्त विश्वास होता. फार थोड्या लोकांना आत्मसाक्षात्कार मिळाला आणि त्यांना वाटले की ते नुसते स्वतःचे सिद्धांत पुढे करीत आहेत. त्यामुळे ते सारंच एक प्रकारचं निर्जिव शास्त्र बनलं. इच्छा आणि देवाची इच्छा है सर्व कार्य करतात, हे सहजयोगाने सिद्ध केलें आहे. हे सर्व चैतन्य आणि आदिशक्ती ही देवाची इच्छा आहे. फार सुसंगतरित्या देवाची इच्छा सर्व कार्य करीत आहे. एका आवाजाने पृथ्वी निर्माण झाली ती निर्मिती सुसंगत होती. त्या परमेश्वराच्या इच्छेने जे काही घडलं, ते झालं, आतां तुमच्या हाताच्या बोटांवर तुम्हाला परमेश्वरी इच्छेवी संवेदना येते. आत्मसाक्षात्कारानंतर एकमेच सत्य अशा देवाची जी इच्छा आहे, त्या शास्त्राचा तुम्हाला शोध लागला. सहजयोगामुळे आपण लोकांना रोगमुत्त केलं आहे हे तुम्हाला माहीत आहे. आत्मसाक्षात्कारानंतर अनेक गोष्टी कार्यान्वित होतात, पण लोकांना विश्वास ठेवायचा नसतों. पहील्यांदा शास्त्रजञांनी सांगितलेल्या कशावरही लोक विश्वास ठेवत नव्हते, पण आता तुम्ही पहात आहांत, सायन्स-शास्त्र सारखे बदलत आहे. सिद्धांताना आव्हान मिळते आहे. सायन्सच जे महान सत्य, ज्याला काणीही आव्हान देऊ शकत नाही, ते सहजयोगाने उघडकीला आणले आहे. देव आहे हे आपण सिद्ध करून देऊं शकतो. देवाच्या इच्छेने सर्व निर्मिती सुसंगतपणे धडली, जर दैवीं इच्छेने सर्व काही निर्माण केलें आहे. तर मानव प्राप्यानी जे देवाने घडवले त्याविषयी शोध लावण्याचा बहुमान स्वतः धेता नये. उदा. ही लोकांना वाटू लागलं या दहा कमांडमेंटसचा किंवा काटेकोर गालचरा कोणीतरी तयार केला असेल आणि तुम्हाला त्याचे रंग सापडले नियमांचा जीवनात बापर करण्याचा काय उपयोग आहे कारण त्या तर त्यांत महान असं काय आहे? कारण ते सारं आहेच. तुम्ही कांही ते निर्माण करीत नाही. दैवी इच्छेने ते निर्माण झाले आहे. जर देवाची इच्छा इतकी महत्वाची आहे तर ती सिद्ध केली पाहीजे आणि आता सहस्त्रार उघडल्यावर तुम्हाला ती जाणवते आहे. आपल्याकडे ती इतकी सहजगत्या आली आहे की, आपल्याला समजतच नाही. आपण नुसत बंधन देतो आणि गोष्टी कार्यान्वित होतात ते त्याहून ही फार जास्त आहे. आपण मोठ्या कॉम्प्युटरचा एक भागच झालो आहोत. आपण ईश्वरी इच्छेच्या वाहिन्या आलो आहोत. आणि या विश्वाची ज्याने प्रमाणे वागून लाभ होत नाही. थोड पुण्य मिळण्याचा विचारही का करायचा? त्यामुळे मानवाच्या नितीमूल्यांची मोठीच घसरगुंडी झाली. हे सर्व एकात्मिक सामाजिक रचना असलेले गट संघटीत सत्ता किंवा पैसा मिळविण्याचे मार्ग पकडू लागले. कारण त्याचप्रकारे तुम्ही लोकांवर ताबा टेवू शकता असे त्यांना वाटले. बायबलमधले लिहीलेली तत्वे लोकांप्रत पोहोचवण्याविषयी त्यांना यत्कीचित काहीही वाटत नहते. खुद्द बायबलमध्ये सुद्धा अनाधिकृत फेरबदल करण्यात आले होते. पीटर व पॉलने त्यामधील बराच भाग बिघडवण्याचा प्रयत्न केला. कुराणाला याप्रमाणे हाताळण्यात आले नाही, पण त्यामध्ये उजव्या बाजूविषयी जास्त सांगितले होते, आणि अजूनही अनेक गोष्टी बुचकळ्यात टाकणाऱ्याच आहेत. एकाच वेळी दोन गोष्टी घडल्या आहेत. पहिली गोष्ट ही की, आता आपल्याकडे मायक्रोबॉयॉलॉजीचं नवं शास्त्र आहे, ज्यामध्ये प्रत्येक पेशीला "डि एन ए" ची फित आहे, हे आपण शोधून काढलं आहे. प्रत्येक पेशीमध्ये कॉम्प्युटरप्रमाणे प्रोग्रॅम आहे व त्या निर्मीती केली त्यांच्याशी आपली सांगड घातली आहे. त्यामुळे आफण सारं कांही करू शकतो कारण पूर्ण सत्य असं शास्त्र आपल्याकडे आहे ते सर्व जगाचे कल्याण कार्यान्वित करेल. न। आपण शास्त्रज्ञांना सिद्ध करून दाखवू शकतो की, या सा्या निर्मीतीमागे देवाची इच्छा आहे. उत्मांतीची क्रिया देखील ईश्वरी इच्छा आहे. त्याच्या इच्छेशिवाय काहीही घडून आलं नसतं. आता तुम्ही पहात आहांत की, आपली स्वतःची शक्ती म्हणून आपल्याकडे ईश्वरी इच्छा चैतन्य लहरी १६ ो नांव किंवा पैसेवाल्या, फार यशस्वी लोकांची गरज नाही. आपल्याला सुशील, जाणकार सूज्ञ अशी लोकं हवीत, जी काही झाले तरी त्याला पकडून राहातील. ते घेतील. मी बदलेन. मला सुधारेन. तुम्हा सर्वचि भ्रम नष्ट झाले आहेत अशी मी आशा करते. स्वतःबइदलही तुमच्यामध्ये भ्रम नको. जर कांही असेल तर, तुम्ही सहजयोग सोझ. पण लक्षांत ठेवा कीं, ईश्वरी इच्छेने तुम्हाला या कारणासाठीं वेचून धेतले आहे, महणून तुम्ही इथे आहांत. आणि हे सायन्स जे पूर्ण सत्य आहे, ते जाणण्याची जवाबदारी तुम्ही घेतली पाहीजे. स्वतःसाठी व इतरांसाठी ते कार्यान्वित करा. माझे प्रेम तुम्हाला जाणवलं आहेच पण तुमचे जाणवलं पाहीजे. कारण ईश्वर म्हणजे प्रेमच आहे. इतरांना कळलं पाहीजे की, तुम्ही दयाळू प्रेमळ व समंजस आहांत. सतत तुमच्यामधून ईश्वराचं प्रेम वहात असतं. तुम्हाला ते अशाप्रकारे कार्यान्वित केलं पाहिजे कीं, तुम्ही संत आहांत है लोकांना समजेल आणि ही शक्ति तुमच्यामघून वहाते आहे है ही कळेल. आहे. आपण तिला वापरू शकतो. तेव्हा सहजयोगी असणं फार महत्वाचं आहे. "श्री माताजी, मी आनंदी आहे," असे नुसतं म्हणण्यासाठी सहजयोग नाही. पण कशासाठी आहे? हे सर्व आशिर्वाद तुम्हाला कां मिळाले? तुम्हाला कां स्वच्छ केले गेल? ईश्वरी इच्छेविषयीचं हे ज्ञान तुमच्यामध्ये दिसून आलं. आणि तुमचा एक अविभाज्य भाग बनलं पाहीजे. आपण वर आलं पाहीजे. मध्यम श्रेणीच्या साध्या लोकंना सहजयोग देणं निरर्यक आहे कारण, त्यांच्यांत कांहीच नाही, कोणत्याही प्रकारे ते आपल्याला मदत करू शकत नाहीत. आज अशा लोकांची गरज आहे जे खरोखर ईश्वरी इच्छा प्रकटित करू शकतात. प्रदर्शित करू शकतात. त्यासाठी आपल्याला फार शक्तीशाली लोक हवेत. या इच्छेने पूर्ण विश्व निर्माण केलं आहे, अंतरिक्ष, पूथ्वी सारं कांही निर्माण केले आहे. आतां आपण नव्या पातळीवर आली आहोत. ईश्वरी इच्छेच्या आपण वाहिन्या आहोत. तर आपली कर्तव्ये काय व त्याविषयी आपण काय करायचे? दुसरी गोष्ट झाली आहे ती ही की, जगांमध्ये पूर्ण एकसंघता आहे, हे तुम्हाला कळले आहे. मुलांना नैसर्गीकरित्या त्यांची अंतर्यामीची जाण असते. सर्वसामान्यपणे चांगल्या मुलाला त्याच्या गोष्टी नेहमीच वाटून घ्यायला आवडेल, दुसर्या मुलांवर प्रेम करायला आवडेल. छोट्या मुलांना संरक्षण द्यायला आवडेल, हे नैसर्गिक आहे. ते कांही लाल केस, शक्ती आहे. कोणीही गर्छनर किंवा मंत्री त्यांना काढून टाकता येतं. ते | काळे केस, चामडीचा रंग यावर नाही. मुलांना त्यांच्या शरीराबद्दल काळजीपूर्वक असायला हवं, ही जाण असते. इतरांसमोर कपडे काढणे आवडत नाही. ते त्यांच्या मध्येच असतं. या सर्व गुणवत्ता तुमच्यामध्ये आहेत मुलांना काही चोरायला आवडत नाही. जी मुले चांगल्या घरात किंवा चांगल्या ठिकाणी जातात, ती त्या ठिकाणी सोंदर्य अबाधित सहस्त्रार उधडल्याने आपली मोहजाले नष्ट झाली आहेत. देवाच्या अस्तित्वाविषयी तुमच्या मनांत भ्रामक कल्पना नकोत. शक्तीशाली परमेश्वरावी शक्ती आणि सहजयोगाविषयीचे सत्य याविषयी प्रम नको. आणि ही शक्ती वापरताना तुम्हाला या गोष्टीची जाणीव पाहीजे की, तुम्ही हाताळू शेकतां म्हणून तुम्हाला ही शक्ती दिली गेली आहे. ही सर्वोच्च भ्रष्ट असू शकतात. त्यांच्या स्वतःच्या ताकदीची त्यांना माहिती नसते. त्यांना काय कार्य करायचें आहे, हे माहीत नसताना ते लोक निवडून येतात. हे नुसतं लोकाचे रुपांतर नाही किंवा परीवर्तन नाही तर पुढे येऊन ईश्वरी इच्छा अंमलात आणणारा नवा माणूस तयार करण्याची नवी पद्धती आहे. आत्मसाक्षात्कारामुळे आधी तुमचे भ्रम गेले. ईश्वर सर्व शक्तीमान आहे. सर्वत्र आहे. सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ म्हणजे जो बघतो आणि त्याला सर्व कळतं. त्या शक्तीचा एक भाग तुमच्या मध्येही आहे. सर्वत्र असणारं त्याच अस्तित्व समजण्यासाठी तुम्ही सहजयोगी आहांत, हे तुमच्या संतत लक्षांत असलं पाहीजे. अजूनही मला भारतीय सहजयोगी त्यांचे बायकामुले नोक्या इ. विषयी सांगताना आढळतात. आणि मी विचार करू लागते, त्यांची पातळी काय आहे? ते कुठे आहेत? त्यांच्याकडे जे आहे. त्यावाबतची भूमिका ते कधी घेणार? सर्वत्र असणारा परमेश्वर, ज्याने सर्व काही बइवलं आहे, आणि त्याची इच्छा जिने सारं कार्यान्वित केलं आहे, तिला तुमच्यामधून कार्य केलं पाहीजे. आणि तुम्हाला खूप शक्तीशाली, सूज्ञ, प्रभावी बनले पाहीजे. जितके तुम्ही प्रभावी व्हाल, तेवढी शक्ती तुम्हाला मिळेल. मला वाटतं अजूनही सहजयोगी ते जाणण्याची जबाबदारी घेत नाहीत की, त्यांना या सर्वज्ञ परमेश्वरावे प्रतिनिधी व्हायचे आहे, जो सर्व कांही जाणतो, सर्व कांही हिटलर नके तर, फेशन्सनी देखील आपल्यावर दबाव टाकला आहे. पहातो, जो शक्तीमान आहे, गुणकारी आहे. राखण्याचा अ्रयल्न करतात. जे देश अविकसित आहेत, त्यांच्यामध्ये अशा अनेक गुणवत्ता आहेत. आपल्यामध्ये अबोधिता मुलांतूनच आहे. अबोधित आणि पावित्र्य ईश्वरी इच्छेने निर्माण केलं. पहिल्यांदा त्यांनी गणेशाची निर्मिती कैली. ती परमेश्वरी इच्छा म्हणजे आदिशक्ती होती. सर्व जग सुरेख करण्यासांठी है सर्व निर्माण केलं. बा हे सर्व मुलभूत गुणधर्म, या देवतांची तुमच्यामध्ये प्रतिष्ठापना केली गेली. हे मुद्दाम केलें गेलं कारण, या मानवप्राण्याने संतासारखे व्हावे. संतासारखे गुणधर्म बाळगावेत. विकसित देशांमध्ये सर्व प्रकारच्या टी. व्ही व इतर गोष्टीनी आपल्या मेंदूवर सतत मारा केल्याने आपण 'फार लवकर परिणाम होणारे' असे होतो. इतरांच्या कल्पनेनुसार आपण वागतो. कोणीही दबाव टाकणारा आपल्यावर दबाव आणू शंकती. फक्त अर्थपूर्ण अशा कशाचाही लोक स्विकार करीत नाहीत कारण, 'ती फॅशन आहे. आता लहान स्कर्टची फॅशन आहे. कुठेच लांब स्कर्ट मिळत नाहीत. प्रत्येकाला तसंच घालावं लागतं नाहीतर तुम्ही त्या प्रवाहात नाही सहस्त्रार उधडल्यावर तुमच्यामध्ये हे असं झालं आहे, कीं, तुमच्या मध्येच ही शक्ती आहे, जिच्यामध्ये ती गुणवत्ता आहे व ही महान शक्ती तुमच्याकडे आली आहे. आणि त्यासाठी आपल्याला मोठ असं होतं. १७ सहस्त्रार पूजा आहेत. आणि तुम्ही त्यांचा आनंद लुटता आहांत. आपल्यावर यांचा सतत मारा असल्याने आपण या उद्योजकांचे गुलाम बनतो. बेल्जीयममध्ये मी असं ऐकलं कीं ताजं काहीही मिळत नाही. आणि तुम्हाला सर्व कांही सुपर मार्केटमध्ये विकत घ्यावं लागतं. ते टीनमध्ये असतं. हळूहळू आपपा पूर्णपणे कृत्रिम बनत चाललो आहोत. अन्न पोशाख, आपले दृष्टीकोन सारे कृत्रिम होत चालले आहेत. कारण बाहेरचा प्रभाव आणि जाहीरातीचा दबाव यांमध्ये आपण हरवून गैलो आहोत. या सर्व आधुनिक गोष्टीनी दबाव आणून आपली अंतर्यामीची जाणीव आपण विसरुन गेलो आहोत. आता आता तुम्हाला स्वतःच्या क्षुङ्लक कल्पना, वागणं यामधून बाहेर पडलं पाहीजे. सहजयोगी सगळीकड़े वस्तु पसरवून टाकतात. असं मी ऐकले आहे. तुम्ही असं कसं वागू शकता? जीवनाविषयी योग्य ती शिस्त तुम्हाला नसेल तर ईश्वरी इच्छा तुम्ही अमलांत आणूं शकणार নाही. तुमच्या स्वातंत्र्याचा मी मान राखते आणि तुमच्या स्वतःच्या कुंडलिनीमुळे ती सुज्ञता, ते महत्व आणि प्रभाव तुमच्यामध्ये जागृत व्हावी असं मला वाटतं, मंग आपल्या प्रतिबिंबाचे मूल्य तुम्हाला समजू लागेल. ते पवित्र होऊ लागेल आणि एकदा कां तुम्ही पूर्णपणे पवित्र झालात की, जसं अग्नीमध्ये धातलेलं सोनं वितळून वेगळं होतं. कुंडलिनी सुद्धा तशाच प्रकारे तुम्हाला पूर्ण स्वच्छ करते आणि तुमचं स्वतःच वैभव, स्वतःचा स्वभाव आणि तुमची महती तुम्हाला कळून अखंडत्व लवकर येतं. पहील्यांदा, इग्लंड, स्पेन, इटलीमध्ये सहजयोगी नेहमी वेगवेगळ्या गुप मध्ये बसायचे, एकत्र बसत नव्हते. आतां तसं नाही. आतां ते सर्व एकत्र झाले आहेत. माणसांनी संधटित होर्णं, हे सहजयोगासाठी फार महत्वाची गोध्ट आहे. ते बुद्धीमुळे होत नाहीत तर, सर्व मानव जात प्रभाव पड़तो. फ्रॉईडसारख्या मूर्ख माणसाची बडबड असलेली कितीतरी परमेश्वराने निमाण केली आहे, कशाचाही तिरस्कर करायला नको, या जाणीवेतून होत आहे. तुमच्यामध्ये होणारी दुसरी गोष्ट म्हणजे, सर्व धर्म अध्यात्माच्या एकाच झाडावर निर्माण झाले आहेत, सर्व धर्माची उपासना केली पाहीजे. सर्व अवतरणं, संत आणि ग्रंथयांची पुजा केली पाहीजे. त्या ग्रंथामध्ये कांही अडचणी किंवा कमतरता असतील ज्या सुधारल्या पाहीजेत. हळूहळू जैव्हा तुम्ही दैवत्वाच्या सूक्ष्मतर बाजूकडे जाल तेव्हा कळेल की, या सर्व लोकांनी सहजयोगाचे वातावरण निर्माण करायला किती त्रास धेतले आहेत कोणताही धर्म तुच्छ लेखायला नको किंवा सायन्सनंतर महत्त्व आलें पैशाचं, आतां एकदा हे झालं कीं, सारे उद्योजक महत्वाचे ठरतात कारण, पैसे कसे करायचे आणि तुम्हाला सतत कसे फसवत रहायचं ते त्यांना माहीत असतं. पण जे लोक आंतून दृढ़ असतात ते बदलत नाहीत, ते त्याच प्रकारचा पोशाख धालतात. उलट पारंपारिकरित्या त्यांनी जे मिळवलं असतं त्यामधून बाहेर पड़ायलाच त्यांना त्रास होतो. आधुनिक युगात सहजयोगामध्ये अशाप्रकारे उदयोजकाचे गुलाम तयार होत आहेत का हे बघरणं महत्वाचं आहे. मग विचारांवरही पुस्तर्क आपण वाचतो. फ्रॉईडचा पाश्चिमात्य लोकांवर इतका प्रभाव कसा पडला? कारण तुमची अंतर्यामीची संवेदना तुम्ही हरवली आणि तुम्ही त्याचा स्विकार केला. तेशाप्रकारे फ्रॉईड तुमचा झिझस क्राईस्ट बनतो आणि त्याचा तुम्ही स्विकार करता. नंतर महत्वाची गोष्ट झाली लैंगिकता, थोडंसं व्यवहारज्ञान तुम्हाला समजू शकते की, प्रत्येक क्षणी, विशिष्ठ कल्पना असणाच्या, दबाव टाकणार्या, थोडचा लोकांच्या दबावाखाली तुम्ही येत असता. 'त्यांच्या' कल्पना महान होता, 'त्याने' असे म्हटलं, तो कोण? तो कोण आहे? त्याचं आयुष्य कार् आहे? कशाप्रकारचा माणूस आहे? तुमची इच्छा, जी आता तुम्हाला आहे, आणि दुसरी, सर्व जग निर्माण करणारी, तुमच्यामधील प्रत्येक पेशी निर्माण करणारी, ही, तुमच्याकडे असलेली ईश्वरी इच्छा, यांच्यासह कुठेही वापरु नका. "श्री माताजींना असं म्हटलं अरस म्हणून तुम्हाला अजून तुम्ही या उदयोजकाच्या हातात खेळत आहांत या लोकाकडून ते पैसे उकळीत आहेत आणि त्यांना मुर्खात काढत आहेत. एका बाजूला तुमच्याकडे इतकी महान शक्ति आहे. इतक्या मोठया गोष्टीसांठी तुम्हाला निवडलं गेलं आहे आणि दुसर्या बाजूला तुमच्याकडे अशी गुलामगिरी असेल, ते तुम्ही स्वतः म्हणा. मी जे कांही म्हणते, त्याला तुम्ही बांधलेले आहे. तुमच्या अंतर्यामीच्या जाणीवा नष्ट झाल्या उदा. तुमच्या, अबोधिता, निर्मिती, धर्म, करूणा, मानवतेचे प्रेम, तुमच्या न्यायीपणा, सूज्ञता, या सर्व गोष्टी, महान गोष्टी सुप्त अवस्थेत होत्या त्या सर्व जागृत झाल्या. तुम्ही है कू नका, असं मला तुम्हाला सांगावं लागतं नाही. तुम्हाला स्वतःलाच कळतं की, हे चूक आहे. तुमच्यासाठी काय चांगलं आहे. ते तुम्हालाच कळतं. भलंबुरं कळण्यासाठी तुमच्यामधये प्रकाश आहे. तो आहे. त्याचे कारण नव्या पातळीवरील या नव्या ज्ञानासाठी हे सहस्त्रार नव्या ज्ञानासाठी हे सहस्त्रार उघडले होतं. ते काही नवीन नाही. पण सर्व अंतर्यामीचे कलागुण आतां प्रकट होत त्यावर हल्ला करायला नको. अशातहेने आपण मूलतत्ववाद संपवून टाक, सहजयोगातही लोकांनी मूलगामी होता नये. खूप लक्षपुर्वक रहा. कधी कधी तुम्ही सहजयोगाला मुलगामी करू लागता. "श्री माताजीनी असं म्हटलं," मला स्वतःहून बधा, तो इतरांवर प्रभुत्व गाजवायचं असतं. तुम्हीं स्वतः म्हणा कारण, आता तुम्हाला हक्क आहे. सहजयोगामध्ये तुम्हाला व्यक्तिमत्व आहे. मला वाटेल तसे वापरण्याचा कोणाला अधिकार नाही. जे कांही तुम्हाला म्हणावयाचे नाही. तुम्हाला स्वतःला उभं राहून कार्य म्हणायचे आहे, ते तुम्ही स्वतः पहायला पाहीजे. आता तुम्हाला तुमची इच्छा वापरली पाहीजे आणि त्यांसाठी तुम्हाला स्वतःला विकसित केलं पाहीजे. आणि त्यांसाठी तुम्हाला शुद्ध इच्छा पाहीजे. अखंडत्व नुसतं बाहेर नको, आंत ही हबं. पहील्यांदा आपण कांही केलें, तरीही आपलें मन एक गोष्ट म्हणायच. हृदय दुसरी आणि आपला मेंदू तिसरी, आता या तिन्ही गोष्टी एक झाल्या आहेत. आता तुमचा मेंदू जे काही म्हणतो, ते करण्याची तुमच्या हृदयाची आणि चित्ताची पूर्णपणे तयारी असते. तुमच्या स्वतःमध्येच अखंडत्व आलं आहे. खूप लोक म्हणतात. "मला ते करायची इच्छी आहे पण मी ते चैतम्य खहरी १८ करूं शकत नाही." आता तसे नाही, कारण तुम्ही पुर्णपणे एकसंध हवी. आहांत तुम्ही स्वतःवी परीक्षा करून आपण अखंडत्व साधलं आहे की नाहीं, ते पाहिले पाहिजे मी जे कांही करती आहे, ते पुर्ण हृदय ओतून, पुर्णचित्त त्यांत घालून करती आहे की? पहिली आलोकित झालेली गोष्ट म्हणजे चित्त, हे पूर्णपणे बापरले गेलं नाही तर, अखंडत्व साधलं जात नाही. आतां माझ्या जीवनाबह्दल. तुम्हाला माहीत आहे की, मी खूप प्रवास करते आणि खूप परिश्रम घेते तुम्हा सर्वपिक्षा जास्त! त्याचं कारण, माझी इच्छा आहे की, या जगाला मजेच्या, आनंदाच्या, देवत्वाच्या त्या पातळीप्रत न्यायचे जिथे त्यांचे ध्येव काय, आणि त्यांच्या पित्याचं वैभव काय, ते त्यांना समजेल. मला कांही होईल, माझ्या बाबतीत काही चुकेल असं मला वाटत नाही. माझ्या कीटुंबिक जीवनाबद्दल मी कधी तुम्हाला आस दिला नाही, माझी मुलं किंवा इतर सर्व चक्रांचा एकसंधीपणा होतो. जे कांही तुम्ही करता तै पूर्ण | चित्ताने आणि मंगल असले पाहीजे. धार्मिक असलं पाहीजे. ही सर्व चक्र म्हणजे एक पुर्ण एक-संघ अशी शक्ती आहे, जी तुम्ही आहांत, पूर्ण कोणाबाबतही. जे काही प्रश्न अडबणी आहेत, त्यांची मी काळजी घेत जीवन एकसंघ पाहीजे. जर कोणाची पत्नी वा पती त्या पातळीचे नसतील तर तुम्ही काळजी करता कामा नये. फक्त स्वतःची काळजी घ्या. इतरांपासून कसलीही अपेक्षा करू नका. तुमचं कर्तव्य हे महत्वाचं त आहे. तुमचे कर्तव्य पार पाडा. तुम्हाला ्वतःलाच ते कार्यान्वित करावें लागेल. तुम्ही वैयक्तिकरित्या ते मिळवलं आहे. वैयक्तीकरित्या ते कार्यान्वित करायचे आहे, इतरांबरोबर एकत्रित हायचं आहे. तुम्हाला काय मिळाले आहे, ते तुम्ही पाहिले पाहिजे. मला आर्थिक, शारीरीक, मानसिक सर्व कांही मिळालं आहे. मला आनंद मिळाला आहे. नुसतं | दैवी किेंबा साधूसंत कसे म्हणणार? संत लोक फक्त स्वतःविषयी तेच नाही. ती एकच गोष्ट असता कामा नये. स्वतःच्या व्यक्तीमत्वाची जाण असली पाहीजे. अनेक जन्मानंतर, या जन्मांत आत्मसाक्षात्कार मिळवून, परमेश्वरी इच्छेचे पुढचं कार्य करण्यासाटी, हे तुमचं व्यक्तीमत्व तयार केलं गेले आहे. दर क्षणांला जेव्हा तुम्ही चमत्कार धडताना पहातां तेव्हा है परमचंतन्याने केलं आहे. हे तुम्हाला जाणवतं आहे, परमचैतन्य ही आदिशक्तीची इच्छा आहे. व आदिशक्ती परमेश्वराची इच्छा आहे. आहे. आणि इथे सहजयोगीयांकडून त्यांच्या कुटुंबाबाबत मला मोठी पत्रं येतात. कुटुंबाविषयी गुंतवणूक तुमच्या डोक्यावर मोठं ओझंच आहे. ती तुमची जबाबदारी नाही. सर्वशक्तीमान परमेष्बराची जबाददारी आहे. स्यांच्याहून तुम्ही चांगली काळजी घेऊ शकता कां? जेव्हा तुम्ही काळजी घ्यायला जाता, तेव्हा प्रश्न उभे रहातात! आपण अलिप्तता शिकली पाहीजे. तुम्ही तुमच्या कुटुंबाला चिकटतात. स्वतःच्या मुलांना चिकटता. जर ते सहजयोगाचं कांही असेल तर ते आाजूबाजूला टाकतील त्यांना जवाबदार नसतात, इतरांबद्दलही असतात. सहयोगाआधी तुम्ही आत्मकेंद्रीत होता. कोणाला चिकटलेले नव्हता. आता तुम्ही थोड़े विस्तृत झाले आहांत, स्वतःच्या बायकामुलाँना चिकटला आहांत, ते देखील स्वार्थी आहे. ती तुमची मुले नाहीत. परमेश्वराची आहेत. सहस्त्रार उघडले, ही फार महत्वाची गोष्ट झाली आहे. देवाचं अस्तित्व तुम्ही दाखवूं शकता. त्याची इच्छा जगाला दाखवू शकता. सहजयोगाला कोणीही आव्हान देऊ शकत नाही. जे आव्हान तुम्ही लोक ध्यान देखील करत नाहीत. घ्यानाशिवाय तुमची बाढ कशी होणार? जोपर्यंत निर्विचारोंत जात नाही, तोपर्यंत तुम्ही वाढू शकणार नाही. कमीतकमी सकाळी आणि संध्याकाळी ध्यान केलें पाहीजे. काही लोक स्वाभाविकरित्या सामुहिक नाहीत. त्यांना आश्रमाचे जीवन आवडत नाही. अशा लोकांनी सहजयोगाबाहेर गेले पाहीजे. सामुहिकतेशिवाय तुम्ही कसे काय वादणार? आणि तुमची शक्ती गोळा करणार? एकत्र राहीलांत तर तुम्ही शक्तीमान व्हाल. एक काठी मोडू शकतो, पण काठ्यांची मोळी तोडणं कठीण असतं. हजार निरुपयोगी लोक असण्यापेक्षा दहा चांगल्या गुणवत्तेचे लोक असलेले बरे. ही व्हायब्रेशन्स ही डी. एन. ए. सारखी आहे. त्यांनी कशाप्रकारे रचना करायची वगैरे ते जाणतात. जस, आज उन आहे, सर्वांना आश्चर्य वाटतं आहे. दोन दिवसांपूर्वी हवन झालं आणि खूप उन होतं. सर्व आसमंत तुमच्यासाठी कार्य करीत आहे. आतां व्यासपीठावर तुम्ही आहांत आणि त्याकडे तुम्हाला लक्ष दिलं पाहीजे. तुमचा स्वतःवर विश्वास नसेल आणि तुम्ही काय आहात यावर विश्वास नसेल तर तुम्ही कशी मदत करणार? तुम्ही स्वतःला कशाप्रकारे कार्यान्वित कराल? आणि माणसाने निर्माण केलेले हे जगाचे प्रश्न तुम्ही कसे सोइविणार? तर, आपल्यावरचे हे सारे दबाव आपल्याला फेकून दिले पाहिजेत. पहिल्यांदा सायन्सने आपण सारं काही सिद्ध करू शकतो. देतात त्यांना सांगू शकतो. धर्म' म्हणून म्हणतात है आपण सिद्ध करून दाखवू शकतो हिंदु, मुसलमान, कॅथॉलिक, प्रोटेस्टंट हे सर्व आपण फेकून दिले पाहीजे. आपल्याला नवे व्यक्तिमत्व बनले पाहीजे. आत्मसाक्षात्कारानंतर आज आपल्याला शपध धेतली पाहीजे की, परमेश्वरी इच्छेनुसार माझे आयुष्य भी घडवेन. त्यासाठी मी आत्मसमर्पण करेन कुटुंब वर्गैरे इतर कांही लक्षांत धेणार नाही. ईश्वरी इच्छा सर्व गोष्टीची काळजी घेते. तुम्हाला कशाहीबद्दल काळजी नको. एक गोष्ट लक्षांत घ्या की, तुम्हाला अडचणी आहेत कारण, त्या अडचणी तुम्हाला देवाला द्यायच्या नाहीत. काही लोक म्हणतात त्यांना कार्य करता येत नाही. कारण त्याचें कर्तृत्व तेवढं नाही. हे फार मूर्खपणाचं विधान आहे. तुम्ही तुमची परीक्षा घ्या. आपण अशी गोष्ट का म्हणतो, कदाचित तुमचे लक्ष चिखलातून उगवलेल्या कमळासारखे तुम्ही बनला आहांत आणि हा चैतन्यहीन चिखल काढून टाकला पाहीजे. नाहीतर, त्याचे शिंतोडे रहातील. तुम्हाला मारुन टाकणारे हे तुकड़े टाकून द्या. ते निरुपयोगी आहेत. नुसतं ओझं आहे. हे सर्व इतक्या काळजीपूर्वक, माधुरवने, नाजुकपणे केलं आहे, तेव्हा आपण स्वतः चा आदर राखला पाहीजे. इतरांसाठी आपल्यामध्ये प्रेम, ममता हवी आणि सर्वात जास्त शिस्त सहस्त्रार पूजा ১৪ तुम्ही सर्वाना वर वर वाढे पाहीजे. वर जाण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा केली पाहीजे, मला खात्री आहे की एके दिवशी है पूर्णत्वात असलेले सायन्स इतर सायन्सला मागे टाकील, आणि लोकांना ते काय आहे, ते सांगू शकेल. ते तुमच्या हातांत आहे. देवाच्या पुराव्याविषयींची नवीं पातळी आज आपण पूर्णपणे उघडली आहे. तो दिवस आज आपण साजरा करीत आहोत. त्यांच्याकडे असलेला सर्व भ्रम आपण संपर्वू शकं, हे किती महत्वाचे आहे. तुम्हां सर्वाकडे असलेली ती शक्ती आपण वापरू पैशाकडे असेल, सहजयोगांत काही लोक धंधाबाबत बोलतात किंवा काही भौतिक गुंतवणूक असेल. दुसरी गोष्ट म्हणजे, ममत्व असू शकतं. माझे कुटुंब, मुलं वगैरे किंवा हे माझे आहे. तिसरी गोष्ट, तुम्ही अजून तुमच्या जुन्या सवयींना चिकटून असता आणि सद्गुणाशिवाय असलेलं तुमचे जीवन तुम्हाला आवडतं. तुम्ही काहीही करू शकता. सर्वात महत्वाची गोष्ट की, ईश्वरी इच्छेचं योग्य करूणामयं शक्तीशाली माध्यम तुम्ही बनले पाहीजे. माझी पूजा तुम्ही व्यवस्थित करता कारण, त्यामुळे तुम्हाला खूप फायदा होतो. मुख्य गोष्ट म्हणजे शकु. ईश्वर तुम्हाला आशिर्वाद देवो. कृपया खालील बदलांची नोंद घ्यावी. गेल्या वेळच्या अंकात नज़रचुकीने खंड 9 अंक १ असे छापले गेले होते ते खंड १ अंक १ व २ असे आहे. चैतन्य लहरी २० ---------------------- 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_3,4,5.pdf-page-0.txt चैतन्य लहरी मराठी आवृत्ति खंड ४ अंक ३, ४ व ५ लोक अजूनही असा विचार करतात की, आईवर प्रेम करणे, तिची सेवा करणे व प्रार्थना करणे पुरेसं आहे, तुम्ही कदाचित् आईच्या प्रेमात गहनतेमध्ये उतरले असाल; परंतु अशा मोठ्या घड्याचा काय उपयोग की ज्यामध्ये कोणीही पाणी भरत नाही. आता आपल्याला ही गहनता आली पाहिजे. प. पू. श्री. माताजी निर्मलादेवी सरस्वती पूजा, कलकत्ता १९९२ 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_3,4,5.pdf-page-1.txt महासरस्वती पूजा कलकत्ता ३/२/१२ श्री माताजी निर्मलादेवींचे भाषण करता, इथे लक्ष्मीची साथ का नाही? सहजयोगामध्ये दोघी आज्ञाचक्रावर भेटतात. तुम्ही काम करीत रहाता, पण तुम्हाला हवा तो परिणाम मिळत नाही. जेव्हा तुम्ही आज्ञा चक्रावर येता, त्यावेळी तुम्हाला कळते की, अनेक कलाकारोंना गवसलेली ती स्थिती आपल्याला मिळाली नाही. आपण दारिश्ांत का रहात आहोत? जो पर्यंत आपण ती स्थिती गांठत नाही जिथे, दोन्ही अंगे योग्य सापेक्ष प्रमाणांत आपण बघत नाही तोपर्यंत आपण प्रगती करू शकत नाही. कलेबरोबर लक्ष्मीची सांग जुळण्यासाठी आपल्याला योग्य दृष्टी पाहीजे. ह्या कलीयुगात आईला ओळखणे फार कठीण आहे. आपल्या स्वतःच्या आईला आपण जाणूं शकत नाही, तर मग मला जाणणे हे त्याहून कठीण आहे. पण ह्या योगभुमीची गहनता तुमच्यामध्ये कार्यरत झाली आहे. ह्या भागातून येणारा कोणताही सहजयोगी अत्यंत गहनतेत अ जातो, हे मी पाहीले आहे. मला आश्चर्य वाटते, जिथे इतकी वर्षे मी घालवली इतके कार्य केले, तेथील ोक इतके गहन नाहीत. सुरेख सामुहिकता त्यांच्याकडे नाही. ह्या भूमीचा विशेष म्हणजे इथले प्रेम आणि सामुहिकता ही पुर्णतः निस्वार्थी आहे, है बघून मला अत्यंत आनंद होतोय. तुमची उत्तरोत्तर प्रगती होवो. इयल्यासारखी इतकी आपला एक मोठा दुबळेपणा म्हणजे हट्टीपणा, जर त्यांनी हत्ती महासरस्वतीची इये उपासना होणे फार महत्वाचे आहे. ह्या केला असेल तर ते हत्तीच बनवित बसतील. जर ते अमुक एका प्रकारे गात असतील तर ते त्याच प्रकारे गातं रहातील. तुम्ही त्यांना काही बदल करायला सांगितला तर, त्यांना कदाचित राग येईल. तुम्ही आज्ञेवर जर मनन केलें तर, तुमच्या लक्षांत येईल तेव्हा हा हट्टीपणा तुम्हाला आज्ञाचक्रावाहेर पड़ू देत नाही. आम्ही बंगाली आहोत. आमच्याकडे सर्वात महान कलाकार, बुद्धीवान लोक आहेत आपल्यामध्ये हा अट्टाहांस असतो की, आम्ही बंगालमधील लोक सर्वात महान आहोत जर भूमीला तिने आशिर्वाद दिले आहेत. इथे सर्व काही हिरवेगार आहे. पण ही सरस्वतीची उपासना फार सिमीत आहे. इथले कष्ट आणि दारिद्य यांचे कारण है आहे. आपल्या कलागुणांची वृद्धि करण्यासाठी किंवा विद्वान होण्यासाठी इथे सरस्वतीची पुजा केली जाते. इथले लोक फार हुषार आणि अभिमानी आहेत पण तरीही दारिझ काँ? तुमच्याहून जास्त | पैसा असणान्या माणसाविषयी हेवा का? आपल्याकडे कोणत्या सूत्राची कमतरता आहे, जे आपल्याला मिळवायचे आहे, ते आपण जाणून घेतले आपल्याला त्याच्या वर उठायचे असेल तर आपल्याला तडजोड करायला नको, हे आपण लक्षात घेतले पाहीजे. तुम्ही कलेचा विनाश करा असे मी म्हणत नाही. पण तुम्ही संतुलीत दृष्टीने कलेचा विचार केला पाहीजे. मी तुम्हाला काहीतरी व्यवहार्य गोष्ट सांगत आहे अशी की, आपल्याकडे एक प्रकारचा आळशीपणा असतो ज्यामुळे सुद्धा आपण हट्टी बनू शकतो. नवनिर्मिती करायला मला श्रम करावे लागतील असं एखाया व्यक्तीला वाटते. नवं काही शिकण्यासाठी आपले मेंदू थोडेसे मंदच आहेत. या मंदबुद्धीमुळे ज्यायोगे आपण लक्ष्मीशी सांगइ घालू शकू असं काही आपण शिकू शकत नाही. जर्स काही कलाकारॉंना मोठ्या पर्सेस करू नका. साध्या तन्हेने करा असं म्हटलं तर, तो म्हणाला, "ते शक्य नव्हतं आम्ही ज्या पद्धतीने त्यामध्ये रुळलो आहोत. तसेच आम्ही करू तुम्हाला हद तसं नाही. कांही समजून घेतले पाहीजे तर, मेंद आत्मसात करू शकतो पण जर तुम्ही हट्टी असाल आणि 'मी जे कांही करत आहे तेच बरोबर आहे असे म्हणाल तर, त्याचा व्यक्तीच्या पूर्ण जीवनावर खूपच मोठा प्रभाव पडेल. बदल येतो तेव्हा तो फार सहजगत्या येतो आणि सहजगत्या तुम्ही लक्ष्मीशी मिलाप झालेला पहाता. कलाकार फार हट्टी असतात तुम्ही जर त्यांना म्हटलं, "कृपा करून हे योडेस बदला, तर ते लोक तसे करणार नाहीत. आज्ञाचक्राला व्यवस्थित ठेवण्यासाठी हा विचित्र अहंकार आपण आधी बरोबर केला पाहिजे आपण कार्य करतो, कशाप्रकारे करतो, ते बरोबर आहे, किंवा दूसरी कुठलीही सूचना, किंवा पाहीजे. सरस्वतीचंे कार्य उजव्या बाजूकडे आहे. ज्यावेळी ती स्वाधिष्ठानावर कार्य करते आणि ते डावीकडे जाते, त्यावेळी कलेची संवेदना वादीस लागते. प्रत्येक कलेच्या क्षेत्रात बंगाल प्रसिद्ध आहे. संगीत, नाट्य, मुर्तीशास्त्र आणि साहित्य या कलाक्षेत्रातील अनेक ख्यातनाम लोक इथे आहेत. कला ही देवाचा प्रकाश आहे. तुम्ही पाहू शकत नाही पण तिला व्हायब्रेशन्स असतात. जगभरच्या लोकांनी ज्याला दाद दिली आहे, आणि जे फार सुरेखरित्या निर्माण केलेले आहे, ते सौंदर्यदृष्ट्या समृद्ध असतं, त्या कलाकृतिकडे तुम्ही हात केल्यास त्यामधून व्हायद्रेशन्सचा प्रवाह तुम्हाला जाणवेल. जर ती आत्मसाक्षात्कारी व्यक्तीने केली असली तर जास्तच. इथे रहाणारे फार भक्तीवान आहेत. व कलेचे विविध प्रकार ते सहजगत्या जाणतात. बेगालचे लोक प्रत्येक गोष्ट पुर्णत्वाला नेणारे आहेत. आपण स्वाधिष्ठानाची फक्त एक बाजू विकसित केली आहे फक्त लिहीण्यावाचण्यासाठी आपण स्वाधिष्ठान वापरतो आणि या क्षेत्रात आपण उन्नती केली आहे. पण या पुढची एक पातळी आहे. ज्याविषयी आपण विचारच करीत नाही आणि त्यामुळेच असंतुलन होते. जेव्हां तुम्ही बरेचसे साहित्य कला वगैरे पहाता आणि लोक म्हणतात, लक्ष्मी व सरस्वतीचा मिलाप नाही त्याचा अर्थ, जे काही तुम्ही करीत आहांत, त्याच्या खोलांत गेल्यावर तुम्ही विचार महासरस्वती पूजा १ 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_3,4,5.pdf-page-2.txt अंतर्मुख होऊन परीक्षण केले पाहीजे की, अशा गोष्टीवर मी विश्वास कां ठेवतो? मी जर मर्यादित क्षेत्रात वाढलो आहे. तर पुर्ण जगाला कस प्रकाशित करू जकेल? कितीदां तरी भी सांगितले आहे, तुमच्या स्वतःकडे पहा. खूप लोक माझ्यावर विश्वास ठेवतात, देवी म्हणून माझी ते पूजा करतात ते मला माहीत आहे. पण यात मला कार्य फायदा आहे? मी आहे तीच आहे. तुम्ही ते आहांत. ज्यांनी साध्य केलं आहे. पद्धत चूक, हे तोच म्हणतं असतो. तुम्ही हिंदू, मुसलमान, खिश्चन, ब्राम्हसमाजाचे वगैरे आहांत असे वाटणे याला काहीच आधार नाही. तुम्ही दुसरे काहीही नाही. फक्त माणूस आहात, माणूस म्हणून तुम्ही जन्मला. तुम्ही कोणी तरी आहांत असा ठसा तुम्हीच तुमच्यावर लादून घेतला आहे. तुम्ही बंगाली किंवा मराठी नसून फक्त मानव आहांत, स्वतःवर असे ठसे मारुन धऊने तुम्हा | तमही सहजयोगात आलांत आणि सरस्वती तत्वातून तुम्ही महासरस्वती आणखी प्रश्न निर्माण करता, हे छापच इतके महत्वाचे होतात की त्यापलीकडे तुम्हाला काही दिसत नाही. ही बाधा जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत हा आंधळेपणा जाणार नाही. कारण प्रत्येक गोष्ट तुम्ही | अशाप्रकारे बधता की, फक्त तुमचाच मार्ग बरोबर आहे. पाश्चात्य देशात तर है जास्तच आहे. त्यांच्या मेंदूत कांहीही घातले आणि ते योग्य आहे असे त्यांना सांगितले, तर ते आंधळ्यासारखे त्याच्यामागे जातात. तियले टिकाकारही प्रत्येक कलाकृतीवर इतकी टिका करतात. एका टिकाकाराचे मत दुसरा खोडून काढेल. तुमच्यामधून, तुमच्या मेंदूमधून, कांहीच येत नाही. इतरांनी जे काही डोक्यात मरले आहे, त्यांचाच स्वीकार केला जातो. प्रत्येकावर ठसा असतो. त्यामुळे त्याचा अहंकार वाढतो. तो त्वतः फार महान व्यक्ती आहे. आणि इतरांहून वेगळी असामान्य व्यक्ती असे त्यांना बाटते. तो वैयक्तिक होतो. तत्वाप्रत पोहोचला. तुम्हाला लाभ झाला आहे. मुला नाही. नुसता माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही समाधान वाटून घेता नये, तुम्हाला तुमच्यामध्ये विश्वास ठेवला पाहीजे आणि तुम्हाला बर उचलले पाहीजे. आता तुम्हाला सहजयोगाचे शास्त्र माहीत आहे, तुमची मेणबत्ती पेटवली गेली आहे. आता या मेणबत्तीने इतर हजारोंमध्ये ज्योत जागवली पाहीजे. माझ्यावर प्रेम करणे सुरेख आहे. पण याहुन पुढची स्थिती आहे. आनंदापलीकडे दुसरी स्थिती आहे, 'निरानंद". तुमच्या आईमध्ये ती नीरानंदाची स्थिती तेवांच येइल जेव्हां, तिची मुले तिच्याही पुढे गेलेली ती पाहील. पण आपल्याला चिकटलेल्या या लहान सहान मुद्र गोप्टी सोडून दिल्या पाहीजे. महाराष्ट्रीयन्समध्ये तर ते जास्तच आहे. तुद्र गोष्टीत आपण चिकटलो आहोत. मला वाटते, आपल्या पूर्वजन्मांचा तो अवगूण असावा, जर चांगली गुणवत्ता असती तर, ती | व्यक्ती ताबडतोब स्वतःचे हृदय उघडून फुलासारखा सुगंध उत्सर्जित करू लागली असती, सत्याचं मूळ तत्व आहे की, आपण सगळे एक आहोत. पूर्ण आहोत, सगळे एकत्र आहोत. त्याच्या तुम्ही जेव्हा विरोधात जातात तेव्हा तुम्ही फक्त वैयक्तिक होता. जास्त जास्त वेगळे होत जाता एक पान दुसर्यासारखं दिसत नाही, हे खरं आहे पण ते सारे त्याच झाडावर असतात. विराटाचे ते अंग-प्रत्यंग असतात. ज्यावेळी आपण आपल्याला वेगळे करतो तेव्हा सरस्वती तत्व ज्याने महासरस्वती झाले पाहिजे ते होत नाही. जेव्हा तुम्ही महा-सरस्वती तत्वांत असता तेव्हा तुमचे दैनंदिन जीवन तुम्हाला पूर्णतवात दिसतं आणि आपण सगळे एक दिसतो. त्यामुळे कलाकार जेव्हा निर्मिती करतो, त्यावेळी तो अशा वस्तु करतो, ज्यांचा हृदयापासून स्वीकार होतो. सरस्वतीच्या आपण करतो त्या सर्व कलाकृती तिला भक्तीभावाने समर्पीत केल्या पाहीजेत. सर्व काव्य संगीत बगैरे असं जर झालें तर त्या सर्व कलाकृती अमर होतील. गाणी, कलाकृती ज्या देवांच्या नावे केल्या गेल्या त्या अजून जिवंत आहेत. आजच फिल्मी संगीत येतं आणि नष्ट होतं पण कबीर ज्ञानेश्वरांची मीतं अजून आठवरणींत आहेत. आत्मसाक्षात्कारामुळे त्यांना महासरस्वती शक्ती मिळाली आणि त्यांनी जे काही लिहीलं, निर्माण केलं त्याचा प्रकाश अद्वितीय होता. या निर्मीतींनीच जगाला एकत्र आणलं. नुसत्या सरस्वती तत्वाला आपण जागृत करता करू नये कारण, त्यामुळे तुम्ही मर्यादित रहाता, महासरस्वती तुम्ही जागृत केले पाहीजे. जर सरस्वती तत्व बीज असेल तर महासरस्वती वृक्ष आहे. जोपर्थंत या बिजाला तुम्ही महासरस्वतीमध्ये रुपांतरीत करीत नाही. तोपर्यंत महालक्ष्मीमध्ये तुम्ही विलीन होऊ शकत नाही. तुमचा आत्मसाक्षात्कार ही तुमच्या मध्ये महालक्ष्मीची देणगी आहे. महासरस्वती महालक्ष्मी, महाकाली आज्ञेमध्ये एकत्र भेटतात फार सूक्ष्म रितीने लिथे अहंकार येतो, त्यामुळे प्रत्येकाने महासरस्वतीमध्ये प्रत्येकाने परीणामकारक व कार्यक्षम असले पाहीजे. महाकाली तत्वामध्ये तुम्ही आत्मसात करता, इच्छा करता मला हे करायचे, ते करायचे, मला हे आवडतं, ते आवडतं या इच्छा कार्यान्वित करणे हे महासरस्वतीचे काम आहे. सहजयोगाचा प्रसार व्हावा अशा काही लोकांची इच्छा असते. पण या विषयात प्रसारांसाठी तुम्ही काय केलें? किती जणांना तुम्ही आत्मसाक्षात्कार दिला? किती जणांशी सहजयोगाबाबत बोलतात? एका वृतपत्रकाराने मला सांगितले तरूण मुले मुली इतक्या शांततेने आणि तन्मयतेने पोस्टर्स लावत होते. त्यामुळे त्याच्याबर छाप पडली. त्यांच्या बोलण्याने माझ्यावर प्रभाव पडला. तुमच्या इच्छा तुम्ही कृतीत आणल्या पाहीजे जे आपण करू शकतो, त्याची तुम्ही इच्छा केैली पाहीजे. कारण ज्या इच्छेचे पुर्ती होऊ शकत नाही, ते संकट होते. इथे अनेक श्रीमंत लोक व अनेक गरीब लोक आहेत. श्रीमंत लोकांचे गरीब लोकांसारखेच प्रश्न आहेत. त्यांच्याकडे कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत. म्हणून आमचे कारखाने बंद झाले आहेत. पण कर्मचारी हा तुमचाच एक भाग आहे. अंगप्रत्यंग आहे. हे श्रीमंतांनी लक्षांत ठेदले पाहीजे. त्यांच्या शिवाय तुम्ही काहीच करू शकते नाही. तुम्हाला तर बोटही कप्त हलवायचं ते माहीत नाही. तुम्ही नुसते खुर्चीमध्ये बसता तुम्ही मजूरांसाठी काय केलं आहे? सर्व प्रश्न पैशाने सुटूं शकत नाहीत ते झेंडा उभारतात, तुम्ही पैसे पुढे करता; मग ते परत झेंडा उभारतात बैतन्य लहरी २ D:O_BLUR 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_3,4,5.pdf-page-3.txt आणि है सगळे असंच चालू रहातं. त्यांच्या कल्याणासाठी तुम्ही काही केलं आहे का? प्रथम त्यांची संस्कृती शिका. मोठमोठे कारखानदार आहेत, ज्यांना त्यांची संस्कृती माहीत नाही. मजूर फार दिलदार आहेत. पण तुम्ही त्यांच्याशी गर्विष्ठपणे वागलांत तर ते तुमचे सर्वति मोठे शत्रु होऊ शकतात. त्यांच्या बरोबर रहा. त्यांना भेटा, त्यांना जाणून घ्या. त्यांना मी प्रकाशवंत उद्योजक म्हणते. त्यांच्या धरी जा. त्यांचे प्रश्न त्यांना विचारा, हे पदरी रहातील. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही पैसे देणं आवश्यक नाही. तुम्ही पैसे दिले की ते सरळ दारुच्या गुत्त्याचा रस्ता पकडतील किंवा बायका ठेवतील. तुमचाच एक अविभाज्य भाग म्हणून त्यांचा विचार करा आणि त्यांचे हृदय जाणण्याचा यल करा मग तुमचे सर्व काही 'लेबर प्रॉब्लेम" सुटतील. अजून तुम्ही म्हणत आहांत, "माताजी, माझी आई, नाहीतर, भाऊ नाहीतर, दुसरं कोणी आजारी आहे तुम्ही सहजयोंगी आहांत. सारं काही आईने करावं असं तुम्हाला वाटतं. तुम्ही कां नाही करत? नुसतं इतरांना द्या. मी सारखी तेच तेच, परत परत सांगत असते की, कांहीतरी करा. अर्यात मी रोगमुक्त करेन पण माझ्यापेक्षा तुम्ही चांगल्याप्रकारे रोगमुक्त करू शकतां. जर तुम्हीं करू शकला नाही. तर माझ्याकडे या. जेवढ्या तुमच्या शक्त्या वापराल, तेवढी तुमची बाढ होईल. पण स्वतःमध्ये विश्वास ठेवा. श्री माताजी म्हणतात तर आपल्याकडे या शक्त्या असणार आणि त्या आपण बाढविल्या पाहीजेत. आता सहजयोगामध्ये गहनता आली आहे, पण दुसऱ्याला देणं काही जास्त नाही. आता तुम्हाला दिलं पाहिजे. जेव्हा तुम्ही कार्यक्षम व्हाल व महासरस्वती चक्राची जागृतीं होईल, त्यावेळी हा देश कुठे पोहोचेल ते पाहून तुम्हालाच आश्चर्य वाटेल प्रण हा आळशीपणाचा रोग पूर्ण भारतभर आहे. योडर्स त्यांच्यासाठी करा. जीवनभर ते तुमच्या इयले लोक फक्त सरस्वतीपुरते मर्यादित आहेत. महासरस्वती नाही. तुम्ही सहजयोगी आहांत आपणहून गोष्टी ठीक होतील. पण सहजयोगाच्या पद्धती तुम्ही वापरांत आणल्या पाहीजेत, तुमचे संकुचित दृष्टीकोन सोडून तुम्हाला पसरलं पाहीजे. आंतून वर उठल्याखेरीज बाहेरुन तुम्ही पसस शकत नाही, सहजयोगामध्ये ध्यान फार महत्वाचं आहे. सकाळी ५ ते कां करीत नाहीत यासाठी सहजयोगांत लोक खूप कारणे दाखवितात उदा. मला माझ्या कुटुंबाची, नाहीतर समाजाची भिती वाटते. सहजयोग भित्र्यांसाठी नाहीं. इये इतके जादूटोणावाले आणि तांत्रिक आहेत आणि ते मी साफ करते आहे. जादूटोणा नष्ट करण्यासाठी बीजता ५ मिनिट ध्यान करा. रात्री दहा मिनिटं यामुळे तुम्हाला विशेष लक्ष वालून ते कार्यान्वित केलें पाहीजे. तुम्ही स्वच्छ होत जाल, आणि तुम्हाला आशिर्वाद मिळतील. तुम्हाला सतत मार्गदर्शन केलं जात आहे. तुम्ही सुद्धा आनंद उपभोगीत, वाढत आहात. आजची पूजा पूर्ण भारतांसाठी आहे. कारण हा आळशीपणाचा रोग भारतभर आहे. आपण जराही कार्यक्षम नाही. आपल्या फार दृढ़, जबरदस्त इच्छा आहेत पण क्रिया काहीच नाही. तुम्ही एकत्र येऊन काय करायचं, ज्यामुळे सहजयोगाचा प्रसार होईल याविषयी ठरवलं पाहीजे. वेगवेगळ्या कारणांसाठी आपण जमिनी घेतल्या, त्या सर्व तशाच पडून आहेत. मी भारतांत येईपर्यंत त्यांना छोटा रस्ता सोडाच पण, एक छोटी झोपड़ी देखिल बांधता येत नाही. इतके लोक आहेत, पण कांहीब होत नाही, कस ते मला समजत नाही. मी गेले की तुम्ही सगळे वेगवेगळे होता, आपल्याला मा्गनि जाता. फत्त दोन तीन लोक कार्य करतात. सहजयोग सामुहिक कार्य आहे. नुसत्या दोघंतिघाचं कार्य नव्हे. प्रत्येक सहजयोगी हा सहजयोगाचा भाग आहे हे प्रत्येकाने जाणले पाहीजे. अजून लोकांना आईवर प्रेम करणे हेच पुरेसं आहे असं वाटतं. तिची सेवा करणं, प्रार्थना करणं, ते ठीक आहे. तुम्हाला फायदा मिळतो. आईच्या प्रेमामध्ये तुम्ही खूप बाढले असाल. ज्यांत कोणी पाणी भरत नाही अशा खोल भांड्याचा उपयोग काय? मी काय कार्य करावें, असा जर तुम्ही विचार केला आणि तुम्ही निर्विवारांत गेलात तर तुम्हाला आंतून स्फुर्ती मिळेल. इथे गहनतेमधील अनेक लोक आहेत. पण आतां ती गहनता आपण वाटून घ्यायला हवीं. एखाद्या तळ्यात जशी काही कमळं उगवतात आणि कि्यांना त्याचवहद्दल अभिमान बाटतो. पण अजून तुम्ही कीटकच आहांत तर त्याचा काय उपयोग आहे? वेदांमध्ये म्हटले आहे, तुमच्याकडे 'विद'नाही, जाणणे नाही तर वेदांचा उपयोग कारय? त्यांनी पंचमहाभुतांना जागृत करण्याचा प्रय्न तुम्ही इतकी गहनता गाठली आहे आणि इतकें मिळवलं आहे. आता तुम्ही इतरांना दिलं पाहीजे. उद्या तुम्ही माझ्या जागेवर बसून माझे कार्य करू शकाल., जैव्हा असं होईल, तेक्हांच सहजयोग बाढेल तुम्हाला आशिर्वाद देतो की, या पूजेनंतर अनेक लौक बाहेर येतील जे सहजयोग पसरविण्याचं कार्य करतील. केला त्याचा परीणाम म्हणून आपल्या देशाकडे शास्त्रे आली इथे झालेले विज्ञान विपयक शोध आज होत असलेल्या शोधापेक्षा फार जास्त मोठे होते. सहजयोग देखील पंचमहाभूतांवर तावा मिळवूं शकतो पण इथे महासरस्वती पूजा 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_3,4,5.pdf-page-4.txt शिवरात्री पूजा प. पू. श्री माताजी निर्मलादेवी यांचे भाषण न्यू कॅसल ऑस्ट्रेलिया १ मार्च १९९२ वाटत असणार, अतिशय सुरेख अनुपम, देवदूतासारखे लोक निर्माण केले गेले आहेत. अडचण हीच आहे की, देवदूतांसारखा असलेला तुमचा पाया तुम्ही तसाच अवाधित राखला पाहीजे. कधी कधी तुम्ही अडखळता, पड़ता, पण त्याचबेळी तुमच्या जाणीवेमध्ये तुम्ही वर उठता. आणि तुम्हाला उपलब्ध असणार्या दुसर्या नव्या पातळ्या शोधण्याचे प्रयत्न करता आणि हे सगळे शक्य आहे कारण, तुम्ही खरोखर वेचून कादले त्यांपैकी आहांत. तुम्हीं फार विशेष लोक आहांत, हे देखिल तुम्हाला समजलं पाहीजे. काही वेळां सहजयोग्यांना त्याचं आकलन होत नाही. आणि स्वतःविषयी आत्मसन्मान नसतो. या जीवनामधील तुमची भुमिका काय आहे तेसमजण्याची सुज्ञता तुम्हाला येईल. निरर्थक मायेमध्ये हरवून गेलेले इतर लोक तुम्हीं जर पहाल तरच ती स्थिती मिळणं शक्य आहे. आता तुम्ही एक विशेष समाज आहांत. धर्माची जी काही अंगे आहेत ती तुम्ही आत्मसात करू तुमच्या हृदयावर सर्वशक्तीमान परमेश्वराचा सदाशिवाचा आत्मा म्हणून ठसा आहे. आपण हे जाणलं पाहीजे की, वेगवेगळ्या देशांत, वेगवेगळ्वा वेळी अनेक लोक या पृथ्वीवर आले. न्याय, धर्म, कशाप्रकारे स्वतःला उच्च स्थितीवर न्यायचं, याबद्दल वेगवेगळ्या लोकांशी बोलले. त्या सर्वांनी सांगीतलं आहे की, तुम्हाला देवावर विश्वास ठेवला पाहीजे. तुम्हाला आत्मा झाले पाहीजे. आत्माच्या प्रकाशाने चित्त पूर्णपणे भरुन गेल्याशिवाय तुम्ही अध्यात्म जाणू शकणार नाही हे त्यांना माहीत होतं. तुमच्यामध्ये आत्मा आहे, जो सदैव "साक्षी" स्वरुपामध्ये असतो. सर्व धर्म अयशस्वी को ठरले? कारण, त्यांना आत्याच्या साक्षात्कार मिळाला नाही. आणि ते आत्मा बनले नाहीत. तर, तुम्ही सर्व आणि इतर यांच्यामध्ये अतोनात फरक आहे ते दांभिक आहेत. ते बुद्धीने सारं कांही जाणूं पहातात. सर्व काही ते फार चांगल्या प्रकारे समजावून सांगू | शकतात. पण त्यनी अध्यात्म आत्मसात केलेलं नाही, हे तुम्ही अगदी स्पष्टपणे पाहू शकता. आत्मसाक्षात्काराविना ते आत्मसात करणं अशक्य आहे. शकता. सहजगत्या, तुम्हाला त्यासाठी श्रम करावे लागत नाहीत. की तप करायला नको किंवा ते कार्यान्वित करायला नको. सहज रितीने तुम्ही ते करू शकता. कोणत्याही प्रकारच्या अडचणी न येता था सर्व आणि महावीर दोध्ांनी ईश्वराविषयी भाष्य केलें नाही, त्यांनी बुद्ध म्हटले, तुम्ही फक्त तुमचा आत्मसाक्षात्कार घ्या. बहुतेक पुस्तकं अध्यात्माविषयी, तुम्ही काय साध्य केलें पाहीजे, धर्म कशासाठी आहे हे सांगतात. ते सगळ फार सुरेखरित्या सांगितल आणि लिहीलेलं गेलं आहे. तुम्ही काय झालं पाहिजे, काय चांगलं आणि काय कुकर्म आहे, आणि शिवाय पहिली पावरीसुद्धा, जिथे तुम्ही धर्म प्रस्यापित केला की, तुम्ही हे केलं पाहीजे. ते केलं पाहीजे, त्यांना बाटतं ही तत्तव पाहिजे, जिथे लोकांनी एकमेकांना फसवू नये. न्याय, सामुहिकता, प्रेम सर्व गोष्टीची जाण, समंजसपणा तिथे हवा. असूया किंवा दांभिकपणा नको. तिथे वेगळीच मानवजात असेल. वेगळाच समाज असेल, खरं म्हणजे एक वेगळी सभ्यता निर्माण करायची आहे. गुणवता तुमच्यामध्ये येऊ शकतात. इतर कसंही वागण्यापेक्षा न्यायाने वागणं हे तुम्हाला फार सोप्प आहे. तुमचं हे जे वैशिष्ठ्य आहे, ते सर्व संत, प्रेषित, आणि अवतरणं यांचे स्वप्न होतं. लोकांनी एका मागून एक भाषणं दिली लोकांना शिकवल्याने ते ठीक होतील. पण अहंकाराच्या रुपांत ते त्याच्या डोक्यांत जातं कारण, शिक्षण हे फक्त तुमच्या अहंकाराच्यामधून असते, सहज नसतें. ते असं काही आहे जे, तुमच्यावर बाहेरुन लादलं जातं, पण तुमच्यासाठी ते फार सोपं आहे. धर्माची सर्व अंगे तुम्ही फार सहजगत्या आत्मसात करू शकता. अशी लोके मला माहीत आहेत, जी ड्ग्ज घेत आत्प्याची ही स्थिती सहजयोग्यांनी साध्य केली आहे. हे फार लोकविलक्षण आहे की, कांही अडचणी न येता तुम्ही धर्म आत्मसात करू शकता, तुम्ही कोणालाही फसविणार नाही, किंवा कोणाकडून कांही होती, लोकांचा छळ करीत होती, त्यांना मारत होती. एक व्यक्ती चोरणार नाही. कोणालाही तुम्ही ठार मारणार नाही किंवा हिंसक होणार नाही. तुम्ही सत्याला धरुन रहाल. सर्बात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वशक्तीमान परमेश्वराशी तुम्ही एकतानता साधली आहे आणि एक प्रकारे. देवाविषयी तुम्हाला माहिती आहे, त्याच्या विषयी अतिशय आदर आहे. भिती आहे. पैसे उचलण्यासाठी सहजयोगाला तुम्हीं फरसविणार नाही. सत्ता किंवा लौकिक गोष्टींसाठी भांडणार नाही. आत्मप्रकाशामध्ये तुमच्या जाणीवेचा विस्तार करण्याकडे तुमचे सारं लक्ष असेल. ही सर्व तुमच्या आईची दिव्य दृष्टी आहे. कारण शिव फक्त साक्षी आहे. पण आतां सहजयोगामधून निर्माण झालेले लोक पहाताना त्यांना खूप आशा सदोदित बरोबर रिव्हॉल्वर घेऊन वावरीत असे. आता तो इतका हळूवार, शत सुरखे व्यक्ती आला आहे. तर तुम्ही ते 'विशेष" लोक आहांत. हे लोक ज्यांना आत्मसाक्षात्कार मिळाला नाही, त्यांना त्यांचा धर्म सहजगत्या मिळणं शक्य नाही. तुम्हाला फारसहज जमणारी दुसरी गोष्ट म्हणजे, दुसर्यांवर प्रेम करणें आणि त्या व्यक्तीविषयी कळकळ बाळगणं, तुम्हाटा ते करायला आवडेल. सहजयोगीयांकडे लक्ष ध्यायला आवडेल. सहज योगी नसलेली व्यक्ती त्रास सहन करताना तुमच्या दृष्टीला आढळली तर, तुम्ही पटकन त्या व्यक्तीला मदत मिळेल अशी व्यवस्था कराले. एका चैतन्य हरी 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_3,4,5.pdf-page-5.txt सद्गृहस्थांनी मला सांगीतले की त्यांना सहजयोगांसाठी कार्य करायला आवडेल, पण त्यांच्याकडें पैसे नाहीत. मी त्यांना, दुसन्या दिवशी बोलावलं आणि तेव्हा मी त्यांना पैसे देइन असं सांगितलं, दुसऱ्या दिवशी ते परत आलेच नाहीत, विचारल्यावर त्यांनी सांगितले, कीं, माइ्या शेजारी जे सद्गृहस्य बसले होते त्यांनी पैसे दिले. सहजयोगात आपण ज्याला पैशाची मदत हवी असेल त्याच्याकडे ताबडतोब धावतो. रुमानिया, बल्गेरीया रशिया, पोलंड, झेकोस्लाव्हाकीया, हंगेरी यासारख्या सहा देशांना एका नाहीतर दुसऱ्या देशाने मदत केली आहे. पूर्व धेण्यासाठी तो एक पथनाट्य करतो आणि त्यामधून सहजयोगाविषयी आशियाई देशांना देखील ऑस्ट्रेलियन लोकांनी मदत केली हौती. मी त्यांना मदत करायला कधीच सांगितले नाही. त्यांनी त्यांच्यासाठी तिकीटे काढली आणि त्यांना भारतामध्ये आणलं त्यांनीच रशियन लोकांकडे लक्ष पुरवलं त्यांची काळजी घेतली. आपण काही विशेष कैले आहे अशी भावना न बाळगता, प्रेम आणि करूणा यांनी ओयंबून त्यांनी ते केलं, किती खर्च कैला गेला आणि आम्हाला किती पैसे धायचे आहेत असं कोणीही कधीही विचारलं नाही. भी हंगेरीला गेले होते तिये मला एकशेपंचवीस रुमेनियन आढळले. खरोखर, माझे हृदय आनंदाने उचंबळून आालं. त्यांनी गुपचूप एकमेकांना मदत केली आणि ती फक्त त्यांच्या समाधानासाठी. कोणाला उपकृत करण्यासाठी नकहे, भेट वस्तु आणल्या. कल्पना करा, इग्लंड, फ्रान्स, स्पेन, इटली, स्विडझलंड सारखे देश, जे खुप आक्रमक आहेत आणि जे कोणाला मदत करण्यासाठी नव्हे तर त्यांच्या साम्राज्यास्यापनेसाठी किंवा बिनाश करण्यासाठी बाहेर पडले. लोकांत धर्मबदल करायला लावावे किंवा देव धर्म यांच्या नांवाखाली कोणत्याही प्रकारच्या गोष्टी कराव्या यासाठी बाहेर पडले. पण जैव्हां, तुम्ही दुसर्या देशांत जाता त्यावेळी तुम्हाला फक्त त्यांना मदत करावयाची असते. इतक्या सहजगत्या ते तुमच्या हृदयामध्ये कार्यान्वित होतं की तुम्हाला जाऊन त्यांना मदत केली पाहीजे. ऐक्याची भावना, जसं काँही ते आपलाच एक भाग आहेत. अमेरीकन लोकांनी रशियन, लोकांना टी. व्ही. पाठवला, ही फार आश्चर्याची गोष्ट आहे. बहुधा श्रीकृष्णाचा आत्मा उजव्या आज्ञेच्या आत्याला मदत करण्याचा प्रवल करीत असावा. ते फक्त युरोपमध्ये कार्यान्वित होत आहे असं नाही तर, टर्कीमध्येसुद्धा ते तसं होत आहे. आता एक पदार्थ-विज्ञानाचा शास्त्रज्ञ जपानला मेला आहे. तो जपानी नाही. लोकांना आकर्षित करून सांगतो. आता तुमची सामुहिकतादेखिल प्रचंड आहे. ब्रिस्बेनमध्ये आश्रम विकत घेण्यात आला, त्याबदह्दल भारतीयसुद्धां खूष आहेत. याचं कारण हृदय इतकं विस्तृत पावलं, कारण तिथे शिवाचा प्रकाश झळकतो आहे. आत्मा चकाकतो आहे, ते हृरदय इतर्क मोठे झालं आहे की पूर्ण विम्वाला सुद्धा ते सामावून धेऊ शकतं. तुम्ही सगळे वैश्विक लोक झाला आहांत. विश्व निर्मलघर्माविषयी तुम्ही नुसतं वाचत नाही, तर त्याप्रमाणे आचरण ठेवण्याचा प्रयत्न करता, स्वतःमध्ये ते आत्मसात करता; कोणे एके काळी ऑस्ट्रेलिया जातीयबादाने भरलेली होती. खिस्ताने सांगितले त्याच्या बरोबर विरुद्ध प्रकारे ते वागत होते. इतर धर्मही तसेच करीत होते. ते सगळे मूलगामी आहेत. याचं कारण ते फ़क्त त्यांचे पवित्र ग्रंथ वाचतात. जर ते ग्रंथ त्यांच्यामध्ये उतरले, तर त्यांना कळेल. की सर्व ग्रंथ वेगवेगळ्या नांवाखाली त्याच गोष्टी सांगत आहेत. पण तुम्हाला ती विश्वव्यापी गौष्ट मिळाली आहे. जशाच्या तसा तिये शाबूत असलेल्या तुमच्या आत्प्याचे आभार मानले पाहीजेत शिवाय आता त्याने चकाकायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आपल्याला नवा समाज, स्वतःशी आणि इतरांशी अतिशय प्रामाणिक लोक जिये आहेत ती नवी सभ्यता मिळणार आहे. हे लोक अतिशय चांगले, न्यायी आहेत ते हिंसक नाहीत. नियमांचे पूर्णपणे पालन करणारे आहेत. खूप प्रेमळ, मायाळू आहेत. त्थाचदेळी ते खूप प्रेमळ आहेत. त्याचवेळी ते खूप हुषार आणि विधायक कार्य करणारे आहेत. सहजयोगासारखा अत्यंत सूक्ष्म विषय ते जाणतात. हा सहजथोगाचा विषय किती कठीण आहे ते तुम्हाला ठाऊक नाही. सामुहिकतेमध्ये तुम्ही जेव्हा असता त्यावेळी प्रतीत होणारा तुमच्या देवत्वावा अविष्कार ही, ईश्वरी इच्छेची केवढी मोठी पूर्ती आहे. तुम्ही एकमेकांचा आनंद लुटता, सामुहिकतेचा आनंद उपभोगता. व्यक्तीवाद हा सर्वव्यापी विश्वस्याच्या विरोधांत असतो. पण आपल्यामध्ये आपली विविधता आहे. तुम्ही कदाचित दुसऱ्या देशांत, वेगळ्या वातावरणांत, वेगळ्या परंपरेत रहात असाल पण कलात्मक वस्तु वापराबला त्यांनी सुरुवात केली आहे. ते उदारही झालेले. | आपल्यामध्ये तीच सारखीच श्रद्धा आहे, श्रद्धा जी आलोकित आहे, अंधश्रद्धा नव्हे. पहिल्यांदा तुम्ही साक्षात्कारी आत्मा आहांत आणि दुसरी गोष्ट म्हणजे विश्वव्यापी शक्ती अस्तित्वात आहे. शिव असू देत किंवा महंमद साहेब किंवा खिस्त असूं दे, आपल्याकडे सारख्याच प्रकारची उपासना आहे. त्याविषयी आपल्यामध्ये मदभेद नाही. जसे एका चर्च्या दहा चर्चेस व्हाव्या अथवा दहा हिंदुत्ववाद व्हावे तसे. आपण सगळे, सहजयोगी आहोत. आणि आपल्या सर्वात तेच तत्व सहज पद्धतीने जोडले गैले आहे. शिवाय आता तुम्ही एक 'मूळ नमूना' ज्यावरून तुमच्यामध्ये, घडलेल्या या परिवर्तनाने तुमची करूणा, तुमचं प्रेम, कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता, किंवा काहीही जबरदस्ती न करता इतरांना सुरक्षा देण्याविषयीची तुमची भावना, इंतरही सारं काही तुमच्या हृदयामधील सौंदर्य बाहेर आणल आहे. याशिवाय, तुम्हाला यासारख्या साध्या जागेत, तंबूमध्ये, रहायला मजा येते. माझे ऐकताना | तुम्हाला कोणत्याही सुखसोयीची इच्छा नसते. फक्त तुमच्या आत्याच्या सुखसोयीचा शोध तुम्ही घेत असता. आणि सर्व आसमंत व निसर्ग यांचा आनंद उपभोगता. सहजयोगीयांना हळूहळू पर्यावरणाच्या प्रश्नाविषयी अतिशय जागरुक होतांना मी पाहिलं आहे. जगभर नैसर्गिक आणि आहेत. आपण ज्याला औदार्य म्हणून संबोधितो. ते अवतरणाचं चिन्ह आहे. माझ्या स्वतःच्या मुलांमध्ये हे औदार्य? स्वतःकडे ठेवण्यापेक्षा इतरांना बस्तु देण्यापेक्षा त्यांना आनंद लाभतो, जगभर हे झालं आहे. सहजयोगी स्वतःचा पैसा, वैळ आणि सर्व काही सहजयोगाचा प्रसार करण्यासाठी खर्ची करत आहेत व इतरांना मदत करीत आहेत. सर्व प्रकरच्या गोष्टी, सर्व प्रकारचे लोक आपल्यामध्ये सामावून घेत आहेत. अशातहेची सामुहिक सुज्ञता त्यांच्याकडे आहे. ही करूणा, हे प्रेम, ही शिवरात्री पूजा 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_3,4,5.pdf-page-6.txt प्रतिकृती करता येतील, असा बनत चालला आहांत. जे लोक गुत्त्यामध्ये जाणं किंवा रॉक म्युझिक ऐकर्ण वगैरे, तुम्ही सर्वच इतके सहजयीगांत नाहीत, त्यांच्यासाठी तुम्ही मॉडेल, आदर्श बनाल. तुम्ही दारू पीत नाही, सिगरेट ओढत नाही. ते ड्ग्ज घेत नाहीत आणि त्याविषयी बढाया मारत नाहीत, हे, ते बघतील. ते कोणाचाही द्वेष करीत नाहीत. किती प्रभावी आणि सृजनशील आहेत, ते किती विधायक कार्य करतात. आत्मसंतुष्ट आहेत. त्यांच्यामध्ये स्पर्धा नाही. निसर्गापुढे किंवा कोणापुढेही ते प्रश्न उभे करीत नाहीत. ते किती सुरेख लोक झाले आहेत. स्वच्छ आणि सुरेख झालेले मला आढळता. तुमची चक्र इतकी शुध्द झाली आहेत. तुमची पुर्वपुण्याई कार्यान्वित होत आहे कां? तरीही मी म्हणेन की, सहजयोगी म्हणून तुमचा आत्मसन्मान तुम्ही ओळखला पाहीजे. ती माननीयता, समयोचित सूज्ञता तिथे हवी, कसरूणा प्रेम, कार्यकरण भाव तिथे पाहीजे, जगभर तुमचे भाऊबहीण आहेत. तुम्हाला राखी भगिनी आहेत. तुमची नाती फार पवित्र आहेत. कांहीही अशुद्ध असलेलं फक्त बाहेर फेकलं जातं. सहजगत्या त्यात बसत नाहीत ते बाहेर तर, आता तुम्हाला समजलं पाहीजे की, चांगली वर्तणूक, जातात. आपली कुटुंब मुलं फार सुरेख आहेत महंमद साहेब येऊन त्याविषयी बोलले, त्यांनी कधीच धर्म काटेकोर बनविला नाही. त्यांनी सांगीतलं, तुम्ही ज्ञान मिळविलं पाहिजे. तेव्हा, त्या लोकांच्या म्हणण्याप्रमाणे पुस्तक वाचणं म्हणजे ज्ञान प्राप्त करणे होतं. पुस्तक वाचणं, त्यचा अर्थ लावून सांगणं, मग ते बुद्धीवादी होत गेलं. त्यानंतर गुरुनानक आले. शिखाचे काय झालं, आणि ते कुठे गेले हे तुम्ही जाणाताच. 'शीख' म्हणजे ईश्वरी नियम शिकलेला तो. जर तुमचा संबंध नसेल, कनेक्शन नसेल तर दैवी नियमांचे अनुसरण उत्तम भाषा, सम्यतेला धरुन असणारे योग्य मर्यादशील जीवन आणि सदाभिरुची असणारे आदर्श तुम्ही बनलें पाहीजे. व पती वा पतनी बरोबर भांडणारे नव्हें. कबैलाच्या मेयरनी मला सांगितले की, त्यांना आश्चर्य वाटलं कीं, लोक तासनूतास एकत्र बसू शकतात. ते इतके मंत्रमुग्ध झालेले असतात कीं, दमत नाहीत. त्याला वाटलं की, ते 'विशेष' लोक आहेत. कॉही करत नाहीत, फक्त मजा लुटतात. एकदा आमच्याकडे सहा तास गुरुपुजा झाली आणि कबेलाच्या गांवकर्यांना फार आश्चर्य वाटलं. ते स्हणाले कीं, तुम्ही देवदूत आहांत. हे लोक तुम्ही करूं शकत नाही. पण तुम्हाला ते माहीत आहेत. जेव्हा तुम्ही त्या आमची छळवणूक करीत नाहीत. पण आमची काळजी घेतात. आमच्याशी ममता पूर्वक वागतात. आनंद पसरवण्याचा ते प्रय्न करतात. पहिल्यांदा ते मला "प्रिन्सेस म्हणायचे, मग ते मला देवी" म्हणू लागले आणि आतां ते म्हणतात, तुम्ही "मॅडोना" आहांत. त्यांना जे उत्तमातलें उत्तम वाटले ते, ते म्हणूं लागले. आता त्यांना सहजयोगात वायवं आहे. कबेलाच्या मागे त्यांनी मला नाममात्र किंमतीला जागा दिली. प्रिन्स डेरीयो त्याच जागेसाठी त्यांना बरेच पैसे देऊ करत होता. त्याला ती दिली नाही. नियमांच्या विरोधांत आता तेव्हां तुमच्या हातावर, मध्यमञ्जासंस्थेवर तुम्हाला ते जाणवू लागतात. सतत तुम्ही स्वतःला पारखं लागता आणि तुम्हाला स्वतःला योग्य मार्गावर आणयचं असतं कारण, तशाप्रकारचा अयोग्य मार्ग तुम्हाला आवडत नाही. तुमचे पती पत्नी अथवा मुले तुम्हाला विधडवतील, वगैरे, अशा प्रकारच्या व्यक्तीगत जीवनाविषयीच्या तुमच्या अनेक कल्पना आता संपुष्टात आल्या आहेत. आता तुम्हाला ख्या सहजयोगी किंवा सहजयोगीनीशी विवाह करायचा आहे. त्यानंतर विवाह हा एक आशीर्वाद बनतो. इतक्या दूरवरच्या ठिकाणी यायचं. महाराष्ट्रामध्ये प्रवास करायचा हे खरोखरच तपच आहे. पण तुम्ही त्यातही आनंद लुटता. तुमच्या चूका होत होत्या आणि ते तुमच्यासाठी एक प्रकारचं धाडसच होतं. ही सर्व तपस्या, खडतर कष्ट हे धाडस ठरले आहे. रशियाला जाऊन हरवून गेलेल्या वादकासारखंच हे देखिल या सर्वाचं पुर्ण वर्णन फार अद्भूत होतं. साहस केल्यासारखं आता त्याच्याबद्दल विचार ने करताही तुम्ही अनेक गोष्टी साध्य करीत आहंत. हे आशिर्वाद आहेत आणि शिवाचे आशिर्वाद आहेत. पूर्ण गावांत परिवर्तन होत आहे. तुमचे समर्पण लक्षणीय आहे. अशाप्रकारे तुम्ही सहजयोगाला समर्पण केलं आहे. ज्यायोगे सहजयोगात नसलेल्या प्रत्येकजणांत परीवर्तन होईल. है सर्व प्रेम, ममता, आस्था यांची मी कधीच अपेक्षा केली नव्हती ज्याप्रकारे तुमचं माझ्यावरचं प्रेम व्यक्त करण्याची तुमची इच्छा आहे. हे समर्पण, आणि तुमचा त्याग, ज्याप्रकारे तुमचा वैळ तुम्ही त्यात घालता, श्रम घेता या अतिशय दूरवरच्या ठिकाणीं तुम्ही पुजेसाठी आलांत. जेव्हां तुम्ही आत्मसाक्षात्कारी व्यक्ती असतां तेव्हाच या पूजेमघून जे कांही मिळणार असतं ते मिळणं शक्य होतं. नाहीतर कोणत्याही प्रकारची पुजा किंवा उपासना निरुपयोगी आहे. लोक चर्चमध्ये जातात. थोड़ी गाणी गाऊन परत येतात. ते तसेच असतात आणि त्यानंतर ते क्लबमध्ये दारूच्या गुत्यामध्ये जातात. कारण त्यांना वाटतं, तीच एक अशी जागा आहे, जिथे त्यांना थोडाफार आनंद मिळतो. व्यक्तीला स्वार्थत्याग हा करावा लागतो. तरीही मी म्हटलं पाहीजे, सहजयोग ही सोपी गोष्ट आहे. तुम्हाला कांही हिमालयावर जावं लागत नाही. हातावर वगैरे उभं रहावं लागत नाही. पण तरीही तुमचे चित्त आणि तुमचा वेळ, त्यांचं बलीदान करावं लागतं. चित्त इतरक स्वच्छ असतं की, इतरांना ज्या गोष्टीत आनंद वाटतो, त्यांत तुम्हाला बाटत नाही म्हणजे दारुच्या रि तुमच्या आत्याचे आत्मा हा साक्षी आहे आणि तुम्ही ही साक्षीपणाची स्थिती विकसित करीत आहांत. हे सारं राजकारण आणि अर्थशास्त्र तुम्हाला हास्यास्पद वाटतं तो काहीतरी असंमजस प्रकार वाटाते. रशियन सहजयोगीयांना राजकारण आणि अन्नाच्या अभावाच्या अडचणीचे प्रश्न जाणवले नाहीत. ते म्हणाले, " या लोकांना लढूं दे. काही करूं दे. आम्हाला त्याचं कांही नाही.' कराबद्दल त्यांना काही पर्वा नव्हती, "आम्ही देवाच्या राज्यांत आहोत. या लैकिक राज्यांची, इतर गोष्टींची आम्ही कशाला काळजी करावी?" केव समाधान, किती छान! 'आम्हाला अध्यात्माच अन्न मिळाले आहे. तर आता, देव काय आहे आणि सदाशिव काय आहे. हे चैतन्य लहरी म 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_3,4,5.pdf-page-7.txt जाणून धेतलेले लोक तुम्ही आहांत. आता तुमची त्याच्यावर श्रद्धा आहे | विस्तृत व्हाल, तेवढ्या तुमच्या प्रार्थना विस्तृत होतील, जास्त विस्तीर्ण जी अंधश्रद्धा नाही. त्याची शक्ती काम करते, त्यावे नियम कार्य करतात है ही तुम्हाला माहीत आहे. गोष्टी कशाप्रकारे कार्यान्वित होतात, चमत्कार कसे घड़तात, हे सुद्धा तुमच्या जीवनांत तुम्ही पाहीले आहे, जगांत काय चाललं आहे, त्याविषयी अतिशय जागरुक, दक्ष रहा, तुमचं अनुभवलं आहे, तुम्ही आपल्यामध्ये अजूनही असे लोक आहेत, जे सर्वसामान्य आणि फार मंद आहेत त्यांना "सहज" समजत नाह़ी. त्यामघून त्यांना काय मिळतं आहे ते समजत नाही. त्यांच्याविषयी तुम्हाला काळजी नको, संपूर्ण | त्याविषयी आपण काय करू शकतो. कारण, जर आवण ईश्वरी इच्छा सामूहिकता, जी चांगली आहे, तिच्याविषयी तुम्ही विचार करा आणि एखाद्या दुसन्या निरुपयोगी लोकांबाबत विसरुन जा. ते जर वर आले तर चांगलंच. आणि नाहीच जर आले तर आपण त्यांच्यावर जबरदस्ती करणार नाही. आपल्याला आणखी जास्त लोक मिळतील. तुम्हाला मिळालेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, तुमच्यामध्ये झालेलं तुमचे हृदय, मन, जीवन आणि चित्त यातील अखंडल्व. तुमचं हृदय, बुद्धी, मन यांमध्ये कांही भांडण नाही. तुमची बुद्धी जो विचार करते त्यांचा हृदय स्वीकार करते, त्याचप्रमाणे हृदयालाही बुद्धी स्विकारते. तुमचं चित्त, हुृदय आणि बुद्धीशी पूर्णपणे अखंडत्व साधून आहे. सर्व प्रलोभनांवर मात करणारी ती शक्ती तुमच्यामध्ये आहे. तुमच्याकडे आत्मा आहे आणि तुम्ही इच्छा असेल ते तुम्ही सोडू शकता स्वतःमध्ये, वेगवेगळ्या राज्यांमध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये तुम्ही अखंडत्व साधता. पूर्ण विश्व ईश्वरी नियमांनी विणलेलें आहे त्या नियमानुसार चालल आहे, त्याच अखंडत्व साधलें गेलं आहे. सहज योगाविषयी बौद्धिक, भावनिक आणि अध्यात्मिक जाण है अखंडल्व तुम्हाला प्रदान करते. आसमंतासाठी. आणि तुमची मुलं, कुटुंब, शहर यांसाठी त्या सिमीत राहणार नाहीत. तर अमर्याद आसमंत त्यामघ्ये अंतर्भूत होईल. तर चित्त तिथे घाला आणि तिथे काय चूक आहे, काय अयोग्य आहे, ते शोधण्याचा प्रयल करा. एका छोटया आश्रमाची आपल्याला चिंता नाही तर, पूर्ण जगाची काळजी आहे. चूक कुठे आहे, ते शोधून काढा. आणि इच्छा करा आणि ती कार्यान्वित हेते. पण कार्यान्वित करसूं शकतो तर स्वतःच ते कार्यान्वित का करू नये? तुमचें चित्त कोणत्याही ठिकाणी जाऊ शकतं, ते निकाराग्या किंवा इस्माएलला जाऊ शकतं किंवा सद्दाम हुसेन किंवा कोणत्याही स्थळी जिधे तुम्हाला कार्य करायचे आहे तिथे जाऊ शक् ते चल आहे आणि विश्वव्यापी आहे, फक्त तुमचे हृदय, मन आणि चिंत्त विस्तृत करू लागा. माझ्यावरची तुमची श्रद्धा फार महान आहे, कारण मी वेगळ्या रुपांत लपलेली आहे. माझे आकलन होणं ते सोपं नाही. एका अंगाने भी दैवी रुपात आहे. दुसन्यां अंगाने एकदम मानवी रुपात आहे या सर्व प्रेषितांना मानव कधी समजलाच नाही. मानव हे प्रकाशित नाहीत. आणि या महान गोष्टी त्यांना सांगण निरुपयोगी आहे. हे त्यांना समजलं नाही. आंधळ्यांला रंगाबहल विषद करून सांगाव तसे आहे. ते काही न करणारी व्यक्ती म्हणजे निष्कीय. ज्या व्यक्तीकडे भक्ती किंवा ज्ञान नाही, ती नुसती शून्य आहे. या सर्व गोष्टीची माहिती मला स्वतःला करून घ्यावी लागली. मला माणसांचा, त्यांच्या प्रश्नांचा अभ्यास करावा लागला. आता ते कार्यान्वित झालं आहे. तुमच्या मधलं देवत्व प्रगट होऊ लागलं आहे. किती सुंदर दैवी दीप माझ्यासमोर बसले आहेत. माझ्या हृदयापासून, जिथे शरी शिव, श्री सदाशिव बसले आहेत, मी तुम्हाला तुमच्यामध्ये अनेक शक्त्या आहेत पण तुमच्यापैकी काहीजणांना अजून आ्रास घ्यायचा नाही, पण तुमच्या प्रार्यनेचा एक शब्दसुद्धा हजारों मागण्यापेक्षां जास्त प्रभावी आहे, तुम्ही अत्यंत आर्शिर्वाद देते. ते तुम्हाला आशिर्वाद देत आहेत. ते पुर्णपणे अबोध शक्तीशाली आहांत तुम्ही जी इच्छा करता ती कार्यान्दित होते. दुसर्या शक्त्या, इतरांना साक्षात्कार देण्याच्याही तुमच्याकडे आहेत. तुमच्यामध्ये सर्वाकडे पहात आहेत, त्यांच्या आनंदाला सीमाच नाही. इतक्या अनेक शक्त्या आहेत पण, बहुतेक वेळा लोकांना बरे करण्यासाठी तुम्ही माझ्याकडे घेऊन येता. तुमच्या शक्त्यांचा वापर करा. घाबरु नका, या शक्त्या कशाप्रकारे कार्यान्वीत होता ते पाहीलं की. तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि मग तुमच्या स्वतःच्याच श्रद्धेमध्ये तुम्ही | प्रकाश तुमच्या चित्तामध्ये, तुमच्या मध्यमञ्जासंस्थेमध्ये पडल्यामुळे ज्या कसे खोल रुतता त्याचही आश्चर्य वाटेल आणि सामुहिकरित्या देखील तुम्ही खूप शक्तीशाली आहात. तुम्हाला जे हवं आहे, ते तुम्हाला मिळूं सगळ्यांत महत्वाची गोष्ट तुम्हाला करावयाची आहे. बाकी सगळे सहज शकतं. मी निरीच्छ आहे कारण, दैवी शक्ती माझ्यासाठी सारं काही कार्यान्वित करते मला इच्छा करावी लागते. मागावं लागतं. तुम्ही जेवढे व्यक्तीत्व आहेत. कोणत्याही मोहापलीकडे आहेत. ते सुद्धा कौतुकाने तुम्हा हे शिवपूजन आपण इथे करीत आहोत, हा आपल्यासाठी फार महान दिवस आहे. स्वतःमधील शिवतत्वाचा तुम्ही सर्व आदर कराल अशी मी आशा करते. ते फार महत्वाचे आहे. तुमच्या आत्प्याचा चैतन्यलहरी स्पंदन फावत आहेत, त्यांची काळजी घ्या आणि तीच ी आहे. ईश्वर तुम्हाला आशिर्वाद देवो. शिवरात्री पूजा ना का ा क ा म मा र ा मा ा क क मा र े म ा +ं न ा 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_3,4,5.pdf-page-8.txt वाढदिवसाचे त्यांनी केलेला उपदेश दिवशी परम् पूज्य श्री माताजींच्या दिल्ली २१-३-९२ नाही अयवा बुद्धांचा त्यांच्याशी नाही. इतक्या प्रेमाने तुम्ही माझा बाढदिवस साजरा करीत आहात. तुम्हाला तुमच्या आत्याचा साक्षात्कार मिळाला आहे आणि विशेष म्हयरजे तुम्ही धटित झाला आहात, आणि तुम्ही काहीतरी मिळविले आहे. मी जी आहे तीच आहे. मला काहीच व्हायचे नव्हते. तुम्हाला तुमच्या आत्यामधून आत्मबोधाची प्राप्ती झाली आहे. ही अतिशय महान गोष्ट आहे. सर्व सहज योगी आता फारच चांगले व धार्मिक झाले आहेत. दुसर्या धर्माच्या लोकांना पाहिले, तर असे दिसते की त्यांच्या धर्माच्या सर्व नियमांचे महतूप्रयासाने ते पालन करतात. उपास करतात. हिमालयांत जातात, डोक्यावर उभे रहातात व इतर अनेक गोष्टी करतात. पण त्यांचा आत्मा प्रकाशित झाला नाही. त्यांच्या गुरुंच्यावर देवावर, ते विश्वास ठेवतात पण ते गुरुंच्या सारखे होण्याचा प्रयत्न करतात कां? त्यांच्या गुरुंच्या शक्तीमुळे व गुणामुळे ते प्रकाशित झाले नसल्यास केवळ विश्वास ठेवण्यात काहीही अर्थ नाही. कोणताच धर्म वाईट नसतो. लोक त्याचे कसे आचरण करतात त्यांच्यावर सर्व काही आहे. काही डाव्या बाजूमध्ये तर काही उजव्या बाजूमधे गेले. उजवी बाजू प्रधान लोक तपस्वी झाले. त्यांनी कठीण व मेहनतीचे मार्ग घालून दिले. त्यांना वाटले, बुद्धांना खडतर मार्गने व त्रास सहन करून बोध मिळाला तर आपण, त्यांचेपेक्षा अधीक कठीण नाही तर तेवढ्याच अवघड मार्गनि कां जाऊ नये? अशा मार्गात कित्येक जण खिश्चन धर्मातही असेच झाले. त्यांना अंतर्यामी काही शक्ति मिळवायच्या हीत्या. म्हणून त्यांनी लोकांना कुसावर चढविले आणि श्री. खिस्तांच्या नावाखाली अनेक प्रकार केले. अजूनही तुम्हाला अझर बैजान मधे हजारो लोकांना कसे मारले ते मारतेवेळी ते एका हातांत बायबल घ्यायचे, जणूं काही त्यांच्या बरोबर परमेश्वरच होता. आणि त्यांना बाटते की त्यांच्याच धर्म बरोबर आहे, आणि मुस्लिम लोक वाईट आहेत. मुस्लिम सुद्धा तेच करतात. इस्लाम फारच सुंदर व महान धर्म आहे, मुस्लिम विद्वान लोक सुद्धा म्हणतात की इस्लाम आणि मुसलमान लोक यांच्यात फारच फरक आहे. ते लोक सुशिक्षित नसतात म्हणून त्यांना असे बाटतं असेल. पंरतु शिक्षणाने मुर्ख लोकांना सुद्धा घडविले जाते. जसे कबीर ग्हणाले होते, "पोथी पढ़ पद़ मुरख भये" आत्मा प्रकाशित होत नाही तोपर्यंत काहीच घटित होणार नाही. कोणताच धर्म तुम्हाला स्वतःमध्ये बिंबवता येत नाही. तो आत जाणारच नाही. तो फक्त बाह्णातच राहील आणि मग तुम्हाला काहीच समजणार नाही, तुम्ही पैशाच्या प्राप्तिच्या मागे लागाल अथवा सत्तेच्या, पणे आत्थाच्या, प्राप्तीच्या मागे लागणार नाही. आर्मेनियामचे पहायला मिळते. आत्मी प्रकाशित झाल्यावर, त्या माणसाला अनपेक्षितपणे, त्याच्या अंतर्यमीच त्या तत्वाचा लाभ होतो. त्याला काहीही प्रयास करावे लागते नाहीत. आतून आपोआप त्वाची जाणीव होते हिंदू धर्मात सांगितले जाते की एकच आत्मा प्रत्येकामचे आहे. असे आहे तर मग जाती व वर्गाच्या बाबतीत आपण इतके जागरूक कसे असतो? विवार करा, रामायण लिहिणारा दरोडेखोर कोळी होता, श्रीरामांनी रामायण लिहिले नाही. श्रीरामांनी शबरीची उष्टि बोरे खालली. शबरी खालच्या जातीची होती. गीता सुद्धा व्यासांनी लिहिली आणि व्यास खालच्या जातीच्या स्त्रीचे अनौरस पुत्र होते. हे सर्व एवढ्यासाठी कैले गेले की आपल्यात काही तरी कमी आहे म्हणून आपण जाती पाती निर्माण केल्या. जो ब्रम्हाला जाणतो तो ब्राम्हण, मग वाल्पिकी ब्राम्हण होते. अनेक महान अवतार आले आणि त्यांनी माणूस जन्माने ब्राम्हण होतो या कल्पनेचा पुन्हा पुन्हा निषेध केला. अइकून पडले. दिवसात फक्त एकदाच खाणे, जमीनीवर झोपणे, थंड हवेत कमीत कभी कपड़े घालून रहाणे, एकटेच रहाणे वगैरे. निसर्गाने त्यांना जे दिले होते त्यांचे ते संपूर्ण दमन करायचे. नैसर्गिक संवेदनांचे आणि स्वाभाविक वागण्याचे दमन केल्याने ती व्यक्ति चिडखोर व आक्रमक स्वभावाची होते. अशा व्यक्तिंच्या मधे फारच क्रोध असतो. राग दाबून टाकल्याने अधीक वाढतो, असे लोक कधी कधी सुप्रा कॉन्शसमधे (चेतना बाह्यतेत) जातात. मग त्यांना अशा प्रकारच्या शक्ति अथवा सिद्धि मिळतात की त्यांच्यामुळे ते इतरांच्यावर हुकुमत गाजवू शकतात. उदा. हिटलर. एक तिवेटी लामा हिटलरचा गुरू होता. आणि त्याचेकडून इतर लोकांच्यावर कसे नियंत्रण मिळवायचे व त्यांना करसे काबूत ठेवायचे ते हिटलर शिकला. श्री. बुद्धांनी निर्वाण प्राप्तीसाठी इतक्या उच्च धर्माची निर्मिती केली आणि तो धर्म उजव्या बाजूकडे गेला. कबीराचे गुरू ब्राम्हण होते आणि त्यांनी विणकर जातीच्या कबीरांना आपले शिष्यत्व दिले होते. महाराष्ट्रातले महान संत व कवी नामदेव शिंपि जातीचे होते. शिखांच्या पवित्न ग्रंयसाहेबमधे नामदेवांच्या अनेक कवितांचा समावेश आहे. गुरु नानक आत्मसाक्षात्कारी असल्याने त्यांनी हे सर्व ओळखले होते. तिथे जे पोहोचतात त्यांना खरा कोण व याचे शिवाय इतर लोक डाव्या बाजूकडे गेले आणि तंत्रविद्येचा जन्म झाला. लड़ाखमधे काही ठिकाणी मृत शरीराच्या हाताची प्रार्थना करतात. नेपाळमधे सुद्धा डावी बाजू इतकी वाढली आहे की ते लोक तंत्र विद्या, भूत विद्या, स्मशान विद्या, इत्यादींचे अवलंबन करतात. अशा तन्हेने बौद्ध धर्मात दोन प्रकारचे लोक तथार झाले. त्यांचा बुद्धांशी संबंध खोटा कोण ते समजते. धर्माच्या नावाखाली अशा खोटया गोष्टींचे चैतन्य लहरी ८ 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_3,4,5.pdf-page-9.txt आणि हा तुमच्या माझ्यावरील प्रेमांचा पुरावा आहे. अवलंबन करणार्या लोकांची आपल्याला दया वाटायला हवी. कारण ते अंध आहेत. कबीर म्हणाले होते "किसको समझाऊं सब जब अंधा" काही जण म्हणतात आम्ही हिंदू आहोत, काही म्हणतील खिश्चन आहोत, मुस्लिम आहोत. वगैरे, अशातन्हेने तुम्ही एकमेकांच्या पासून दूर तुम्ही मला इतके प्रेम दिले आहे! आणि मला मोठा विश्वासन आहे की संपूर्ण जगाने आत्मसाक्षात्कार घधेतला आहे, असे माझे स्वप्न होते त्याची पूर्तता होईल. हे होत नाही तोपर्यंत जगात सुधारणा होणार नाही. आपल्यापुढे अनेक प्रश्न आहेत, नैसर्गिक आर्थिक, पारिवारीक, राजकीय इ. परंतु जेव्हा माणूस बदलेल, आणि विश्वबंधुत्व त्याच्या अंतर्याभी उतरेल, त्यावेळी संघर्षची आवश्यकताच रहाणार नाही, मग जाता. सहज योगात तुम्हाला है कळले आहे की सर्व धर्माचे मर्म तेच आहे. आपण सर्व धर्मांवर विश्वास ठेवू त्यावेळी जगात पसरत असलेल्या सर्व प्रश्न आपोआप सुटतील. वृत्तपत्रे वाचता तेव्हा सामूहिक इच्छा करा की पंजाब प्रश्न सुटु दे, आणि तो सुटेल 'गरीबी जाऊदे" असे म्हणून होईल. सर्व धर्म एक आहेत है लक्षात वायला मुलतत्व वादाचा नाश हवेच पण अंतर्यामी ठसायला हवे, आंतमधे उतरायला हवे, सहज योगांत हिंदू, मुस्लिम, खिश्चन, शीख, बौद्ध सर्व आहेत. एका विश्व गरीबीची समस्या सुटणार नाही. आपण नदीच्या मध्यभागी आहोत. फार निर्मल धर्मावर विश्वास ठेवता, तेव्हा सर्व धर्म एका धर्मात सामावलेले आहेत. ही सूज्ञता आहे मग तुम्ही सर्व अवतार, प्रेषित संत, सर्वांच्यावर विश्वास ठेवता. केवळ बोलून अथवा औौद्धिकतेमधून है धडणार नाही. तुमच्या आंत आत्म्याचा प्रकाश खोलवर प्रकाशित होतो, तेव्हा ते घडून येते. त्यावेळी तुम्हाला काही म्हणायचे नसते. खोटे बालणे, दुसर्याला त्रास देणे, खून करणे, असे काहीही ुम्ही करू शकत नाही. जे वाईट आहे त्याचेपैकी काहीच तुम्ही करू शकत नाही. तुम्ही स्पर्धेत उतरत नाही, की दुसर्यांचे पाय ओढत नाही. तुम्ही अतिशय समाधानात व ध्यानांत बसले असता, तुमच्या वैवाहिक जीवनांत सुद्धा पति आणि पत्नी कार्यान्बित झाले नसते. मंदिरांत काही थोड़या पूजा द प्रार्थना असतात यांच्यात सामंजस्य खोलपर्यंत रूजले असते. अनेक सुंदर स्त्रिया व देखणे पुरुष असले तरी पति अथवा प्नी त्यांच्याकडे पहाणार पण नाहीत. इतरांच्यामधे असते तसे हे बाह्याचे आकर्षण तुम्हाला स्पर्शसुद्धा करीतं पापे आणि अत्याचार करीतव रहातात, त्यांच्यात विशेष काहीच नाही. नाही. तुम्हाला स्वतःबद्दल आदर असतो. आता तुमची दृष्टि स्थिर असते. आणि असे विवार सुद्धा तुमच्या मनांत येत नाहीत. तुम्ही इतके शांति | है धड़ेल असे मला कधीच वाटले नव्हते. तेव्हा आपण साधे सहज योगी आणि सुसंवादात रहाता, त्याच्यामुळे इतर लोकही प्रभावित होतात. गरीब नाही व फार श्रीमंत पण नाही. हा प्रवाह वाढेल तेव्हा गरीब व श्रीमंत दोघेडी आत येतील. अशा तहेने हा प्रश्न पण सुटेल तुमचे चेहरे किती चमकतांत, सहज योगांत जे प्रेम आहे, ते दुसर्या कोणत्याच समाजात नाही. दुसर्या गुरूंचे शिष्य असे दिसतांत की जसे काही त्यांना इस्पितळात भरती व्हाये आहे. म्हणून तुम्हाला आत्मसन्मान हवा व काहीतरी विशेष असायला हवे. तुम्ही प्रार्थना करता व मला सांगता की तुमचा फायदा झाला. परंतु या लाभदायक पूजांच्या मागे तुम्हीच आहात. तुम्ही तसे नसता तर प्रार्थना करूनही काही कां? पण आंत काहीच शिरत नाही. देवीला व इतर देवांना ते इतके अर्पण करतात पण आंत काहीच जात नाही. ते जसेच्या तसे रहातात. आता सहज योग त्या अनेक देशात पसरला आहे. माझ्या जीवनकालांत नसून विशेष आहोत, हे लक्षात ठेवायला हवे. शक्य आहे तितक्या लोकांना आपण योगी बनवायला हवे. तेव्हाच जगाचा फायदा होईल व आपलाही होईल. पत लोक मला म्हणतात, "श्रीमाताजी तुम्ही इतक्या लोकांचे आजार बरे करता आणि पैसे घेत नाही" पण तुम्ही सुद्धा घेत नाही. तुम्ही चोरी करत नाही, खून करीत नाही, धुम्रपान, मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन काहीही करीत नाही. तुम्ही गलिच्छ ठिकाणी जाणार नाही, अश्लील चित्र काढणार नाही अथवा पुस्तके वाचणार नाही. तुम्हाला हे मला सांगावे लागत नाही, तुम्ही हे करणारच नाही, तुम्ही काहीच उपयोग नाही. तुम्ही सहजयोगांतही मोठे होता परंतु प्रगल्भता इतके पवित्र झाल्यामुळे गलिच्छ गोष्टी ऐकणार नाही. अशा घाणेरड्या | बाढणे हे पण महत्त्वाचे आहे. एकदा प्रगल्म झाल्यावर वृक्षाप्रमाणे तुम्ही टिकाणी जावेच लागले तर एखादे नाटक पहावे तसे साक्षिस्वरूपात तुम्ही जाल, तुमच्यामधे साक्षीरूपात जाण्याची शक्ति आली आहे. आज माझा वाढदिवस आहे पण तुमवा वाढदिवसही साजरा करायला हवा. प्रत्येक जन्मदिवशी तुम्ही वयाने मोठे होता, पण या बयाने आली नाही तर त्याचा मोठे होण्या बरोबरच प्रगल्मता ( मॅच्युरिटी) मोठे होऊन इतरांना त्याचा फायदा होईल., तुमच्या सर्वांच्याकडे ही शक्ति आहे. आणि माझ्या सर्व शक्ति तुम्हाला मिळाव्यात अशी माझी इचा आहे. एका आईची आपल्या सर्व शक्ति मुलंच्याकडे जाव्याच अशीच असते. तुम्ही सर्वजण आनंदात व निर्वाणाच्या सुखीत बसले आहात. ती मिळावीत म्हणुन कित्येकांना झगडावे लागले. तुमच्याकड़े मात्र ते अगदी सहजरित्या आले आहे. माझे आशिर्वाद तुमच्याजवळ आहेत. पण मनात एक विचार सतत असती की तुम्हाला सोडून जाताना असे वाटत की हुृदय भिजले आहे. पण दुसर्या ठिकाणी माझी वाट पहाणाच्या लोकांचा विचार केला की वाटते की ती पण माझीच मुले आहेत. मी इतका प्रवास करते पण तुम्हाला पाहिल्यावर हृदय आनंदाने भरते आणि माझ्या वयाचा विचार करायला वेळच नसतो. तुमच्यामध्ये एकमेकांच्या बद्दल फार प्रेम आहे, जगात कोठेही जा, सहज योगी फार आनंदाने तुम्हाला सांभाळतील. अर्धात काही लोक त्याचा गैरफायदा घेतात, खोटे बोलतात. तरी सुद्धा त्यांची काळजी घेतली जाते. एक माणूस मद्रासला गेला व त्या लोकांना खोटे सांगितले की श्रीमाताजींनी मला पाठविले आहे. त्याने त्या लोकांच्याकडे घोड़ा मागीतला व इतर अनेक गोष्टी मारगीतल्या आणि त्या लोकांनी फार प्रेमाने सर्व काही दिले. नंतर मला समजले की ती खोटी व्यक्ति स्वतःहूनच तिकडे गेली होती. मी पाहिले आहे की लोकांना त्रास झाला तरी ते सहन करतात पण तकार करीत नाहीत. परंतु मी असेही पाहिले आहे की माझ्या विरुद्ध काही म्हणाल्यास तुम्ही सहन करू शकत नाही, बाददिकसाचे दिवशी पूजा ा 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_3,4,5.pdf-page-10.txt परम पूज्य श्रीमाताजींचे वाढदिवसाच्या सत्कार प्रसंगीचे भाषण दिल्ली दिनांक २१-३-१९९२ शब्दाच्या जाळ्याच्या पलिकडे कसे जायचे? कुंडलिनी जागृति मधून, या देशात है काही नवीन नाही, सहज बोगही नवा नाही. सत्याच्या सर्व शोधकांना माझा नमस्कार. सुरवातीलाच आपण है लक्षात घ्यायला हवे की सत्य जे आहे तसेच आहे. आपण ते संकल्पनेत बसवू शकत नाही. हे समजून ध्यायला हवे दुर्दैवावे मानवी चेतनाच्या पातळीवर सत्य जाणता येत नाही. त्याला आत्मा व्हावे लागते. सर्वांनी सहज सर्व धर्म ग्रंथांच्या मधे असे स्पष्ट सांगितले आहे की आत्मा झाल्याशिवाय तुम्हाला धर्म समजणार नाही. बौद्धिक प्रयलनांनी समजणार नाही, हे प्रत्येकाला माहिती आहे. अलिकडेच आमेनियन लोकांनी मुस्लिमांना मारले. आणि मारावला जाण ते कसे काय? कल्पना करा, खिश्चन लोक कसे वागतात इस्लाम सुद्धा उत्कृष्ट धर्माच्या पैकी आहे. पण महंमद साहेबांनी सांगितले ते कोणालाच कळले नाही. त्यांनी सांगितले की तुम्हाला "त्याला" जाणायला हदे. जाणणे म्हणजेच ज्ञान मिळविणे. सुरवातीच्या खिश्चन लोकांना ग्नॉस्टिक्स म्हणत. म्हणजे मध्यवर्ती मज्ासंस्थेवर त्याचे ज्ञान मिळविणे. बौद्धिक पातळीवर नव्हे. इतर योगाची स्तुति केली आहे म्हणून आज मी जे सांगते आहे त्याचा स्विकार करण्याची आवश्यकर्ता नाही किंवा अंधविष्वास ठेवण्याचे कारण नाही. एखाबा शास्त्रज्ञाप्रमाणे खुले मन ठेढून तुमच्या पुढे जे गृहिततत्व मांडते आहे ते पहा व तुमच्या मधे कार्यान्वित झाल्यास प्रामाणिकपणे तुम्ही त्यावा स्विकार करायला हवा. कारण ते तुमच्या सर्व जगाच्या हिताचे आहे. सहज योगांत सर्व बंपांचे, राष्ट्रीयत्वाचे धर्माचे, आणि राजकीय प्रणालीचे लोक आहेत. पण त्यांच्यात इतका सुंदर झाले आहे. ते इतके सुंदर झाले आहे व त्याचे कारण असे की आपला आत्मा आणि सत्य यांच्यात फारच थोडे अंतर आहे. ते अंतर भरून ायापूर्वी ते बायबल वाचत होते. बंधुभाव आहे. कोणत्याही प्रयलनाशिवाय ते साध्य म्हणून पॉल आल्याबरोबर खिस्तांचे शिष्य निघून गेले थॉमसने हिंदुस्तानात येते वेळी सत्यविषयीचे सर्व ज्ञान एका रांजणात भरून इजिप्तमधे लपवून ठेवले. कारण धर्माची रचना (ऑर्गनाईझ) करणाऱ्यांनी आणि त्यांच्या पासून पैसा मिळविणार्यांनी त्याला कारागृहात टाकले असते. मुर्ख लोकांच्यामुळे त्यांनी ठरविले की धर्माचे विषयी बोलूच नये. आर्थिक, पारिवारिक समस्या आहेत. या समस्यांचा मनुष्य हा केंद्रबिंदु | घर्माच्या नावाने ते खून करतात, लोकांना मारतात, ते धार्मिक कृत्य होऊ शकते? माणसाला प्रत्येक गोष्टीचा सत्यनाश करता येतो. याचा अर्थ परमेश्वर नाही अथवा सत्य नाही असा नाही, त्यावेळी फार योड्या लोकांना आत्मसाक्षात्कार मिळाला. राजा जनकांनी फक्त एकालाच, नचिकेताला आत्मसाक्षात्कार दिला. कारण त्याला फार वेळ लागोयचा. काढून, सत्याला जर आपण आत्मसात केले तर, तुम्हाला आश्चर्व वाटेल, किती अद्भूत, वैभवशाली आणि विस्मयकारक असे तुम्ही आहात. जगाकडे तुम्ही पाहीले तर तुम्हाला आढळेल की नैसर्गिक, राजकीय आहे. काहीतरी करून, या माणसाचे परिवर्तन एका नवीन बैश्विक जाणीवेस प्राप्त झालेल्या व्यक्तिमधे करता आले, तर हे सर्व प्रश्न सुटतील. जगातील सर्व संत व तत्वज्ञानी लोकांनी आत्याचे विषयी सांगितले आहे. सर्व धर्मग्रयांनी आत्याचे विषयी सांगितले आहे. जगातील है एकेकाळी महान व विशुद्ध स्वरूपांत असलेले सर्व धर्म आता इतक्या वाईट अवस्थेत आहेत त्याचे कारण असे की त्या धर्माचे अनुयायी एक तर पैशांच्या मागे किंवा सत्तेच्या मागे लागले, त्याचे आत्याकडे लक्ष नव्हते. उच्चस्थितीला जाण्याचा त्यांनी कधीच प्रयत्न केला एक गुरु फक्त एका शिष्यालाच आत्मसाक्षात्कार देत असे. नंतर बाराव्या शतकात श्रीज्ञानेश्वरांनी आपल्या गुरुंची प्रार्थना केली की कमीत कमी साध्या भाषेत त्याचे संबंधी लिहिण्याची परवानगी द्यावी. त्यांच्या ज्ञानेश्वरी नामक ग्रंथाच्या सहाव्या अध्यायात त्यांनी कुंडलिनीचे विषयी लिहिले आहे. पण धर्ममार्तडांनी मराठीत असूनही नाही. बुद्ध व महावीर या दोरघांनी परमेश्वराचे विषयी काहीच सांगितले क ी सहावा अध्याय कोणालाच वाचू दिला नाही. चौदा हजार वर्षापूर्वी मार्कडेय ऋषिंनी संस्कृतमध्ये याचे विषयी लिहिले होते. सहाव्या शतकांत आदिशंकराचार्यांनी पण समाजापुढे ते परंत एकदा मांडले. पण त्यालाही नाकारण्यात आले. महाराष्ट्रात रमदासांचे भजन सर्व जण गातात "आई आम्हाला योग दे परमेश्वरी शक्तिशी संलग्न कर." पिढ्यान पिढ्या लोक हे गाणे म्हणत आले पण कशाबद्दल ते गाणे आहे, हे त्यांना माहिती नव्हते. नंतर गुरु नानक, रामदास स्वामी, कबीर यांनीही काही प्रगति घडविली. या महान संतांनी या देशात अवतार घेतले. विशेषत: कबीरदास व नानकांनी कुडंलिनिचे बद्दल स्पष्ट सांगितले आहे. पण नाही. कारण त्यांना बाटले की तसे केल्यास लोक परमेश्वराला या अथवा त्या धर्मात बसवतील. म्हणुन त्यांनी निराकाराचे विषवी, म्हणजेच आत्याचे विषयी सांगितले. तुम्ही आत्मसाक्षात्कार घ्यायला हवा असा त्यांनी आग्रह धरला. गुरु नानक आणि महंमद साहेबांनी पण तेच केले. त्या सर्वांनी निराकार परमेश्वराचे बद्दलच सांगितले. सर्व मानव सारखेच आहेत. तुम्ही साकारावद्दल बोला अथवा निराकाराबद्दल. ते फक्त बोलणेच असते. जसे फुला बद्दल, मधा बह्दल बोलून तुम्हाला त्याची प्राप्ति होत नाही. बोलणे म्हणजे फक्त शब्दच आहेत. आदिशंकराचार्यांनी त्यांचे "शब्द जालम्" असे बर्णन केले आहे चैतन्य सहरी १० 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_3,4,5.pdf-page-11.txt आले आणि आत्मबोधाने त्यांना हे दाखवून दिले आहे की घर्मग्रंथांचे जसे पालन केले जाते त्यांच्या पेक्षात ते फारच भिन्न आहेत. आपल्याला लोकांना ते कळले नाही कारण ते जाणण्याचा कोणताच मार्ग नव्हता. म्हणून मला वाटले की आधुनिक काळांल एका व्यक्तिला जो काही शोध लागला आहे, त्याचे ज्ञान अनेकांना धायला हवे. कारण ते ज्ञान फक्त एका व्यक्तिच्या जवळच असल्यास त्याला मान्यता मिळणार नाही. म्हणूनच पूर्वी अशा व्यक्तिना क्रूसावर चढ़विण्यात आले, विष देण्यात आले. त्यांच्या मृत्युनंतर अर्थात त्यांची मंदिरे बाँधण्यात आली. पण त्यांच्या जीवनकालात स्यांना कोणी मानले नाही. मदत करण्यासाठी जे महान आत्मे पृथ्वीवर आले होते त्यांच्या आत्मबोधास हे समजू शकतात. उत्रांतिच्या प्रक्रियेतील शेवटव्या परिवर्तनाच्या (ब्रेकथ) काठावर आपण आता उभे आहोत. ते म्हणजे आत्मसाक्षात्कार, संपूर्ण जगाला तो ध्यायचा आहे. संपूर्ण जग घेईल की नाही ते मला माहिती नाही. परतु हजारोंच्या संख्येने संगळीकडे लोक सहज योगांत येत आहेत, त्यावरून माझ्या जीवन कालात फार मोक्या संख्येने लोक आत्मसाक्षात्कार घेतील असे मला वाटते. एवढ़ेच नके तर असा सुंदर समाज तयार होईल की ज्याच्यात लढाया नाहीत, हिंसाचार नाही, फसवा फसवी नाही, आकांक्षा नाहीत, भांडणे नाहीत, दुसर्याचे जापण गृहित धरतो. आपले डोळे नाजूक केमेन्याचे कार्य चालते तसे वाईट चिंतणे नाही की एक दुस्यांचे गळे कापणे नाहीं. त्यांच्या डोक्यात कल्पनाच येत नाहीत. ते फारच नीतिमान् असतात. ते दुसर्या स्त्रियांच्याकडे पहात नाहीत. आणि मुलांना त्रास देत नाहीत. कायद्याचे म्हणून काहीतरी करून एका बेळी अनेकांची कुंडलिनी चढविण्याची पद्धती मी शोधून काढली. कुडंलिनी चढल्यावर ती तुम्हाला सर्वच्यापि शक्तिशी संलग्न करते. ही सर्व व्यापि शक्ति सर्व जीवित कार्य करते. या फुलांच्याकडे पहा, आपल्या डोळ्चांचे उदाहरण घ्या. हे सर्व आहेत. आपला मेंदू घ्या, सर्व प्रोग्रॅम ज्याच्यात आधीच आहेत, असा महान कॉम्यूटर म्हणजे आपला मेंदू. आपण हे सर्व मानतो पण त्याचे काम कसे चालते ते आपण लक्षात घेत नाही. सर्व जिवित क्रिया पालन करतात. अमुक करू नका असे मला त्यांना सांगावे लागत नाही. चालणारच'" असे आपण आंधळेपणाने मानतो. ही फुले पृथ्वीमातेच्या त्यांच्या वाईट सबई गळून पडतात. माझ्याकडे एक मुलगा आला होता तो ड्रप्सच्या व्यसनाथीन होता. अर्धवट बेशुद्धावस्येत असल्याने मला पाहू शकत नव्हता. दुसर्या दिवशी त्याने इंग्स धेणे एकदम सोडले. आज नाही. परंतु ही सर्वव्यापि शक्ति म्हणजे शुद्ध प्रेम आहे. हे शुद्ध प्रेम, काल या ड्रगसच्या संकटावर मात करण्यासाठी सैन्याचा उपयोग करणे ही शक्तिव सर्व सुंदर व नाजूक गोष्टी करते. एकदा तुमच्या आत्याशी तैवढे बाकी आहे. सगळ्याचा उपयोग करून बधितला गेला आहे. त्याची आवश्यकता नाही. त्यांना जागृत करा. जागृतिच्या धोड्याशा प्रकाशाने दिसते बाहेर कशी आली त्यांची उंची एक सारखी कशी रहाते, एका लहान बींजामधून फुलाचे रंग कसे निर्माण होतात, याची आपण पर्वा करीत तुम्ही जोडले गेलात की तो प्रकाशित होतो. तो तुमचे चित्त प्रकाशित करतो. तुमचे चित्त प्रकाशित तुम्ही स्वतःच पाहू शकता. तुमच्यांत काय बिधाड़ आहे ते झाल्यावर तुम्ही एकदम निराळे व्यक्तिमत्व होता. सर्वात प्रयम तुम्ही तुम्हाला व तो दूर करण्याची शक्ति तुमच्यामध्ये आहे, हे पण तुम्हाला दिसते. सामूहिक चेतनेमधे जाता, याचा अर्थ तुम्हीं दुसऱ्यांचे बद्दल व त्यांच्या परंतु थोडा प्रकाश आला तरी हुम्हाला लगेच तो साप आहे, असे दिसेल व तुम्ही तो फेकुन द्याल. अशा पद्धतीने ते कार्य होते. दिल्ली मधे असे हातांच्या बोटांवर सर्व जाणाता. तुम्हाला स्वतःचे प्रश्न समजतांत आणि | बरेच डॉक्टर्स आहेत की ज्यांनी सहज योगास परमेश्वरी विज्ञान पद्धती स्विकारून वैद्यक शास्त्राच्या पातळीवर आणले आहे. कॅनडामधे त्यांनी मृतात्मे कसे काम करतात ते दाखुन दिले आहे. आणखी काही शास्त्रज्ञांनी मूलाधार चक्रावर कार्बन असून तो कसा कार्य करतो. हे शोधून काहले आहे. त्या सर्वांनी सहज योगाचा गांभीर्यने स्विकार केला आहे व ते कार्यान्वित करण्याच्या प्रयत्नात विनासायास बरे होतात. त्याचे कारण असे की या केंद्राव्यामधून आ कुराण लिहिण्याच्या प्रथलात आहेत. या शिवाय एकाने या पूर्वीच साक्षात्कारी गीता लिहिली आहे. हे सर्व करण्यासाठी एक पैसाही कोणी घेत नाही. मी एक पैसाही घेत नाही. कारण जिवेंत क्रिया करण्यासाठी पृथ्वी मातेला आपण किती योगी पया सूक्ष्म शक्ति केंद्राचे बइल त्याचप्रमाणे तुमच्या स्वतःच्या बद्दल, तुमच्या दुसरयावेही समजतात. ही शक्ति केंद्रे म्हणजे तुमच्या शारीरिक बौद्धिक म्हणून व अध्यात्मिक अंगांचे पाया आहेत. ती शक्ति केंद्रे व्यवस्थित असतील तर तुम्ही व्यवस्थित रहाता. एक डॉक्टर आहेत, आमच्या येथे दिल्लीमधे सहज योग ऊपचार पद्धतीमधे एम. डी ची पदवी मिळालेले डॉक्टर आहेत. अनेक दुर्घर आजार सहज बोगाने आहेत. काही मुस्लिम सहज योगी साक्षात्कारी कुंडलिनि जाते त्यावेळी त्या केंद्रॉना ती प्रकाशित करते, त्यांचे पोषण करते व त्यांना समग्र बनविते. शरीराच्या एका भागावर उपचार करायचा दुसन्यावर दुर्लक्ष करावचे, असे नाही तर संपूर्ण शरीरच सुधारते. या प्रकाशाने तुम्ही सूज व्यक्ति होता, कारण तुमचे मन रिकामे होते. त्याला जाणीवेतील निर्विवार स्थिती असे म्हणतात. यावेळी तुम्ही संतुलन साधणाया मध्य मारगाविर असता. त्यावेळी तुम्ही अतिशय शांत होता. ही स्थिती चांगली प्रस्थापित झाल्यावर तुम्ही निर्विकल्प जाणीवेने पूर्ण होता. म्हणजे तुम्ही इतके शक्तिशाली होता की तुम्ही दुसऱ्यांना आत्मसाक्षात्कार देऊ शकता, आजार बरे करू शकता, तुमच्या स्वतःच्या ज्ञानासारखे तुम्ही सहज योगावर बोलू शकता. त्यांनी प्रश्न विचारले त्यावेळी मी त्यांना मार्गदर्शन केले आहे. पण बरेचसे त्यांच्या आतूनच पैसे देतो, त्यासाठी आपण पैसे देऊ शकत नाही. परंतु सहज सुद्धा पैसे घेत नाहीत. ते फार कष्ट करीत आहेत. मदतिसाठी जगभर जातात. एका डॉक्टरांनी रशियामधे फारच मेहनत केली. जर्मन लोक सुद्धा रशियात मदत करायला आले. त्यांना वाटले की त्यांच्या वाड-वडिलांनी जे केले त्याचे परिमार्जन करणे त्यांचे कर्तव्य आहे. त्यांना इतके प्रेम आहे की ते जर्मन आहेत याच्यावर विश्वास बसत नाही. तुमच्या मधेच इतकी सुंदरता आहे, इतका मोठेपणा आहे, नितिमत्ता आहे, धार्मिकता आहे, त्या सर्वांचा प्रत्यय येऊ लागतो आणि ार बाढदिवसानिमित सत्कार ११ 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_3,4,5.pdf-page-12.txt अशा तहेने सर्व मानवतेला मुक्तता मिळणार आहे. ते लोक मला सर्व श्रेय देत आहेत. पण मी म्हणते की त्यांना श्रेय द्या. ते इतके प्रामाणिक व बुद्धिमान लोक आहेत. त्यांनी मुदर्यांची गौष्ट बरोबर पाहिली. आधुनिक काळात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे विषयीच लोक बोलत असतात, परमेश्वरी तंत्रज्ञानाचा स्विकार करणे फार अवघड आहे. पण रिझ्ल्टस असायला हवे. हे इतके समाधानकारक आहे. इतकै लोक त्यांच्या जीवनांत, मुलाबाळांत, पारिवारिक आणि सामाजीक जीवनात आनंदी आहेत, हे पाहूनच मला शक्ति येते. मग मला माझ्या वयाचे अथवा कशाचेंच काही वाटत नाही. अशा तडेने आपल्याला एक सुंदर नवीन जग बनवायचे आहे. काही मूर्ख लोकांच्यामुळे सुंदर जगाचा नाश आपल्याला होऊ धायचा नाही. पण त्याचेसाठी आपल्या सर्वाना सूज्ञता यायला हवी, आजच्या दिवशी माझा जन्म झाला आणि माझ्या जीवनकाळात मी काही साध्य करीत असे मला वाटले नव्हते. माझें वडील आत्मसाक्षात्कारी होते. ते मला सांगायचे "असंख्य लोक एका वेळी उत्मांत झाल्याशिवाय तू सत्याविषयी बौलू नकोस, एक शब्दही (परिणाम अथवा फायदे) लक्षात घेतल्यावर प्रामाणिकपूणे त्याला मान्यता देतात. आणि या जगातील समस्या विशेषतः राजकीय समस्या कशा सोडविता येतील हे ते समजून घेण्याची प्रयत्न करतात. परमेश्वराला धन्यवाद धायला हवेत की गोबंचिकच्यामुळे त्यांत बरीच सुधारणा आहे, आता मुलतत्व-बादाचा आणखी एक प्रश्न आहे, त्याच्यावर सहज योग हाच उपाय आहे. कारण आम्ही सर्व धर्माना प्रेषितांना अवतारांना सांगू नकोस. कारण त्याच्या शिवाय आणखी एखादा बायबल, कुराण मानतो आम्ही सर्व धर्माच्या तत्वांवर विश्वास ठेवतो आणि त्यांची पूजा करतो. म्हणून आम्ही कसे लटणार? मूलत्ववाद राहूच शकत नाही. सर्व लोकांनी या एका धरमावर विश्वास ठेवावा, हा एकच मार्ग आज आहे . वाकी सर्व चुकीचे आहेत. अथवा तशाच प्रकारचे दुसरे काहीतरी तू बनवशील आणि त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून सर्वात प्रथम लोक स्या स्थितीमधे (उत्कांत) येतील असे तू कर." आज याचा प्रसार होत असल्याने मला फार बरे वाटते आहे. ते माझ्यामुळे नाही तर त्या सर्वांच्यामुळे. एकदा त्यांना प्रकाश मिळाला की इतरांनाही ते प्रकाशित करतात. तेव्हा या संमारंभासाठी मी सगळ्यांची आभारी आहे. त्याच बरोबर तुम्ही इतके उँच उठला आहात त्याचा सोहळा मी माझ्या हृदयांत साजरा करते. तुम्ही इतके साध्य केले आहे आणि तुमच्या यशाबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन करते. ज्यांनी ज्यांनी इतकी सुंदर फुले पाठविली आहेत त्यांची मी आभारी आहे. त्यांच्या प्रेमाची मला आठवण येते, विमानतळावरून मी जाते त्यावेळी मला असे वाटले की माझे हृदयी या लोकांनी भिजून गेले आहे. आणि मी विचार करू लागते की त्यांना मी पुन्हा केच्हा मेदून? मग दुसऱ्या विमान तळावर जाते तेव्हा तिकडचे लोक उभे राहून गाणी म्हणत असलेले दिसतात. मग मला वाटते की ठीक आहे मला येथेही आभार. बैतन्य लहरी %23 १२ 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_3,4,5.pdf-page-13.txt इस्टर पूजा प. पू. श्री माताजी निर्मला देवींचे भाषण रोम, इटली १९/४/९२ तेव्हां त्यांनी आम्हाला खिरश्चन समाजाबाहेर वाळीत टाकलं. माझे वडील काँग्रेसचे कार्यकर्तें होते व स्वातंत्र्य सैनिक होते म्हणून जेमतेम सहा- सात वर्षाच्या मला शाळेतून काढून टाकलं. आपली आज्ञा हे फार सूक्ष्म चक्र आहे. त्यामुळे ते उघडण्यासाठी ख्िस्तांचे पुनरुत्यान झालें. चालीरिती रुढी, यांपासून तयार झालेल्या कल्पना आणि अहंकार यांच्यामुळे आज्ञाचक्र इतक बंद झार्ल होतं की, त्यामघून कुंडलिनी बर जाणं असंभव होतं. त्यामुळे सर्व खिरिश्चन राष्ट्रे अत्यंत क्रूर व प्रभुत्व गाजविणारी आहेत. पुनरुत्यानाची सर्व लीला रचण्यांत आली कारण ख्ाइस्ट म्हणजे दुसरे आणि आज ती सर्व कारभाराच्या यंत्रणेची प्रमुख आहेत. योड्याशा राज्यकत्त्यांची मालमत्ता असलेला हा सुक्ष्मातला अहंकार आतां लोकशाहीतील सर्वसामान्य लौकांच्या आवाक्यात आला आहे. हे सर्व देश विनाशाने भरलेले आहेत. अमेरिकन्स सुद्धा अतिशय अधिकार गाज़वणारे आहेत आणि अहंकारी तर इतके की, जवळ जबळ मुर्खच. सूज्ञतेचा उगम असणाऱ्या खिस्ताचे ते अनुयायी आहेत! म्हणून खिरिश्चन इतिहास पाहिला पाहीजे. पिटर हा फार अहंकारी होता आणि एकदा खिस्त म्हणाला की, तू सैतान आहेस. तू माझी ओळख देणार नाहीस असे सुद्धा तो म्हणाला. मग पॉल आ. त्याने पीटरला पाहीले तो मोठा सत्तालोलूप सरकारी अधिकारी असल्याने त्याने त्याला विश्वासात घेतले आणि स्वतःशीं हातमिळवणी करायला सांगितले. या अभद्र माणसाने बायबलचं संपादन केलं. तो अहंकाराने ओतप्रोत भरलेला आहे अणि खिरिस्ताने जे सांगितले त्याचा विपर्यास केला आहे. मॅय्यू बरोबर त्याने भांडण केलं. पवित्र गर्भधारणेचा तो स्विकार करू शकत नव्हता. वास्तवतेवाबत त्याला कांहीच कल्पना नव्हती, देवत्वासमवेत काय चमत्कार असतात, ते त्याला माहीत नव्हतं. पण मॅथ्यू स्वतःच्या गाँस्पेलला चिकटून राहीला, जॉन पळून गेला आणि त्याने स्वतंःचीच पद्धत सुरु केली ज्याला तो म्नॉस्टिकुस म्हणू लागला. त्यामुळे आता ते ज्या बायबलचा अधिकाराने वापर करतात, त्यामध्ये असे शब्द आहेत की, लोकांना ते स्वतः म्हणजे चैतन्य होतं. खिस्ताच्या मृत्युमध्ये आपण आपलं पुनरुस्यान आपण जाणलें पाहिजे. त्याचप्रमाणे भूतकाळ म्हणून काही नसून साध्य कैलें आहे, हे जो काही इोता, तो नष्ट झाला आहे. आपल्याला वाटणारा हा पश्चाताप, आपल्या चालीरिती, रुढी सर्व नष्ट झाल्या आहेत. पण अजूनही खिश्चन राष्ट्रांमध्ये, हा अहंकार नाहीसा व्हायला हवा तसा नष्ट झाला नाही, कदाचित योग्य रीतीने खिस्ताची उपासना कधीच केली गेली नसेल, अहंकाराने पाश्चात्य राष्ट्रांना ते काय करीत आहेत आणि कुठवर जात आहेत ते पाहू दिलं नाही. फार पूर्वी झालेल्या कुठल्यातरी गोष्टीबद्दल त्यांना पश्चात्ताप वाटत असे. पश्चात्ताप हा आपल्या अहंकारासाठी होता. खिश्चन राष्ट्रांनी इतर देशांवर आक्रमणे केली आणि एका मागून एक अनेक वंशाचा पूर्ण विनाश केला ते खिस्ताचे अनुयायी होते त्यांना हातांत बायबल घेतलं. खिरस्ताच्या नांवावर या खिश्चन म्हणवणाच्यांनी इतक्या भयानक गोष्टी केल्या आहेत. त्या सगळ्यांना हा अहंकार कारणीभूत होता. कुठेही खिरिश्वन असले तर ते खुप आक्रमक असतात. हिंसक असतात. जण पूर्णपणे त्यांचव आहे. असं त्यांना वाटतं. हिटलरचाही कॅथॉलिक धर्मावर विश्वास होता. खिस्ताचा या अपूर्व त्यागाने त्यांना शिकवलें नाही, पूर्ण जगावर राज्य करण्याचा, कशामध्येही हात घालण्याचा, कोणाचाही नाश करण्याचा त्यांना अधिकार आहे असं त्यांना वाटलं. ख्रिस्ताच्या जीवनाशी काय हा विरोधाभास. अहंकार इतका वाढला आहे की, त्यांची मर्यदिबाबतची संबेदना खिश्चन लोकांनी पूर्णपणे घालवली आहे. कोणत्याही प्रकारची योड़ीसुद्धा नीतिमत्ता त्यांच्यामध्ये शिल्लक राहीली नाही. नीतिनियमांची दुबळे कमी प्रतीचे आहेत. त्याचे कोणाशी पटत नाही. ते लोकांना त्यांना कदर नाही. देवाविषयी आदर नाही. पवित्र्याबद्दल सन्मान नाही, जो खिस्ताचा मुख्य मुद्दा होता. भारतामधील खिश्चन मला फार दूराग्रही त्यांना वाटतं, ते नेहमीच आक्रमक असतात कधीच सामुहिक बनूं शकत आणि अधिकार गाजवणारे आढळले, इतरांवर दबाव आणण्यासाठी ते खिस्ताचे नांव का बापरतात? खिस्त इंग्लंडमध्ये जन्माला यावर भारतीयांचाही विश्वास बसेल अशाप्रकारे ब्रिटीशांनी ते करून घेतलं. ब्रिटीशांसारखा पोशाख करून ते उर्टपणाने वागत असत. त्यावेळच्या ब्रिटीश सरकारशी त्यांनी हातमिळवणी केली आणि भारतीयांविषयी कोण मोठे लागून गेले आहेत असं वाटतं. तुम्ही चर्चचे सभासद झालांत तर तुम्हाला निवडण्यांत येइल, असं ते पहिल्यांदा सुचवितात. सहजयोगामध्ये सुद्धां आपल्याकडे बारा प्रकरचे सहजयोगी आहेत फार जास्त अहंकार असल्यामुळे कांही फार रागवतात, अस्वस्थ करतात. आपण फार कोणी मोठे आहोत, असं नाहीत. कधीच प्रेम दर्शवीत नाहीत. अशा प्रकारचे सहजयोगी आहेत एकामागून एक ते आपला रंग दाखवीत आहेत, काही जण अजून शिकत आहेत. हे सगळे करण्यासाठी खिरिस्ताला जेमतेम साडेतीन वर्ष मिळाली. पीटर, त्याचा एक अनुयायी इतका अनिष्ट होता की, फक्त स्वतःच्या हितसंबंधांसाठी आणि किर्तींसाठी बायबलमध्ये हवे तसे शब्द घातले असंच महंमद साहेबांच्या बाबतीतही घड़ले, पुनरुत्यानाची वेळ त्यांना मुळीच निष्टा नव्हती. जेव्हा माझ्या वडिलांना कैद करण्यांत आले १३ इस्टर पूजा 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_3,4,5.pdf-page-14.txt अणि कमाई यांत ते दंग झालेले असतात आणि खूप श्रम करत, कलात्मक कार्य करत नांव कमावण्यासाठी धडपडत असतात. स्वतःसाठी त्यांना वेळ नसतो. देवासाठी तर नसतोच. ते माताजींना नमस्कार करतील आणि त्यांच्या कामासाठी त्यांच्या निर्मितीसाठी सारं संरक्षण त्यांना हवं असतं. सहजयोगामध्ये आपल्याला हवा त्यावेळी पैसा मिळतो. काही जण म्हणतात, "मी धंदा चालू करतो आहे. कारण त्याचा ০.০০१% नफा मला सहजयोगाला दान करायचा आहे. नाही तरी येईल असं त्यांनी सांगीतलं ते भाविष्याविषयी बोलले, तेच जर शेवटचे असते तर, तुमचे पुनरुत्यान कसं काय होणार? पण प्रेषित असल्याची मोहोर असली तर, परत कोणी प्रेषित येणार नाही, असा त्याचा अर्थ नव्हे. ते स्वतःच्या आदिगुरु असल्याने त्यांनी स्वतःला "मोहोर" म्हटले, मी ते सर्व बंद केलें आहे असं त्यांनी म्हटलं नाही. पण लुच्चे लोक या शब्दांचा फायदा घेतात आणि स्वार्थी वृत्तीमुळे त्यांच्या स्वतःच्या हेतुसाठी त्याचा वापर सुरु करतात. तर दुसन्या प्रकारचे सहजयोगी खूप स्वार्थी आहेत. त्यांना त्यांच्या स्वतःच्या बायकामुर्ल आणि स्वतःच्या बायकामुलं आणि धर माहित आहे ते त्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. कांही लोकं मुलांबरोबर मुंबईला आली, पण दिल्लीला पुजेसाठी आली नाहीत. स्वतःची बंधनामुक्ती व सहजयोगापेक्षां स्वतःच्या मुलांबद्दल त्यांना जास्त काळजी आहे. त्या आश्रमांमधून आपले पति काढून घ्यायला पहातात. सामुहिकतेमधून बाहेर कसं पड़ावं यासाठी वेगवेगळी कारणं शोधण्याचा ते प्रयत्न करतात. तुमची सतत पारख केली जाते आणि तुम्ही सतत स्वतःला पारखीत असता. माताजी, सगळे कांही तुमचंच आहे." जेव्हा तुम्हाला पैसा फार महत्वाचा वाटतो त्यावेळी अशा प्रकारचा दृष्टीकोन येतो. अशा लोकांना देव दिसत नाहीं. या पैशावे सूक्ष्मतर फायदे दिसत नाहीत. प्रत्येक गोष्ट काटेकोरपणे ते मोजत असतात. कष्ट करून मिळवलेला त्यांचा पैसा त्यंच्या अध्यात्मावर फूकट जावा अशी त्यांची इच्छा नसते. काही लोक सहजयोगाचं पुस्तक विकत घेणार नाहीत. टैप विकत घेणार नाहीत. ते त्या टेपची प्रत काढतील पैसे खर्च करण्याची गरज नाही. पण दृष्टीकोन पहा. बुद्धधर्मामध्ये इतके नकार आहेत, हे कू नका, ते करू नका. सहजयोगींना एक जरी सांगीतलं तर, सगळे पळून जातील. प्रथमतः तुम्ही आहे. गुलामासारखेच असलेले ज्यू खिस्ताला कसं सूळाबर चढवतील? कोणाला प्रेषित बनवूं शकत नाही. कोणतीही जागा तुम्ही विकत घेऊ शकत नाही. फक्त एकदाचे तुम्ही जेवू शकता तुम्हाला शाकाहारी बनलं पाहिजे. सर्व महान अवतरणांनी जे सुरेख घर्म आपल्यांकडे आणले त्यांच्या अनुयायांनी लोकांसमवेत इतक्या चुकीच्या, अयोग्य गोष्टी केल्या आहेत त्यामुळे आपण सत्याच्या मार्गापासून पूर्णपणे पदच्युत झालो खिस्ताला ज्यू लोकांनी सुळी दिलं नव्ह्ं. ती चूकीची कल्पना रोमन सांम्राज्याने त्याला सुळावर चढ़विलं तो फार सत्ता गाजवेल असं त्यांना वाटलं आणि ज्यू छोकांबर त्याचा ठपका दिला. राज्यकर्ते नेहभीच अशा गोष्टी करू शकतात, पहिले खिश्चन बहुतांशी ज्यू होते. खिस्त स्वतःच ज्यू होता. ज्यू लोकांनी खिस्ताला सुळी दिलं, अशी कल्पना झाल्यामूळे ज्यूंना दोष देण्याचा आपला हक्कच आहे असं खिश्चन लोकांना वाटू लागलं. रोमन साम्राज्यावर कांही ठपका येऊ नये म्हणून आहोत. आणखी वेगळे सहजयोगी मौजमजा करणारे, सणाचे आनंद पॉलने ही कल्पना पुढे मांडली. त्यानंतर सारे खिश्चन ज्यू लोकांचा द्वेष | लुटणारे असे आहेत. ते एकत्र येतात कारण, त्यांत एका गटाशी किंवा आणखी कशाशी संबंधित असल्याची भावना असते. त्यानंतर नानाविध चालिरिती, रुढी, नियम हे चालू होतात आणि तुम्ही स्वतःला त्यात बांधून घेता तुम्हांला फार आनंद होतो. कांही गटांमध्ये डोक्यावरचे केस पूर्ण तासून टाकतात किंवा दाढ़ी किंवा मिशा तासून टाकायच्या असतात. विविधतेत वास्तवता आहे. विविधता असल्याशिवाय तुमचे व्यक्तिमत्व कसं असेल? निरर्थक कल्पनांनी तुम्ही कसे काय बाधंले जाता? विविधता अंतर्गत आणि बाह्य व्यक्तीमत्व देते. जेव्हा तुम्ही या व्यक्तिमत्वाची मजा लुटता ते्हांच तुम्ही सहजयोगी असता. तुमचं व्यक्तिमत्व स्वतःचं परिक्षण करणारं पाहिजे. पण त्याऐवजी एखाद्या मुकबधिर पुजाऱ्याला कबुली जबाब दिलात की, तुम्ही वांचवले | व्यक्तिमत्वावदलच्या आपल्या कल्पनांचे आपण गुलाम बनतो. आणि आपल्या अहंकारामधून आपले व्यक्तिमत्व दाखवतो. आपण कोणीतरी करण्यात दंग झाले. हे हजारो वर्षापूर्वी घडलं आणि कोणीतरी कोणाला सुळी चढवलं म्हणून त्यांचा द्वेष केला जाती. त्याप्रकारे सर्व गोन्या जमातीचा पित्यानपिढ्या द्वेष केला पाहिजे. कारण नुसत्या एकाच माणसाला त्यांनी सुळी दिलं नाही तर, लाखो लोकांना. त्यांच्या मुलांना आणि त्यांच्या मुलाना आपण दोष देत बसणार आहोत का? दुसन्याप्रकारचे सहजयोगी सतत कोणाला तरी दोघ देत असतात. ते लोक कधीच सुधारणार नाहीत. त्यांनी अंतर्मुख झालं पाहिजे. आत्मपरिक्षण होत नाही ते रशिया शिवाय इतर सर्व पाश्चात्य देशांमध्ये. फक्त तुम्ही एखाद्या चर्चमध्ये गेलांत आणि आपल्याकडे असणारे तुम्हाला जाता. आपण स्वतःला तोड़ देऊ या. आपण आत्मपरिक्षण करतो की नाही? आपण स्वतःची किर्ती दाखवणारे , स्वतंःच्या मताने झालेले सहजयोगी आहोत का? विशेष आहोत असं दाखविण्याचा प्रयल करतो. सहजयोग एकदम याच्या उलट आहे. आपण सगळे एक व्यक्तिमत्व आहोत. आपण सगळे संत आहोत. आणि संत म्हणून आपला आदर केला पाहिजे. आपणाला सगळ्याच प्रकारचं व्यक्तिमत्व असण्याची गरज नाही. आपले बोलणं, वेगवेगळ्या गोष्टी करणें, ईश्वरी प्रेम व्यक्त करणं, वगैरेच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतात. आपण पूर्णपणे स्वतंत्र किंवा जीवनपद्धती आहोत कारण, आपल्यामध्ये प्रकाश आहे. कोणता मार्ग योग्य आहे आणि आपण कुठवर जाऊ शकतो ते आपल्याला माहित असतं. चौथ्या प्रकारचे सहजयोगी माताजींची घरी पूजा करतात पण सामुहिकतेमध्ये बेत नाहीत. कारण ते थोर्ड लांब पड़तं. पण त्यांच्या मुलांना भेटायला जायचं असेल तर ते मैलोन मैन जातील. कुटुंबासाठी किंवा धंधासाठी कही करायचें असेल तर त्याच्यामागे पळतील. सहजयोगामध्ये कोणालाही स्वतःच्या नोकऱ्या सोडायला सांगितले जात नाही; पण प्राधान्य पहावं लागतं. त्यांचे रोजगार चैतन्य लहरी १४ 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_3,4,5.pdf-page-15.txt त्यांचा पूर्ण विश्वास असतो. ते फार साधे असतात आणि ते कार्यान्वित तुमच्यामध्ये प्रकाश आहे म्हणून तिये पूर्ण स्वातंत्र्य आहे. या अवतरणांनी सांगीतलेले धर्म तुमचे अंगभूत अंशच बनले आहेत. तुम्ही खरोखर खरे मुसलमान, खरे खिश्चन बनता आणि त्यानंतर तुम्हाला समजून येतं की, सगळे धर्म जणूं, काही एकाच सागराचा भाग आहेत. एक प्रकारे तुम्ही खरोखर घार्मिक व्यक्तिमत्व आहात. धर्माच्या आधार करतात. अणि एक प्रकारचे सहजयोगी आहेत जे पूर्णपणे शक्तिशाली आहेत त्यांची स्वतःची शक्ति आणि त्या आत्मपरिक्षणांत त्यांना दिसतं शोधून काढतात आणि त्याबद्दलः खात्री असते. अजिबात शंका नसते, ती निर्विकल्याची स्थिती असते. तुमचा माझ्यावर विश्वास असतो. आणि माझ्याकडून कशीचातरी स्विकार करण्यांसाठी तुम्ही माझी उपासना करतात. पण तुम्हाला सुद्धा मी काहीतरी महान बनविले आहे हे जाणा. आणि तुम्हांलादेखिल तुमच्या शक्त्या विकसित केल्या पाहिजेत. माझ्याकडे असलेल्या शक्त्यांवर अवलंबून राहू नका तुमचा आईकडे असलेल्या शकत्या काढून घेष्याचा प्रयत्न करू नका. तीच पातळी गांठण्याचा प्रयत्न करा. तुम्ही करू शंकता. प्रयत्न करा. आत्मनिरीक्षणाने उत्थान हा आहे. असेही कांही लोक आहेत, ज्यांना स्वतःच्या प्रकाशाची काळजी असते. दीप सतत जळत असावा, आणि त्याने फक्त त्यांनाच नाही तर, इतरांनाही प्रकाश चावा. त्यासाठी घेतात. जंगलांत ध्यान करत बसत नाहीत. तुम्हांला कार्य केले पाहिजे, इतरांसाठी तुम्हांला सहजयोग कार्यान्वित केला पाहिजे. दैवी शक्तिदरोबर ऐक्याची ही सुंदर जाणीव तुम्ही त्यांनी दिली पाहिजे. त्या सर्वाचा तुम्ही ते झटतात. जबाबदान्या आनंद लुटला पाहिजे. इतरांना देण्यांसाठी तुम्हांला तुमचे सहजयोगाचे ते कार्यान्वित करायचं आहे या सर्व शकत्या तुमच्यामध्येही आहेत. तुम्हांला वाढलं पाहिजे आणि जबाबदारीची जाणीव न होता, नकळत, जवाबदान्या घेतल्या पाहिजेत. इतर सर्व अनुयायांच्या पुढे आपल्याला जायला पाहिजे. आपण ते केलं पाहिजे नाहीतर एका दुसन्या निरर्क सागरामध्ये आपण सहज़योगाला बुडवूं आत्मपरिक्षण, जाण सत्याबद्दलचे पुरावे यांनी आपले व्यक्तिमत्व आपल्याला विकसित केलं पाहिजे. आजचा दिवस आपल्या पुनरुत्यानाचा आहे. वरच्या स्थितीला पोहोचण्यासाठी आपल्याला या १२ पातळ्चामघून जावं लागतं. चीौदाव्या तिथे तुम्ही फक्त परमचैतन्याच्या हातातलं एक साधन असता, तुम्ही काय आहांत, त्याची तुम्हाला जाणीव नसते. खिस्ताने सुळी जाणं स्वीकारलं कारण ती भुमिका त्याला पार पाडायची होत सामुहिकतेमध्ये दिसत असलेला द्वेष कमी करण्याचा प्रयलन करा. 'मी' पणा संपला की, लगेच, या सर्वशक्त्या वर येऊ लागतील. पोकळ बासरी सारखें ते आहे तर, तिथे अडथळा असेल प्याले भरले पाहिजे. ते माझ्याकडे लहान गोष्टीसाठी येत नाहीत (त्या प्रकाशीत महान विश्वासांठी दूरदृष्टी ठेवली पाहिजे) कुंडलिनीचे जागरुत करून तिचे उत्पयान करून, हा विश्वधर्म लोकांच्या जीवनांत आणला पाहिजे. ते खुप परिश्रम करतात. लोकांना आत्मसाक्षात्कार मिळावा यासाठी काही करावयाचे शिलक ठेवत नाही. य्राका क पण तरी सुद्धा थोडासा सूक्ष्मांतला अहंकार तिथे असतो की, मी है करीत आहे. ही खिस्ताच्या विरोधातली क्रिया आहे. त्यामुळे मनाची जुळवणी सुरु होते आणि ते इतरांबर टिका करायला सुरुवात करतात. कांही सहजयोग्यांना आकलन होतं की, परमचैतन्य सर्व काही कार्यान्वित करीत आहे, आणि ते त्यांच्या द्वारे कार्यान्वित होत आहे. ते साधन आहेत. कधीतरी जर, ते झालं नाही तर, त्यांना शंका येऊ लागते. जरी त्यांचे पूर्ण समर्पण असलें तरी, कुठे तरी, मनांत ती शंका रेंगाळत रहाते. पुण असेही लोक आहेत की ज्यांना कशाच्याही बद्दल अजिबात शंका नसते. परमचैतन्यच सगळीकड़े मदत करीत आहे ते जाणतात. त्यांना समजू लागतं. आपल्याकडे शक्त्या आहेत आणि आपण परमेश्वराशी जोडले गेलो आहोत. आपल्याकडे शक्त्या आहेत. कधी आहे, अहंकार की, "मी करतो आहे. तो गेला पाहिजे. कारण जर त्यांनाही शंका येते. कांहीजण कांहीही करणार नाहीत कारण, आपला अहंकार वर डोकावेल याची त्यांना भिती वाटते. मग हा अहंकार सुक्ष्मांत त्यांच्या मागून येतो. पण कांही लोक असे आहेत की, त्यांना शक्त्यांनी आशिर्वादीत केलं गेलं आहे. आणि स्वतःमध्ये आपण त्यांना जास्तीत जास्त शोधू शकतो, त्यांचा स्वतःवर विश्वास असतो. सहजयोगावर त्यांचा विश्वास असतो. माझ्यावर आणि या परमचैतन्यावर स्थितीला ते सर्वति वरची स्थिती म्हणतात. तर ती वाजू शकत नाही. आपल्या सर्व कडीशर्नीं्ज आणि कल्पनांमध्ये सर्वात वाईट आपण तसा विचार केला तर तुम्ही आनंदाच्या सागरांत उड़ी मारु शकत नाही. आपल्यामध्ये असणार्या या चौदा पातळ्यांमधून होणार्या आपल्या पुनरुत्यानाबद्दल आपण बोलत आहोत त्यानंतर आपण यामधून बाहेर येऊन सुरेख कमळ बनतो. अंड्यामधून पक्षी तयार व्हावे, म्हणून इस्टरच्या वेळी अंडी अर्पण केली जातांत. देव तुम्हांला आशिर्वाद देवो. १५ इस्टर पूजा 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_3,4,5.pdf-page-16.txt सहस्त्रार पूजा कबेला, इटली १०/५/१९९२ श्री माताजी निर्मला देवीचे भाषण कार्यक्रमानुसार विकास घडत आहे. कॉम्प्युटरसारख्या ज्यामध्ये आधीच प्रोग्रॅम आहे अशा अनेक पेशी आहेत आणि शास्त्रापुढे फार चमत्कार जनक गोष्ट आली आहे. ज्यावं स्पष्टीकरण ते देऊ शकत नाहीत. आज आपण सहस्त्रार साजरा करीत आहोत. तो दिवस कशा प्रकारचा होऊन गेला ते कदाचित तुम्हाला कळलंही नसेल. सहस्त्रार उघडल्या शिवाय देव, धर्म आणि त्याबद्दलचं सारं काही बोलणं ह्या दंतकया वाटत होत्या. लोकांचा देवावर विश्वास होता पण तो फक्त विश्वासच होता. आणि सायन्स - शास्त्र है सगळ्याच मुल्यमापनाच्या पद्धती व सर्व शक्तीमान परमेश्वराविषयी पुरावे बदलण्यास सुरुवातच करणार होतं. इतिहासामध्ये असं झालं की, जेव्हा शास्त्र प्रस्थापित झाले तेव्हा वेगवेगळ्चा, धर्मातील कार्ययंत्रणेचे प्रमुख असणाच्या लोकांनी शास्त्रातील संशोधनात सापडलेल्या गोष्टींबरोबर पुरे पडण्याचा प्रय्न केला. ऑगस्टीनने बायबलमध्ये दाखविण्याचा प्रय्न केला आणि असं दिस लागले की सर्व धर्मग्रंथ काल्पनिक आणि दंतकथा आहेत. आजच्या जीवशास्त्राचे वर्णन करणाच्या ब्याच मोष्टी कुराणामध्ये होत्या. मानवप्राणी देवाने मुद्दाम बनविला आहे यावर त्यांचा विश्वास नव्हता त्यांना वाटत होतं की, प्राणी अशा परीस्थितीत आले ज्यावेळी फक्त केवळ संधीमुळे ते मानव बनले, तर अशाप्रकारे सतत देवत्वाला आव्हान दिलें गेलं. बायबलं, कुराण, गीता, उपनिषद किंवा रोहामथ्ये सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीला पुरावा देण्याचा कोणताही मार्ग नव्हता. कारण अजूनही तो फक्त विश्वास होता. फार थोड्या लोकांना आत्मसाक्षात्कार मिळाला आणि त्यांना वाटले की ते नुसते स्वतःचे सिद्धांत पुढे करीत आहेत. त्यामुळे ते सारंच एक प्रकारचं निर्जिव शास्त्र बनलं. इच्छा आणि देवाची इच्छा है सर्व कार्य करतात, हे सहजयोगाने सिद्ध केलें आहे. हे सर्व चैतन्य आणि आदिशक्ती ही देवाची इच्छा आहे. फार सुसंगतरित्या देवाची इच्छा सर्व कार्य करीत आहे. एका आवाजाने पृथ्वी निर्माण झाली ती निर्मिती सुसंगत होती. त्या परमेश्वराच्या इच्छेने जे काही घडलं, ते झालं, आतां तुमच्या हाताच्या बोटांवर तुम्हाला परमेश्वरी इच्छेवी संवेदना येते. आत्मसाक्षात्कारानंतर एकमेच सत्य अशा देवाची जी इच्छा आहे, त्या शास्त्राचा तुम्हाला शोध लागला. सहजयोगामुळे आपण लोकांना रोगमुत्त केलं आहे हे तुम्हाला माहीत आहे. आत्मसाक्षात्कारानंतर अनेक गोष्टी कार्यान्वित होतात, पण लोकांना विश्वास ठेवायचा नसतों. पहील्यांदा शास्त्रजञांनी सांगितलेल्या कशावरही लोक विश्वास ठेवत नव्हते, पण आता तुम्ही पहात आहांत, सायन्स-शास्त्र सारखे बदलत आहे. सिद्धांताना आव्हान मिळते आहे. सायन्सच जे महान सत्य, ज्याला काणीही आव्हान देऊ शकत नाही, ते सहजयोगाने उघडकीला आणले आहे. देव आहे हे आपण सिद्ध करून देऊं शकतो. देवाच्या इच्छेने सर्व निर्मिती सुसंगतपणे धडली, जर दैवीं इच्छेने सर्व काही निर्माण केलें आहे. तर मानव प्राप्यानी जे देवाने घडवले त्याविषयी शोध लावण्याचा बहुमान स्वतः धेता नये. उदा. ही लोकांना वाटू लागलं या दहा कमांडमेंटसचा किंवा काटेकोर गालचरा कोणीतरी तयार केला असेल आणि तुम्हाला त्याचे रंग सापडले नियमांचा जीवनात बापर करण्याचा काय उपयोग आहे कारण त्या तर त्यांत महान असं काय आहे? कारण ते सारं आहेच. तुम्ही कांही ते निर्माण करीत नाही. दैवी इच्छेने ते निर्माण झाले आहे. जर देवाची इच्छा इतकी महत्वाची आहे तर ती सिद्ध केली पाहीजे आणि आता सहस्त्रार उघडल्यावर तुम्हाला ती जाणवते आहे. आपल्याकडे ती इतकी सहजगत्या आली आहे की, आपल्याला समजतच नाही. आपण नुसत बंधन देतो आणि गोष्टी कार्यान्वित होतात ते त्याहून ही फार जास्त आहे. आपण मोठ्या कॉम्प्युटरचा एक भागच झालो आहोत. आपण ईश्वरी इच्छेच्या वाहिन्या आलो आहोत. आणि या विश्वाची ज्याने प्रमाणे वागून लाभ होत नाही. थोड पुण्य मिळण्याचा विचारही का करायचा? त्यामुळे मानवाच्या नितीमूल्यांची मोठीच घसरगुंडी झाली. हे सर्व एकात्मिक सामाजिक रचना असलेले गट संघटीत सत्ता किंवा पैसा मिळविण्याचे मार्ग पकडू लागले. कारण त्याचप्रकारे तुम्ही लोकांवर ताबा टेवू शकता असे त्यांना वाटले. बायबलमधले लिहीलेली तत्वे लोकांप्रत पोहोचवण्याविषयी त्यांना यत्कीचित काहीही वाटत नहते. खुद्द बायबलमध्ये सुद्धा अनाधिकृत फेरबदल करण्यात आले होते. पीटर व पॉलने त्यामधील बराच भाग बिघडवण्याचा प्रयत्न केला. कुराणाला याप्रमाणे हाताळण्यात आले नाही, पण त्यामध्ये उजव्या बाजूविषयी जास्त सांगितले होते, आणि अजूनही अनेक गोष्टी बुचकळ्यात टाकणाऱ्याच आहेत. एकाच वेळी दोन गोष्टी घडल्या आहेत. पहिली गोष्ट ही की, आता आपल्याकडे मायक्रोबॉयॉलॉजीचं नवं शास्त्र आहे, ज्यामध्ये प्रत्येक पेशीला "डि एन ए" ची फित आहे, हे आपण शोधून काढलं आहे. प्रत्येक पेशीमध्ये कॉम्प्युटरप्रमाणे प्रोग्रॅम आहे व त्या निर्मीती केली त्यांच्याशी आपली सांगड घातली आहे. त्यामुळे आफण सारं कांही करू शकतो कारण पूर्ण सत्य असं शास्त्र आपल्याकडे आहे ते सर्व जगाचे कल्याण कार्यान्वित करेल. न। आपण शास्त्रज्ञांना सिद्ध करून दाखवू शकतो की, या सा्या निर्मीतीमागे देवाची इच्छा आहे. उत्मांतीची क्रिया देखील ईश्वरी इच्छा आहे. त्याच्या इच्छेशिवाय काहीही घडून आलं नसतं. आता तुम्ही पहात आहांत की, आपली स्वतःची शक्ती म्हणून आपल्याकडे ईश्वरी इच्छा चैतन्य लहरी १६ ो 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_3,4,5.pdf-page-17.txt नांव किंवा पैसेवाल्या, फार यशस्वी लोकांची गरज नाही. आपल्याला सुशील, जाणकार सूज्ञ अशी लोकं हवीत, जी काही झाले तरी त्याला पकडून राहातील. ते घेतील. मी बदलेन. मला सुधारेन. तुम्हा सर्वचि भ्रम नष्ट झाले आहेत अशी मी आशा करते. स्वतःबइदलही तुमच्यामध्ये भ्रम नको. जर कांही असेल तर, तुम्ही सहजयोग सोझ. पण लक्षांत ठेवा कीं, ईश्वरी इच्छेने तुम्हाला या कारणासाठीं वेचून धेतले आहे, महणून तुम्ही इथे आहांत. आणि हे सायन्स जे पूर्ण सत्य आहे, ते जाणण्याची जवाबदारी तुम्ही घेतली पाहीजे. स्वतःसाठी व इतरांसाठी ते कार्यान्वित करा. माझे प्रेम तुम्हाला जाणवलं आहेच पण तुमचे जाणवलं पाहीजे. कारण ईश्वर म्हणजे प्रेमच आहे. इतरांना कळलं पाहीजे की, तुम्ही दयाळू प्रेमळ व समंजस आहांत. सतत तुमच्यामधून ईश्वराचं प्रेम वहात असतं. तुम्हाला ते अशाप्रकारे कार्यान्वित केलं पाहिजे कीं, तुम्ही संत आहांत है लोकांना समजेल आणि ही शक्ति तुमच्यामघून वहाते आहे है ही कळेल. आहे. आपण तिला वापरू शकतो. तेव्हा सहजयोगी असणं फार महत्वाचं आहे. "श्री माताजी, मी आनंदी आहे," असे नुसतं म्हणण्यासाठी सहजयोग नाही. पण कशासाठी आहे? हे सर्व आशिर्वाद तुम्हाला कां मिळाले? तुम्हाला कां स्वच्छ केले गेल? ईश्वरी इच्छेविषयीचं हे ज्ञान तुमच्यामध्ये दिसून आलं. आणि तुमचा एक अविभाज्य भाग बनलं पाहीजे. आपण वर आलं पाहीजे. मध्यम श्रेणीच्या साध्या लोकंना सहजयोग देणं निरर्यक आहे कारण, त्यांच्यांत कांहीच नाही, कोणत्याही प्रकारे ते आपल्याला मदत करू शकत नाहीत. आज अशा लोकांची गरज आहे जे खरोखर ईश्वरी इच्छा प्रकटित करू शकतात. प्रदर्शित करू शकतात. त्यासाठी आपल्याला फार शक्तीशाली लोक हवेत. या इच्छेने पूर्ण विश्व निर्माण केलं आहे, अंतरिक्ष, पूथ्वी सारं कांही निर्माण केले आहे. आतां आपण नव्या पातळीवर आली आहोत. ईश्वरी इच्छेच्या आपण वाहिन्या आहोत. तर आपली कर्तव्ये काय व त्याविषयी आपण काय करायचे? दुसरी गोष्ट झाली आहे ती ही की, जगांमध्ये पूर्ण एकसंघता आहे, हे तुम्हाला कळले आहे. मुलांना नैसर्गीकरित्या त्यांची अंतर्यामीची जाण असते. सर्वसामान्यपणे चांगल्या मुलाला त्याच्या गोष्टी नेहमीच वाटून घ्यायला आवडेल, दुसर्या मुलांवर प्रेम करायला आवडेल. छोट्या मुलांना संरक्षण द्यायला आवडेल, हे नैसर्गिक आहे. ते कांही लाल केस, शक्ती आहे. कोणीही गर्छनर किंवा मंत्री त्यांना काढून टाकता येतं. ते | काळे केस, चामडीचा रंग यावर नाही. मुलांना त्यांच्या शरीराबद्दल काळजीपूर्वक असायला हवं, ही जाण असते. इतरांसमोर कपडे काढणे आवडत नाही. ते त्यांच्या मध्येच असतं. या सर्व गुणवत्ता तुमच्यामध्ये आहेत मुलांना काही चोरायला आवडत नाही. जी मुले चांगल्या घरात किंवा चांगल्या ठिकाणी जातात, ती त्या ठिकाणी सोंदर्य अबाधित सहस्त्रार उधडल्याने आपली मोहजाले नष्ट झाली आहेत. देवाच्या अस्तित्वाविषयी तुमच्या मनांत भ्रामक कल्पना नकोत. शक्तीशाली परमेश्वरावी शक्ती आणि सहजयोगाविषयीचे सत्य याविषयी प्रम नको. आणि ही शक्ती वापरताना तुम्हाला या गोष्टीची जाणीव पाहीजे की, तुम्ही हाताळू शेकतां म्हणून तुम्हाला ही शक्ती दिली गेली आहे. ही सर्वोच्च भ्रष्ट असू शकतात. त्यांच्या स्वतःच्या ताकदीची त्यांना माहिती नसते. त्यांना काय कार्य करायचें आहे, हे माहीत नसताना ते लोक निवडून येतात. हे नुसतं लोकाचे रुपांतर नाही किंवा परीवर्तन नाही तर पुढे येऊन ईश्वरी इच्छा अंमलात आणणारा नवा माणूस तयार करण्याची नवी पद्धती आहे. आत्मसाक्षात्कारामुळे आधी तुमचे भ्रम गेले. ईश्वर सर्व शक्तीमान आहे. सर्वत्र आहे. सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ म्हणजे जो बघतो आणि त्याला सर्व कळतं. त्या शक्तीचा एक भाग तुमच्या मध्येही आहे. सर्वत्र असणारं त्याच अस्तित्व समजण्यासाठी तुम्ही सहजयोगी आहांत, हे तुमच्या संतत लक्षांत असलं पाहीजे. अजूनही मला भारतीय सहजयोगी त्यांचे बायकामुले नोक्या इ. विषयी सांगताना आढळतात. आणि मी विचार करू लागते, त्यांची पातळी काय आहे? ते कुठे आहेत? त्यांच्याकडे जे आहे. त्यावाबतची भूमिका ते कधी घेणार? सर्वत्र असणारा परमेश्वर, ज्याने सर्व काही बइवलं आहे, आणि त्याची इच्छा जिने सारं कार्यान्वित केलं आहे, तिला तुमच्यामधून कार्य केलं पाहीजे. आणि तुम्हाला खूप शक्तीशाली, सूज्ञ, प्रभावी बनले पाहीजे. जितके तुम्ही प्रभावी व्हाल, तेवढी शक्ती तुम्हाला मिळेल. मला वाटतं अजूनही सहजयोगी ते जाणण्याची जबाबदारी घेत नाहीत की, त्यांना या सर्वज्ञ परमेश्वरावे प्रतिनिधी व्हायचे आहे, जो सर्व कांही जाणतो, सर्व कांही हिटलर नके तर, फेशन्सनी देखील आपल्यावर दबाव टाकला आहे. पहातो, जो शक्तीमान आहे, गुणकारी आहे. राखण्याचा अ्रयल्न करतात. जे देश अविकसित आहेत, त्यांच्यामध्ये अशा अनेक गुणवत्ता आहेत. आपल्यामध्ये अबोधिता मुलांतूनच आहे. अबोधित आणि पावित्र्य ईश्वरी इच्छेने निर्माण केलं. पहिल्यांदा त्यांनी गणेशाची निर्मिती कैली. ती परमेश्वरी इच्छा म्हणजे आदिशक्ती होती. सर्व जग सुरेख करण्यासांठी है सर्व निर्माण केलं. बा हे सर्व मुलभूत गुणधर्म, या देवतांची तुमच्यामध्ये प्रतिष्ठापना केली गेली. हे मुद्दाम केलें गेलं कारण, या मानवप्राण्याने संतासारखे व्हावे. संतासारखे गुणधर्म बाळगावेत. विकसित देशांमध्ये सर्व प्रकारच्या टी. व्ही व इतर गोष्टीनी आपल्या मेंदूवर सतत मारा केल्याने आपण 'फार लवकर परिणाम होणारे' असे होतो. इतरांच्या कल्पनेनुसार आपण वागतो. कोणीही दबाव टाकणारा आपल्यावर दबाव आणू शंकती. फक्त अर्थपूर्ण अशा कशाचाही लोक स्विकार करीत नाहीत कारण, 'ती फॅशन आहे. आता लहान स्कर्टची फॅशन आहे. कुठेच लांब स्कर्ट मिळत नाहीत. प्रत्येकाला तसंच घालावं लागतं नाहीतर तुम्ही त्या प्रवाहात नाही सहस्त्रार उधडल्यावर तुमच्यामध्ये हे असं झालं आहे, कीं, तुमच्या मध्येच ही शक्ती आहे, जिच्यामध्ये ती गुणवत्ता आहे व ही महान शक्ती तुमच्याकडे आली आहे. आणि त्यासाठी आपल्याला मोठ असं होतं. १७ सहस्त्रार पूजा 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_3,4,5.pdf-page-18.txt आहेत. आणि तुम्ही त्यांचा आनंद लुटता आहांत. आपल्यावर यांचा सतत मारा असल्याने आपण या उद्योजकांचे गुलाम बनतो. बेल्जीयममध्ये मी असं ऐकलं कीं ताजं काहीही मिळत नाही. आणि तुम्हाला सर्व कांही सुपर मार्केटमध्ये विकत घ्यावं लागतं. ते टीनमध्ये असतं. हळूहळू आपपा पूर्णपणे कृत्रिम बनत चाललो आहोत. अन्न पोशाख, आपले दृष्टीकोन सारे कृत्रिम होत चालले आहेत. कारण बाहेरचा प्रभाव आणि जाहीरातीचा दबाव यांमध्ये आपण हरवून गैलो आहोत. या सर्व आधुनिक गोष्टीनी दबाव आणून आपली अंतर्यामीची जाणीव आपण विसरुन गेलो आहोत. आता आता तुम्हाला स्वतःच्या क्षुङ्लक कल्पना, वागणं यामधून बाहेर पडलं पाहीजे. सहजयोगी सगळीकड़े वस्तु पसरवून टाकतात. असं मी ऐकले आहे. तुम्ही असं कसं वागू शकता? जीवनाविषयी योग्य ती शिस्त तुम्हाला नसेल तर ईश्वरी इच्छा तुम्ही अमलांत आणूं शकणार নाही. तुमच्या स्वातंत्र्याचा मी मान राखते आणि तुमच्या स्वतःच्या कुंडलिनीमुळे ती सुज्ञता, ते महत्व आणि प्रभाव तुमच्यामध्ये जागृत व्हावी असं मला वाटतं, मंग आपल्या प्रतिबिंबाचे मूल्य तुम्हाला समजू लागेल. ते पवित्र होऊ लागेल आणि एकदा कां तुम्ही पूर्णपणे पवित्र झालात की, जसं अग्नीमध्ये धातलेलं सोनं वितळून वेगळं होतं. कुंडलिनी सुद्धा तशाच प्रकारे तुम्हाला पूर्ण स्वच्छ करते आणि तुमचं स्वतःच वैभव, स्वतःचा स्वभाव आणि तुमची महती तुम्हाला कळून अखंडत्व लवकर येतं. पहील्यांदा, इग्लंड, स्पेन, इटलीमध्ये सहजयोगी नेहमी वेगवेगळ्या गुप मध्ये बसायचे, एकत्र बसत नव्हते. आतां तसं नाही. आतां ते सर्व एकत्र झाले आहेत. माणसांनी संधटित होर्णं, हे सहजयोगासाठी फार महत्वाची गोध्ट आहे. ते बुद्धीमुळे होत नाहीत तर, सर्व मानव जात प्रभाव पड़तो. फ्रॉईडसारख्या मूर्ख माणसाची बडबड असलेली कितीतरी परमेश्वराने निमाण केली आहे, कशाचाही तिरस्कर करायला नको, या जाणीवेतून होत आहे. तुमच्यामध्ये होणारी दुसरी गोष्ट म्हणजे, सर्व धर्म अध्यात्माच्या एकाच झाडावर निर्माण झाले आहेत, सर्व धर्माची उपासना केली पाहीजे. सर्व अवतरणं, संत आणि ग्रंथयांची पुजा केली पाहीजे. त्या ग्रंथामध्ये कांही अडचणी किंवा कमतरता असतील ज्या सुधारल्या पाहीजेत. हळूहळू जैव्हा तुम्ही दैवत्वाच्या सूक्ष्मतर बाजूकडे जाल तेव्हा कळेल की, या सर्व लोकांनी सहजयोगाचे वातावरण निर्माण करायला किती त्रास धेतले आहेत कोणताही धर्म तुच्छ लेखायला नको किंवा सायन्सनंतर महत्त्व आलें पैशाचं, आतां एकदा हे झालं कीं, सारे उद्योजक महत्वाचे ठरतात कारण, पैसे कसे करायचे आणि तुम्हाला सतत कसे फसवत रहायचं ते त्यांना माहीत असतं. पण जे लोक आंतून दृढ़ असतात ते बदलत नाहीत, ते त्याच प्रकारचा पोशाख धालतात. उलट पारंपारिकरित्या त्यांनी जे मिळवलं असतं त्यामधून बाहेर पड़ायलाच त्यांना त्रास होतो. आधुनिक युगात सहजयोगामध्ये अशाप्रकारे उदयोजकाचे गुलाम तयार होत आहेत का हे बघरणं महत्वाचं आहे. मग विचारांवरही पुस्तर्क आपण वाचतो. फ्रॉईडचा पाश्चिमात्य लोकांवर इतका प्रभाव कसा पडला? कारण तुमची अंतर्यामीची संवेदना तुम्ही हरवली आणि तुम्ही त्याचा स्विकार केला. तेशाप्रकारे फ्रॉईड तुमचा झिझस क्राईस्ट बनतो आणि त्याचा तुम्ही स्विकार करता. नंतर महत्वाची गोष्ट झाली लैंगिकता, थोडंसं व्यवहारज्ञान तुम्हाला समजू शकते की, प्रत्येक क्षणी, विशिष्ठ कल्पना असणाच्या, दबाव टाकणार्या, थोडचा लोकांच्या दबावाखाली तुम्ही येत असता. 'त्यांच्या' कल्पना महान होता, 'त्याने' असे म्हटलं, तो कोण? तो कोण आहे? त्याचं आयुष्य कार् आहे? कशाप्रकारचा माणूस आहे? तुमची इच्छा, जी आता तुम्हाला आहे, आणि दुसरी, सर्व जग निर्माण करणारी, तुमच्यामधील प्रत्येक पेशी निर्माण करणारी, ही, तुमच्याकडे असलेली ईश्वरी इच्छा, यांच्यासह कुठेही वापरु नका. "श्री माताजींना असं म्हटलं अरस म्हणून तुम्हाला अजून तुम्ही या उदयोजकाच्या हातात खेळत आहांत या लोकाकडून ते पैसे उकळीत आहेत आणि त्यांना मुर्खात काढत आहेत. एका बाजूला तुमच्याकडे इतकी महान शक्ति आहे. इतक्या मोठया गोष्टीसांठी तुम्हाला निवडलं गेलं आहे आणि दुसर्या बाजूला तुमच्याकडे अशी गुलामगिरी असेल, ते तुम्ही स्वतः म्हणा. मी जे कांही म्हणते, त्याला तुम्ही बांधलेले आहे. तुमच्या अंतर्यामीच्या जाणीवा नष्ट झाल्या उदा. तुमच्या, अबोधिता, निर्मिती, धर्म, करूणा, मानवतेचे प्रेम, तुमच्या न्यायीपणा, सूज्ञता, या सर्व गोष्टी, महान गोष्टी सुप्त अवस्थेत होत्या त्या सर्व जागृत झाल्या. तुम्ही है कू नका, असं मला तुम्हाला सांगावं लागतं नाही. तुम्हाला स्वतःलाच कळतं की, हे चूक आहे. तुमच्यासाठी काय चांगलं आहे. ते तुम्हालाच कळतं. भलंबुरं कळण्यासाठी तुमच्यामधये प्रकाश आहे. तो आहे. त्याचे कारण नव्या पातळीवरील या नव्या ज्ञानासाठी हे सहस्त्रार नव्या ज्ञानासाठी हे सहस्त्रार उघडले होतं. ते काही नवीन नाही. पण सर्व अंतर्यामीचे कलागुण आतां प्रकट होत त्यावर हल्ला करायला नको. अशातहेने आपण मूलतत्ववाद संपवून टाक, सहजयोगातही लोकांनी मूलगामी होता नये. खूप लक्षपुर्वक रहा. कधी कधी तुम्ही सहजयोगाला मुलगामी करू लागता. "श्री माताजीनी असं म्हटलं," मला स्वतःहून बधा, तो इतरांवर प्रभुत्व गाजवायचं असतं. तुम्हीं स्वतः म्हणा कारण, आता तुम्हाला हक्क आहे. सहजयोगामध्ये तुम्हाला व्यक्तिमत्व आहे. मला वाटेल तसे वापरण्याचा कोणाला अधिकार नाही. जे कांही तुम्हाला म्हणावयाचे नाही. तुम्हाला स्वतःला उभं राहून कार्य म्हणायचे आहे, ते तुम्ही स्वतः पहायला पाहीजे. आता तुम्हाला तुमची इच्छा वापरली पाहीजे आणि त्यांसाठी तुम्हाला स्वतःला विकसित केलं पाहीजे. आणि त्यांसाठी तुम्हाला शुद्ध इच्छा पाहीजे. अखंडत्व नुसतं बाहेर नको, आंत ही हबं. पहील्यांदा आपण कांही केलें, तरीही आपलें मन एक गोष्ट म्हणायच. हृदय दुसरी आणि आपला मेंदू तिसरी, आता या तिन्ही गोष्टी एक झाल्या आहेत. आता तुमचा मेंदू जे काही म्हणतो, ते करण्याची तुमच्या हृदयाची आणि चित्ताची पूर्णपणे तयारी असते. तुमच्या स्वतःमध्येच अखंडत्व आलं आहे. खूप लोक म्हणतात. "मला ते करायची इच्छी आहे पण मी ते चैतम्य खहरी १८ 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_3,4,5.pdf-page-19.txt करूं शकत नाही." आता तसे नाही, कारण तुम्ही पुर्णपणे एकसंध हवी. आहांत तुम्ही स्वतःवी परीक्षा करून आपण अखंडत्व साधलं आहे की नाहीं, ते पाहिले पाहिजे मी जे कांही करती आहे, ते पुर्ण हृदय ओतून, पुर्णचित्त त्यांत घालून करती आहे की? पहिली आलोकित झालेली गोष्ट म्हणजे चित्त, हे पूर्णपणे बापरले गेलं नाही तर, अखंडत्व साधलं जात नाही. आतां माझ्या जीवनाबह्दल. तुम्हाला माहीत आहे की, मी खूप प्रवास करते आणि खूप परिश्रम घेते तुम्हा सर्वपिक्षा जास्त! त्याचं कारण, माझी इच्छा आहे की, या जगाला मजेच्या, आनंदाच्या, देवत्वाच्या त्या पातळीप्रत न्यायचे जिथे त्यांचे ध्येव काय, आणि त्यांच्या पित्याचं वैभव काय, ते त्यांना समजेल. मला कांही होईल, माझ्या बाबतीत काही चुकेल असं मला वाटत नाही. माझ्या कीटुंबिक जीवनाबद्दल मी कधी तुम्हाला आस दिला नाही, माझी मुलं किंवा इतर सर्व चक्रांचा एकसंधीपणा होतो. जे कांही तुम्ही करता तै पूर्ण | चित्ताने आणि मंगल असले पाहीजे. धार्मिक असलं पाहीजे. ही सर्व चक्र म्हणजे एक पुर्ण एक-संघ अशी शक्ती आहे, जी तुम्ही आहांत, पूर्ण कोणाबाबतही. जे काही प्रश्न अडबणी आहेत, त्यांची मी काळजी घेत जीवन एकसंघ पाहीजे. जर कोणाची पत्नी वा पती त्या पातळीचे नसतील तर तुम्ही काळजी करता कामा नये. फक्त स्वतःची काळजी घ्या. इतरांपासून कसलीही अपेक्षा करू नका. तुमचं कर्तव्य हे महत्वाचं त आहे. तुमचे कर्तव्य पार पाडा. तुम्हाला ्वतःलाच ते कार्यान्वित करावें लागेल. तुम्ही वैयक्तिकरित्या ते मिळवलं आहे. वैयक्तीकरित्या ते कार्यान्वित करायचे आहे, इतरांबरोबर एकत्रित हायचं आहे. तुम्हाला काय मिळाले आहे, ते तुम्ही पाहिले पाहिजे. मला आर्थिक, शारीरीक, मानसिक सर्व कांही मिळालं आहे. मला आनंद मिळाला आहे. नुसतं | दैवी किेंबा साधूसंत कसे म्हणणार? संत लोक फक्त स्वतःविषयी तेच नाही. ती एकच गोष्ट असता कामा नये. स्वतःच्या व्यक्तीमत्वाची जाण असली पाहीजे. अनेक जन्मानंतर, या जन्मांत आत्मसाक्षात्कार मिळवून, परमेश्वरी इच्छेचे पुढचं कार्य करण्यासाटी, हे तुमचं व्यक्तीमत्व तयार केलं गेले आहे. दर क्षणांला जेव्हा तुम्ही चमत्कार धडताना पहातां तेव्हा है परमचंतन्याने केलं आहे. हे तुम्हाला जाणवतं आहे, परमचैतन्य ही आदिशक्तीची इच्छा आहे. व आदिशक्ती परमेश्वराची इच्छा आहे. आहे. आणि इथे सहजयोगीयांकडून त्यांच्या कुटुंबाबाबत मला मोठी पत्रं येतात. कुटुंबाविषयी गुंतवणूक तुमच्या डोक्यावर मोठं ओझंच आहे. ती तुमची जबाबदारी नाही. सर्वशक्तीमान परमेष्बराची जबाददारी आहे. स्यांच्याहून तुम्ही चांगली काळजी घेऊ शकता कां? जेव्हा तुम्ही काळजी घ्यायला जाता, तेव्हा प्रश्न उभे रहातात! आपण अलिप्तता शिकली पाहीजे. तुम्ही तुमच्या कुटुंबाला चिकटतात. स्वतःच्या मुलांना चिकटता. जर ते सहजयोगाचं कांही असेल तर ते आाजूबाजूला टाकतील त्यांना जवाबदार नसतात, इतरांबद्दलही असतात. सहयोगाआधी तुम्ही आत्मकेंद्रीत होता. कोणाला चिकटलेले नव्हता. आता तुम्ही थोड़े विस्तृत झाले आहांत, स्वतःच्या बायकामुलाँना चिकटला आहांत, ते देखील स्वार्थी आहे. ती तुमची मुले नाहीत. परमेश्वराची आहेत. सहस्त्रार उघडले, ही फार महत्वाची गोष्ट झाली आहे. देवाचं अस्तित्व तुम्ही दाखवूं शकता. त्याची इच्छा जगाला दाखवू शकता. सहजयोगाला कोणीही आव्हान देऊ शकत नाही. जे आव्हान तुम्ही लोक ध्यान देखील करत नाहीत. घ्यानाशिवाय तुमची बाढ कशी होणार? जोपर्यंत निर्विचारोंत जात नाही, तोपर्यंत तुम्ही वाढू शकणार नाही. कमीतकमी सकाळी आणि संध्याकाळी ध्यान केलें पाहीजे. काही लोक स्वाभाविकरित्या सामुहिक नाहीत. त्यांना आश्रमाचे जीवन आवडत नाही. अशा लोकांनी सहजयोगाबाहेर गेले पाहीजे. सामुहिकतेशिवाय तुम्ही कसे काय वादणार? आणि तुमची शक्ती गोळा करणार? एकत्र राहीलांत तर तुम्ही शक्तीमान व्हाल. एक काठी मोडू शकतो, पण काठ्यांची मोळी तोडणं कठीण असतं. हजार निरुपयोगी लोक असण्यापेक्षा दहा चांगल्या गुणवत्तेचे लोक असलेले बरे. ही व्हायब्रेशन्स ही डी. एन. ए. सारखी आहे. त्यांनी कशाप्रकारे रचना करायची वगैरे ते जाणतात. जस, आज उन आहे, सर्वांना आश्चर्य वाटतं आहे. दोन दिवसांपूर्वी हवन झालं आणि खूप उन होतं. सर्व आसमंत तुमच्यासाठी कार्य करीत आहे. आतां व्यासपीठावर तुम्ही आहांत आणि त्याकडे तुम्हाला लक्ष दिलं पाहीजे. तुमचा स्वतःवर विश्वास नसेल आणि तुम्ही काय आहात यावर विश्वास नसेल तर तुम्ही कशी मदत करणार? तुम्ही स्वतःला कशाप्रकारे कार्यान्वित कराल? आणि माणसाने निर्माण केलेले हे जगाचे प्रश्न तुम्ही कसे सोइविणार? तर, आपल्यावरचे हे सारे दबाव आपल्याला फेकून दिले पाहिजेत. पहिल्यांदा सायन्सने आपण सारं काही सिद्ध करू शकतो. देतात त्यांना सांगू शकतो. धर्म' म्हणून म्हणतात है आपण सिद्ध करून दाखवू शकतो हिंदु, मुसलमान, कॅथॉलिक, प्रोटेस्टंट हे सर्व आपण फेकून दिले पाहीजे. आपल्याला नवे व्यक्तिमत्व बनले पाहीजे. आत्मसाक्षात्कारानंतर आज आपल्याला शपध धेतली पाहीजे की, परमेश्वरी इच्छेनुसार माझे आयुष्य भी घडवेन. त्यासाठी मी आत्मसमर्पण करेन कुटुंब वर्गैरे इतर कांही लक्षांत धेणार नाही. ईश्वरी इच्छा सर्व गोष्टीची काळजी घेते. तुम्हाला कशाहीबद्दल काळजी नको. एक गोष्ट लक्षांत घ्या की, तुम्हाला अडचणी आहेत कारण, त्या अडचणी तुम्हाला देवाला द्यायच्या नाहीत. काही लोक म्हणतात त्यांना कार्य करता येत नाही. कारण त्याचें कर्तृत्व तेवढं नाही. हे फार मूर्खपणाचं विधान आहे. तुम्ही तुमची परीक्षा घ्या. आपण अशी गोष्ट का म्हणतो, कदाचित तुमचे लक्ष चिखलातून उगवलेल्या कमळासारखे तुम्ही बनला आहांत आणि हा चैतन्यहीन चिखल काढून टाकला पाहीजे. नाहीतर, त्याचे शिंतोडे रहातील. तुम्हाला मारुन टाकणारे हे तुकड़े टाकून द्या. ते निरुपयोगी आहेत. नुसतं ओझं आहे. हे सर्व इतक्या काळजीपूर्वक, माधुरवने, नाजुकपणे केलं आहे, तेव्हा आपण स्वतः चा आदर राखला पाहीजे. इतरांसाठी आपल्यामध्ये प्रेम, ममता हवी आणि सर्वात जास्त शिस्त सहस्त्रार पूजा ১৪ 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_3,4,5.pdf-page-20.txt तुम्ही सर्वाना वर वर वाढे पाहीजे. वर जाण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा केली पाहीजे, मला खात्री आहे की एके दिवशी है पूर्णत्वात असलेले सायन्स इतर सायन्सला मागे टाकील, आणि लोकांना ते काय आहे, ते सांगू शकेल. ते तुमच्या हातांत आहे. देवाच्या पुराव्याविषयींची नवीं पातळी आज आपण पूर्णपणे उघडली आहे. तो दिवस आज आपण साजरा करीत आहोत. त्यांच्याकडे असलेला सर्व भ्रम आपण संपर्वू शकं, हे किती महत्वाचे आहे. तुम्हां सर्वाकडे असलेली ती शक्ती आपण वापरू पैशाकडे असेल, सहजयोगांत काही लोक धंधाबाबत बोलतात किंवा काही भौतिक गुंतवणूक असेल. दुसरी गोष्ट म्हणजे, ममत्व असू शकतं. माझे कुटुंब, मुलं वगैरे किंवा हे माझे आहे. तिसरी गोष्ट, तुम्ही अजून तुमच्या जुन्या सवयींना चिकटून असता आणि सद्गुणाशिवाय असलेलं तुमचे जीवन तुम्हाला आवडतं. तुम्ही काहीही करू शकता. सर्वात महत्वाची गोष्ट की, ईश्वरी इच्छेचं योग्य करूणामयं शक्तीशाली माध्यम तुम्ही बनले पाहीजे. माझी पूजा तुम्ही व्यवस्थित करता कारण, त्यामुळे तुम्हाला खूप फायदा होतो. मुख्य गोष्ट म्हणजे शकु. ईश्वर तुम्हाला आशिर्वाद देवो. कृपया खालील बदलांची नोंद घ्यावी. गेल्या वेळच्या अंकात नज़रचुकीने खंड 9 अंक १ असे छापले गेले होते ते खंड १ अंक १ व २ असे आहे. चैतन्य लहरी २०