चैतन्य लहरी ৩ मराठी आवृत्ति खंड ४ अंक ६ व ७ हु १० र सर्वशक्तिमान परमेश्वर आहे आणि त्या परमेश्वराचा मी दूत आहे हा देवावरचा विश्वास जेव्हा तुमच्यामध्ये पूर्णपणे प्रस्थापित होतो त्यावेळी तुम्ही गुरुपदामध्ये असता. - प. पू. श्री. माताजी निर्मलादेवी गुरुपूजा, १९९२, कबेला, इटली चैतन्य लहरी अनुक्रमणिका श्री गणेश पूजा १) २) महालक्ष्मी पूजा ३) महासरस्वती पूजा ४) गुरुपूजा ५ ) शिवपूजा १९८७ श्री गणेश पूजा (सारांश ) पर्थ, ऑस्ट्रेलिया, फेब्रुवारी १९९२ "परत ऑस्ट्रेलियामध्ये असणं, किती आनंददायी आहे. इथे जाळून टाकण्याइत्क उकडत होते, "आता तुम्ही पाहीलंत, तुम्हाला हवे होतंे, महणून सारखा पाऊस पड़त राहीला आणि तुम्हाला गार वातावरण हवं होतं. दोन्ही गोष्टी कार्यान्वित झाल्या आहेत. त्यानंतर होती काळजी, पावसामुळे साधक येणार नाहीत याची. पण ती चांचणीच होती, त्यामुळे तो प्रश्नदेखील सुटला मी त्यांना म्हटले, जे खरे साधक आहेत ते येतील. नाहीतर मोठी संख्या असून जर साधना नसेल तर, त्याचा काय उपयोग? आणि साधक फार गहनतेमधले. एक प्रश्नही त्यांनी विचारला नाही. तुम्ही कल्पना करू शकतां कां? ऑस्ट्रेलियामध्ये माझ्यावर नेहमीच प्रश्नांचा भडीमार केला जातो. पण त्यांची साधना मला इतकी जाणवली कीं, मी म्हटलं, 'मला तुम्ही प्रश्न विचारलेले बरे, आणि एकही प्रश्न विचारला गेला नाही, त्यामुळे एका दमांत मी किती गोष्टी केल्या." जस निसर्गात आहे त्यानुसार जे निर्माण होतं त्याचा विनाशही होतो. परत कांहीतरी नवीन विधायकरित्या तयार होतं. आणि जे कांही तयार झालं असतं त्याचा भाग विनाश पावतो. त्यामुळे मृत्युमध्ये जीवन असतं, मृत्यु हा नसतोच, कल्पना करा, कधीपासून जन्मलेले ते सगळे लोक जर आज जिवंत असते तर आपण इथे नसतो. अनेक प्राणी मेलेले आहेत आणि ते सुद्धां मानव झाले आहेत. इतर लोकांनी या पृथ्वीवर यावं म्हणून अनेकांना मृत्यु यायला हवा आणि तुम्हाला थोडी विश्रांति धेऊन परंत यायळा हवं. तेव्हां मृत्यू हा फक्त जीवनामधला बदल आहे. मृत्यूशिवाय जीवन अस्तित्वात असूं शकत नाही. हे त्या दोघांमधील संतुलन आहे. त्यामुळे सहजयोग्याने मृत्यूला कधीच धाबरतां नये, जर तो मरण पावणार असेल तर, तो फक्त दुसऱ्या जीवनांत जाणार, जिथे तो थोड़ा वेळ विश्रांति धेऊन, जास्त उत्साहाने जोमाने आणि जास्त शक्तिने परत येणार आहे. कार्यक्रमाच्यावेळी वीज गेली, त्याचाही परिणाम चांगला झाला. निसर्गामधल्या कितीतरी गोष्टी पूर्णपणे संतुलनामध्ये आहेत. "जर हे संतुलन तुटलं तर आपण कुठेच रहाणार नाही. हे सर्व श्रीगणेशांनी केलं आहे, हे समजलं पाहीजे. या सर्व भौतिक गोष्टी आणि सर्व निर्मितीकडे ते लक्ष पुरवतात. उदा. पहिलं चक्र या पृथ्वी मातेने तयार केलें, आणि संगळ विश्व दुसर्या चक्राने केलं पण पहिले चक्र ते आहे जें, आपल्या संतुलन देणारं पावित्र्य आणि मांगल्य प्रसारित कारण, आपल्याला मेणबत्त्या वापराव्या लागल्या, आणि सगळी भुतं मेणबत्त्यांवरोबर एकत्र आली, श्री माताजी खोलींमध्ये आल्या त्यावेळी हे झालें. वीजेवर इतकं अवलंबून असणं, काही चांगली गोष्ट नाही, हे समजणंसुद्धा फार महत्त्वाचं होतं. "त्यामुळे कांही नैसंगिक गोष्टींचा आपण नेहमीच सांठा करून ठेवला पाहिजे. कांही कंदील वगैरे आपण तयार ठेवले पाहिजेत. आणि मी या विजेपेक्षां निसर्गाबरोबर जास्त राहिले पाहिजे. मी सांगते, आपले डौळे खराब करायला ही वीज जबाबदार आहे. कारण नुसती ती आपल्याला उजेड देत नाही, आपल्या डोळ्यामधला प्रकाशही दूर नेते. त्यामुळे जास्त विजेने आपल्याला गुलामासारखंच बनविलं आहे. रहाण्यासांठी नैर्सर्गिक वातावरण ठेवण्याचा सध्याचा कल चांगला आहे. करते. जेव्हां लोकाचं संतुलन जातं त्यावेळी ते डावीकडे किंवा उजवीकडे जातात. कांही सहजयोगी अत्पंत प्रामाणिक असतात, पण त्यांच्याकडे प्रेम नसतं, "प्रेमाशिबाय प्रामाणिकपणाला कांही अर्थ नाही. प्रेम याचा अर्थ तुम्ही कशांत गुंतून रहावं असा नाही. पण तुमच्याकडे अलिप्त प्रेम व जबाबदारी हवी." श्रीगणेश मूलाधारावर आहेत आणि मूलाधारासंबधीत आपल्या सगळ्या जाणीवा ते काबूमध्ये ठेवतात. मुख्यतः विसर्जन. "त्यामुळे गुंतून रहाण्यामध्ये विश्वास ठेवणारे लोक आपण नव्हे. किंवा त्याच्या अलिप्ततेमध्येही नव्हे पण संतुलनामध्ये आपला विश्वास आहे त्यामुळेच तुमचे लग्न झालं आहे. योग्य शारिरीक जीवन तुमच्याकडे आहे. तुम्हाला योग्य मुलं झाली पाहिजेत. अर्थपूर्ण, माननीय वैवाहिक जीवन तुम्ही व्यतित केलं पाहिजे पण तिथे प्रेम हवंच. पतिपत्नीमधलं प्रेम, मुलं व पालक यांच्यामधले प्रेम. आणि इतरांमध्ये सुद्धां. जर एक व्यक्ति असंतुलनामध्ये गेली तरी, पूर्ण कुटुंब असंतुलनामध्ये जातं. माधु्यनि कुटुंब चांगलं प्रस्थापित करणं, हीसुदधा एक कला आहे. आणि जर दोघांनीही होकार दिला आणि आपण हे अशा प्रकारे करायचं असं म्हटलं तर, ते इतक त्रासदायक होणार नाही স जर परमचैतन्य ही देवाची प्रेमशक्ति आहे तर, ती समतोल साधते. त्यामुळे सहजयोगी जे, परमचैतन्य कार्यान्वित करणार आहेत. त्यांना त्यांच्या जींवनामध्ये समतोलता साधली पाहिजे. ही जागा आहे जिये, मी म्हणते महागणेश रहातात. आपल्यामध्ये श्रीगणेश संतुलन साधतात. जेव्हां स्वस्तिक स्थिर असतं, त्यावेळी स्वस्तिक संतुलनाचं प्रतिनिधित्त्व करते. ज्यावेळी ते योग्य दिशेने फिरू लागतं त्यावेळी विधायक कार्य सुरू होतं आणि जीवनासांठी जे महत्त्वाचं ते सारं कांही ते कार्यान्वित करतं. पण जेव्हां ते उलट बाजूने सुरू होतं, त्यावेळी विधातक कार्य चालू होतं, हे दोन्ही संतुलनामध्ये असतात. जर नसले तर जीवन चालू रहाणार नाही. विधायक आणि विधातक दोन्ही संतुलनांत असले पाहिजेत. श्री गणेश पूजा ं लागत नाही; सूड धेत नाही, क्षमा करते कारण, स्वतःच्या गांभीयामधून बाहेर येण्याचा त्याला मार्गच नसतो. ती तिथेच चिकटलेली असते. तशी व्यक्ति असंतुलनात असलेल्या अयोग्य गोष्ट करणाऱ्या माणसांमागे धांवत नाही तशा लोकांविषयी त्या व्यक्तिला दया बाटते. इतरांना घाबरविण्यासाठी किंवा त्यांचा नाश करण्यासांठी घट्ट रोवून उभं राहणंच पुरेसं असतं. "त्याला हलविता येणार नाही, अशा ठिकाणी तो उभा आहे पण इंतर लोक विनाशाकडे धांबत आहेत तेव्हां त्यांच्या मागे धावून कारण तुम्ही सहजयोगी आहांत. आणि संतुलनाची गुणवत्ता तुम्हाला माहीत आहे. ा नाही समतोलपणा देशांमध्ये कारण पाश्चात्त्य होमोसेक्स्वुअंलिटीपासून सर्वसंगपरित्यागापर्यंत (जे जे. टी. एम्. मध्ये करतात आणि ते अनैसर्गिक असतं) सगळ्या प्रकारचे प्रश्न त्यांच्याकडे आहेत. "जर तुम्ही संतुलनांत नसाल तर, गोष्टी व्यवस्थित होत नाहीत. आणि तुम्ही एका बाजूला फार कांही होता आणि वाजूला कांही नाही. आणि त्याप्रकारे लोकांना त्रास होतो. दुसऱ्या स्वतःचा नाश करून घेण्यांत काय अर्थ आहे? ते मदत करू पाहातील कारण, कोणीतरी खाली पडणार आहे ते ते पाहूँ शकतात पण जर एखाद्या व्यक्तिला संतुलनामध्ये यायचें नसेल तर तुम्ही जबरदस्ती करूं आपण काय करीत आहोत ते गणेशचक्रामधून आपण समजावून घेतलं पाहिजे. कधीकधी आपल्याला गोष्टी गोळा कराव्या लागतात. कधी त्या वापराव्या लागतात. आणि कधीकधी टाकूनही धाव्या. लागतात. "जेव्हा आपल्याला कुठूनही. विचार येतात तेव्हा आपल्यासांठी चाँंगलें असेल तेच फक्त परमचैतन्यमुळें ते पचविलं जातं. बाकीचे टाकून दिलं जातं." उदा. कॅथलिकमंडळींपासून त्यातलं चांगलं ते, 'खिस्ताची उपासना' घ्यावी पण निरर्थकपणा टाकून द्यावा. खिश्चन लोकांनी व्यभिचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. तुमच्या मुलांचे काय होणार? तुमच्या समाजाचे काय होणार? सर्व समाज, ज्यामध्ये व्यभिचार ही जीवनपद्धति झाली आहे | ते पूर्णपणे असंतुलनांत आहेत. आणि खिस्ताच्या शिकवणीविरूद्ध जात आहेत. शकत नाही. गणेशांची सर्वांत महान गुणवत्ता ही आहे की त्यांना संतुलन आहे. त्या गुरुत्वाकर्षणामुळे ते या पूथ्वीमातेवर बसतात. ऑस्ट्रेलिया ही श्री गणेशांची भूमि आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन लोकांना नैसर्गिकरित्या संतुलन हवं. पण त्यांना ते नाही. ऑस्ट्रेलियामध्ये सहजयोग सुरू करण्याआधी श्री माताजींचा त्यांच्या विषयीचा अनुभव असा होता की ते भरपूर पितात, असंबद्ध बोलतात, फार घट्ट हस्तांदोलन करतात. प्रत्येक गोष्ट मोठ्या प्रमाणांत करतात. श्री गणेशांची ही भूमि आहे परमचैतन्याबरोबर सुसंगत हवी. निसर्गामध्ये रहाणारी जनावरं पूर्णपणे देवाशी सांगड घालून असतात. देवाच्या पूर्ण ताब्यांत एकमेकांवर ते आक्रमण करीत नाहीत. ते फार हळूवार असतात. गट करीत नाहीत. "ते वाढतात. त्यांना जे कांही दिलं जातं त्याचा विनाशाचाही ते स्वीकार आपण पचवावं आणि पा. "श्रीकृष्णांनी म्हटलं आहे, आत्मा हा प्रत्येकामध्ये बसतो. तर मग प्रत्येकजण सारखाच आहे. तुमच्याकडे जातींची पद्धत कशी असणार? तुम्ही जे काम करता त्याप्रमाणे जातीची पद्धत होऊ शकेल, पण जन्मांप्रमाणे जातींची पद्धत होणार नाही. प्रत्येकाकडे आत्मा आहे. त्यामुळे प्रत्येकजण उत्कांत होऊ शकतो. खिस्तानेही तेच म्हटले आहे. त्याने असं म्हटलं नाही कीं, स्त्रियांकडे आत्मा नाही आणि पुरूषांकडे आहे. धर्म, ज्याचा अर्थ संतुलन आहे, मध्यांत रहाणं आहे त्याच्याशी कांहीही संबंध नाही. तुम्ही जर मध्यांत असाल, गुरुत्वाकर्षणाच्या बिंदूवर असाल तर तुम्ही एकीकडून दुसरीकडे हलू शकत नाही. गुरुत्वाकर्षण पृथ्वीमातेकडून येतं आणि पृथ्वीमातेने श्रीगणेशांना तयार केलं आहे. "मानवाकडे नैसर्गिकरित्या हे गुरूत्वाकर्षण येतं ते दत्तक व्यावं लागत नाही." करतात. श्री गणेशांच्या या देशामध्ये निसर्ग तुमच्यामध्ये प्रतिबिंबीत झाला पाहिजे आणि तुमच्यामध्ये अशाप्रकारे संतुलन आलं पाहिजे की, तुमचे सर्व आणि स्वभावाने तुमच्यामधील संतुलन दाखबिलं पाहिजे. पण ऑस्ट्रेलियामध्ये सर्वांत कठिण गोष्ट आहे ती ही की, "अनेक गट आहेत आणि लोक भांडतात आणि त्यांच्यामध्ये खूप प्रश्न असतात. जिये गण आहेत त्या गणेशांच्या भु्मीत, "जर गणांनी एकमेकांशी भांडायला सुरुवात केली तर शरीरामध्ये काय होइल? तर तुम्ही गणांसारखे आहांत. या देशामध्ये जन्मलेंले विशेष आशिर्वाद असलेले लोक. आणि है सारं मिळवल्यानंतर स्वतःचा तोल हरवलेल्या अतिविकासित देशांकडून पूर्णपणे निरर्थक गोष्टी तुम्ही जर घेणार असाल तर, या गणेशाच्या भुमीमध्ये जन्म घेऊन फायदा काय? या गणेशाच्या माननीयता, त्यांची महती, याविषयी सांगीतलं तर खूप अभिमानाने ते भूमींत तुमच्यामधे तुमचं पूर्ण संतुलन हवं. ऑस्ट्रेलियाच्या ती विकसित करतील. हे गुरुत्वाकर्षण तुम्हाला एक प्रकारचं आकर्षण सहजयोगीयांकडून मी ती अपेक्षा करते. आणि पूर्ण जगाला त्यांनी श्री "मुलांना जर त्यांच्या बालपणांत त्यांचं गुरुत्वाकर्षण, देतं. जो कोणी गंभीर असेल, गंभीर म्हणजे चेहरा गंभीर ठेवून नवहे. गंभीर म्हणजे तुम्हाला सहज कोणीही विचलित करू शकत नाही. गांभीर्य याचा अर्थ कितीतरी गोष्टी होतो. आत्ता गणेशांच्या चरित्रावरून पहा. गांभीर्य म्हणजे मध्याला धरून राहाणारे, ते तुम्ही आहांत. ती व्यक्ति जी, सर्व कांही बघते, पुण विचलित होत नाही; तिला मोह होत नाही. आत्मसंतुष्ट, कशाचीही मागणी करीत नाही, तिला कशाचीही गरज गणेशांच्या संतुलनाची जाणीव दिली पाहिजे. कोणाबद्दलही आपण मनामध्ये आदी ठेवता नये. आणि सदैव क्षमा करीत असलं पाहिजे. इंग्रजी भाषा जास्त मृदू नाही. "त्यामध्ये कोणी कांही म्हटल्यास मनावर घेता कामा नये. ती फार विनोदी भाषा आहे. पण कधी कधी विनोद तुम्हाला इजा करतो पण त्याचा अर्थ तुम्ही चैतन्य लहरी ४ कोणाला कठोर शब्द बोलावे असा नाही किंवा कोणाबद्दलही तुम्ही करणं मध्यांत रहायला मदत करते. पण तरीसुद्धा आपण कधीकधी औदासिन्य दाखदावं असं नाही. तुमची कर्तव्यं तुमच्या मुलांबद्दलची, बायकोबाबतची, नवन्याबद्दलची, कोणाच्याही विषयी औदासिन्स असणं गुरुत्वाकर्षणाच्या बिंदूकडे येता. तसे झालं तर कांही प्रश्न नसतो. हेच अत्यंत कठोर आहे. छोट्याशा गोष्टीसांठी जर एखादीने रागावायचं, पतीशी बोलायचं नाही असं केलं; किंवा पतीने पलीकडे दुर्लक्ष केलं, तिची पर्वा केली नाही तर सहजयोगानुसार तो गुन्हा आहे. ती गोष्ट चूक आहे कारण तुमच्यामध्ये संतुलन असलं पाहिजे, निसर्गाचा हळुवारपणा असला पाहिजे इतरांशी तुम्ही खूप हळूवारपणे बोललं पाहिजे, दयाळू, आणि चांगले आलं पाहीजे तुम्ही तसं करीत आहांत की नाही हे शोधून काढा." घसरतो. "ज्यावेळी अगदी आणिबाणीची वेळ येते त्यावेळी तुम्ही तुमच्या माझ्याबरोबर तसे होतं. जेव्हा मी कुठे एकादी संकटग्रस्त परिस्थिती पहाते तेव्हां मी माझ्या गांभीर्यामध्ये जाते आणि तिथून मला सर्व काही स्वच्छ दिसतं आणि नंतर मी माझी अडचण सोडविते." तुम्ही इतरांशी तुलना करू नका किंवा तुम्हाा कांही मिळणार आहे किंवा मिळणार नाही, असा विचार करूं नका. काळजी करू नका. हेवे नाहीत, मोह नाही तुम्ही तिथे आहांत. तुम्हाला पर्वा नाही" " तुमचा स्वतःवर ताचा आहे तेव्हा तुम्ही "कधीकाधी लिडर्सना त्यांच्या नेतेपदाविषयी काळजी वाटते. आर्ता लिडरशीप हे नांवाला आहे. लिडरशीप हा एक चुटका आहे. आणि "नंतर गटांमध्ये प्रेमशक्तिचा बापर करण्याचा प्रश्न आहे." ती एकच शक्ति आपल्याकडे आहे. "श्री गणेशांकडे बधा. ते किती शांत आहेत, गोड आहेत, किती अबोध आहेत. त्यांचे मार्ग किती हळूवार | तो एक चुटका आहे हे तुम्हांला कळलं तर ते चांगल कार्यान्वित होइल सहजयोगामध्ये अधिकारपरंपरा नाही. आपण सगळे एक आहोत." कोणीही दुसऱ्यापेक्षां चांगला नाही." त्यामुळें कोणालाही लिडरशीपची भिती बाळगायला नको. तुम्ही जर तुमच्या ग्रॅक्हिटीमध्ये उभे असाल तर, असतात. तुमच्यावर ते कसे काय कार्य करतात." उदा. फूल उमलतांना तुम्ही पहात नाही. निसर्गामध्ये श्री गणेशांनी केलेले कांहीही वाढतांना असतांना तु्हाला दिसत नाही इतक्या हळूवापणे ते सर्व कांही करतात. आणि पूर्ण जागांत प्रत्येक पान बेगळ करतात. "श्रीगणेशांच्या भूमीवर तो तुम्हाला जाणून घेड़ल, लिडर जोवर स्वतःच्या गुरूत्वाकर्षणात असेल आपण जगत असतांना, लोकांशी व्यवहार करीत असतांना आपण किती | तोपर्यंत तो तिथे असेल, तुम्ही जैव्हां ग्रॅव्हीटीहून दूर व्हाल तेव्हां तो स्वतःहुने बाजूला जाइल. तुम्ही तुमच्या ग्रॅकिटीपॉईटवर उभं रहा. कोणीही तुम्हाला विचलित करणार नाही. सहजयोगामध्ये तुम्हाला भिती नको. कशाची काळजी नको. तुम्ही सगळे तर संतच आहांत. सगळे गण, सगळे देवदूत आणि आदिशक्ति तुमची काळजी घेते आहे. "ही भूमि हळूवार व्हायला हवं. लोकिशी व्यवहार करताना आपण अत्यंत हळूवार असावला हवं आपण गणेश आहोत है दाखवायला - विशेषजण' ऑस्ट्रेलियन लोकांविषयी मला त्स वाटतं. तुम्ही सर्वांनी प्रेमळ, हळूवार, दयाळू, कळकळ असलेलं बनायला खरोखर शिकायला हवं. छोट्या छोट्या गोष्टी लोकांना आनंदी करतात. खूप आनंदी, मी स्वतः जेव्हां या सर्व कृप्ता करते, तेव्हा तुम्ही सुद्धों त्या करण्याचा प्रयत्न कैला पाहिजे. फार सार्धय आहे ते. एके दिवशी एका स्त्रीला मी साड़ी दिली. ती म्हणाली, "माताजी मला हा रंग आवडतों ते तुम्हाला कसं कळलं. "कारण तुम्हाला मी बहुतेकवेळां हा रंग नेसलेला पाहिला आहे. त्यामुळे तुम्हाला हा रंग आवडतो है मला माहीत आहे." "तुम्ही मला पाहिलें कों?" "अर्थात, मी तुम्हाला पाहिलें." तर अशा छोटया गोष्टी तुम्ही पाहता. तिचं हृदय उचंबळून आलें. तिला जाणीव झाली की, माताजींचं आपल्याकडे लक्ष आहे कारण मी तिला पाहीलं. म्हणजे मी काय म्हणते आहे, मी तुम्हा सर्वांना पहाते. आणि मला कळकळ असल्याने मला तुमच्याबद्दल सर्व कही माहीत असतं. मला तुमची काळजी असते. मला माहीत असलेल्या सगळ्यांची तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये आहांत. तुमच्यामध्ये काय चुकतंय, काय केलं पाहिजे, तुम्हाला काय आवडतं, काय आवडत नाही. तसं करण्यांत कांहीच धोका नाही शक्यतो चांगली एकतानता साधून कार्य प्रश्न आहे गणेशांची आहे. सारं कांही कार्यान्वित होणार आहे. "जो कोणी तुम्हाला त्रास देऊ पाहील त्याच्याकडे ही सर्वत्र असणारी शक्ति लक्ष देईल तुम्हांला त्याबह्दल कांही करायला नको." तुम्ही संतुलनात रहाल इतक पहा. तुमच्या कुटुंबाशी फार जास्त चिकटून किंवा फार अलिप्त राहूं नका. "अतिशय प्रेम म्हणजे प्रेमाचा मृत्यू त्यामुळे है अलिप्त प्रेम आपल्याला जाणून घेतलं पाहिजे, जिथे तुम्ही तुमच्या ग्रॅ्हीटीवर उभे रहाता आणि प्रत्येकाविषयी कळकळ बाळगता, प्रत्येकाचा विचार करता. जर कोणी नीट नाही असं दिसलं तर, तुम्ही तुमचं संतुलन हरेबून बसत नाही. जर तुमचे संतुलन हरवलं असेल तर त्या व्यक्तिला तुम्ही करस सांगणार? तशाप्रकारे तुमचा राग, लोभ, घृणा तुमची सारी चढाओढ सारी चढ़ाओढ तुमच्यामधून निघून जाते कारण तुम्ही स्वतःच्या गौरवामध्ये असता. तुम्हाला कोणाकडून कौतुक नको असतं. तुम्ही तिथे असतां. आत्मसंतुष्ट असता. श्रीमाताजीसमवेत मुद्दाम मुलाखत होण्याची आवश्यकता नसते. तो सगळा अहंकार असतो. श्री माताजी कधीही वैयक्तिक नसतात. पूर्ण वेळ त्या आपल्यासांठी असतात. "या सर्व गोष्टी अज्ञानामुळे होतात आणि तुम्ही तुमच्या गांभीर्याच्या विंदूबर नसल्याने होतात. त्यामुळे आज आपल्या हृदयामध्ये आपण विचार केला पाहिजे की आपण घट्ट उभं राहिले पाहिजे. ते समजावून घेणं चांगलं. श्री माताजी म्हणाल्या, हळूवारपणे त्या लोकांना ठीक | करण्याचा प्रयत्न करतात. पण आपण त्यांना सांगण्याची गरज नाही. त्यापेक्षां आपण त्यांना बंधन देऊ शकतो. लोकांना त्यांच्या तोंडावर सांगणं किंवा कांहीतरी एकदम जहाल करणं याची काळजी नको. ध्यान. "देवाचे तुम्हाला आशिर्वाद." श्री गणेश पूजा महालक्ष्मी पूजा (सारांश) ब्रिस्टेन, ऑस्ट्रेलिया २० फेब्रुवारी १९९२ घसरलेले असतो. आपल्याला मध्यमार्गापासून बाजूला ओढणाऱ्या या कंडीशनींग्जबद्दल आपल्यामध्ये व इतरांमध्ये आपण नेहमी लक्ष ठेवलं पाहिजे, फार अलिप्तपणे आपण साक्षी राहीलं पाहिजे, स्वतःसाठी पाहिले विश्वनिर्मला धर्म म्हणजे काय आहे हे आपण समजून घ्यावं यासांठी महालक्ष्मी पुजा करण्यति येत आहे." तुम्हा सर्वांच्यामध्ये मधोमध महालक्ष्मी तत्त्व असतं आणि एकदां कां तुम्ही लोकांचा दाभिकपणा, खोटेपणा याला कंटाळलात की तुम्ही अंतर्यामी सत्य शोधूं पाहिजे, इतरांविषयी नाही. लागता तशाप्रकारे नव्या वर्गवारीचे लोक जन्मले ज्यांना आपण 'साधक म्हणतो. ते इतरांपेक्षा बरेच वेगळे असतात. भीतिक लाभ किंवा सत्ता, सामाजिक स्थान त्यांना पर्वा नसते. त्यांना सत्य शोधायचं असतं अणि तुम्ही या वर्गवारीमध्ये आहांत आणि त्यामुळेच तुम्ही सहजयोगामध्ये आपल्याला शारिरीक प्रश्न असले तर आपण मध्यांत नाही हे आपल्याल कळलं पाहिजे. आपण आपल्याला पूर्णपणे रोगमुक्त कर्ूं शकले पाहिजे. आपण रागवता नये, नेहमी शांत असलं पाहिजे. मध्यांत असलेली व्यक्ति आपण रागवलो असल्याचा देखावा करूं शकेल पण तो रोगामध्ये किंवा इतर कोणत्याही भावनेमध्ये गुंतणार नाही. "तुम्ही पूर्णपणे अलिप्त आहांत यांविषयी पहिल्यांदा तुमची खात्री पाहिजे. तुम्ही जर तुमचे स्वतःचे झाला तर तुम्ही स्वामी असता आणि तुम्ही कुठे जात आहांत हे तुम्ही पाहूं शकता." जर आपण डावीकडे, उजवीकडे जाऊ शकतो तर आपण पक्के सहजयोगी नाही आणि तिथे कांहीच प्रगति आला आहात." आपल शोधणं आपल्या पूर्वजन्मांमधून येतं तसंच आपल्या सध्याच्या जीवनामधैल परिस्थितीमधून येतं. जसं श्रीमंत धराण्यांत जन्म होऊन श्रीमंतीचा कंटाळा येणे किंवा भारतासारख्या देशांत जियें, सत्य शोधण्याची परंपरा आहे, जिये पैसा आणि सत्ता यांसाठी झगडणं हा खोटेपणा मानला जातो, आणि संस्कृतीमुळे लोकांना चांगल्या चालिरीती नाही. कंडीशनीग्ज असतात अशा देशामध्ये जन्म होणें. सत्य शोघणं ही एक फॅशनसुद्धां होऊ शकते. प्रण ती धोकादायक असूं शकते आणिअसे लोक हरवून जातात. जे लोक अंमलीपदार्य, घेतात ते साधक असू शकतात. फॅशनसांठी ते अंमली पदार्थाचे सेवन करीत नसतात पण त्यांचं महालक्ष्मी तत्त्व त्यांना शोधायचं असतं. "तर त्यांच्यामध्ये जन्मलेलं हे महालक्ष्मी तत्त्व एकप्रकारे व्यक्त होऊ लागलं कीं, या सर्वांच्या पलीकडे कांहीतरी असले पाहिजे. प्रत्येक देशाच्या चालिरीती, रूटी, कंडिशनीग्जनींदेखिल सहजयोगाच्या तुमच्यामध्ये आणि बाहेर होणारया प्रगतीला अइथळे आणले आहेत." आपलं महालक्ष्मी तत्व स्थित करण्यांसाठी मध्यावर असलं पाहिजे त्यासांठी लागणारी पहिली गोष्ट म्हणजे आपले शरीर आपल्याला आनंदी वाटलं पाहिजे सुदृढ़ असले पाहिजे. आपल्या शरीरांत होणार्या वेदनांबद्दल सदैव तकार करीत आहोत असं नको. दुसरी गोष्ट, आपण जर मध्यात असलो तर आपलं चित्त जास्त निसर्गाकिडे हवं की संगळे कसं काय कार्यान्वित होत आहे. आपल्या भोंवतालच्या निर्मितीचा आनंद आपण उपभोगला पाहिजे हा आनंद आश्चर्यजनकरित्या फार मोठा असतो आणि आपल्याला निर्विचार जाणीवेमध्ये घेऊन जातो. आपण कोणत्याही धर्माला नांव ठेवत्तां नये पण जे लोक महालक्ष्मी तत्त्व समजण्यासांठी, आपल्याला आणशी दोन वाहिन्या आहेत ज्यांमध्ये आपल्या या आयुष्याच्या पार्श्वभूमीनुसार धर्माची तत्त्वे पाळीत नाहीत आणि आत्मसाक्षात्कारी नाहीत पण स्वतःला धार्मिक म्हणवतात त्यांना चर्चेसचा घिक्कार करता येइल पण ख्रिस्ताचा नाही. बायबलचा नाही. कधीच नाही. कोणत्याही अवतरणाचा, प्रेपिताचा किंवा धर्माचा आपण आपोआप आदर करतो. कधीच नापसंती दर्शवत नाही. कोणत्याही धर्माबाबत योडाही आकस असता नये. कोणत्याही धर्मनि अजूनपर्यंत कांही अयोग्य केलेलं नाही. सत्ता आणि पैसा यासाठी धर्म वापरणाच्या लेकांनी चूका केल्या आहेत. "विश्वनिर्मलधर्म जो महालक्ष्मी तत्त्वावर आधारित आहे. तो सर्व धर्माचं सार आहे. सर्व घरमाच सत्य आहे." आपण उड़ी घेऊ शकतो है आपल्याला ठाऊक असलं पाहिजे. "पुर्वायुष्यामधील तुमच्या पार्श्वभूमीमुळे तुम्ही योग्य मार्गाला आलांत पण पूर्वायुष्य या आयुष्याने आच्छादिले आहे. समाजाने अनेक प्रकाराने तुमच्यावर प्रभुत्व गाजवले आहे. कार्यक्रमांसाठी येणारे अनेक लोक अनेक आयुष्यांचे साधक आहेत पण ते सहजयोगांत स्थिर होतील असं नाही, त्याचें कारण डाव्या आणि उजव्यां बाजूकडच्या संवरयषी." सहजयोग्याला त्याचं महालक्ष्मी तत्त्व अबाधित राखण्यासाठी सदैव आत्मपरिक्षण केले पाहिजे." आपली पारख करण्याचा सर्वांत उत्तम मार्ग म्हणजे आपली व्हायब्रेशन्स पहाणं, जेव्हा आपण इतके जास्त डाव्या किंवा उजव्या बाजूला जातो कीं आपले व्हायब्रेशन्स आपल्याला जाणवत नाहीत तेव्हां आपलें महालक्ष्मी तत्व काम करीत नसं. आपण रूळांवरून बायबलमध्ये खिश्चनिटीबद्दल पॉलने बराच जास्त गोंधळ निर्भाण केला. 'कन्फेशन (चूक कबूल करणे) सारखा निरर्थकपणा ज्यामुळे लोकांना दोषी बाटू लागतं तो, स्त्रीयांविषयीची तुच्दतेची बैतन्य लहरी व्हायब्रेशन्स सुस्पष्ट असावे. चक्र स्वच्छ असावीं, आपण मध्यांत असावं, वागणूक ही त्याने सुरू केली. त्याला खिरिस्त माहीत नव्हता म्हणून त्याला हैं असं करण्याचा अधिकार नव्हता. तो एक एपिलेप्टिक (अपस्माराचे संतुलनांत असावं अशी इच्छा आपण केली पाहिजे. आपल्या स्वतःच्या झटके येणारा माणूस) होता. ज्याला सत्ता मिळण्यासांठी एक व्यासपीठ हवं होतं. त्यामुळे त्याने खिश्वन धर्माला संघटित केलं. खिस्ती धर्माला तुम्ही संघटित करा किंवा तुम्ही चुका कबूल करा किंवा दोषी वाटून ध्या वर्गैरे खिस्ताने कधीच म्हटलं नव्हतं. "तो सदैव क्षमा करण्याविधयीच बोलत होता. प्रश्ननि तोंड देणं आपण चुकवता नये आपण स्वच्छ आणि भरीव सहजयोगी असायला हवं. "सहजयोगामध्ये अनेकजण फार उच्च स्थरावर असू शकतात पण त्यांच्या इच्छा अजून पूर्णपणे व्यक्त झालेल्या नाहीत. मी तुम्हांता सांगितलेल्या अनेक गौष्टींचा नाउमेद करणारा परिणाम झाला आहे. १+_ महालक्ष्मी तत्व हे आपल्यामधील ते तत्त्व आहे जे सर्व गोष्टींचे पोषण करते आणि आपल्याला संतुलनामध्ये आणतं. ते तत्व, ज्या प्रेमावर आपलं जीवननिर्भर आहे, ते देवाविषयीचं प्रेम, समयोचित सूजञता आणि सत्य देणारं सर्व कांही का्यान्वित करणारा मार्गदर्शक भाग आहे "साधी गोष्ट तुम्ही करूं शकता ती म्हणजे माझ्या कुंडलिनीवर असणं, नुसतं तुमचे चित्त तिथे ठेवा." नि्विचार होण्याने प्रश्न सोडविला जाइल कारण तिथे विचार नसेल. "त्यामुळे तुमचा अहंकार नकीच गोष्टी सांगते आहे. अर्थ लावण्याची गरज नाही." ज्या लोकांना असं विरघळून जाइल. कारण मग तुम्हाला कळेल माताजी सर्व कांही करीत आहेत; मी काही करीत नाही. तर मी त्याविषयी अभिमान का बाळगावां? तसंच कंडिशनीग्जसुद्धा विरघळतील कारण माझी कुंडलिनी पूर्णपणे पवित्र आहे. ती कोणालाही चिकटलेली नाही. सहजयोगालादेखील ती चिकटलेली नाही. सर्वांच पोषण करण्याचें कार्य ती करते आहे. जर ती पीषण करीत असेल तर छान, उत्तम, आणि नसेल तरीही छान फार योड्या काळांत खिस्ताने आपल्याला सत्य दिलं पण जेव्हा त्वाचा अर्थ लावण्यांत आलमा त्यावेळी ते चूकीच झाले. "सहजयोगींचा दुसरा मुद्दा म्हणजे मी जैे काही म्हणते त्यांचा अर्थ त्यांनी लावण्याची गरज नाही. मी काय म्हणते आहे ते बरोब्बर त्यांना कळतं. जर ते अर्थ लाू लागले तर त्याच्याबाबत कांहीतरी चूक आहे. माझ्या म्हणण्याचा अर्थ तुम्ही लाूं शकत नाही, जे कांही मी म्हणते, ते फार साध्या इंग्रजी भाषेत म्हणते. त्यामध्ये अर्थ लावप्यासारखें काही नाही. मी सरळसरळ वाटतं की त्याचा अर्थ लावण्याचा त्यांना मेंदू आहे त्यांना समजलं पाहिजे की, त्यांच्या मेंदूकडे त्याचा अर्थ लावप्याची योग्यता नाही. आपण मध्यामध्ये नाही, हे समजप्याचा हा एक मार्ग आहे. आपण जेव्हा सहजयोगाविषयी भाषणं देतो तेव्हां अहंकारी बनणार नाही आणि श्री माताजींनी न सांगीतलेल्या गोष्टी सांगणार नाही याविषयी जागरूक राहीलं पाहिजे. जे लोक ठोस सहजयोगी नाहीत त्यांना आत्मसाक्षारकार दयावा पण सहजयोगाविषयी बोलू नये आणि तुम्हाला जो कोणी आत्मसाक्षात्कार देतो तो तुमचा गुरु नसतो त्याव्यक्तिबद्दल आत्यंतिक आदर किंवा उपकारांचे ऋण नको. तसे केलें नाही तर तुम्हीं शेवटी त्या व्यक्तिचे किंवा त्या समुहाचे अनुकरण करीत डावीकडे किंवा उजवीकडे जाऊन पोहोचाल आपण जेव्हा महालक्ष्मी तत्त्वाबाहेर जातो तैव्हां आपल्या भोंवतालच्या निगेटिव्ह फोर्सेसच्या पकडीत जाऊन सर्वसामान्य लोकांपेक्षांदेखीन वाईट होतो. उत्तम." तुमची इच्छा काय आहे, त्यावर ते अवलंबून असतं. कोणत्याही प्रकारे कोणीही तुमच्यावर जोर करणार नाही. गंगानदीसारखी कुंडलिनी बहात आहे आणि जर तुमची इच्छा असेल तर ती तुमच्यामध्ये वाहेल. "भकति ही इच्छा आहे. भक्तिचा आनंद मिळविण्यासांठी एकनिष्ठता. ती इतकी सुरेख गोष्ट आहे आणि आपण त्यामध्ये हरवून जातो. निर्विचारतेमध्ये तिचा आनंद लुटतो. "आणि तीच सर्वांत मोठी जबाबदारी, सर्वोच्च स्थिती आहे; जिये तुम्ही देवत्त्वाशी ऐक्य साधता आणि आनंदाच्या सागरामध्ये पोहत असतां." आपण कोणत्याही देशाचे नाही तर विश्वाचे आहोत. विश्वनिर्मलधर्म, "विश्वाचे आपण अंग प्रत्यंग आहोत. आतां आपण चिरंतन जीवनामध्ये गेलो आहोत अमर्याद असलेल्या ठिकाणी गेलो आहोत." चिखलांतून वर येणार्या कमळाप्रमाणे हळूहळू त्याला चिकटलेला सर्व चिखल बाहेर फेकतं, शेवटी अत्यंत स्वच्छफुल बाहेर येतं." आणि मग ते त्याचा सुगंध बाहेर पसरवरतं ज्यामुळें चिएखलालासुद्धा सुगंध येतो. ते आपलं कार्य आहे. हे महालक्ष्मीतत्त्व फक्त आपल्यासांठी "है महालक्ष्मी तत्त्व नेहभीच जतन करून ठेवलं पाहिजे. नेहमी पाहिले पाहिजे, त्यावर लक्ष ठेवले पाहिजे." महालक्ष्मीचे इतके अनेक आशिर्वाद आहेत की एका भाषणामध्ये सगळे सांगू शकणार नाही. पण सर्वांत महान म्हणजे पूर्णपणे आत्मसंतोषी असणं. [तुमच्या आत्यामध्ये तुम्ही आरामांत असता. जेव्हा महालक्ष्मी तत्त्व आपल्या मेंदुमध्ये प्रवेश करते त्यावेळी विराटाचे प्रकटीकरण होतं, आपण फार सुरेखरित्या नाही. तर पूर्ण जगासाठी आहे. आणि आपल्याला ते पूर्ण जगाला दिलं सामुहिक बनतो. त्यावेळी आपण कुठून नाही. "हा आनंद त्याच येतो जेव्हा तुमचं सहस्त्रार प्रकाशित होतं." जाणीव ही पूर्णत्वाची असते, व्यक्तिगत नसते. आपण पूर्णत्वाशी तादात्य पावलेले आहोत. आपण पूर्णत्वाचेच आहोत. तुम्हाला ती जाणीव अखंड शांती आणि समग्र संरक्षण देते. महालक्ष्मी तत्त्बाला शरण जाणं म्हणजे आपण आपले अहंकार आणि स्ढी चालीरिती कंडिशनींग्जचा त्याग करणं पाहिजे. आपण आलोकित अशी, सत्य व प्रेम यांवर आधारित, करूणामय अशी एक नवी जात, नवा समाज तयार करीत आहोत. महालक्ष्मीतत्त्वामधून अध्यात्मिकरित्या पूर्ण साधनसामुग्रीने सज्ञ असलेले लोक आपण बनले पाहिजे. आणि आपण स्खतःकडे पाहिले पाहिजे. आपण ठोस असायला हबं. कांहीच आपल्या मागे ओढू शकणार नाही. आपले म्हणूनच महालक्ष्मी इतकी महत्त्वाची आहे. महावक्ष्मी पूजा ा महासरस्वती पूजा (सारांश) ऑकलंड, न्यूझीलंड २३ फेब्रुवारी १९९२ महासरस्वती तत्त्व उज़व्या बाजूला आहे. "पहिले आहे जगतात. आणि त्यांच्याकडे स्वतःच्या डाव्या बाजूचा उपयोग करून स्वतःच्या डोक्यांत निर्माण केलेल्या स्वतःच्या कल्पनेवर आधारित ब्रम्हदेवाचं तत्त्व, जे सरस्वती तत्त्व आहे. त्यानंतर हे महासरस्वती तत्त्व जे तुम्हाला, महाब्रम्हदेवाचे तत्त्व जे 'हिरण्यगर्भ' त्याच्याकडे घेऊन जातं. जे सहजयोगी मंडळीना महत्त्वाचं आहे. अद्भुतरम्य प्रतिमा असतात," भारतामध्येसुद्धां खूप मद्य पिणाच्या मुसलमानांनी गझल गायला पुरूवात केली. भेटीमध्ये नाही. योगामध्ये नाही तर ताटातूटीमध्ये ते गातात, "देवा, मी तुला कधी भेटणार?" "जे लोक खूप विचार करतात किंवा जे लोक साक्षात्कार न समाजदेखील उजव्या आणि डाव्या बाजूला हलत असतो. जेव्हा तो उजवीकडे जातो त्यावेळी त्यांना उजवीकडच्या गोष्टी आवडत असता आणि डावीकडे जातो तेव्हा डावीकडच्या. "त्याचप्रमाणे दोन प्रकारचचा स्वभावाचे लोल्ह असतात. तशा प्रकारे ते या गोष्टींचे रसग्रहण करू लीगतात. त्याचवेळी कांही लोक मध्यांत असतात. उदा टॉलस्टॉय आणि फ्रेंच लेखकोंच्यामध्ये द मॉपासों प्रत्येक भाषेत आपल्याला त्याच प्रकारचे लोक दिसतात. पण मुख्यत्वे संस्कृत भाषेमध्ये लेखक मध्यांत होते. उजव्या किंवा डाव्या बाजूला नहते. "कारण असं कीं, साहित्यासांठी कांही नियम असतात. भारतांत पाश्चात्यांसारखी कल्पना नाही की आपण स्वैर, बेफिकीर लोक असले पाहिजे. त्याचा स्वीकार होत नाही. त्यामुळे साहित्यामध्येसुद्धां एक प्रकारचे निबंध आहेत. साहित्य म्हणजे काय? 'स' 'हित'. हितासह- हितकारी, जर ते हितकारी नसेल वर ते साहित्य नव्हे ते हलक्या दर्जाचे केरकच्यागत आहे. एण जेव्हां जर्मन किंवा जपानी लोक संस्कृत साहित्याला हात घालतात त्यावेळी ते कामसूत्राचं मोठे अवडंबर माजवितात. भारतीय विद्वान त्याला साहित्य म्हणून मान्यताही देत नाहीत. उज़वीकडील लोकांसाठी ही अम्लील आणि वाईट निर्मिती भरपाईच आहे. उजवीकची व्यक्ति नद्यप्राशन करील कारण त्याला सत्तेच्या तहानेची भरपाई करायची असते. किंवा पावलेले. मानवी प्रयत्नांची निरर्थकता त्यांनी दिसते आणि ते लोकांना उजवीकडची चळवळ मध्यांत आणावयाची असते. ७आधुनिक समाजांत त्या बिंदुप्रत आणतात जिथे ते या मूर्ख, अमानुष प्रयत्नांच्यावर उदूं लोक पांच दिवस अतोनात काम करतात. मग मद्यप्राशन करतात. प्राण्यांप्रमाणे झोपून घालवतात. सर्व पैसे बीकएन्डवर खर्च करतात. आणि सोमवारी मद्याच्या हैँगओव्हरसह परततात. या टोकाकडच्या गोष्टी त्यांचे परिणाम दाखवू लागतात तेव्हा कलाकार कटाळतात. आणि त्यांच्यामध्ये निर्मितीचा सुक्ष्मतर दृष्टीकोन तयार होतो. तो खरं ज्ञान शोधू छागतो, देवत्वाचे गार्ण गाणारं पवित्र ज्ञान, हा सुर्व मुर्खपणा त्याला विचार करायला स्फूर्ति देतो कीं, आपण जास्त चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि मग महासरस्वती तत्त्व कार्यान्वित होतं. पण तैव्हांसुद्धां ते जेव्हा देवाबद्दल विचार करूं लागतांत तेव्हां सांपळ्यांत अड़कतात. पैशावर आधारित किंवा सत्तेच्या दिशेने जाणारे धर्म ते अंगिकारल्याने कधीच आत्यावर आधारित होत नहीत किंवा जर मानसिक व्यक्तिमत्त्व विकसित झाले ता, "त्यांनी काही म्हटलं तरी त्याचा लोकांबर परिणाम घेता खूप निर्मिती करतात - सर्व प्रकारच्या कलांमध्ये - ते डावीकडे किंचा उजवीकडे अत्यंत टोकाला जातात." एखादा कलाकार फार उजवीकडे गेला की हळूहळू त्याची चित्रं खूप हिंसक बनतील. तो देखील फार करारी, जराही तडजोड न करणारा, स्वतःरचीच पद्धत अनुसरणारा, कोणत्याही पद्धतीला न वापरणारा असा होइल, "आणि मग दुसत्या त्याला जेव्हां त्याचा कंटाळा येतो तेव्हा तो दुसरं कांही तरी अॅबस्ट्रॅक्ट आर्टसारखं वापरूं लागतो. पण साक्षात्काराविना अॅबस्ट्रॅक्ट आर्ट कांहीतरी विचित्र, मुर्खपणाची होऊ शकते, सध्याचं 'पॉप म्युझिकदेखील, जे फार आक्रमक आहे ते अशाच प्रकारच्या परिणामांचे फळ आहे. कारण तुम्ही वर चढ़ू शकत नाही त्यावेळी तुम्ही उजवीकडे जाता. आणि ही लोकं, जी आधीपासूनच उजवीकडे आहेत त्या लोकांवर छाप मारतात, खन्या यशाची खूण लोकप्रियता नव्हे. ती तर येइल आणि जाइल. इतिहासावर तिचा ठसा उमटणार नाही. इंग्रजी भाषेमध्ये शेक्सपिअरपासून सुरूबात केली तर अनेक लेखक आहेत. ज्यांनी मानवी प्रय्नांची निष्फलता दाखविली आहे. ते अवधूतासारखे आहेत. "अध्यात्मिक जीवनामध्ये अतिशय विकास शकतील. ज्यायोगे मूर्ख अमानुष प्रयत्नांच्या ते बर उठू शकतील त्या बिंदुला ते लोकांना आणतात जे त्यांना कांहीतरी उच्चतर आणून येइल, चिरंतन मूल्याची निर्मिती करेल अशा दुसर्या कोणत्याही कार्याकडे त्यांना नेतात. सॉमरसेट मॉम, क्रॉनिन वगैरेसारखे लोक मध्यामध्ये होते. पण नंतर जेव्हा हेमिं्वे आला त्यावेळी तो उजर्वीकडे जाऊ लागला. आता आधुनिक कादंबन्या ओंगळ, अश्लील भाषा आणि हिंसा यांनी भरलेल्वा असतात. मानवी वापराला पूर्णपणे न रूचणाऱ्या असतात. ताली डावीकडे जाणारे कलाकार "सतत ग्रीक ट्रॅजेडीने त्रस्त झालेले असतात. सारखे रडत, अश्रू ढाळीत असतात, तुम्हालाही रडायला लावतात. काही डावीकडचे कलाकार खुप मद्य पिऊ लागतात. आणि रोमेन्टिक प्रकारचे बनतात. दुःख आणि बेदनांच्या काल्पनिक जगामध्ये यैतन्य सहरी पाहिजेत. आणि त्यांच्यामध्ये सहजवोग कशाप्रकारे आहे ते समजाबून घेतलं पाहिजे. ही सर्व पुस्तकं सहजयोगाच्या एकाधा भागाविषयी बोलतात पण पूर्ण सहजयोगाविषयी नाही कारण, ती वेगवेगळ्या वेळी. आली. सर्व धर्म कशाप्रकारे एकत्रित येऊन पूर्णत्त्व साधतात है समजण्यांसाठी आतां आपल्याला धर्माच्या विचाराचं पूर्ण एकत्रित ज्ञान अवगत झालं पाहिजे. सहजयोगीयांनी इतरांनी काय सांगीतले आहे आणि ते कुठे चुकले, ले वाचून आणि जाणून घेतलं पाहीजे. निरर्थक लोक, जे कांहीच विशेष सांगत नाहीत ते आपण वाचतां कामा नये. "या विचाराच्या वाढीची सूक्ष्मतर बाजू; तो कशाप्रकारे वाढला, कसा सूक्ष्मतर झाला आणि जगांतील अनेक लोकांनी सूधुग्नेच्या या मध्य मार्गाला कशाप्रकारे हातभार लावला, आणि त्यानंतर त्यांना पूर्णपणे योगाबद्दल लिहीले ते आपण वाचले पाहिजे. होत नाही कारण ते प्रकाशित लोक नसतात. देवाशी जोडलेले नसतात आणि ते जे कही करीतात ते फक्त मनस्वी असतं." त्यामुळे जेव्हा महासरस्वतीतत्त्व जागृत होत तेव्हां सत्व कारय आहे आणि मानसिक काय आहे. यांमधील फरक तुम्ही स्पष्टपणे पाहूं शकता आणि कॉहीतरी आणखी उच्चतर आहे हे समजू शकता. "ते त्यांच्या स्वतःच्या (ज्या धर्मात जन्मलेल्या) धर्मातील सर्व अध्यात्मिक लेखन वाचतात. आणि त्यांना कळतं की प्रत्येक घर्म तेच सांगतो नंतर ते जेव्हां आज्ञेच्या बिंदूला बेतात. त्यावेळी अचानक त्यांना कळतं की, कांहीतरी चूक आहे; लोक फक्त मनाने या धर्माचा स्वीकार करीत आहेत आणि यापलिकडे कांही असलं पाहिजे. आणि या बिंदूवर, या मुद्द्यावर जर कोणाला त्याचा आत्मसाक्षात्कार मिळाला तर तो त्याला नुसता चिकटून रहातो. उदा. रविन्द्रनाथ टागोरांनी प्रथम वियोगाविषयी लिहीलं नंतर ते आणखी सूक्ष्म झाले आणि त्यांनी आत्याच्या भेटीविषयी लिहीलं. बुद्धाबरोबर तेच झालं. त्यांनी सर्वसंगपरित्याग केला. त्यांच्या कुटुंबाचादेखील. उपनिपद आणि इतर पवित्र ग्रंथ वाचले. शेवटी से गयेला पोहोचले. तिथे जेव्हां ते पूर्ण थकले आणि वीट आल्यानंतर त्यांना त्यांचा आत्मसाक्षात्कार मिळाला. पण बुद्धीच्या अनुयायांना वाटतं की, सर्वसंगपरित्याग करण्याआधी त्यांनी जे काय केलं, ते महत्त्वाचं आहे. खरं तर ते होणार होतं कारण, ते किती पवित्र साधक होते. पण सहजयोगीयांना तशाप्रकारचं कांहीही करायला नको. त्यांना फक्त त्यांचा सर्व गोयक, वादक, कलाकार आणि त्या स्थितीप्रत पोहोचलेल्या लोकांमध्ये हे महासरस्वती तत्त्व जागृत झालं पाहिजे. आणि मंग अचानक त्यांचा आत्मसाक्षात्कार त्यांना पटकन मिळतो. बरेच व त्यांची निर्मितीक्षमता বाढविण्यांसाठी त्यांना विचारलं त्यांना जागृति दिल्यानंतर ते जगप्रसिद्ध झाले "वाचनाने, किंवा निर्मितीने किंवा लिहून किंवा इतर कशाने ज्यांनी महासरस्वतीची स्थिती मिळविली आहे. ते जेव्हां आज्ञेच्या ठराविक स्थितीला पोहोंचतात तेव्हां, ते एकतर निराश होतात, डावीकडे जातात आणि हे सगळे निरर्थक आहे असा विचार करतात किंवा त्यांना साक्षात्कार मिळतो आणि ते फार प्रभावी कलाकार बनतात, प्रभावी लेखक किंवा चिरंतन मूल्य असणारें कांहीतरी निर्माण करणारे. भारतीय वादक श्री माताजींकडे आले आत्मसाक्षात्कार मिळवायचा आहे. कारण पूर्वजन्मी बहुतेकांनी त्यांच्या अडचणींवर मात केली आहे आणि ते सर्व निरर्थक आहे हे त्यांना माहीत आहे, "किंवा, कदाचित या आयुष्यामध्ये सुद्धां ते सगळे निर्यक आहे है त्यांना जाणले असावं. आणि त्यानंतर ते सहजयोगामध्ये आले असावे. त्यामुळे हे तुमचं फार मोठं नशीब आहे कीं तुम्ही इये आहांत तुम्हांका तुमचा आत्मसाक्षात्कार मिळाला आहे आणि तुम्ही स्वतःचा आनंद उपभोगित आहांत." महासरस्वती तत्त्व तुम्हांला खूप सूक्ष्मतर बनवितं आणि तुम्हांला कळू लागतं की आपल्या निर्मितीबद्दल आपल्याला असलेली स्यूलरूपतली जाण जास्त सूक्ष्मांत असायला हवी आणि तसे लेखक फक्त जे लोक सूक्ष्मांतलं जाणतात,. त्यांनाच आकर्षित करू शकतात." उदा. विल्यम व्लेकला वेडा कवि म्हणूनच ओळखण्यांत येत होतं. सूक्ष्मतर ज्ञानाचा संपर्क साधण्याच्या आशेने ज्याने गीतेचें इंग्रजीमध्ये रूपांतर केलं त्या मॅस्करोने अशी पातळी गांठली जिथे त्याला त्याच्या स्वप्नामध्ये श्री माताजी दिसल्या आणि त्याने त्यांना ताबडतोब ओळखलं. उजव्या बाजूला राजकीय अंगदेखील आहे. "राजकीय क्षेत्रांतसुद्धां वाढ ही सूक्ष्म, जास्त सूक्ष्म होत जाते." उदा. रशियामध्ये जिथे कम्युनिझम इतका सत्तेवर आधारित होता, पैशांवर आधारित नव्हता, तिथे गोर्बाचेव सारखी व्यक्ति जी त्याला संतुलनामध्ये आणील ती मध्यमार्गावर जन्मणार होती. "अजूनपर्यंत त्यांना ते सांभाळता आलं दोन महासरस्वती तत्त्वाला आपण आपल्यामध्ये वाढू दिलें पाहिजे. का सहजयोगामध्ये आपल्याला कोणतंही पुस्तक वाचायला सोंगता येत नाही | नाही. पण जी कांही पुस्तके आपण बाचती त्यांत सूक्ष्म मुद्दे आपण पहातो. आणि स्वतःसाठी बघतो. बुद्धीवादी जे लिहीतात ते कितीही खरंअसलं कार्याबद्दल जगभर त्यांचे नांव होइल." तरी त्यामधून कांहीही फैलावत नाही. "तो फक्त एक खेळ असेल बाहेर कांहीतरी होइल आणि ते गळून पडेल ते नैर्सर्गिक असायला हवं. ते तैच्हांच शक्य आहे जेव्हां, तुमच्या वित्तामध्ये आत्याचा प्रवेश होतो. आणि पा राजकीयवादांविषयीच्या विचारांमधील दबाव कमी करण्यावा महान महान विचाराविषयी त्याच्या पण आजचा दुसरा प्रश्न म्हणजे मूलगामीपणा. तोसुद्धां उजवीकडून येतो आणि लोकांना हिंसाचार, वेडेपणा, मूर्खपणाच्या सीमेवर नेतो. "पण आतां नवा रोग आला आहे. जे उजवीकडे फार जास्त जातात जेव्हां पूर्ण शुद्ध मन कामांतून जातं आणि तुम्ही सरपटणाऱ्या प्राण्यांप्रमाणे आत्मसाक्षात्कारी लोक असल्यामुळें आपण मौल्यवान पुस्तकं बाचली होता," याचे रूग्ण सर्व कांही समजू शकतात, नीट बोलू शकतात पण ज्यांचे महासरस्वती तत्त्व जागृत केलं गेलं आहे असे महासरस्वती पूजा ९ "हिंसाचारी लोकांमध्ये सहजयोग कार्यान्वित होत नाही." उत्तम गोष्ट म्हणजे स्वतःची पारख करणं आणि जेव्हां आपण कोणासांठी कांही करीत असतो, कांही म्हणत असतो त्यावेळी आपण स्वतःलाच विचारलं पाहिजे, "हे हितकारक आहे की विधातक? हे आपला प्रसार करण्यासांठी आहे की 'तुझ्यापेक्षां जास्त पवित्र तत्त्वावर आधारभूत 'की इतरांच्या भल्यासांठी? "एकदां कां तुम्ही तसं पारखूं लागला की, तुम्हालाच आश्चर्य वाटेल की तुमची पूर्ण पद्धत बदलेल; तुमची बोलण्याची पद्धत, कार्यान्वित करण्याची पद्धत - सर्व कांही क्रिडा ग्हणून तुम्ही पाहिले पाहिजे. जर तुम्ही सर्व कांही 'साक्षी' च्या स्थितीमध्ये पाहिलं तरं, तुम्ही सर्व परिस्थिती व्यवस्थित हाताळू शकाल. जरी तुम्ही कांही बोललात नाही, एकही अक्षर काढलं नाही तरीही 'साक्षी' च्या स्थितीमध्ये तुम्ही अत्यंत शक्तिमान व्हाल. मी असं म्हणते आहे कीं साक्षीच्या स्थितीमध्ये तुम्ही अनेक प्रश्न सहजगत्या सोडवू शकता. ईश्वर त्यांना हवं तेव्हां त्यांचे हात आणि पाय हलवें शकत नाहीत. "हा रोग सर्वांना एक प्रकारची सूचनाच आहे. त्यामुळे आपल्याला काळजीपूर्वक राहीलं पाहिजे. सहजयोगीयांना फार जाए्त उजवीकडे जाणं त्यांच्यासाठी फार धोकादायक असतं. कांही लोक फार अतिरेकी तन्हेने सहजयोगाचं प्रवचन देतात. तशाप्रकारे आपण कधीच बोलता कामा नये. लोकांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणता नये किंवा कांही गोष्टी करू नका म्हणून आज्ञा करता नये किंवा संघटना नको "ते इतर्क सहज; इतकं सुरेख - नुसतं कार्यान्वित होतं." आपण सहजयोगी असल्याने मुख्य गोष्ट म्हणजे प्रेम, दया, दैवी आशिर्वदि, जे म्हणजे सर्व प्रकारच्या विधायक गोष्टी निर्माण करणारा सुरेख जिवंत प्रवाह आहे. ही समज जर नसेल तर, तुम्हाला लिडरशीपविषयी अडचणी निर्माण होतील. १ तुम्हाला आशिर्बाद देवो." चैतम्प सहरी आर गुरूपूजा कबेला इटली १९/७/९२ साक्षी होता, तेव्हा तुमचं गुरुत्वाकर्षण व्यक्त होऊ लागतं. मनस्वीपणा किंवा गांभीर्य म्हणून नव्हे तर ते अशा तन्हेने अविष्कार पावतं कीं ती गुरुचे स्थान ही स्थिती आहे. समाजातील स्थान नव्हे. कारण सामाजिक स्थान हे बाह्यामध्ये असते. अआणि कोणालाही ते बहाल करता येते. बाह्यामधील त्याच्या लायकीप्रमाणे त्या व्यक्तिला सामाजिक दर्जा | पुर्ण गोष्टच भव्य आणि गौरवशाली होइल. ज्या स्थितीमध्ये आतां तुम्ही तुम्ही देऊ शकता. ती स्थिती आहे, याचवा अर्थ अंतर्यामी उल्क्रांत होऊन तुम्ही त्या स्थितीला पोहोचता जिथे तुम्ही स्वामी होता. सुरुवातीला तुम्हाला स्वतःचे स्वामी बनावें लागतं. नाहीतर ुम्ही त्या स्थितीप्रत कसे जाल? जर ती सहज असेल, नैसर्गिक असेल जर आपण ती कशी काय बर उठत आहांत, ती परिणामकारक होइल. त्याआधी हे असं नव्हतं. सतत तुम्हाला असं तसं बोलावं लागत होतं. कौशल्याने हाताळावं लागत होतं. पण शांततेमध्ये तुमच्या गुरुत्वाकर्षणाचे प्रकटीकरण तुम्ही करू शकता. हे गुरुत्वाकर्षण लोहचुंबकासारखं कार्य करतं. पृर्वीमातेमध्ये लोहचुंबक आहे, ज्याला गुरुत्त्वाकर्षण म्हणतात; ज्यामुळे लोक आकर्षित होतात. आणि या साध्य करतो? पृथ्वीमातेवर तिच्या गुरुत्वाकर्षणामुळेच आपण सुरुवातील कांही विशेष सामध्थ्य-कार्यक्षमता आपण विकसित केली पाहिजे. त्यामध्ये पहिली क्षमता म्हणजे निर्विचार होणे. ध्यानामध्ये योडावेळ तुम्ही निर्विचार होऊ शकता. हळूंहळू, क्रमाक्रमाने हा योडा वेळ दाढत गेला पाहिजे. ही स्थिती आहे. तर, कशाप्रकारे आपण ती साध्य कू शकतो? मानवांला समजत नाही ते हे की, कांहीही सहजगत्या होऊ शकते, कारण ते सहज असतं. ते फार साधय असतं. तुमच्याकडे मंत्र आहे ज्याचं नांव 'निर्विचार'. नंतर तुम्ही विचार न करतां साक्षी होऊन बघायला सुरुवात करतां. नुसतं पहाता - साक्षीस्वरुप. नुसर्तं पहाण्यामुळे आपल्यामध्ये पहिली स्थिती निर्माण होते. तुम्ही 'साक्षी' होता. तुम्ही 'साक्षी' बनलात की ताबडतोब ती पूर्ण गोष्ट, जी तुम्ही पहात आहांत, सूक्ष्मांतली आणि स्यूलांतलीदेखील. तुम्ही बघता, आणि तुम्हाला समजतं. सहजयोगी म्हणून ते तुमचे ज्ञान होतं. आधुनिक परिभाषेमध्ये आपण म्हणूं शकतो की तुम्ही एखादी गोष्ट बघता, ती मनामध्ये चित्रीत होते. आणि आनंद, ज्ञान, करूणा, जी परिस्थिती असेल त्याप्रमाणे, ते भाव प्रकट करते. कारण आतां तुम्हाला अनेक मोजमारपं आहेत, जी तुम्हाला विकसित करायची आहेत. भेटला, ज्याच्याशी तुम्हाला व्यवहार विश्राम करतो. तुमचा स्वभाव. चारित्र्य, व्यक्तिमत्त्व आकर्षक होतं. हे आकर्षक व्यक्तिमत्त्व ताबडतोब त्याची शक्ति प्रकट करू लागतं. ज्याप्रमाणे सूर्यकिरण पानांवर पडतात, साधे भासणारे हे सूर्यकिरण त्यांची क्लोरोफिल तयार करण्याची शक्ति प्रकट करतात. अगदी त्याचप्रकारे जेव्हो तुम्ही त्या स्थितीला अथवा त्या उंचीवर असतां त्यावेळी नुसत्या कटाक्षाने तुम्ही त्याचें प्रकटीकरण करू शकता. नुसतं तेव्हढचं नव्हे तर, सर्व कांही तुम्ही रेकॉर्ड करता. चित्रीत करता. फार क्वचित मी एखादी गोष्ट विसरते, विचार न करता एखादी गोष्ट तुम्ही साक्षीस्वरूपांत पाहूं लागतां तेव्हां, त्यावेळी त्या गोष्टीविषयक माहिती शोषून घेण्यामध्ये कांहीच अडधळा नसतो. तिथे विचार नसतो. पूर्ण शोषण होतं. त्यानंतर त्याचं प्रकटीकरण होतं. अशा प्रकारे दैवी शक्ति आपल्यामध्ये कार्य करते. आपल्या गुरुत्त्वाकर्षणामुळे आपण आपल्यामधील त्या गहनतेला स्पर्श करतो, जी आपल्यामध्ये दैवी शक्ति वाहून नेऊ शकते आणि तिचं प्रकटीकरणही होतं. जोपर्यंत आपण आपल्यामध्ये त्या गहनतेला स्पर्श करीत नाही, तोपर्यंत सहजयोग हा 'हरे कृष्ण हरे राम' सारखाच आहे. करायचा आहे, तो नुसता बोलत सुटला आहे, नुसतं निर्विचार व्हा. तुम्ही | त्यामुळेच अनेक सहजयोगी आपल्याला अचानक रूळांवरून घसरलेले दिसतात कारण, त्यांच्यामध्ये त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्त्वांत जाण्याची गुरुत्वाकर्षणाची शक्ति नसेल, तसेच, ती दैवी शक्ति प्रकट करण्यासांठी ते गुरुत्वाकर्षण वापरण्याचीसुद्धां शक्ति नसते. उदाहरणार्थ वाहन योग्य तहेने तयार केले नसेल तर, कांही भरीब कार्यासांठी ते वापरतां येत तुमच्या आयुष्यांतील भरदार गोष्ट म्हणजे ही दैवी शक्ति आहे. जी जास्त किंमती बाटत नाही, या दैवी शक्तिचं वजन किंवा भार वाटत नाही. पण तुमची वाहिनी जर स्वच्छ नसेल तर ही दैवी शक्ति नीट वाहूं शकत नाही आणि प्रकट होऊ शकत नाही. त्यामुळे आपण तेव्हां म्हणती आपण सर्वशक्तिमान परमेश्वराचे साधन आहोत; मुख्य यंत्रणेशी संधान तुम्हाला पूर्ण कल्पना देते. तुमच्या उदाहरणार्थ, तुम्ही एकाद्या व्यक्तिला निर्विचार झाला रे झाला कीं, त्याचे विचार आणि त्याची बड़बड तुम्हाला शिवणार नाही. कारण तुम्ही एका पूर्णपणे वेगळ्याच प्रांतात असता. पण त्या प्रांतांत तुमची शक्ति प्रकट होइल आणि ती त्याला थंड करेल; ती त्याला गप्प करेल किंवा त्याला तुमच्याविषयी अतोनात प्रेम वाटू लागेल. नाही. गुरु हा शब्द म्हणजे गुरुत्वाकर्षण ग्रॅव्हिटी. पृथ्वीला गुरुत्त्वाकर्षण असतं. जी व्यक्ति गुरु असते तिला गुरुत्वाकर्षण असावं लागतं. हे गुरुत्त्वाकर्षण तुम्ही कसं काय विकसित करता? कांही लोक कृत्रिमरित्या फार गंभीर होतात. आणि कधी कधी ते फार विवेकी आहेत अर्स दाखवितात. गुरुत्वाकर्षण हे तुमच्यामध्ये असतं. गुरूपदाच्या तुमच्या दुसर्या स्थितीमध्ये गुरुत्वाकर्षण प्रकटीत झालें पाहिजे, जसजसे तम्ही सायून आहीति, जर है साधन ठीक नसेल तर त्याने जे कांही केले पाहिजे ११ गुरुपूजा ताबा ठेवते किंवा काम करते त्याची आपण कल्पनादेखील करू शकत नाही. उदा, तुम्ही झाई बघा. गुलाबाचें रोपटं फक्त गुलाबच देईल. ते सफरचंद देणार नाही. ते एका विविक्षीत उंचीपर्यंतच वाढेल. नारळाच्या झाडासारखं वाढणार नाही. या प्रकारचे सर्व स्वभावधर्म राखून ठेवले आहेत. त्यांचें पोषण केलं गेलं आहे, काळजी घेतली गेली आहे. पूर्णपणे ताब्यांत ठेवले गेले आहेत आणि तेहां योग्य वेळी, योग्य सीझनला. त्याचे प्रकटीकरण होऊ शकत नाही. आपण तर सर्वसामान्य साधनांच्या फार वर आहोत. गुंतागुंतीच्या व प्रगत अशा सायन्सने केलेल्या साधनांपेक्षाही वर कारण, आपण त्या स्थितीला पोहोचला आहोत जिथे आपण स्वतःच सायन्स झालो आहोत. सत्याचं शास्त्र. पूर्ण सत्य. मकम तेव्हां गुरुकडे हवं ते स्वतःविषयीचं चांगलं मत! हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. स्वतःची किंमत करायला आपल्याला आत्मपरिक्षण केलं पाहिजे. आणि समजून घेतले पाहिजे की या आधी मी जे कांही होतो. ते आज नाही. मी आत्मसाक्षात्कारी व्यक्ति आहे. माझ्याकडे शक्त्या आहेत. प्रेम, करूणा, गोष्टीचं आकलन करण्याची शक्ति, निर्मितीची शक्ति, इतरांना आत्मसाक्षात्कार देण्याची शक्ति माझ्याकडे आहे. कोणाकडेही या सेल्फकॉशन्स, (स्वतःची जाणीव असणारे) नसतो आपण तसे असता नसे कारण, त्यामुळे तुम्हाला अहंकार होऊ शकतो. पण आपल्याकडे स्वतःबाबत चांगलें मत हवं. "मी गुरु आहे. रस्त्यावरची साधी सर्वसामान्य शक्ति नव्हे. मी कांहीतरी विशेष आहे. मी सत्याच्या किनाऱ्यावर आहे. आंघळ्या आणि मूख्ख लोकांना मला वांचवायचं आहे." त्यामुळेच तिला ऋतभरा प्रज्ञा म्हणतात. मानवी मेंदूसाठी ते फार किचकट आहे आणि ते कस कार्यान्वित होतं, ते ते समजं शकत नाही. सर्व चमत्कार या शक्तिच्या साध्या क्रिडा आहेत, जी विचार करते. समजून घेते, व्यवस्थित मांडणी करते, सहकार्य देते, प्रेम करते तुमच्याकडे लक्ष पुरवते. ती तुमच्या विनीयोगासांठी आहे. तुम्ही जिये जाल, तिथे तुमचं संधान अबाधित राखलेलं असतं जसा ग््हनर प्रवास करतो तेव्हां नोंद करून ठेवलेली आहे. आणि त्यांना माहीत आहे की, ल्यांना ज्वयांची काळजी घ्यायची आहे ते तुम्ही आहांत. तुम्ही सहजयोगी शक्त्या नाहीत. सहजयोगांत आपण ने आहात. त्यामुळे तुम्ही इतके विशेष लोक आहात की, तुम्ही कुठेही असाठ, झोपलेले, चालत, बसलेले, ती सांगड जोडलेली असते. तुम्हांला कांही म्हणावं लागत नाही; आज्ञा यावी लागत नाही किंवा विनंती करावी लागत नाही. ती तुमच्या विनीयोगासांठी आहे, कारण तुम्ही देवाच्या साम्राज्यांतलै एक गव्हर्नर आहांत. जो कोणी हुम्हाला त्रास देऊ पाहील, तुमचा अपमान कसे पाहील, त्याला त्याची किंमत मोजाबी व्हाल, परत ही देखिल स्थिती आहे. अबस्या आहे. जर तुम्हाला खिन्न लागेल. त्या भौतिक पातळीवरच्या गोष्टीबद्दल तुम्ही कधीच विचार किंवा काळजी करता नये. त्या उलट मी म्हणेन, त्यांना क्षमा करणें बरं कारण त्या गैरबर्तन करणार्या कार्य होइल. ते फक्त देवालाच ठाऊक. तुम्ही विशेष लोक आहात फक्त तुम्ही तुमचे स्वतःविषयीचं चांगलें मत राखा, त्यावेळी तुमच्यामध्ये एक प्रकारची शांतता येईल. जेव्हां असं कांही संकट, आणिबाणीची वेळ ओढावेल, तेव्हा तुम्ही अतिशय शांत किंवा अस्वस्थ करणारी एखादी गोष्ट झाली तर, चाकाचा तो अस | पकडण्याचा प्रय्न करा, जो म्हणजे फक्त शांतता आहे, ही शांतता तुम्हाला खरोखर शक्तिशाली करेल; ही शांतता तुमची नाही कारण, जेव्हा तुम्ही त्या शांततेमध्ये असतां त्यावेळी तुम्ही विश्वाच्या शांततेमध्ये असतां त्या दैवीशक्तिशी तुमची सांगड साधलेली असते; जी शक्ति साऱ्या विश्वाची कार्यकर्ती आहे. जर तुम्ही नुसते शांत झालांत तर समजा कीं. तुम्ही देवाच्या साम्राज्यांत बसले आहांत. जेव्हां तुम्हांला राजा बनण्याचा मोठा सन्मान मिळतो तेव्हा तुमच्या सिंहासनापर्यंत तुम्ही चालत जातां आणि बसतां, आजूबाजूला बघता, आणि या स्थितीची शांतता तुम्हाला जाणवते कीं, आतां तुम्ही राजे आहात. ही शांतता ही खूण आहे कीं, तुम्ही नक्की दैवी शक्तिबरोबर जोड़ले गेले आहांत. तुम्ही शांत आहात कारण आतां दैवीशक्ति सगळीकडे लक्ष पुरविणार आहे. तुम्हाला कांहीच करायचे नाही. नुसतं शांत रहा. दबावामुळे नाही. परत ही पण एक स्थिती आहे. ज़र एखादा प्रश्न उद्भवला, संकट कोसळलं, तर तुमचं चित्त चटकन त्या शांततेकडे उड़ी धेइल आणि एकदां कां तर्स झाले की, या सर्व्यापी शक्तिशी तुम्ही जोडले असाल. आणि स्वतःला संतुलनांत ठेवण्याचा प्रयल करा. एकदां कां तुम्ही संतुलनामध्ये आलांत कीं, इतरांचं संतुलन टेवणं हे गुरुचं काम आहे. ते सगळ्याचे संतुलन करते. वातावरण, हवामान, निसर्ग, समाज, मानव सा्यांचं. तुम्हाला संतुलित करण्यासांठी ते तिये आहे. ते संतुलन गुरुतत्त्वामधून येतं. जे तुम्हांला संतुलित करते. तुमच्यामध्ये गुरुत्त्व असेल तर आपोआप तुम्ही संतुलनामध्ये येता. आपलं संतुलन आपण कसं तयार करतो? पुरातन कालामध्ये उपास, संन्यस्त रहाणे, आसनं वगैरे फार कठोर पद्धती होत्या. त्यामुळे खूप असंतुलन होत अपसे. जर तुम्ही खूप खइतर, उग्र तपश्चर्येचं जीवन जगलात तर तुम्ही शुष्क व्यक्ति व्हाल, आणि जळल्यासारखें गरम वाटेल. या सर्वसंगपरित्याग करण्याच्या कत्पना आल्या असाव्यात कारण, कदाचित, लोकांनी आपल्या आत्म्याकडे जास्त लक्ष द्यावं असं त्यांना वाटत असेल. गुरु हा नैसंर्गिकरित्या सर्वसंगपरित्याग करणारा नसतो. तो ही सर्वव्यापी प्रेमशेक्ति कार्य आहे. आसमंतात उड़त असणारी इतका अलिप्त असतो कीं, सर्वसंग परित्याग केल्याप्रमाणेच असतो. तो राजा असो नाहीतर भिकारी तो गुरु असेल तर प्रत्येक अवस्येमध्ये पूर्ण कधीही आहे? ते वास्तवतेची अखंड संपूर्णता, समग्र संपूर्णता आहे. इतर संतुलनांत असतो. कांहीही त्याला विचलित करू शकत नाही. गुरु भरपूर खाईल किंवा काहीच खाणार नाही. कांहीही त्याच्यावर दबाव आण पैसा किंवा आणखी कशानेही ा एखादी शक्ति काय आहे? कां ती एकाद्या प्रकारची नदी किंवा अवकाश गोष्टी खर्या नाहीत. वास्तवता ही इतकी कार्यक्षम आहे की ती दगा देत नाही. या आपल्या मानवी आकलनशक्तिने ती कशाप्रकारे सर्वांवर शकत नाही. अन्न सत्ता, श्रीमंती, चैतन्य लहरी www. १२ तुमच्यावर दबाव येता नये. तुम्ही सर्वांच्यावर आहांत. तुम्हांला एकदां कळलं की तुम्ही सर्वांपलीकड़े आहांत की मग तुम्हाला भिती वाटत नाही. तुमच्यामध्ये निर्भयता येते. कांहीही तुम्हाला मोहांत पाइू शकत नाही. मोह नसतो. मोह, अधारशीपणा किंवा हांव याच्या पलिकडच्या स्थितील तुम्ही जेव्हा पोहोचता तेव्हां, तिये प्रश्नव नसतो. कांहीही तुम्हाला खाा आणू शकत नाही. तुम्ही तुळशीची माळ घाला, मोती घाला. हिरे घाला त्याचा तुम्हाला स्पर्श होत नाही. पण तुम्ही कशापासूनही पळून ऊ शकते नाही. तुम्ही जेव्हां कशापासून पळून जातां तेव्हा तुम्ही कृत्रिम न्या सर्वसंगपरित्याग करणारे होता. सर्वसंगपरित्याग तुमच्यामध्ये आहे. तो नैसंगिक आहे. जाणता, जास्त प्रेममय असला पाहिजे. तुम्हाला जसं ते सहज मिळाले तसं इतरांनाही ते तुमच्याकडून मिळू शकतं. तुम्ही त्यांच्यावर ओरडतां नये. कोणालाही कठोर शब्द बोलण्याचा सहजयोग्यांना अधिकार नाही. तुम्हांला कांही न बोलता, तुम्हाला तुमचा आत्मसाक्षात्कार मिळाला. तुमच्याकडे कोणी आत्मसाक्षात्कार ध्यायुला आलं तर, तुम्हीसुद्धां त्याचप्रकारे तो दिला पाहिजे. तुम्ही जर असा कठोर दृष्टीकोन बाळगला तर तुम्ही गुरु होऊ शकता पण सहजगुरु नाही. आणि सहजगुरु असहजगुरु यामध्ये फरक आहे. असहज गुरु फार गरम स्वभावाचे असतात. सहजगुरुला गरम होण्याचे कारणच नसतं. इये इतक प्रेम आणि करूणा असते, एकमेकांविषयी इतक प्रेम, चढाओढ नाही, राजकारण नाही. तुम्हाला सगळंकांही सहजगत्या मिळालं, हे जाणून त्याच सहजतेने इतरांना ते दा. त्यांचा मान राखा. तुम्ही सगळे सांगितलीत ती अजूनही आहेत. अजूनही मला इछा आहेत." तुम्ही गुरु आहांत, हे तुम्ही जाणतां तुमच्याकडे सर्व शक्त्या आहेत. तुम्ही इतक मिळवले आहे, इतके मिळवूं शकता, पण तुम्हाला सहज असले पाहिजे. तुम्हाला सहज मिळाले तर तुम्ही कठोर, भयानक, रागवलेले कडक गुरु बनता नये. पण ते हळूहळू अंगावर येतुं. सहजयोगांत सैनिकी शिस्त चालू होते. शिस्तीची गरज नाही. ते स्वतःहुन स्वतःला शिस्त लावून घेतील. ते सुद्धां गुरु आहेत. गुरुला कोण शिस्त लावणार? आणि ते सहज आहेत. या सर्व असहगुरुंना आत्मसाक्षात्कार कसा द्यायचा ते माहीत नाही. कुंडालिनी त्यांच्या हारतांमुळे वर चढ़ शकते हे त्यांना कधीच थोडया लोकांनी बहुतेक वेळा लोकांच्या बाबतीत असंे होतं कीं, त्यांना वाटतं, ते गुरु नाहीत. ते येऊन मला सांगतात, "जी कांही लक्षणं तुम्ही मला उलट्या बाजूने जात आहांत. मी तुम्हांला जे कांही सांगते त्याचं मूल्यमापन किंवा पारख तुम्ही करता नये. पारख कर नका. नुसतें हळूंहळू वर उठा, आणि तुमची स्वतःची योग्यता ओळखा आणि सावकाश तुम्ही मिळवलेल्या स्थानावर प्रस्थापित व्हा. पण जर तुम्ही त्याची पारख करू लागला तर, तुम्हाला आत्मविश्वास नसल्यासारखें वाटेल, उदास वाटेल, "माताजींनी सांगीतलं आहे, आम्हांला है पाहिजे." सतत स्वतःची पारख करणें तुम्हाला सहाय्य करणार नाही. तुम्ही स्वतःविषयी खात्री असलेले आहांत. स्वतःविषयी तुम्हाला आत्मविश्वास आहे. माहीत नव्हतं. अजूनपर्यंत इतिहासांत पफार आत्मसाक्षात्कार दिला आहे. पण तुम्ही लोक डाबीउजवीकडून कोणालाही देत आहांत. आतां तुम्ही सायन्सच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. तुम्ही स्वतःच देवाचें शास्त्र बनला आहांत. तुमची आणि इतरांची चक्र पकडणं यविषयी सर्व कही तुम्ही जाणता. पण इतरांशी व्यवहार करतांना आपण गुरुपदाच्या मारगनि गेलं पाहिजे. म्हणजेच दयाळूपणा, माधुर्य आणि कळकळ. तुमच्या आईने तुम्हाला दिलं आहे ते हेच. प्रत्येक व्यक्तिविषयी तुम्हाला आस्था बाळगली पाहिजे. तुम्हाला गुरुमाउली झालं पाहिजे. अत्यंत प्रेमळ, दयाळू सर्व समजून घेणारं आणि क्षमा करणारं, कांही लोक म्हणतात, "श्रीमाताजींनी असं सांनीतलं," भी सांगितले असेल, कदाचित नसेलही. ठीक, तर, मी म्हटलं होतं तसं. मग, तुम्ही काय म्हणतां? दुसर्याला बचास देण्याचा हा चांगला मार्ग आहे. काय चांगलं आहे हे तुमच्या स्वतःच्या अनुभवामधून तुम्हाला कळलं पाहिजे. तुम्ही आधीपासूनच मानव आहात आणि मानवजातीला तुम्ही जाणता. त्यामुळे तुम्हाला जास्तच आनंद अनुभवता येतो. मग तुमची वाढ तुम्ही पाहता, आणि त्याचं महत्त्व ओळखता. मला ते वेगळंच आहे कारण, मोह आणि हे तुम्हाला असणारे इतर सारे गुण मला माहीत नाहीत. मानवापासून बरच्या पातळीला तुम्ही आला आहांत, हे फार प्रशंसनीय आहे. खिस्ताने किंवा कृष्णाने अनुभवला, किंवा मी अनुभवला, त्यापेक्षां जास्त आनंद तुम्ही अनुभवं शकतां. कारण जो कोणी वर उठला, बाढला आहे त्याला त्याच्या सद्गुणांचा, गुणवत्तेचा, महानतेचा सुगंध येतो. त्यांनंतर तो स्वतःचा आनंद अनुभवती. त्याला बा बदलाचं नीट आकलन होतं. इतर माणसे, ज्यांना तुमची क्षमत्ता, तुमचं ज्ञान, तुमची गहनता, तुमचं गांभीर्य नाही, त्यांना तुम्ही समज शकता. आतां तुम्ही दैवी झाला आहात. पण तुम्ही मानव होता, म्हणून इतर लोकांना तुम्ही समजू शकता. खरे गुरु फार कठोर लोक होते. पण मानवी पातळीमधून आले होते. त्या गुरुपेक्षं तुम्हाला ते सहज मिळाले आहे तर, त्यांना फार झगडावं लागलं. सर्व गोष्टी बावतचा तुमचा दृष्टीकोन जास्त करूणामय असला पाहिजे. जास्त सहजयोग पसरविण, त्याद्वारे पूर्ण जगाला बंघनमुक्त करणं, ही आपली जबाबदारी आहे. तेह्ां आतां पुजारीपण नाही, "हा माणूस असे म्हणतो" नाही. तुम्हाला जे कांही सांगायचं असतं, ते त्या व्यक्तिला सांगा. तुमचें व्यक्तिमत्त्व दुसन्या व्यक्तिवर तुम्ही कशाप्रकारे प्रतिबिंबित करीत आहात ते तुमचे तुम्हीच बघाल. त्याची प्रतिक्रिया काय, तो कसा काय बागतो मी बधते आहे, क्रमाक्रमाने आपली सामुहिकता है सगळे शिकते आहे. आणि ते भयानक दबाव टाकणारे लोक सहजयोगामधून पळून गेले आहेत. लोक एकमेकांशी व इतरांशी फार प्रेमळपणे आस्थेने वागतांना मला आढळतात. कारण तुम्ही मुर्तिमंत चांगुलपणा, नितीमत्ता, सोशिकता, करूणा, प्रेम व आस्था आहांत. तुम्ही ते कर्स करणार असे नाही. ते तुम्ही सोडतां नये. स्वतःबद्दल चांगलं मत पाहिजे आणि त्याचा अंगिकार केला पाहिजे. तुम्ही गुरु आहांत तर स्वतः च्या शक्त्यांवा स्विकार करा. अजूनही तुम्ही विचार करता, देव जाणे, मला शक्त्या ं तुम्ही वेगळे आहांत. १३ मुखुपूजा आहेत की नाहीत' असा. मग तुम्ही अजून नवेकोरेच आहांत. आपण नुसतं आपल्या ओठांनी म्हणतो, "माताजी, मी माझा स्वतःचा गुरु आहे." हे आपल्याकडे असलेल सामुहिक गुरुपद आहे. आतां होता. त्यांनी म्हटलं, "ही या जगांतली लोक तुम्हांला कशी बाटतात?" मी म्हटलं "ठीक आहेत. शेवटी मीच त्यांना निर्माण केलं आहे. ते म्हणाले, "तुम्ही देव आहांत. तुमच्या शक्तीने त्यांना थोडसं बदलत का नाही?" मी म्हटलं, "मी त्यांना स्वातंत्र्य दिलं आहे. त्यामुळे बदलायचं की नाही ही निवड त्यांची आहे. मी त्यांच्यावर दबाव आणूं शकत नाही. मला काय करायचं असेल ते भी करू शकते पण कांही गोष्टी मला करायच्या नाहीत. हवी ती निवड करण्याचं त्यांना स्वातंत्र्य आहे. त्यांचं हे स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे. तुम्डही गुरु आहांत. समजा मी जर सर्वशक्तिमान परमेश्वर आहे तर, मी तुमच्यासारखं असू शकत नाही त्यानंतर त्यांच्या सर्व शिष्यवृंदाला त्यांनी 'तिची स्तुति करा असं सांगितलं." कारण देवाला स्तुति आवडते. ते म्हणाले, "तुम्ही जर देवाची आपल्याकडून काहीही सुटू शकणार नाही. आपण पूर्णपणे जबरदस्त आहोत. आपण एखा्याला निवडतो, त्याच्या अंगावर पोशाख चढवितो आणि म्हणतो, तो 'पोप' (धर्मगुरु) आहे. तो नसत्तो, तो नुसती भुमिका करीत असतो. पण अंतर्यामी तो नसतो. नुसतं नाटक करीत असतो. तो चुकीला पात्र असतो. तुम्ही अंगीकार करू लागा. सार्या बाधा पळून जातील आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल. कोण आहे, जो त्या व्यक्तिपुढे स उभा राहूं शकतो जी व्यक्ति साधू आहे. गुरु आहे आणि तो गुरु आहे हे ज्याला माहीत आहे. | स्तुति केलीत तर तो तुम्हाला हवं ते देईल." मी म्हटलं, "ते खरंय. स्वतःविषयीचं मत पूर्णपणे बरोबर आहे, हे तुमचे हृदयापासून भक्ति असल्याशिवाय तुम्हाला आई मिळणार नाही. भक्तिशिवाय तुम्हाला देव मिळत नाही. जर कोणी त्याची कुंडलिनीचे उत्थान करण्याची मागणी केली तर मी ते करणार नाही. पण कोणी विनम्रपणे भक्तिने विचारले. आत्मसाक्षात्कार मागीतला, तो मिळतो. नुसती भक्ति नव्हे पण श्रद्धा पाहिजे. आतां सायन्सने, कॅयॉलिक चर्चने, आणि इतर भयानक लोकांनी या श्रद्धेला आव्हान दिले आहे. देवावरची तुमची श्रद्धा पूर्णपणे निष्कलंक हरवीं. तिला कोणीही विचलित करूं शकत नाही. देवाचे चमत्कार तुम्ही पाहिले आहेत. त्याच्या शक्त्या तुम्ही कशा पहाण्यासांठी तुम्हाला आत्मपरिक्षण केलें पाहिजे. इतर खन्या गुरुंमध्ये सहजधर्तीच्या करूणेचा अभाव असतो. कारण त्यांना वाटतं त्यांनी खडतर कष्ट काढले आहेत; तर या लोकांनी का श्रम करूं नये? तुम्ही कोणीही असा, शिक्षात, अशिक्षीत, हे किंदा हे काम करणारे, गरीब किंवा श्रीमंत कांही फरक पडत नाही. तुम्ही गुरु आहांत तुमच्या शक्त्या धारण करा. कोणत्याही विशेष कौशल्याची गोष्ट उदा. संगीत. संगीत जाणता है तुम्हाला माहीत आहे. तुम्हाला स्वयंपाक थेतो वरगैरे. पण ते सद्धा पूर्णपणे पूर्णत्व नसेल. तुम्ही आधीव वास्तवत्तचे अखड पूर्णत्वं | कार्यरत करीत आहात ते तुम्ही पाहीलं आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला आहांत. वास्तवता तुमच्या विनियोगासांठीच आहे पण तीचा अंगीकार करा. तुम्ही सर्वसामान्य मुळीच नाही. त्यामध्येच जे निरर्थक आहे. त्याचा तुम्ही त्याग कराल इतर लोक तुम्हाला पाहून आश्यर्च करतील. हे ज्ञान इतर्क सूक्ष्मामधलें, उच्च कोटीतलं, महान आहे. अहंकाराने फुगून गेल्यासारखं तुम्हाला कधीच बाटणार नाही. या सर्व ज्ञानामुळे तुम्ही खाली झुकता, फळांनी लादलेलं झाड झुकतं ना तसंच. साधेपणा तुम्हाला एक विशेष धारदारपणा देतो, जो कोणत्याही हृदयाचा छेद घेऊ शकतो. अशाप्रकारे तुम्ही सत्याचे प्रेषित बनता. विल्यम ब्हेकसारखे भविष्यकथन करणारे महापुरुष तुम्ही बनूं शकता. सर्व शक्तिमान ईश्वराच्या त्या महान शक्तिची तुम्ही एकात्म पावला आहांत यावर विश्वास ठेवा. ठाऊक आहेत. पण तरीही देवावरची श्रद्धा हरपली आहे. राहून गेली आहे. देवावर- पूर्ण श्रद्धा असणारी व्यक्ति स्वतःच देव असते. जो स्वतःच ब्रह्मचैतन्य आहे त्याला गुरु म्हणतात, देव आहे आणि मी त्या देवाचा प्रेषित आहे ही देवावरची श्रद्धा जेव्हा पूर्णपणे प्रस्थापित होते, आणि तुमच्यामध्ये पूर्णपणे ठासून बसते. त्यावेळी तुम्हीं गुरुपदात असता. ती विनयशीलता आणि आज मी तुम्हाला आशिर्वाद देते की, त्या गुरुपदाच्या स्थितीमध्ये तुम्ही वास्तव्य कराले. अशी अवस्था तुम्ही सर्व मिळवाल. | तुम्ही कोठेही असाल, तुमची स्थिती कशीही असेल, तुम्ही कांहीही करत असाल तरीही, तुमच्या अंतर्यामी खरोखर असणारी सर्वशक्तिमान परमेश्वराची श्रद्धा स्वतःला व्यक्त करेल, अविष्कृत करेल. ती देवासारखीच कार्य करेल. खिस्ताच्या निष्कलंक गर्भधारणेबद्दल लोक चर्चा करतात. पण तो सर्वशक्तिमान परमेश्वर आहे. तो कांहीही करू शकतो. त्याची आणि त्याच्या शक्त्यांची पारख तुम्ही कसे करणार? देवाविषयी चर्चा करण्यासांठी तुमच्याकडे त्याचा मेंदू आहे कां? तो सर्वशक्तिमान परमेश्वर आहे याचं आकलन तुम्हाला विनम्रतेत होतं. ती कांहीही करू शकतो. आणि शिवाय तिये श्रद्धा आहे. अंधश्रद्धा नव्हे तर, खरी श्रद्धा, त्या जाणीवेतली की सर्वशक्तिमान असा तो परमेश्वरच आहे आणि तुम्ही त्याचे संदेशवाहक आहांत. ती जाणीव तुम्हाला सर्व ताकद, धैर्य, त्याची करूणा, प्रेम, चित्त आणि आकलन देतं. ही श्रद्धा त्याच्याशी तादात्म्य पावलेली असते. एकदां मी एका खऱ्या गुरुला भेटायला गेले. तो फार कठोर होता. तो देवीशी जसं बोलेल, अगदी तसंच माझ्याशी बोलत आज आपण एक गोष्ट लक्षांत ठेवली पाहिजे कीं, देवाच्या साम्राज्यावर आपली पूर्ण श्रद्धा पाहिजे. सर्वशक्तिमान परमेश्वराच्या शक्त्यांवर. तसेच त्यानंतर आपल्यावर पूर्ण श्रद्धा हवी. देव तुम्हाला आशिर्वाद देवो. चैतन्य रहरी १४ २६ व २७ फेब्रुवारी १९८७ रोजी मुंबईमध्ये झालेल्या शिवपूजेच्या वेळी श्री माताजींनी सांगीतलेल्या कांही गोष्टी. रसम आपल्यासमोर तो पुरावा आहे. कसे काय ते ते करत होते; ब्रम्हचैतन्य काय होते, त्याचं प्रत्यक्ष रूप ते दाखवूं शकत नव्हते. जे कांही ते दाखवूं शकत होते ते फक्त उपमा आणि कांही उपदेशाल्मक लघुकया यांच्या द्वारेच दाखवूं शकत होते. आणि आतां मी है साध्य केलं आहे - त्याचं प्रत्यक्ष रूप, सागरामधून ब्रम्हचैतन्याचं पूर्ण रूप मी आणलं आहे. भी तुम्हाला त्यामध्ये विरधळून जाऊ देत नाही. एका मोठ्या घटाच्या, मंडक्याच्या स्वरूपांत मी त्याला बनवले आहे. त्यामध्ये तुम्ही लहान लहान मडकी आहांत. दुसऱ्या शब्दांमध्ये, तुम्हा सर्वांना मी छोट्या पेशींच्या रूपांत माझ्या शरीरामध्ये सामावून घेतलं आहे. तुमचे पोषण करीत, काळजी घेत, तुम्हाला स्वच्छ करीत, ते कार्यान्वित करीत आहे. पण मी महामाया आहे. त्यामुळे मला फार हळू, सावकाश कार्य करावं लागतं, योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी. सहजयोग हा मला पहिल्यापासूनच माहित होता. ते एक अद्वितीय असं ज्ञान आहे जे माझ्याकडे जन्मतः च होतं. ते उघडकीला आणणं इतर्क सोपं नव्हतं. आणि कशाप्रकारे ते लोकांना दाखवायचं, ते मला शोधून काढायचं होतं. सातवं चक्र प्रथम उघडले पाहिजे असा मी विचार केला. जे मी 'पांच में च्या दिवशी उधडलं. एक प्रकारे हे गुपित आहे. याआधी ब्रम्हचैतन्य अव्यक्त होतं. त्याचं प्रकटीकरण झालं नव्हतं. ब्रम्हचैतन्य म्हणून ते व्यक्त झाले नव्हतं. त्यामुळेच आत्मसाक्षात्कार घेऊन ज्या लोकांना ब्रम्हचैतन्याप्रत पोहोचणं शक्य झालं, ते म्हणाले, "तो निराकाराचा गुण होता. तुम्ही सागरामध्ये विरघळून जाणाऱ्या थेंबाप्रमाणे असता." कोणीही लोकांना त्याविषयी जास्त साँगू शकत नव्हतं, स्पष्टीकरण येऊ शकत नव्हतं. या ब्रम्हचैतन्याच्या महान सागरामधून आलेल्या या महान अवतरणांनीदेखिल. त्यांच्या उतकृष्ट अनुयायांना (जे फारच योडे होते) त्यांना हे ज्ञान वांटण्याचा, त्यांची या ब्रम्हचैतन्याशी ओळख करून देण्याचा प्रयत्न केला पण ब्रम्हचैतन्य व्यक्त रूपामध्ये नसल्याने अवतरणं त्यामध्ये विरघळून गेली - ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली त्याप्रमाणे. लोक म्हणाले, त्यांना बोलता येत नाही. त्याचा अनुभव घेतला पाहिजे. त्यामुळे फार थोड्या लोकांना ते पचविता आलं. हा अनुभव त्यांच्या बोटांवर संबेदना देऊन किंवा त्यांच्या ज्ञानेंद्रियांवर त्याची जाणीव देऊन किंवा त्यांच्या मनाला जाणीच देऊन वास्तवतेमध्ये आणणं किंवा त्यांच्या बुद्धीने ते जाणूं शकतील अशाप्रकारे समजावून देणं | पेलवर्णं इतर्क कठीण आहे! स्वतःला स्वतःचा सामाजिक दर्जा सांभाळणं कोणीही करू शकलें नाही. तर, ती फार मोठी अडचण होती. त्या | कठीण आहे; ते डळमळीत असतं. त्यामुळे माझ्यामध्ये ही सगळी सर्वांनी प्रयत्न केले आणि त्यासांठी पार्श्वभूमि तयार केली. जैव्हां सातवं चक्र उधडले त्यावेळी, सर्व चक्रं तुमच्या सहस्त्रारावर आली त्यामुळे तुमची सर्व चक्र व देवता मी सांभाळू शकले. कोणत्याही दैवताला तुम्ही विचारा आणि तुम्हाला व्हायत्रेशन्स मिळतात. मी ब्रम्हचैतन्य आहे हें त्याने सिद्ध होतं. ब्रम्हचैतन्य म्हणलेच आदिशक्ति. आणि सदाशिवसुद्धां माझ्या हृदयांत आहेत. पण आतां मी इतकी माणसाळली गेले आहे कीं, ते शोधून काढणं तितकसं सोपं नाही. हे जर आधुनिक मानवाला सांगाल तर, त्याला तेसमजणार नाही. ते फक्त सहजयोगीयांनाच सांगता येइल. कारण त्यांना ते समजेल. हे सत्य अवतरणं सामावून घेतली आहेत. ही वस्तुस्थिती सहन करणं त्यांना फार कठीण जातं. ा आतां या ब्रम्हचैतन्याचे पूर्ण अवतरण म्हणून मी आले आहे. एकदा मी औरंगाबादला गेले होते. तिथे एका मुलाने मला असं निराकाराचा सागर आतां मौठा मेघ झाला आहे. (साकार झाला आहे) त्याने रूप घेतलं आहे. याआधी आलेले सगळे त्याचेच अंश होते. आतां सांगीतलं कीं, ब्रम्हचैतन्य हे जाणणं आणि जाणतां न येणं याच्यापलीकडे पूर्ण तत्त्वं आलं आहे. या मैघाकडे वर्षेचं पाणी आहे. हे पावसाचं पाणी कोकांच्या मनाचं पोषण करीत आहे. त्यांच्या कुंडलिनी उत्यान पावू "ते सत्य आहे. पण ते विसरून जाऊन त्याने फक्त त्याची संवेदना शकतील अशा पातळीवर त्यांना हळूहळू क्रमाक्रमाने आणलं आहे. त्यांना त्यांचा आत्मसाक्षात्कार मिळाला आहे. आणि आतों हळूंहळू त्यांच्या ज्ञानेद्रियांवर, त्यांच्या बोटांच्या अग्रावर त्यांना संवेदना जाणूवं लागल्या आहेत. व्हायब्रेशन्सबद्दल कोणीही स्पष्टपणे बोललं नाही त्याचं कारण हेच आहे. चैतन्यलहरींबद्दल ते बोलू शकले. त्याचं कारण म्हणजे त्याचं अव्यक्त स्वरूप, ती फक्त स्थिती होती. स्थिती, जी फक्त त्या स्थितीमध्येच अनुभवण्याची, जिचं स्थूलामध्ये प्रकटीकरण झालंे नवहतं. त्या स्थितीमध्ये ते मोहापलिकडे, मायेपलिकडे वगैरे जात होते, आहे. कोणत्यातरी पुस्तकामध्ये तसं त्याने वाचलं होते. मी त्याला म्हटलं, ध्यावी. आणि मग त्यावेळीच मी असं ठरवलं की त्याविषयी योड्या लोकांना सांगावं. असं पहा, ते मी उघड करण्यासांठी योग्य वेळही यायला हवी होती. आजवरचे सर्व धर्म विभाजित आणि असांधिक आहेत. आतां पूर्ण सुसांधिकता आली आहे. खाइस्ट, महंमदसाहेब व इतरांविषयी आतां मी समजावून सांगू शकते कारण, ते देखिल या पुर्ण ब्रम्हचैतन्याचे अविभाज्य भाग आहेत. पात र माझ्याविषयी शास्त्रजञांकडे बोलूं नका. त्यांना फक्त इतकंच १५ शिषपूजा १९८७ सांगा की, ही एक असामान्य पद्धत आली आहे समजून ध्यायला जरी थोड़ी अवधड असली तरी, ती प्रत्यक्षांत आली आहे. आणि आपण स्वतः ती पाहिली आहे. तशाप्रकारे तुम्ही त्यांना सांगू शकता. जर, माझ्याविषयी तुम्ही त्यांना सांगीतलें तर, त्यांना धक्काच बसेल जास्तीत जास्त तुम्ही त्यांना असं सांगू शकतां कीं, हे ज्ञान श्री माताजी निर्मलादेवी यांनी करून दिलें आहे, ज्यायोगे कुंडलिनी उत्पान पावू शकते त्यांना ते कसं शक्य झालं, ते आम्हाला माहीत नाही. बहुतेक ते गुपीत असावं. सान्या गोष्टी माझ्यावर टाका. आतां तुम्ही समजून ध्या. बी कस अंकुरतं? पृथ्वीभध्ये धालून. म्हणून सगळे काही माताजींमध्ये घातल्यामुळे आमचे बी अंकुरलं आहे. ही जिंदत द्रिया आहे आणि आम्ही स्वतःच ती पाहिली आहे. आहे. अजून ती तयार होते आहे. तर तिला शिजूं दे. तुम्ही सारे त्यांत आहांत. आतां तयार करण्यांत येत असलेल्या लोकांची गुणवत्ता पूर्वीच्या काळांतील प्रेषितांच्या निवड़क मूठभर शिष्यांबरोबर आहे आतां सावकाश इये येणे प्रत्येकजणाच्या नशिबांत आहे. सर्वोध्च स्वयंपाक्याच्या या महान पातेल्यांत में कोणी आतां पडतील ते त्यांत चांगले तयार होतील. जे बाहेर रहाणं पसंत करतील ते बाहेर रहातील. ते सर्व कालातीत आहे. प्रत्येकाच्या आपापल्या साध्य करण्याच्या क्षमतेवर ते अवलंबून आहे. प्रत्येकाबह्दल त्याला सायकल शिकायला किंवा डॉक्टर व्हायला किवां चार्टर्ड अर्कीटंट व्हायला किती बेळ लागेल हे सांगणं जसं कठीण आहे तसंच आहे ते. कोणाला थोडाच वेळ लागेल इतरांना फार जास्त. वेळाचे बंधन मानवाने स्वतःच निर्माण केलें आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, या शरीराला काळाचें बंधन नाही. स्वतःच्या संवयषीमुळे मानवाने हे काळाची मोजमाप चालू केलं आहे. संवधी लावून घेण्याबरोबर काळ किंवा वेळाचें बंधन निर्माण झालं. जेव्हा संवप नसते त्यावेळी वेळाचे मोजमापचं नसतं. हळूहळू आजवर कोणीही इतरांना आत्मसाक्षात्कार देऊ शकले नाही. एखाद दुसर्याने कदाचित दिला असेल इतरांना बहुतेकांनी स्वच्छ करण्याच्या पद्धतीने ते साध्य केलें आहे. उदा. बुद्धाला स्वच्छ करूनच त्याचा आत्मसाक्षात्कार मिळाला. ब्रम्हचैतन्याने त्याच्यामध्ये हळूच शिरकाव केला कारण, त्यंनी ते मारगीतलं, खरोखरच त्यांना ते हवं होतं, त्यासाठी त्यांनी प्रार्थना केली आणि त्यामुळे ब्रम्हचैतन्याने त्यांना स्वच्छ केलं. पण परत ते सुद्धा त्या स्थितीमध्ये गेलें. त्यानंतर त्यासंबंधात | कांहीच संपर्क नव्हता. आतां ते सगळे सामुहितेमध्ये आहे. ते सामुहिक कार्य आतां होत आहे कारण, त्या स्थिती' ने आतां स्वतःला व्यक्त सहजयोगामुळे तुमच्या अनेक संवयी सुटतात. पण त्यालाही वेळ लागतो. म्हणून तुम्हाला जर तुमच्या संवयीपासून मुक्तता करून घ्यायची असेल तर त्यांचं समर्थन करता नये. समर्यन केल्यांने संवधी राहातात. जर एका जीवनकालामध्ये तुम्ही आत्मसाक्षात्कार मिळवणं साध्य करता तर, तुमच्यासंवयी सोडून देण्याचे स्षणही तुम्ही गाठूं शकता. मग या जीवनकालांतच ती स्थिती प्राप्त करणं तुम्हाला शक्य होइल. ज़र या एका आयुष्याचा प्रक्रीयेमध्ये तुम्ही अर्धेकच्ची राहिला तर तुमचे साध्य साधण्यांसाठी तुम्ही परत याल. आतां कांही काळासांठी सहजयोग अशाप्रकारे कार्यान्वित होइल. आतां हा शेवटवा निवाडा आहे. जेव्हा सहजयोगाच्या प्रकटीकरणाच्या प्रक्रीयेमध्ये जेव्हा मी कही लोक विरूद्ध दिशेने वागतांना पहाते, तेव्हा मला आश्चर्य वाटतं. कधी कधी मला इतका वाईट अनुभव येतो, पण मग ते लोक सहजयोग सोडून देतात, असं होतं पण त्यामुळे लावून तुम्ही त्यासांठी झटून कार्य केलं पाहिजे. करायला सुरूवात केली आहे. विध्युतशक्तिचा शोध लावला आणि ते समजा, तुम्ही स्वतःकडेच ठेवलं त्याविषयी कोणाशीही बोलला नाही तर इतरांना ते कस कळणार? या महान संतांना ते व्यक्त करायचे नव्हतं असं नव्हे, पण त्यावेळी कांहीही सपंर्क साधता येत नव्हता. एखाद्याला बघपयांसांठी डोळेच नसले तर तुम्ही ते कोणाला दाखविणार? किंवा कोणाला सांगणार? तसंच होतं ते. ती स्थिती समज्ञावून घेण्यासांठी. आत्मसात करण्यासांठी त्यावेळी तिथे कोणीही नव्हतं. ज्यांनी आत्मसाक्षात्कार मिळवला त्यांचं सहस्त्रार उघडलं पण ते त्यामध्ये हरवून गेले आणि तो सर्व अनुभव वैयक्तिक राहीला, सामुहिक आला नाही. आतां ते संपलं आहे. आतां ते सामुहिक आहे. एका ठराविक अवस्थेला सार काही सामुहिक व्हावं लागतं. तुम्ही हवालदिल होतां नये. तुमचे सर्वोत्तम परिश्रम नेहमी मध्यांत रहा. सहजांतील तुमच्या वाढीची काळजी करू नकां. एकदा तुम्ही मध्यांत असला की वाढ आपोआप होते. आधीच माझ्याकडून तिचं पोषण होत आहे. दररोज तुम्ही डावीकडून उजवीकडे डावीकडे जातां आणि तुमच्या आंकांक्षांमुळे उजवीकडे, तुमच्या हृदयांत मला बसवणं हा भाव आहे किंवा संवेदना आहे. त्यामुळे मी तुमच्या हृदयांत यावं यासांठी तुम्ही जशा डावीकडच्या संवयी विकसित करता त्याप्रमाणे, याही संवरयषीसांठी 'भाव ठेवण्याचा' सराव केला पाहिजे. इतक्या संवयी तुम्ही मिळविता तर हा सुरेख भाव तुम्ही कां मिळवणार नाही? हे सारं, दुसरं कांहीच | नाही, फक्त भावांतला बदल आहे. नाहीतरी, संवयी ही मनाची एक स्थिती असल्याने त्या लवकर बदलता येतात. एकदां कां तुम्ही तुमच्यामध्ये माझा भाव प्रस्थापित केला कीं तो तुमच्या संपूर्ण शरीरांत त्याची जागा घेतो. आणि स्वतःला अनंतापर्यंत नेतो. त्यामध्ये तुम्ही जाता. तुमच्या संवयीमुळे तुम्ही या अवस्थेपर्यंत येण्यांसांठीसुद्धां, पुढच्या आजमावप्यासांठी कांही गोष्टी पाठवून पारख करण्यांत आली होती. शेवटी ख्रिस्ताला सुळी देण्यांत आलं. महंमदसाहेब, नानक, तुकाराम ते वैकुंठाहून आले होते आणि त्यांना कर्स वागविण्यांत आलं ते पहा. त्यावेळी या गोष्टी कार्यान्वित झाल्याच नाहीत. वैकुंठापलिकड़चं सर्व कांही मला माहीत आहे. पण अजूनपर्यंत मी कांहीही प्रकट केलें नाही. हळूहळू ते माझ्याकडून उघडकीला आणण्यांत येइल, कारण ते आत्मसात करण्या इतपत लोकांची अजून तयारी झाली नाही. त्याचं असं आहे, ते खिचडी तयार करण्यासारखं चैतन्य लहरी १६ झिरपायला हर्व. या भागांना त्यांची स्वतःची घनता ( डेन्सिटी) असते. त्यामुळे पदार्थविज्ञानशास्त्रांमधील बक्रीभवनाच्या नियमांनुसार (लॉ ऑफ) चैतन्य डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे वक्रीभवन होऊन पुढे जाते. याला 'प्रिझमेंटिक सफ्रॅक्शन इफेक्ट' असे सुद्धं म्हणतात. ( लोलकीय वक्रीभवनाचा परिणाम). ही प्रक्रीया बहुतांशी मानवी मेंदरमध्ये आढळते आणि जनावरांमध्ये नसते. स्वतःठा किती वापरतां यावर ते अवलंबून असतं. तुमच्या खोलीमध्ये तुम्ही बराचसा धूर केला, तर सर्वच डांस पळून जातात. त्याप्रमाणेच ते आहे. तुमच्या हृदयांत मला तुम्ही केव्हढं स्थान दिलं आहे, त्यावर ते अवलंबून असतं. आतां असा प्रश्न उद्भवतो की, तुमच्या इृदयामध्ये माझा भाव असण्याची स्थिती कशी काय प्रस्यापित करायची? असं उत्तर आहे कीं, सतत तुमचे स्वतःचं चित्त बांबदून स्यैर्य येतं. नेहमी 'चित्त निरोध' बाहेर जाती आणि कांहीतरी बघता त्याप्रमाणेच तुमचे चित्त त्याकडे जाणं तुम्ही जाणीवपूर्वक यांबविलं प्राहिजे. सरावाने ते करतां येतं. त्याला आंत ओढून घ्या. त्याला अलिप्तता म्हणतात. संपर्क किंवा बाह्म जगताशी संबंध हा नेहमी चित्तामबून होत असतो. हे लक्षांत देवा. ते कुठे जात आहे. याकडे सतत लक्ष ठेवा. "माझ चित्त कुटे आहे.' हा प्रश्न स्वतःला नेहमी विचारा खरं तर, आपल्यामध्ये चित्त हे, आपली शुद्धीवर असण्याची अवस्था व जाणीव (कॉन्शसनेस आणि अवेअरनेस) यांमध्ये विभक्त केलं गेलं आहे. जेव्हा आपली शुद्धावस्था जाणीवेबरोबर एकत्रित होते त्यावेळी ती चैतन्यलहरींच्या जाणीवेचं रूप धारण करते. जी चैतन्यलहरीची जाणीद तुम्हाला संतुलनांत ठेवते. आणि है संतुलनच तुम्हाला मध्यांत ठेवतं. ज्याक्षणी तुमचे चित्त चुकीच्या दिशेने जातं त्यावेळी तुमच्या संवेदनेमध्ये तुम्हाला उष्णता जाणवते. तशाप्रकारे सर्वव्यापी चैतन्यशक्ति कार्यान्वित होते आणि तुमच्यामध्ये वाढत रहाते. ही वक्रीभवनाची क्रिया होत असतांना मानवीं चित्त दोन्ही बाजूंना ओडलं जातं आणि बाहेरच्या दिशेने पिटाळून लावले जातं. बराहेर जञात असलांना चित्त आणि वक्रीभूत चैतन्य दोन्ही आज्ञाचक्र ओलांडून जातात. या ओटण्यामुळे एक जास्तीचा जोर त्याला 'परिणामी प्रेरणा- जोर (रिझल्टंट फोर्स) म्हणतां येइल त्याची निर्मिती होते. करा. ज्स तुम्ही आतां 'पेरेललोग्रॅम ऑफ फोर्सेंस च्या सिद्धांतानुसार ही परिणामी प्रेरणा'दोन गटांत विभागली जाते. कारण डाव्या उजव्या, दोन्ही अंगाशी ते एकमेकांशी काटकोनांत (९० मध्ये) असतात. परिणामी प्रेरणा स्वतःच्या दोन सारख्याच मागांच्या मध्यामध्ये कार्य करते.एक भाग गर्भाच्या शरीरांत जाण्यावा स्वतःचा मार्ग तयार करीत असतांना डावी आणि उजबी सिंघयेटीक चॅनेल तयार करतो. दुसरा भाग ज्ञानंद्रियांतून बाहेर पडण्याचा रस्ता तयार करीत असतांना त्याच्यासमवेत डावीकडे आणि उजवीकडेसुद्धां मानवी चित्त ओदून घेतो. दुसन्या भागाला बाह्य जगतांत 'क्रिया असेही संबोधितात. या क्रियेला बाह्य जगातामधून 'प्रतिक्रिया तयार होते. (पदार्यविज्ञान शास्त्राचा दुसरा विख्यात नियम) क्रिया व प्रतिक्रिया यांनी अनुसरलेला मार्ग तोच असतो. डाव्या बाजूला या प्रतिक्रियेमधून रूढी, नियम, आचारसंहिता तयार होतात. याउलट उजवीकडे अहंकार तयार होतो. आपले सर्व संस्कार आणि संवयी मेंदूला सुरकुत्या आणतात. आणि मेंदूमध्ये गुंडाळया म्हणून दृष्टोत्पत्तिस येतात. ज्यावेळी या सर्व गुंडाळ्या उधडतात. त्वावेळी जास्त शोषणशक्ति असलेल्या नव्या जागा उधडतात. तशाप्रकारे देवत्वाशी संधान साधलं जातं. शास्त्रज्ञांना मुळापासून आश्चर्य वाटलं पाहिजे. भी मेडिकल इंस्टिटयूटला गेले आणि त्यांना पॅरासिम्प्येटिक मजासंस्थेविपयी साँगीतळें योडक्यांत आपले चित्त ब्रम्हचैतन्याच्या परिणामी प्रेरणेबरोबर আाह जगतामध्ये गेलं, त्याने प्रतिक्रिया गोळा केली. येतांना त्याच्याबरोबर त्यावेळी ते धक झाले तसं., अँड्रेनालिन, स्टिपॉनिलॉन यांची कार्यपद्धति डावीकडवं कंडिशनींग रूढ़ी, चार्लिरिती इ. थेऊन आलं ज्यामुळे मानस अथवा मन यार झाले, क्रिया आणि प्रतिक्रिया दोन्ही आज्ञा व विशुदधी दोन्ही चक्रांमधून जातात. निसर्गामध्ये विखुरलेल्या चित्तामध्ये पूर्ण तसंच त्याउलटसुद्धां. डाव्या बाजूने कार्बनची आकृति स्वास्तिकाच्या शरीरांतून वहाण्याची क्षमता असते. डाव्या आजूची प्रतिक्रिया म्हणजे इच्छातत्त्व असतं. त्यावं पोटेन्शिअल (अव्यक्त पण प्रभाविरित्या व्यक्त होण्याची शक्ति असणारं तत्व) डाव्या सिंम्पर्थेटिक मार्गावर इडा नाडीला जन्म देतं. त्याचप्रमाणे उजव्या बाजूकडची प्रतिक्रिया म्हणजेच क्रियाशक्तिचं तत्त्व (पोटेन्शिअल) - पिंगला नाडी तयार करते. इडा नाडी जेव्हा भरून वहाते तेव्हा ती आज्ञचक्रामागे आज्ञाचक्रामागे फुम्यासारखा त्यांना स्पष्ट करता येत नाही, पण आपल्याला सांगता येते. आतां कार्बन ध्या, त्याच्याकडे जर तुम्ही डावीकडून पाहिलं तर उजवी बाजू दिसते, स्वरूपांत दिसते, उजव्या बाजूने ती ओंकारासारखी दिसते. हे सत्य आहे की, मानवी मेंटूच्यावर सर्वव्यापी शक्ति आहे. परमचैतन्य किंवा सर्वव्यापी शक्ति ही सर्व बाजूनी येऊन गर्भाच्या मेंदूवर (गर्भ तथार झाल्यावर) आदळत असते. खरं तर असं होतं कीं, पिरॅमीडच्यासारखा आकार असणाच्या एक ढंग तयार करते. ज्यालाच आपण प्रतिअहंकार म्हणतो त्याचप्रमाणे पिंगला नाडी भरून वहाते तेव्हा आज्ञाचक्ाच्यापुढे तशाच प्रकारचा ढग तयार होतो. त्याला आपण अहंकार म्हणतो. या दोन फुग्यांच्या बरोबर मध्यांत आज्ञा असते. आज्ञेच्या पुढ्चा भाग मेंदूमधील पिट्युटरी ग्रंथीच्या अॅमलाखाली असतो. असतो. मेंदूच्या वरच्या टोकांतून; काही अडथळा न येतां जाऊन, परमचैतऱ्य पणक्यांच्या खाली असणार्या माकईहाडामध्ये प्रस्थापित होतं. तिये ते साडेतीन वेटोळे करून कुंडलिनीशक्तीच्या रूपाने राहात. येण्याच्या प्रक्रीयेमध्ये मणक्यामध्ये एक पीकळी सोडली जाते. ज्याला पोकळवाहिनी (वॅक्यूम चॅनेल) म्हटलं आहे. आतां त्रिकोणाकृती मेंदूच्या बाजूंवर आदळणारं परमचैतन्य मेदूच्या ग्रे (करड्या) आणि पांढर्या भागांपध्ये आणि मांगचा भाग पिनीअल बॉडीच्या ताव्यांत शिवपूजा १९८७ १७ टाकून तुम्ही माझ्या मदतीचा अव्हेर करीत आहांत. तुमचे चित्त हुलक कुंडलिनी जेव्हां आज्ञाचक्रामध्ये प्रवेश करते तेव्हां ती त्याला हे गोष्टीकडे आहे. तुम्हाला पलीकडे नेण्यासांठी मी आंत बसले आहे, प्रकाशित करते. तेव्हा तुमच्यामधील खिस्त प्रकाशित किंवा जागृत होतो. अहंकार आणि प्रतिअहंकाराचे हे दोन्ही फुगे तो शोषून धेतो आणि संपूर्ण तुम्हाला नीट माहीत आहे. तरीसुद्धां, तुमच्या संवयीमुळे तुम्ही पाय बाहेर आज्ञाचक् उधडतं. आणि त्यासांठीच आपल्या पापांसांठी खिस्ताचा मूत्यू काढीत आहांत, तुमचा पाय मगर कधीही खाऊन टाकेल हे देखील मला झाला. त्याचवेळी त्यावरोबर सहस्त्रार उधडतं. विराटाचं सहस्रार उधडतांना मी पाहिले. ज्योतीच्या हजारों जिभांसारखें ते होतं, तुम्ही जेव्हा मानवी मेंदूचं विच्छेदन करता, तेव्हां त्याच्या मध्यभागी पिवळे भोक असतं. सहस्त्राराचं उधडणं फार अकस्मात असतं. मौठ्या घूमधडाक्याने ते उधडतं. मी ते कशाप्रकारे समजावून सांगू? एक टेलीस्कोप दुसर्यामध्ये धालावा, तसा देखावा असतो तो. सर्वसाधारणपणे आज्ञा आणि विशुद्धी उधडल्याने, अहंकार, प्रतिअहंकार शोषले जातात. मन प्रतिअंकार आहे. इगो हा अहंकार अआहे. आपला आत्मा हा पाचही तत्त्वे आणि त्यांच्या (कॉजल एक्स्प्रेशन्स) तन्सात्रा यांनी वेढलेला असतो. त्याशिवाय परिघावर असलेली कुंडलिनी. ही मुख्यतः पूथ्वी, जल आणि त्याचे तन्मात्रा, फक्त ज्योतमात्रा आहे. दिसते आहे, पण तुम्ही. तुमच्या स्वतःच्या संवयीमुळे त्या मगरीकडे लक्ष न देण्याइतके आंधळे झाला आहांत. आतां माझी स्थिती काय आहे याची तुम्ही कल्पना करू शकता कां? मला कर्स वाटतंय याची कल्पना करा. का. म्हणून, मी सांगते, 'सत्संग करा., त्याचा अर्थ आपले चित मध्यावर ठेवण्यासांठी इतर सहजवोगीयांच्याबरोबर वेळ व्यति करा. सतत तुमचे चित्त मध्यांत ठेवण हे महत्त्वाचं आहे. आत्मसाक्षात्कारानंतर दैवी शक्ति प्राप्त झाल्यामुळे आपल्या व डाव्या व उजव्या नाड्या काळजीमुक्त, शियील होतात ताणतणावांतून मुक्त झाल्याने चक्रे जास्त उघडतात. ते एक चक्रच आहे. मग कुंडलिनीचे जास्त धागे बर येतात आणि असं चालू रहातं. या स्थितीमध्ये आपल्या चित्तामध्ये मध्यांत रहाण्याची गुणवत्ता प्रस्थापित होते. त्यानंतर तुम्ही त्याला एखादे विशिष्ट काम करण्यासांटी त्या दिशेने बाहेर पाठवूं शकता. आणि ते साध्य झाल्यावर काहीही प्रतिक्रिया न होतां. त्याच्या मध्यांतील जागेवर परत येऊन ते स्थानापन्न होतं. आतांपर्यंत कोणत्याही गोष्टीला न चिकटण्याची गुणवत्ता त्याने मिळविली असते. जेव्हां आत्मसाक्षात्कार होतो त्यावेळी दैवतं जागृत होतात; चक्रांचं पोषण होतं, ती ताज़ीतवानी होतात. ती उघडतात, शक्तिची मुक्तता करतात. भीठांमध्ये (आपल्या चक्रांचे प्रतिनीधीत्व करणारी मेंदूमधील स्थाने) त्या त्या चक्रांशी संबंधित सर्व क्रिया चालू होतात. दोन्ही पातळ्यांवर व्यवस्थित मांडणी चालू होते. आणि सर्व चक्रांचं पूर्णत्व चालू होतं. तुमच्या मनाचे उदाहरणं घ्या. त्याला कांहीतरी करायचे असतं. तुमचे शरीर, त्याला कांहीतरी करायचे असतं. तिसरी गोष्ट तुमची बुद्धी, तिला कांहीतरी करायचं असतं. तिथे अखंडत्व नसतं. आत्पसाक्षात्कारानंतर तिन्ही एक होतात. ी माझ्याबाबतीत ते वेगळे आहे. माझे लक्ष जर तुमच्याकडे असेल तर, तुमचे सर्व प्रश्न मी माझ्यामध्ये घेते, स्वच्छ करते आणि मी स्वतः त्रास सहन करते.. हे जर मला करायचें असेल तर भी करते. आतां, मला सहजयोगीयांना ठीक करायचं असतं. कारण तारतम्य न बाळगतां, माझ्या शरीरांत मी त्यांना ठेवले आहे. त्यामुळे त्रास मला सहन करावा लागतो. याबाबतीत सहजयोगी स्वतः बॅरोमीटर (वायुभारमापक) आहेत. मला सहन करावें लागतं. तसा त्रास त्यांना सहन करावा लागत नाही. कदाचित होतही असेल योडाफार - घेतात ते विशाल सागरामध्ये जातं. दुसरं, कपड्याच्या तुकड़्याचे उदाहरण ध्या. समजा, ते चित्ताचे प्रतिनिधित्त्व करीत आहे. आत्मसाक्षात्काराआधी ते सगळे सर्व दिशांमध्ये विखुरलेले असतं. आतां, एक बोट कापडाच्या मध्यभागी ठेवा. तळापासून बर उचला. काय होतं? त्या क्रियेमध्ये कापड एका बिंदूपर्ंत | चर उचललं जातं. आणि बाकीचं बोटाभोंबती पड़तं. त्याचप्रमाणे ज्यावेळी कुंडलिनी वर उठते त्यावेळी चित्ताला टोचते; त्याला सहस्रारापर्यंत घेऊन जाते, जिये ब्रम्हचैतन्याच्या प्रकाशामुळे ते चित प्रकाशित होतं नंतर ते त्याभोंवती गुंडाळलं जातं आणि मध्माग्गातील सुषुम्ना नाडीच्या मार्गामध्ये येतं. खरोखर, झालेलं जे काही आहे ते असं की, आत्मसाकात्कारानंतर बरहेरच्या ऐहिक जगामध्ये पसरलेलं आपलं चित्त आंत ओढल जातं आणि त्यामुळे ते आलोकित होतं. 'स्थितो म्हणतात ती ही आहे. पण वास्तकतेमध्ये आपण मानवप्राणी, आपण संवयीचे गुलाम आहोत. फक्त आपल्यासंवर्यीमुळे आपण आपल्या विताला त्या स्थितीमध्ये कार्यम टिक झायमेन्शन वा्विक मायस्करोपिक आणि फोटोग्राफिक (फोटो काढता देत नाही. याचे कारण, ते जे शोषून आता रशियामध्ये जड वस्तूच्या पांचव्या पातळीचा अभ्यास चालू आहे. ही पूर्णपणे उजवीकड़ील क्रिया आहे. प्रत्येक माणसाला स्वतःचं तेजोवलय (ऑरा) ते गुण ज्यांचे प्रतिनिधीत्व करतात ते रंग किंवा तेजोवलय बदलतं? तुम्ही बंधन कशाला देतां? तुमच्या तेजोवलयांना. त्यांना संरक्षण देण्यासांठी. फक्त जड़ वस्तूला तेजोबलय असतं. तेव्हों ते सगळ जड आहे. ही पांचवी (डायमेन्शनबा) बायोप्लाइमाचा आणि त्याच्यामधील गुणांच्या वदलानुसार असतं. येण्याजोगी) आहे. त्यामुळे माझ्या फोटोमध्ये तुम्हाला जेव्हां प्रकाश खरें तर चित्ताने बाहेर जायला नको. ही साधी परिस्थिती इये दिसतो, ती एक प्रकारची ऑरा तेजोवलय असतं. असं आहे, | ब्रम्हचैतन्याला त्याचा स्वतःचा प्रकाश आहे. तो फक्त मलाच दिसतो. काही लोकांना त्यांची आज्ञा खराब असते त्यावेळी तो दिसूं शकतो. सांगते ज्यांत तुमच्याबरोबर भीसुद्धां आहे. समुद्रप्रवासाला नेप्यासांठी मी तुम्हाला बोटीमध्ये ठेवते आहे. पण तुमचा एक पाय सतत पाण्यांत चैतन्य लहरी १८ तुम्हा सहजयोगीवांकरवी सहजयोगामध्ये येणारे लोक त्याच्यापासून दूर असतां तेव्हां तुम्ही पाहू शकता, पण, जर तुम्ही माझ्यामुळे सहजयोगांत येणाऱ्या लोकांपैक्षा जास्त बरे. कारण असे कीं, माझ्यामुळे ते माझ्या मायेमध्ये गुरफटण्याकडे जाऊ शकतात. पहा, नवीन येणाच्या लोकांना माझ्या मानवी स्वरूपंति भी कोणीच नसते. त्यांना तो बाहेरून दिसतो. त्याचं तत्वं असं आहे की, जेव्हां तुम्ही त्यामध्येच असाल तर काय पाहू शकणार? निर्विचार जाणीव तेव्हां येते जेव्हां तुमची कुंडलिनी आज्ञाचक्र ओलांडते. जैव्हां तिथे विचारच नसते. नियमन केल्याने ते होतं. हळूहळू तुमचा एक भागच बनतो. आणि तुमच्या सर्व शरीराला वेदून टाकतो. ती स्थिती बनते. ही निशं:क जाणीव (डाऊटलेस अवेअरनेस) असते. तुम्ही ब्रम्हचैतन्य बनता किंवा ती स्थिती बनता. अपस्मार (एपिलेप्सी) ते कारण : चित्ताचं चलन अतिशय डावीकडे गेल्यामुळें तुम्ही कलेक्टिव्ह सबकॉन्शसच्या अवस्थेमध्ये जातं. डावीं नू कमजोर असल्याने, कशाबद्दल भिती बाळगल्याने, किंवा भय बाटून हे होतं. एखाद्या अॅक्सडेंटमध्ये तुम्ही सांपडलात, अचानक भिती किंवा धक्क्यांमुळे. या स्थितीमध्ये सर्वांनी कार्य केलें पाहिजे. नुसतं त्या स्थितीला पोहोचून समाधीमध्ये जातां नये. तुम्हांला न देतां तुमच्यासांठी मी ते साध्य केलं आहे. मग तुम्ही त्यासांठी पूच्छा कां करतां? तुम्हांला समजलं पाहीजे की, तुम्ही तिथे आहांत. त्याबद्दल शंका नको. आतां ही शेबटींच लिला आहे. वास्तवतेमध्ये ही स्थिती मिळवणं सुलभ आणि सहजसाध्य आहे. पण तरीहीं त्यांसाठी तुम्ही श्रम घेतले, प्रयत्न केले तर मला आवडेल. जेव्हा ही अवस्था आत्ताच्या उपचार : चिंत्त मध्यभागी आणा. ते करण्यासाठी गायत्रीमंत्र म्हणून ते उजवीकडे आणा. मग ब्रम्हदेव सरस्वतींचा मंत्र म्हणून ते मध्यभागी आणा. उजवीकडे गेल्यावर तुम्हांला वैतन्यलहरी जाणवूं लागतील. त्यावेळी थांबा आणि जास्त गायत्रीमंत्र म्हणूं नका कारण, तुम्ही जास्त उंजवीकडे जाता नये. जास्त उजवीकडे जाणीं म्हणजे व्हायब्रेंशन्सची फ्रिकन्सी कमी होऊ लागणं, आत्ता आणि तुमच्या स्वतःच्यासांठी मिळवावी, असे तुम्हाला वाटेल, तेव्हां तुम्ही स्वार्थी आणि एकप्रकारे पलायनवादी आहांत, अस मी म्हणेन. प्रथम तुम्हाला सामुहिक बनल्े पाहिजे. नाहीतर वैयक्तिकरित्या निराकारामध्ये तुम्ही हरवून जाल. आणि मलादेखील तुम्ही पाहूं शकणार नाही. असं पहा, तुम्ही त्या स्थितीमध्ये असाल, सागरांत विरधकून जाल. तर, सागरामघून उत्कांत पावणं आणि त्यांत विरघळून जाणं यामध्ये कांहीही असामान्य, महान नाही. पण सांगरामधून मेघ होणं, आणि आपल्या पावसाच्या पाण्याने सर्वांना चिंब करणें भिजून है खरोखर असामान्य कर्तृत्व होइल. हे माझं ध्येय आहे आणि हीच माझी लिलापण आहे. प्रत्येक क्रीडेचं कांहीतरी ध्येय असतं, तसंच माझ्याही क्रिडेचं आहे. कॅन्सर आणि इतर सायकोसोमॅटीक रोगांसाठीसुद्धां ही उपचारपद्धती सारखीच आहे. त्यांत (अस्थी व स्नायूंचे कांही विशिष्ट रोग यैतात) स्नायूंच्या रोगांमध्ये तुमच्या श्री गणेशामध्ये सुरळीतपणा भंग झाल्याने अडचणी उद्भवतात. हिस्टरेक्टमीमध्ये, जिये गर्भाशय काढल जातं तिथे श्री गणेशांच्या दावतीतच अडचण असते. आणि भीतीसुद्धां कारणीभूत असते. जर कोणाला मूल होत नसेल तर डाव्या स्वाधिष्ठानात अडचण असते तेच प्रश्न मासिक पाळीचा स्राव जास्त असल्यासदेखील असतात. माकडहाडाच्या भागांतील पॅरासिंपथेटीक जास्त उत्तेजित झाल्याने स्राव जास्त होतो. दुसरे परिणाम डायरिया आणि सारखे सुध्वीला जावे लागणे, असंही असतं. मध्यांत रहाण्यासांठी शरणागत व्हा, "श्री माताजी, तुम्ही सारें कांही करता." असं स्हणा. ते पूर्ण समर्पण आहे. शास्त्रीय मनाला ही विद्या तुम्ही छोटया छोट्या तुकड्यांनी द्या. जर, त्यांचा पेला भरलेला असेल तर, त्यांच्या क्षमतेहून जास्त तुम्ही भखं शकत नाही. तुमचा संयम ठेवा. सगळा सागर तुम्ही त्यांना आतांच देऊ शकत नाही. लक्षांत ठेवा, शास्त्र (सायन्स) हा पूर्ण ब्रम्हाचा अगदी योडासा भाग आहे. पहिल्यांदा त्यांना ओळख करून द्या, सहजाबद्दल त्यांच्यामध्ये आतुरता जागृत करा. एकदा ते आले की त्यांचे निरीक्षण करा. तुमची वेळ आठवते कां? तुम्हां | मिसळून वापरा. थोड्या दिवसांत ते ठीक होतं. प्रत्येकाबरोबर हेच झालं आहे. पहिल्यांदा तुम्ही अनुभव घेतलांत मग उत्तरोत्तर आतुरता वाढत गेली ही प्रक्रीयादेखील शास्त्रीय आहे. उपचार : सुरूवातील गायत्रीमंत्र. पण त्याबरोबर कांही औषधंसुद्धा दिली पाहिजेत. तुम्ही ओव्याची धुनी देऊ शकता. (सर्जरीच्या रूगणाळाही) लम्बंगो-पाठदुखीसांठी ओव्याचं पाणी, स्नायूंच्या पाठदूखीला. ओवा हा खाण्यासांठी आणि गेरू फक्त लावण्यासांठी. लम्बेगोमध्ये हाईड वळतं म्हणून चैतन्यदिलेलं केरोसीनतेल दुसरऱ्या कोणत्याही तेलामध्ये * ) पण कोणत्याही उपचारांसाठी एक गोष्ट लक्षांत ठेवा की, महत्वाची गोष्ट ही की, सर्व कांही तुमच्या इच्छाशक्तिवर अवलंबून आहे. तर इंडा नाड़ी अशाप्रकारे महत्त्वाची की इच्छा असली पाहिजे आणि ती योग्य इच्छा पाहिजे. चूकीची इच्छा नको कारण शेवटी सगळे कांही परत इच्छेवर जातें. जर तुमची इच्छा अयोग्य असेल आणि तुम्ही क्रिया केली तर सगळे मेकॅनिकल यांत्रिक आणि दांभिक होतं. योग्य इच्छा म्हणजे फक्त तुमची वाढ साध्य करणं. ती शुद्ध इच्छा आहे. जर तुमची स्थूलंतली इठ्छा असेल जशी, मला मुलगा हवा वर्गरे. तर तोदेखिल पैसे मिळविण्यासांठी ऐहिक जगांमध्ये तुम्ही कार्य करीत असतांना तुम्हाला मायेशी सामना करवा लागेल माझ्यासांठी तुम्ही कमवित आहांत एच्हढं लक्षांत ठेवा. तेव्हदंच पुरेसं आहे. पुढे व्हा. आणि जेव्हढा पैसा मिळवता येइल, तेव्हां मिळवा. हे मी फक्त लौकिकार्थने म्हणते आहे. बम दघा परी शिवपूजा १९८७ १९ मिळेल. पण मग तुम्हाला आणखीही कांही हवं असेल. त्याचा अर्थ आतां तुम्ही दांभिक बनत चालला आहात. पवित्र इच्छेमध्ये तुम्हाला सगळे कांही त्यांतच मिळतं.गाठोडे बांधून. खन्या इच्छेमधून तुमची वाढ होते. ही सगळी कल्पना म्हणजे तुमच्या इच्छाशक्तिविषयी असणारा तुमचा दृष्टीकोन आहे. (माझ्या काळजीखाली, त्यावेळी ती शियील होतात माझ्या घालतां होतात आणि मग चैतन्यलहरी देऊन तुम्ही ती नीट सरळ क शकता. ही व्हायब्रेशन्स इतरांना देऊ शकता. दुसऱ्या व्यक्तिला तुम्ही स्पर्श करण्याची गरज नाही. पण मंत्रांचा वापर करून हातांना गोल फिरवून व्हायब्रेशन्स देऊ शकता. आतां तुमची क्रियाशक्ति ध्या. स्याला दोन अंगे आहेत. म्हणजे शारिरीक आणि मानसिक, शारिरीकरित्या तुम्ही खाली बसले पाहिजे. आणि निर्विचार होण्यासांठी ध्यान केलं पाहिजे. मानसिकरित्या तुमचं खक्ष स्थूलांतल्या निरर्थक गोष्टींकडे जात नाही हे तुम्ही पाहिले पाहिजे. तुम्ही इतकंच म्हटले पाहिजे की, "श्रीमाताजी, तुम्ही सर्व कांही करीत आहात. भी कांहीच करीत नाही. "हे. तुमच्यावरील नियंत्रण आहे. डाव्या बाजूच्या रोगांसाठी - तुम्ही कलेक्टिव्ह सबकॉशन्समध्ये- (सामुहिक सुप्तवैतन्य) गेला असतां जियून तुम्ही प्रोटीन ५२, व्हायरसेस गोळा करता. काहीवेळां तुम्हाला ते कांही मदत मिळण्यापलिकडे चेऊन जातात. ज्यांचं लिव्हर खराब झालें आहे, ज्यांचं लिव्हर फार जास्त काम करीत आहे. ते गरम झाले आहेत त्यांना ताप येतो. लिव्हरवर बर्फ ठेऊन ते नीट करता येतं. कांही मदत करता येतं. मलेरियाचा ताप उजवीकडचा आहे. म्हणजे इांस चांवण्याने झालेला बैंक्टिरीयापासून झालेले ताप डाव्या बाजूकडचे आहेत. ते मुख्यत्त्वेकरून कांही प्रकारचे फंगस - मश्रुमसारखे जुनं परनीर वर्गैरेमुळे होतात. डायबिटीस हा उजव्या बाजूकडील क्रियेमुळें असतो. जिच्यावर डाव्या बाजूचा परिणाम असतो कारण, इथे उजवी बाजू सहज परिणाम होइल अशी कमजोर झालेली असते. पहिल्यांदा जेव्हा तुम्ही खूप विचार करतां लक्ष देत नाही आणि त्याच संवरयीत रहावा. त्यावेळी तुमच्या या नाजुक कमकुवत बाजूत आणखी भितीसुद्धां प्रवेश करते. खूप काम करणारा माणूस खूप बिचार करतो. त्याच्या सर्व फॅटव्या पेशी मेंदूसांठी वापरल्या जातात. स्वाधिष्ठान काम कर लागतं. आणि त्याचा डाव्या डाव्या आणि उजव्या, दोन्ही बाजूंच्या व्यक्तिसाठी प्रथम स्वतःला स्वच्छ करून ध्यान करणं महतत्वाचे आहे. तुम्ही जेव्हां डावीकडे जाता, तुमची कुंडलिनी वर उचला आणि ती बर येते. ध्यानाआधी तुम्ही कुंडालिनी वर उचलली पाहिजे. पुजा करतांना अगदी यांत्रिक होऊ नका. आपली बाढ ब्हावी अशी तुमची खरी इच्छा पाहिजे. आर्य समाजांतील लोक हे मूलतः उजवीकडचे लोक आहेत. त्यांना भक्ति, भजन केले पाहिजे. मुला त्यांच्या हृदयामध्ये बसविलं पाहिजे. म्हणजे डावीकडे गेलं पाहिजे. फक्त मध्यंतल्या चक्रांवर मंत्र म्हणून स्वच्छता राखली पाहिजे. महाकाली आणि महासरस्वती दोधी दोन्ही बाजूंनी चक्रांवर कार्य करतात आणि त्यांची अंतर्गत सांगड असते. डावीकडचे आणि उजवीकडचे मंत्रसुद्धां कुंडलिनी वर चढविण्यासांठीच फक्त म्हणावयाचे आहेत. या टिकाणी चित्ताचा कांही उपयोग नाही. कुंडलिनी वर चढविण्यासांठी मंत्र म्हणून डाव्या बाजूसांठी करायबी ट्रीटमेंट (उपचार) फक्त तुमची इच्छाशक्ति वाढविण्यासांठी आहे. अन्न खाल्ल्याने, उदा बाजूचा भाग दुर्लक्षित रहातो. डाव्या बाजूकडील शक्तिचा हास होतो. आणि तुम्ही आणखी नाजुक होता अशावेळी तुम्हाला कशाची भिती वाटली, तर दोषी बाटू लागते आणि मग तुम्हाला डायबेटीस होतो. ठीक करण्यासांठी मंत्रामध्ये अलीचं नावं वापरा. त्याचा उगम डावीकडच्या स्वाधीष्ठान व नाभीमध्ये आहे. पहिल्यांदा डावी नाभी. बायकोची भिती किंवा तिच्या विषयीची काळजी, किंवा कुटुंबातील इतर व्यक्तिविषयी वाटणारी काळजी त्याशिवाय त्यावेळी असणारा तुमचा कमकुवतपणा डायबिटीस आणतो. तुमचें आज्ञाचक्र साफ करून तो काढून टाका. जास्त विचार करू नका. निर्विचारामध्ये जा. डादी बाजू उजवीकडे घ्या, मीठ जास्त घ्या. म्हणजे साखर बाहेर पडण्याच्या क्रियेचे न्युट्रलायझेशन होइल., कारण त्याला असतं. उजवं स्वाधिष्ठान व नाभीवर बर्फ वापरा, योग्य त्या चांचण्या घेऊन नंतर गरज असेल तर साखर खाणे टाळा. दुसरा मार्ग म्हणजे तुमची उजवी बाजू वर करायची आणि हाताने ती डावीकडे खाली आगायची. त्याने खूप मदत होते. याशिवाय तुमची उजवी बाजू ब्रम्हदेव व गायत्रीमंत्राने कार्यान्वित करायची. पण सगळं कांही एका पॉईंटपर्यंत. आणि ते जास्त दुसर्या बाजूला जाण्याआधीच त्याला वर ओढून मी त्यावर नियंत्रण ठेवते. ते सर्व माझ्या ताव्यांत असतं. जेव्हां लोक नियंत्रण ठेवीत नाहीत आणि नुसते | राम राम पांडुरंग-पांडुरंग करीत जातात आणि एका बाजूला पूर्णपणे हरवून जातात. आतां श्री माताजी सर्वांना विचरीत आहेत. "तुमर्च चित्त कुठे आहे?"" पहिल्यांदा भक्तिभाव आला पाहिजे आणि मग तो श्रद्धा भाव हार्ट अटॅकस : जास्त कार्यक्षम आणि निष्क्रिय किंवा सुस्तावलेलं हृदय उजदीकडील लोकांचं हृदय जास्त कार्यक्षम असतं. अशावेळी हृदय बंद पडूं शकतं. मुख्यतः खूप तरूण तयांत असं होऊ शकतं. कारण त्यांचे चित्त बाहेर जास्तच असतं. त्यामुळे त्यांचा आत्मा बाहेर जातो. त्यांच्या अतिशय भौतिक स्वभावामुळे आत्म्याकडे लक्ष नसतं. जास्त कार्यक्षमता, | कुटुंबाविषयी अतिशय काळजी, भविष्याबद्दलचा जार्त विचार, झाला प्राहिजे. फिजीओयेरपीबाबत : जेव्हां चैतन्यलहरी लागतात तेव्हा त्या स्नायूंना रिलॅक्स शिरथील करतात खरंतर ताणतणावातुळे स्नायू आकुंचनांत जातात. उदा. डावीकडे किंवा कोणतंही चक्र मणके वळू लागतात. जेव्हां तुम्ही तुमची चक्रं बैतन्य [सहरी २० यामुळेदेखील हे होऊ शकते. हृदय जास्त रक्त पंप करू लागतं, आणि स्वतःचं काम वाढवून घेतं. त्यामुळे ते दमतं. त्याशिवाय चित्तही या प्रकारचे लोक अनेक प्रकारचे आणि मग कोणत्याही काळ्य रंगाने ते झांका. या प्रश्नाचं उगमस्थान असतं डावी नाभी. असं पहा, लिव्हर सुस्तावलेलं असतं त्यावेळी डावी नाभी सुस्तावते. ती व्यक्ति स्वतःच्या शक्त्या वापरत नसते. त्यामुळे आत्याकडे नसतं. सुस्तावलेलं हृदय मंत्र घेतात आणि प्रथम त्यांची डावी विशुद्धी खराब करतात. तंबाखू, लिव्हर सुस्तावतं. जे डाव्या नाभीमुळे जास्त वाढतं. सिगरेट ओढून डाव्या विशुद्धीवर अडचणी निर्माण करतात. त्यामुळे हृदवाचे पंपींग कठीण होतं, त्यामुळे हृदय दमतं कारण, ते पंप करू शकत नाही. डावी विशुद्धी फार जास्त झाल्याने सुस्तावलेल हृदय तुम्हाला अंजायना देतं. हे दोन प्रकारचे हार्टअटॅक असतात. पहिल्या प्रकारासांठी पोटावर आणि उजव्या बाजूच्या हृदयावर बर्फ ठेवून उपचार करता येतात. शिवाय डाबीकडून उजवीकडे घ्या. पाण्यांत बसा. प्रकाश अजिबात वापरूं नका. अंधारांत झोपा. जास्त घरामध्येच रहा. पूर्ण उपचार : परत डावीकडेच. कुठल्यातरी काळ्या गोष्टीने झाकणं बरं म्हणजे त्याला ऊब दिली जाईल. ती एक प्रकारची अॅलर्जीच आहे, बहुतेक अॅलर्जींचे कारण म्हणजे यंडमधून गरम गोष्टीत जाणे. उदा. यंड पाण्यांत आंघोळ करून वरून गरम पाणी थैणे, कॉफी घेऊन नंतर ताबडतोब यंड पाणी पिणे. या अचानक बदलामुळे शरीर्यत्रणा त्याच्याशी जुळवून घेऊ शकत नाही. डाव्या नाभीच्या भागांत स्लीन (प्लीहा) येते. स्पलीन ही स्पीडॉमीटरही आहे आणि जुळदून घेणारीसुद्धां आहे, जेव्हां ती जुळवून घ्यायला जाते तेव्हां, त्या अचानक बदलामुळे ते व्यवस्थित होत नाही आणि प्रश्न उद्भवतात (आर्. बी. सी.) चा लाल रक्तपेशीचा प्रवाह कमी वा जास्त करण्यास अचानक आपल्या | विश्रांती ध्या आणि वारंवार म्हणत रहा, "मी आत्मा आहे." "देवा, कृपा करून मला क्षमा कर." दुसर्या प्रकारावर उपचार म्हणजे, त्याला म्हणायला सांगायचं, "आई, तूच माझा बीज मंत्र आहेस तूंच मांत्रिकही आहेस." आणि हेसुद्धां कीं, "मी दोषी नाही" आणि म्हणा, "देवा, मी सर्वांना क्षमा केली आहे." त्यामुळे सर्व दुखापती नाहीशा होतात. डावी बाजू स्वच्छ करण्यासांठी प्रकाश व अग्नी वापरा. शक्त्या बदलाव्या लागतात. त्यामुळे स्लीन वेडयासारखी वागू लागते. जी लोकं अत्वंत वाईत असतात त्यांना रक्ताचा कर्करोग (कॅन्सर) होण्यास हे मूळ कारण आहे. अस्थमा । दमा ज्यावेळी मागची आज्ञा कार्य करीत असते तेव्हा तुम्ही बहुतांशी डावीकडील सायकोसोमेंटिक रोग. कधीकधी तो | सुस्तावलेल असतां आणि जेव्हां पुढची आज्ञा काम करीत असते तेव्हां तुम्ही जास्त कार्यक्षम होता शरीरामधील कैमिकल्सचं संतुलन आज्ञेमधून होतं. आणि म्हणूनच तुम्ही नेहमी निर्विचार जाणीवेमध्ये असलं पाहिजे. डावीकडचे लोक असे असतात की, ते स्वतःला त्रास करून धेतात. उजवीकडचे लोक दुसऱ्यांना त्रास देतात. डाव्या बाजूकडचे लोक असतात त्यांच्या शरीराला वेदना होतात आणि ते त्रास सहन करतात. उजवीकडचा सुद्धां असूं शकतो. त्या लोकांमध्ये, जे अगदी शुष्क असतात, इतरांवर दबाव टाकणयाचा प्रयत्न करतात. त्यांच्या पैरिटोनीयमचा शुष्कपणा फार जास्त असतो. बहुतेकवेळा तो उजव्या हृदयाकडूनही येतो. - चांगले पिता नसता, किंवा तुमच्यामुलाला छळलं असेल, किंवा स्वतःबद्दल ज्यचे बडिल मृत्यु पावले आहेत किंवा तुम्ही स्वतः तुम्ही दुःखी उदास, असाल. ते कोणत्याही प्रकारच्या जुळवणीनुसार उजवीकडचे लोक इतरांना बेदना देतात आणि त्यांच्या ते लक्षांतही येत नाही. त्यामुळे या उजवीकडच्या लोकांना लिव्हर सिरोसिस आणि असतं. डोळचाचे प्रश्न येऊ शकतात. खाणं - डाव्या बाजूसांठी, चरबीयुक्त खाणं (फॅट) खाल्ली तर ते वाईट कारण चरबी ठेवली जाते. आणि ती अभिसरणासांठी (सक्क्युलेशन) सांठी मिळत नाही. बारीक लोकांमध्ये ती वापरली जाते त्यामुळे ते चरबी खाऊ शकतात. पण लड्ठ लोकांसाठी त्यांनी चरबी फक्त नाकांत घालायला तूप, कानांत घालायला तेल अशी वापरावी लोकांना डोक्यावर तेलाने मसाज करणं चांगलं. बारीक लोकांनी गोल्डन आमला हेअर ऑइल' ने मसाज करावा. त्यामुळे ते थंड होतात. शक्ति हा डावीकडचा गुण आहे. श्रद्धा मध्यांतील डावी बाजू अतिशय मनोहर आहे. जोपर्यंत तुम्हाला देदना जाणवत नाहीत तोपर्यंत. नंतर तुम्ही भरकटू लागता. कांही लोकांच्या बाबतीत भक्तिमध्ये हे घड़तं. जेव्हां मी बोलते त्यावेळी प्रत्येक शब्द हा मंत्र असतो जेव्हां मी बोलू लागते त्यावेळी लोक ठीक होऊ लागतात. आतां सर्व प्रकारचे लोक बर येऊ लागले आहेत. कांही फार लवकर वर येऊ लागले आहेत. जोपर्यंत माझा संबंध येतो, त्यांनी देवी म्हणून बाजूला ठेवलें आहे. आणि माझ्यापर्यंत कोणी पोहोच शकत नाही. आतां तुमच्यापैकी एकजणच असेल जो उभा राहिल, त्याला लोक बघतील आणि सहजामध्ये येतील तो सगळ्यांत चांगला मार्ग आहे. कांही लोकांना नुसतं येऊ द्यायचं. आणि हीच सखेळी आहे. दमा हा सायकोसोमॅटीकही आहे. जेव्हां तुमचं लिव्हर (यकृत) सुस्तावलेलं असतं. तेव्हां तू कमकुवत होतं. कास अर्टकिरिया रोगमुक्त होण्यासांठी गेरू वापरा. तो एका दगडावर धासा आणि तुमच्या मुलाला मधामधून द्या. (योड्याशा प्रमाणांत) मोठ्या माणसांनाही. वृद्ध लोकांसांठीपण तो चांगला कारण, त्यामध्ये कॅल्यीयम असतं. आणि सोल्युबल (विरघळणारं) कॅल्शीयम लावण्यासांठी चांगलं. बन्याच लोकांनी त्याला वैयक्तिक कैलं आहे. या बावतीमध्ये माझ्या कुटुंबात काय वाललं आहे; इतरांचे काय चाललं आहे, मुंबईला शिवपूजा १९८७ २१ करतात आत्मा आणि कुंडलिनी : ( ते तन्मात्रेच्या पलिकडे आहेत. खरं म्हणजे ते तन्मात्रेचं स्फुरण करवतात) काय चाललं आहे वरगैरे त्यांना समजावून घ्यायचं असतं. सहजयोगी खूप प्रामाणिक, कनवाळू, मेहनती, चांगल्या स्वभावाचे आणि शांत स्वभाव असणारे असतात. हे तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांच्या स्वभावाने नवीन पातळी गांठली आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाने त्यासांठी झटलें पाहिजे. इतरांची जास्त काळजी बाळगतां नये. जेव्हा त्या स्थितीला सामोरे जाता तेव्हां, त्या स्थितीची चांचणी होते. ही परिस्थितीची वेळ आहे. पूर्ण विवेकाने स्थिती एकत्र केली पाहिजे. उदा : एक मेणबत्ती लावा. तुमचे हात तिच्याकडे ठेवा. माझ्या फोटोसमोर ती जागृत होइल. मेणबत्तीचं पोटेन्शिअल आलं आहे. म्हणजे फोटोने तिचं पोटेन्शिअल जागृत केले आहे. आतां ती निगेटिव्हिटी जाळून टाकू शकते, याच्या परिणामामुळे भिंत काळी होतांना तुम्ही पाहिले आहे. चक्रांमध्ये देवता आहेत. कुंडलिनी जेव्हा उत्थान पावते तेव्हां बीप्रमाणे ती त्यांना जागृत करते. एकदां का त्या जागृत झाल्या की त्या कार्यान्वित होतात. त्यांचं कार्य, काय काय कार्यन्वित करायचं ते, त्यांना माहित असतं. जसं कांही त्यांची तिथे नेमणूकच झाली आहे. तुमच्या उत्मांतीमध्ये विविध पातळींवर तुम्ही त्या देवतांना मिळवलं आहे. त्यामुळे प्रत्येकाला तन्मात्रा असते जी सर्व पोटेवशिअल ठेवते. तन्मात्रेपासून स्थूलापर्यंत जातांना तुम्ही सूक्ष्मांतून जाता. आतां काय होतं, जशी पृथ्वीमातेची तन्मात्रा सुगंध आहे. या सुगंध आहे. या सुगंधामधून सर्व फुले आणि झाडे येतात. त्याप्रमाणे मानवप्राण्याला कार्बन आहे. पृथ्वीमाता कशी काय स्वतःमध्ये जळते आणि स्वतःमध्ये हा कार्बन त्या उष्णतेतून तयार करते. हा कार्बन अमायनो अॅसिड तयार करणारा तुमच्यामधला एक अविभाज्य भाग बनतो. तर तन्मात्रेच्या पातळीवर पृथ्वीमातेला माहित असतं. तुम्ही काय आहांत ते तिला माहीत असतं. शक्तीच्या रूपामध्ये निराकार ही तन्मात्रा आहे. तर दैवतं ही तिला वापरणारी साकार आहेत. त्यांना ते कसं वापरायचं हे माहीत असतं. मध्यमज्जासंस्थेतून स्थूलामध्ये त्याचं प्रदर्शन होतं. | त्या जिथे प्रस्थापित झाल्या आहेत तिथे त्या कार्य करतात. बी घ्या. ती स्थूलांत आहे. तिचं पोटेन्शिअल आहे झाड बनर्ण. आणि त्या झाडाचे अनेक झाई बनणं. हे पोटेन्शिअल सूक्ष्म सुक्ष्मतर, सूक्ष्मतम आहे. त्याचें स्वरूप स्थूल आहे. पृथ्वीत्वाचं कॉजल मुलतत्त्व सुगंध हे आहे. त्यामुळे जैव्हां ते कुंडलिनीला जागृत करते, त्यावेळी ते कॉजललाही स्पर्श करते. जसा तुम्हाला सुवास येतो. आत्मसाक्षात्कारांचं कॉजल शुद्ध इच्छा हे आहे. माणूस हा तीन पोटेन्शीअल्सचा (तत्त्व) बनला असती- स्थूल, सूक्ष्म आणि आत्मसाक्षात्काराचं कॉजल म्हणजे शुद्ध इच्छा, स्थूल व सूक्ष्म शरीरांना प्रकाशित करते. ज्यावेळी तुम्ही पृथ्वीमध्ये बी घालता, पृथ्वी त्या बीला प्रकाशित करते व त्याला पोटेन्शिअल देते. त्याप्रमाणे तुमच्यामध्ये कुंडलिनी ही पृथ्वीमातेसारशी आहे. 'ती उठते व हीं पोटेन्शीअल पातळी तुमच्या बीजाला देते. प्रत्येक गोष्टीचं कॉजल वेगळं असतं. आणि प्रत्येक चक्र त्याच्या स्वतःच्या कॉजलप्रमाणे कार्य करतें. अडचण हीच की आपण स्थूल रूपांतही समर्जू शकत नाही. आतां एक स्थूल पातळीवरची गोष्ट घ्या तुम्ही एका बिंदूपर्यंत पोहोचला, जिये तुम्ही अॅटम घेता. त्याला एक न्यूक्लिअस (केंद्रबिंदू) असतो ज्यात प्रोटॉन, न्यूट्रॉन, मिसौटॉन असतात. आता जर तुम्ही हेलियमगॅससारखा अॅटम यंड केला तर, अॅटमस, सामुहिक होतात. मग मिसोटॉन स्वतःहून करतो ते पण सामूहिक होतात. जर,एका ठराविक तपमानापर्यंत थंड केले तर, तर गोष्टींमध्येसुद्धां असतं. हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध करता येते. पण जैव्हां आपण मानवप्राणी होतो, आपण जिवंत क्रियेबाबत बोलत आहोत. मानवप्राणी म्हणजे स्थूलामधलं सर्वांत मोठे प्रकटीकरण आहे. आतां अंतर्यामीची दाढ झाली पाहिजे. स्थूल पातळीवर त्याचं पूर्ण प्रकटीकरण झालं आहे. एखादं बी जे स्थूलांत पूर्ण तयार झाले आहे जिवंत आहे. ते व्या आणि मग पृथ्वीमातेमध्ये बि का साकार हा कर्ता आहे. तन्मात्रा ही त्या विविक्षीत दैवताची शक्ति आहे; अप्रकट असलेली शक्ति. पण जेव्हां दैवतं जागृत होतात; त्यावेळी त्यांच्या शक्त्यासुद्धां जागृत होतात. ही जिवंत क्रिया आहे. आणि ते कसं काय कार्यान्वित होतं त्याचें स्पष्टीकरण तुम्ही देऊ शकत नाही. आतां अर्भक पहा. ते कशाप्रकारे रूप घेतं, त्याला कोण मार्गदर्शन करतं, तिथे कांहीतरी बुद्धी असली पाहिजे. कोण ते करते कोण सांभाळतं, कोण योजना करते? आतां मी स्त्रीरोगतज्ञाला प्रश्न करते. शरीरामध्ये बाहेरचा कोणताही पदार्थ बाहेर फेकला जातो तर अभक का नाही फेकलं जात? मला उत्तर द्या. कांहीतरी त्याचं पोषण करतं काळजी घेतं. आणि मग योग्यवेळी ते बाहेर टाकतं. ते आंतमध्ये वाढतं पण आईला त्रास देत नाही. खरं, तर तिच्या अस्तित्त्वामधील शक्तित झालेल्या बदलामुळे आईचा चेहरा बदलतो. तर आईला हे सौदर्य कुठून लाभतं? पहा तर, काळजी घेणें - पोषण करणं त्याची परिपूर्णता पहाणं इतकं आश्चर्यजनक आहे, नाही कां? र तर हे पौटेन्शिअल स्यूल, स्यूल आपल्या बुद्धीला अंतच नाही असं आपल्याला वाटत. पण देवाच्या साम्राज्यांत रहातांना एक छोटसं बी आलं, आणि त्याच्या शेवटी एक छोटीशी पेशी आली; या पेशीमध्ये असणारी बुद्धी जर माणसाकडे आली तर सहजयोग पूर्णपणे प्रस्थापित होइल. ती सरळसरळ तिची स्वतःची दिशा बघू शकते. तिला दगड दिसतो. त्याच्याबरोबर ती झगडत आपल्या पूर्ण अस्तित्त्वामध्ये सूक्ष्मतर आणि सूक्ष्मतमावीदेखील नाही, त्याच्या बाजूने वळसा घालून जाते त्थाला बांधून घेते त्यामुळे नंतर प्रतिकृति आहे. त्याचे पोटेन्शिअल कुंडलिनी ही आहे. कुंडलिनी | जैव्हां तो मौठ झाड होइल त्यावेळी त्या दगडाचा पाया घालण्यासांठी उपयोग होइल. मग हळूहळू सावकाश ते पाण्याकडे पोहोचतं, पाण्याची पातळी त्याला कुठे मिळणार आहे याविषयी त्याला कांहीच जाणीव किंवा ठेवा. काय होइल? पृथ्वीमातेच्या तन्मात्रेचं प्रतिनिधीत्त्व करते; विराटाची तन्मात्रा आहे सामुहिकता. सदाशिव आणि आदिशक्तिचे आपल्यामध्ये प्रतिनिधीत्त्व चैतम्य सहरी २२ स्वातंत्र्य दिलं गेलं होतं., ते जर समंजस असते तर कांही प्रश्न उद्भवला नसतो. आतां या स्वातंत्र्यासाठी फार मोठी किंमत मोजावी लागते. आतां नुसतं पहा. या स्वातंत्र्यामध्ये काय काय घडतं आहे. पण हल्ली सगळं कार्यान्वित होत आहे. ही जिवंत क्रिया सायन्सने समजावून सांगाता येत नाही. शास्त्रज्ञ देवतांचा स्वीकार करणार नाहीत. तेव्हां, त्यांच्याविषयी काळजी करू नका. आपल्यामध्ये शास्त्रज्ञ नसले तर काय होणार आहे? पूर्वसूचना नसते. एकदा मी कुंभारमाशीवर प्रयोग केला. आमच्या घरामध्ये ती स्वतःचं घर बांधत असतांना मी तिला रंग दिला आणि कसातरी तो रंग तिच्या पंखांवर आला. एके दिवशी मी एका दूरच्या जागी गेले. तिये तीच माशी आली होती. मग ती परत आमच्या धरी दिसली. हे सर्व मार्ग तिने कसे काय घेतले? तिच्यामध्ये कांहीतरी लोहचुंबक असले पाहिजे. आपल्याला काही चुकल्याचुकल्या सारखं वाटणार नाही. तरूणपक्ष्यांना ऑस्ट्रेलियामधून सैबेरियामध्ये त्यांची घरं कशी शास्त्रज्ञांसांठी सर्वांत महान गोष्ट म्हणजे स्वतःच पहाणे. जसं मिळतात? असं पहा, ते सगळे सामुहिकतेमध्ये असतात. आणि पूर्णपणे एकत्र आलेले आणि ते सर्व एकत्र हिंडतात. हे सर्व पशूंच्या 'पाश' स्थितीमध्ये असतं. नाही. सल्फरडायऑक्साइडला व्हायब्रेशन्स आहेत, जी इलेक्ट्रोमॅ्नेटीक आहेत. सिमेट्रीक आणि आयसोसिमिट्रीक, ते फक्त त्यांना जे दिसतं ते सांगतात. सहजयोगामध्ये त्यांना ते काय आहे ते दिसेल. तुम्ही त्यांना वस्तुस्थिती द्या आणि त्यांना तिचा अनुभव घेऊ दे. शास्त्रीयरित्या सगळे देतां येणार कांहीही स्पष्टीकरण त्यांना पण आपण मानवप्राणी आतां पशु नाही. आपण स्वतंत्र आहोत. आतां या स्वतंत्रतेच बरचंस हरवलं आहे आणि गेलं आहे. नंतर मानवप्राणी प्रस्थापित होत आहे. अँडम आणि ईव्हच्या पातळीवर हे कांही तुम्ही त्यांना क्स दाखविणार? *ं शिषपुजा १९८७ आपण आलो आणि गेलो तरी दन्याखोर्यात पर्वतात कधी विकत घेऊ शकता तुम्ही ५) १) आकाश? असेल का श्वास, होलिस्पीरिटचा? आदिशक्तिवा? समुद्र किनारा आणि जंगल यांना अजून भेट देत असेल का होलिग्रेल? ही पृथ्वी आपली नाही आपण आहोत..... पृथ्वीचे. आदिगुरुंचा आवाज मला म्हणाला, शिकव तुझ्या लेकरांना सहजयोगाचं ज्ञान. पृथ्वीमाता आहे आपली आई. पृथ्वीवरची आपत्ती आहे, सर्वांचीच. कधी विकत्त घेऊ शकता तुम्ही पाऊस आणि बारा? श्री आदिशक्ति माताजी निर्मलादेवींनी मला सांगितलं, ही पृथ्वी आपली माता आहे, आणि सागर आपला पिता, प्रत्येक नदी, प्रत्येक दरी, प्रत्येक पर्वत वाटतो आहे प्रतिबिंबीत सर्वत्र पसरलेले आदिशक्तीचं प्रेम. श्री गणेशांनी मला म्हटले, ६) २) झाडांमधून वाहणारा रस आहे नां, ते आहे रक्त, माझ्या नसातून सळसळणारं, पृथ्वीमातेच्या उदरांतून झाला आहे माझा जन्म आणि तू? तें आहेस माझाच भाग, आणि फुलांचा मोहक गंघ आहे, माझाच प्रसाद. श्री ब्रह्म देवांचा आवाज मला म्हणाला, पृथ्वीमातेच्याच सान्या लेकरांची लक्षांत ठेव हा इशारा? काय होणार आहे मग? छुपे कोपरे रानाचे उध्वस्त होतील तेव्हा? जेव्हा धुक्याचे मेघ आच्छादून टाकतील. गिरीकंदरांतील दृश्यं, जैव्हा नद्याचे पाणी रंग, घेइल, केमिकल् माशांचा गळा आवळेल, पक्ष्यांच्या श्वास अडकेल, आणि नवं बांधकाम आणि तादा घेण्याच्या उन्मादांत ३) चकाकरणार सागराचें पाणी, नुसतंच पाणी नव्हे ते आहे रक्त, तुझ्या आजोबांच्या पूर्वजांचं, तलावाच्या स्वच्छ पाण्यातलं प्रत्येक प्रतिबिंब साँगतय गोष्ट निर्मितीची. पाण्याची कुजबुज आहे, पच्या कचन्याचा, हरपेल सारं काही आपल्याकडे असलेलं, श्री आदिशक्तिने एकत्रित केलंय सारं कांही व्हायब्रेशन्सद्धारे आपण काही निर्माण केले काँहीही जीवंत कार्य आपण करतीय ते कार्य, फक्त मेलेलं, ७) नाद अनंताचा. देवताच आहेत नद, जीवन जगवणाऱ्या समृद्धी आणणार्या आपली नाव चालवणाच्या, मुलांना भरवणान्या त्यांना ठेवा स्वच्छ आणि करा आदर. श्री हनुमानांचा आवाज मला म्हणाला, आपल्यालाच मारून टाकणारं, जिवंत कार्य करते आहे ४) फक्त ती....आदिशक्ति । आपण सारे सहजयोगी प्रेम करतोय. या पृथ्वीवर जर्स हवा आहे फार मोलाची, प्राण-ओझोन यांनी भरलेली. वैकुंठाहून येणारा बाराच पहिला श्वास घेतोय. आणि स्वीकार करतो आहे शेवटच्या श्वासाचा. पवित्र आणि स्वच्छ ठेवली पाहिजे हवा ते आहे स्थान जिथे आपण स्वीकार करू शकु. आदिशक्तिचा शीतल वारा. ८) आपण प्रेम करताय आपल्या दैवी आईवर श्री माताजींवर घेऊया आतां आण आपण ही पृथ्वी, ही हवा या नद्या सातत्याने राखू नांवाने श्री आदिशक्तिच्या आमच्या लाडक्या निर्मलमातेच्या जिने दिलाय आम्हाला पुनर्जल्म. चैतम्य लहरी ---------------------- 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_6,7.pdf-page-0.txt चैतन्य लहरी ৩ मराठी आवृत्ति खंड ४ अंक ६ व ७ हु १० र सर्वशक्तिमान परमेश्वर आहे आणि त्या परमेश्वराचा मी दूत आहे हा देवावरचा विश्वास जेव्हा तुमच्यामध्ये पूर्णपणे प्रस्थापित होतो त्यावेळी तुम्ही गुरुपदामध्ये असता. - प. पू. श्री. माताजी निर्मलादेवी गुरुपूजा, १९९२, कबेला, इटली 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_6,7.pdf-page-1.txt चैतन्य लहरी अनुक्रमणिका श्री गणेश पूजा १) २) महालक्ष्मी पूजा ३) महासरस्वती पूजा ४) गुरुपूजा ५ ) शिवपूजा १९८७ 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_6,7.pdf-page-2.txt श्री गणेश पूजा (सारांश ) पर्थ, ऑस्ट्रेलिया, फेब्रुवारी १९९२ "परत ऑस्ट्रेलियामध्ये असणं, किती आनंददायी आहे. इथे जाळून टाकण्याइत्क उकडत होते, "आता तुम्ही पाहीलंत, तुम्हाला हवे होतंे, महणून सारखा पाऊस पड़त राहीला आणि तुम्हाला गार वातावरण हवं होतं. दोन्ही गोष्टी कार्यान्वित झाल्या आहेत. त्यानंतर होती काळजी, पावसामुळे साधक येणार नाहीत याची. पण ती चांचणीच होती, त्यामुळे तो प्रश्नदेखील सुटला मी त्यांना म्हटले, जे खरे साधक आहेत ते येतील. नाहीतर मोठी संख्या असून जर साधना नसेल तर, त्याचा काय उपयोग? आणि साधक फार गहनतेमधले. एक प्रश्नही त्यांनी विचारला नाही. तुम्ही कल्पना करू शकतां कां? ऑस्ट्रेलियामध्ये माझ्यावर नेहमीच प्रश्नांचा भडीमार केला जातो. पण त्यांची साधना मला इतकी जाणवली कीं, मी म्हटलं, 'मला तुम्ही प्रश्न विचारलेले बरे, आणि एकही प्रश्न विचारला गेला नाही, त्यामुळे एका दमांत मी किती गोष्टी केल्या." जस निसर्गात आहे त्यानुसार जे निर्माण होतं त्याचा विनाशही होतो. परत कांहीतरी नवीन विधायकरित्या तयार होतं. आणि जे कांही तयार झालं असतं त्याचा भाग विनाश पावतो. त्यामुळे मृत्युमध्ये जीवन असतं, मृत्यु हा नसतोच, कल्पना करा, कधीपासून जन्मलेले ते सगळे लोक जर आज जिवंत असते तर आपण इथे नसतो. अनेक प्राणी मेलेले आहेत आणि ते सुद्धां मानव झाले आहेत. इतर लोकांनी या पृथ्वीवर यावं म्हणून अनेकांना मृत्यु यायला हवा आणि तुम्हाला थोडी विश्रांति धेऊन परंत यायळा हवं. तेव्हां मृत्यू हा फक्त जीवनामधला बदल आहे. मृत्यूशिवाय जीवन अस्तित्वात असूं शकत नाही. हे त्या दोघांमधील संतुलन आहे. त्यामुळे सहजयोग्याने मृत्यूला कधीच धाबरतां नये, जर तो मरण पावणार असेल तर, तो फक्त दुसऱ्या जीवनांत जाणार, जिथे तो थोड़ा वेळ विश्रांति धेऊन, जास्त उत्साहाने जोमाने आणि जास्त शक्तिने परत येणार आहे. कार्यक्रमाच्यावेळी वीज गेली, त्याचाही परिणाम चांगला झाला. निसर्गामधल्या कितीतरी गोष्टी पूर्णपणे संतुलनामध्ये आहेत. "जर हे संतुलन तुटलं तर आपण कुठेच रहाणार नाही. हे सर्व श्रीगणेशांनी केलं आहे, हे समजलं पाहीजे. या सर्व भौतिक गोष्टी आणि सर्व निर्मितीकडे ते लक्ष पुरवतात. उदा. पहिलं चक्र या पृथ्वी मातेने तयार केलें, आणि संगळ विश्व दुसर्या चक्राने केलं पण पहिले चक्र ते आहे जें, आपल्या संतुलन देणारं पावित्र्य आणि मांगल्य प्रसारित कारण, आपल्याला मेणबत्त्या वापराव्या लागल्या, आणि सगळी भुतं मेणबत्त्यांवरोबर एकत्र आली, श्री माताजी खोलींमध्ये आल्या त्यावेळी हे झालें. वीजेवर इतकं अवलंबून असणं, काही चांगली गोष्ट नाही, हे समजणंसुद्धा फार महत्त्वाचं होतं. "त्यामुळे कांही नैसंगिक गोष्टींचा आपण नेहमीच सांठा करून ठेवला पाहिजे. कांही कंदील वगैरे आपण तयार ठेवले पाहिजेत. आणि मी या विजेपेक्षां निसर्गाबरोबर जास्त राहिले पाहिजे. मी सांगते, आपले डौळे खराब करायला ही वीज जबाबदार आहे. कारण नुसती ती आपल्याला उजेड देत नाही, आपल्या डोळ्यामधला प्रकाशही दूर नेते. त्यामुळे जास्त विजेने आपल्याला गुलामासारखंच बनविलं आहे. रहाण्यासांठी नैर्सर्गिक वातावरण ठेवण्याचा सध्याचा कल चांगला आहे. करते. जेव्हां लोकाचं संतुलन जातं त्यावेळी ते डावीकडे किंवा उजवीकडे जातात. कांही सहजयोगी अत्पंत प्रामाणिक असतात, पण त्यांच्याकडे प्रेम नसतं, "प्रेमाशिबाय प्रामाणिकपणाला कांही अर्थ नाही. प्रेम याचा अर्थ तुम्ही कशांत गुंतून रहावं असा नाही. पण तुमच्याकडे अलिप्त प्रेम व जबाबदारी हवी." श्रीगणेश मूलाधारावर आहेत आणि मूलाधारासंबधीत आपल्या सगळ्या जाणीवा ते काबूमध्ये ठेवतात. मुख्यतः विसर्जन. "त्यामुळे गुंतून रहाण्यामध्ये विश्वास ठेवणारे लोक आपण नव्हे. किंवा त्याच्या अलिप्ततेमध्येही नव्हे पण संतुलनामध्ये आपला विश्वास आहे त्यामुळेच तुमचे लग्न झालं आहे. योग्य शारिरीक जीवन तुमच्याकडे आहे. तुम्हाला योग्य मुलं झाली पाहिजेत. अर्थपूर्ण, माननीय वैवाहिक जीवन तुम्ही व्यतित केलं पाहिजे पण तिथे प्रेम हवंच. पतिपत्नीमधलं प्रेम, मुलं व पालक यांच्यामधले प्रेम. आणि इतरांमध्ये सुद्धां. जर एक व्यक्ति असंतुलनामध्ये गेली तरी, पूर्ण कुटुंब असंतुलनामध्ये जातं. माधु्यनि कुटुंब चांगलं प्रस्थापित करणं, हीसुदधा एक कला आहे. आणि जर दोघांनीही होकार दिला आणि आपण हे अशा प्रकारे करायचं असं म्हटलं तर, ते इतक त्रासदायक होणार नाही স जर परमचैतन्य ही देवाची प्रेमशक्ति आहे तर, ती समतोल साधते. त्यामुळे सहजयोगी जे, परमचैतन्य कार्यान्वित करणार आहेत. त्यांना त्यांच्या जींवनामध्ये समतोलता साधली पाहिजे. ही जागा आहे जिये, मी म्हणते महागणेश रहातात. आपल्यामध्ये श्रीगणेश संतुलन साधतात. जेव्हां स्वस्तिक स्थिर असतं, त्यावेळी स्वस्तिक संतुलनाचं प्रतिनिधित्त्व करते. ज्यावेळी ते योग्य दिशेने फिरू लागतं त्यावेळी विधायक कार्य सुरू होतं आणि जीवनासांठी जे महत्त्वाचं ते सारं कांही ते कार्यान्वित करतं. पण जेव्हां ते उलट बाजूने सुरू होतं, त्यावेळी विधातक कार्य चालू होतं, हे दोन्ही संतुलनामध्ये असतात. जर नसले तर जीवन चालू रहाणार नाही. विधायक आणि विधातक दोन्ही संतुलनांत असले पाहिजेत. श्री गणेश पूजा ं 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_6,7.pdf-page-3.txt लागत नाही; सूड धेत नाही, क्षमा करते कारण, स्वतःच्या गांभीयामधून बाहेर येण्याचा त्याला मार्गच नसतो. ती तिथेच चिकटलेली असते. तशी व्यक्ति असंतुलनात असलेल्या अयोग्य गोष्ट करणाऱ्या माणसांमागे धांवत नाही तशा लोकांविषयी त्या व्यक्तिला दया बाटते. इतरांना घाबरविण्यासाठी किंवा त्यांचा नाश करण्यासांठी घट्ट रोवून उभं राहणंच पुरेसं असतं. "त्याला हलविता येणार नाही, अशा ठिकाणी तो उभा आहे पण इंतर लोक विनाशाकडे धांबत आहेत तेव्हां त्यांच्या मागे धावून कारण तुम्ही सहजयोगी आहांत. आणि संतुलनाची गुणवत्ता तुम्हाला माहीत आहे. ा नाही समतोलपणा देशांमध्ये कारण पाश्चात्त्य होमोसेक्स्वुअंलिटीपासून सर्वसंगपरित्यागापर्यंत (जे जे. टी. एम्. मध्ये करतात आणि ते अनैसर्गिक असतं) सगळ्या प्रकारचे प्रश्न त्यांच्याकडे आहेत. "जर तुम्ही संतुलनांत नसाल तर, गोष्टी व्यवस्थित होत नाहीत. आणि तुम्ही एका बाजूला फार कांही होता आणि वाजूला कांही नाही. आणि त्याप्रकारे लोकांना त्रास होतो. दुसऱ्या स्वतःचा नाश करून घेण्यांत काय अर्थ आहे? ते मदत करू पाहातील कारण, कोणीतरी खाली पडणार आहे ते ते पाहूँ शकतात पण जर एखाद्या व्यक्तिला संतुलनामध्ये यायचें नसेल तर तुम्ही जबरदस्ती करूं आपण काय करीत आहोत ते गणेशचक्रामधून आपण समजावून घेतलं पाहिजे. कधीकधी आपल्याला गोष्टी गोळा कराव्या लागतात. कधी त्या वापराव्या लागतात. आणि कधीकधी टाकूनही धाव्या. लागतात. "जेव्हा आपल्याला कुठूनही. विचार येतात तेव्हा आपल्यासांठी चाँंगलें असेल तेच फक्त परमचैतन्यमुळें ते पचविलं जातं. बाकीचे टाकून दिलं जातं." उदा. कॅथलिकमंडळींपासून त्यातलं चांगलं ते, 'खिस्ताची उपासना' घ्यावी पण निरर्थकपणा टाकून द्यावा. खिश्चन लोकांनी व्यभिचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. तुमच्या मुलांचे काय होणार? तुमच्या समाजाचे काय होणार? सर्व समाज, ज्यामध्ये व्यभिचार ही जीवनपद्धति झाली आहे | ते पूर्णपणे असंतुलनांत आहेत. आणि खिस्ताच्या शिकवणीविरूद्ध जात आहेत. शकत नाही. गणेशांची सर्वांत महान गुणवत्ता ही आहे की त्यांना संतुलन आहे. त्या गुरुत्वाकर्षणामुळे ते या पूथ्वीमातेवर बसतात. ऑस्ट्रेलिया ही श्री गणेशांची भूमि आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन लोकांना नैसर्गिकरित्या संतुलन हवं. पण त्यांना ते नाही. ऑस्ट्रेलियामध्ये सहजयोग सुरू करण्याआधी श्री माताजींचा त्यांच्या विषयीचा अनुभव असा होता की ते भरपूर पितात, असंबद्ध बोलतात, फार घट्ट हस्तांदोलन करतात. प्रत्येक गोष्ट मोठ्या प्रमाणांत करतात. श्री गणेशांची ही भूमि आहे परमचैतन्याबरोबर सुसंगत हवी. निसर्गामध्ये रहाणारी जनावरं पूर्णपणे देवाशी सांगड घालून असतात. देवाच्या पूर्ण ताब्यांत एकमेकांवर ते आक्रमण करीत नाहीत. ते फार हळूवार असतात. गट करीत नाहीत. "ते वाढतात. त्यांना जे कांही दिलं जातं त्याचा विनाशाचाही ते स्वीकार आपण पचवावं आणि पा. "श्रीकृष्णांनी म्हटलं आहे, आत्मा हा प्रत्येकामध्ये बसतो. तर मग प्रत्येकजण सारखाच आहे. तुमच्याकडे जातींची पद्धत कशी असणार? तुम्ही जे काम करता त्याप्रमाणे जातीची पद्धत होऊ शकेल, पण जन्मांप्रमाणे जातींची पद्धत होणार नाही. प्रत्येकाकडे आत्मा आहे. त्यामुळे प्रत्येकजण उत्कांत होऊ शकतो. खिस्तानेही तेच म्हटले आहे. त्याने असं म्हटलं नाही कीं, स्त्रियांकडे आत्मा नाही आणि पुरूषांकडे आहे. धर्म, ज्याचा अर्थ संतुलन आहे, मध्यांत रहाणं आहे त्याच्याशी कांहीही संबंध नाही. तुम्ही जर मध्यांत असाल, गुरुत्वाकर्षणाच्या बिंदूवर असाल तर तुम्ही एकीकडून दुसरीकडे हलू शकत नाही. गुरुत्वाकर्षण पृथ्वीमातेकडून येतं आणि पृथ्वीमातेने श्रीगणेशांना तयार केलं आहे. "मानवाकडे नैसर्गिकरित्या हे गुरूत्वाकर्षण येतं ते दत्तक व्यावं लागत नाही." करतात. श्री गणेशांच्या या देशामध्ये निसर्ग तुमच्यामध्ये प्रतिबिंबीत झाला पाहिजे आणि तुमच्यामध्ये अशाप्रकारे संतुलन आलं पाहिजे की, तुमचे सर्व आणि स्वभावाने तुमच्यामधील संतुलन दाखबिलं पाहिजे. पण ऑस्ट्रेलियामध्ये सर्वांत कठिण गोष्ट आहे ती ही की, "अनेक गट आहेत आणि लोक भांडतात आणि त्यांच्यामध्ये खूप प्रश्न असतात. जिये गण आहेत त्या गणेशांच्या भु्मीत, "जर गणांनी एकमेकांशी भांडायला सुरुवात केली तर शरीरामध्ये काय होइल? तर तुम्ही गणांसारखे आहांत. या देशामध्ये जन्मलेंले विशेष आशिर्वाद असलेले लोक. आणि है सारं मिळवल्यानंतर स्वतःचा तोल हरवलेल्या अतिविकासित देशांकडून पूर्णपणे निरर्थक गोष्टी तुम्ही जर घेणार असाल तर, या गणेशाच्या भुमीमध्ये जन्म घेऊन फायदा काय? या गणेशाच्या माननीयता, त्यांची महती, याविषयी सांगीतलं तर खूप अभिमानाने ते भूमींत तुमच्यामधे तुमचं पूर्ण संतुलन हवं. ऑस्ट्रेलियाच्या ती विकसित करतील. हे गुरुत्वाकर्षण तुम्हाला एक प्रकारचं आकर्षण सहजयोगीयांकडून मी ती अपेक्षा करते. आणि पूर्ण जगाला त्यांनी श्री "मुलांना जर त्यांच्या बालपणांत त्यांचं गुरुत्वाकर्षण, देतं. जो कोणी गंभीर असेल, गंभीर म्हणजे चेहरा गंभीर ठेवून नवहे. गंभीर म्हणजे तुम्हाला सहज कोणीही विचलित करू शकत नाही. गांभीर्य याचा अर्थ कितीतरी गोष्टी होतो. आत्ता गणेशांच्या चरित्रावरून पहा. गांभीर्य म्हणजे मध्याला धरून राहाणारे, ते तुम्ही आहांत. ती व्यक्ति जी, सर्व कांही बघते, पुण विचलित होत नाही; तिला मोह होत नाही. आत्मसंतुष्ट, कशाचीही मागणी करीत नाही, तिला कशाचीही गरज गणेशांच्या संतुलनाची जाणीव दिली पाहिजे. कोणाबद्दलही आपण मनामध्ये आदी ठेवता नये. आणि सदैव क्षमा करीत असलं पाहिजे. इंग्रजी भाषा जास्त मृदू नाही. "त्यामध्ये कोणी कांही म्हटल्यास मनावर घेता कामा नये. ती फार विनोदी भाषा आहे. पण कधी कधी विनोद तुम्हाला इजा करतो पण त्याचा अर्थ तुम्ही चैतन्य लहरी ४ 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_6,7.pdf-page-4.txt कोणाला कठोर शब्द बोलावे असा नाही किंवा कोणाबद्दलही तुम्ही करणं मध्यांत रहायला मदत करते. पण तरीसुद्धा आपण कधीकधी औदासिन्य दाखदावं असं नाही. तुमची कर्तव्यं तुमच्या मुलांबद्दलची, बायकोबाबतची, नवन्याबद्दलची, कोणाच्याही विषयी औदासिन्स असणं गुरुत्वाकर्षणाच्या बिंदूकडे येता. तसे झालं तर कांही प्रश्न नसतो. हेच अत्यंत कठोर आहे. छोट्याशा गोष्टीसांठी जर एखादीने रागावायचं, पतीशी बोलायचं नाही असं केलं; किंवा पतीने पलीकडे दुर्लक्ष केलं, तिची पर्वा केली नाही तर सहजयोगानुसार तो गुन्हा आहे. ती गोष्ट चूक आहे कारण तुमच्यामध्ये संतुलन असलं पाहिजे, निसर्गाचा हळुवारपणा असला पाहिजे इतरांशी तुम्ही खूप हळूवारपणे बोललं पाहिजे, दयाळू, आणि चांगले आलं पाहीजे तुम्ही तसं करीत आहांत की नाही हे शोधून काढा." घसरतो. "ज्यावेळी अगदी आणिबाणीची वेळ येते त्यावेळी तुम्ही तुमच्या माझ्याबरोबर तसे होतं. जेव्हा मी कुठे एकादी संकटग्रस्त परिस्थिती पहाते तेव्हां मी माझ्या गांभीर्यामध्ये जाते आणि तिथून मला सर्व काही स्वच्छ दिसतं आणि नंतर मी माझी अडचण सोडविते." तुम्ही इतरांशी तुलना करू नका किंवा तुम्हाा कांही मिळणार आहे किंवा मिळणार नाही, असा विचार करूं नका. काळजी करू नका. हेवे नाहीत, मोह नाही तुम्ही तिथे आहांत. तुम्हाला पर्वा नाही" " तुमचा स्वतःवर ताचा आहे तेव्हा तुम्ही "कधीकाधी लिडर्सना त्यांच्या नेतेपदाविषयी काळजी वाटते. आर्ता लिडरशीप हे नांवाला आहे. लिडरशीप हा एक चुटका आहे. आणि "नंतर गटांमध्ये प्रेमशक्तिचा बापर करण्याचा प्रश्न आहे." ती एकच शक्ति आपल्याकडे आहे. "श्री गणेशांकडे बधा. ते किती शांत आहेत, गोड आहेत, किती अबोध आहेत. त्यांचे मार्ग किती हळूवार | तो एक चुटका आहे हे तुम्हांला कळलं तर ते चांगल कार्यान्वित होइल सहजयोगामध्ये अधिकारपरंपरा नाही. आपण सगळे एक आहोत." कोणीही दुसऱ्यापेक्षां चांगला नाही." त्यामुळें कोणालाही लिडरशीपची भिती बाळगायला नको. तुम्ही जर तुमच्या ग्रॅक्हिटीमध्ये उभे असाल तर, असतात. तुमच्यावर ते कसे काय कार्य करतात." उदा. फूल उमलतांना तुम्ही पहात नाही. निसर्गामध्ये श्री गणेशांनी केलेले कांहीही वाढतांना असतांना तु्हाला दिसत नाही इतक्या हळूवापणे ते सर्व कांही करतात. आणि पूर्ण जागांत प्रत्येक पान बेगळ करतात. "श्रीगणेशांच्या भूमीवर तो तुम्हाला जाणून घेड़ल, लिडर जोवर स्वतःच्या गुरूत्वाकर्षणात असेल आपण जगत असतांना, लोकांशी व्यवहार करीत असतांना आपण किती | तोपर्यंत तो तिथे असेल, तुम्ही जैव्हां ग्रॅव्हीटीहून दूर व्हाल तेव्हां तो स्वतःहुने बाजूला जाइल. तुम्ही तुमच्या ग्रॅकिटीपॉईटवर उभं रहा. कोणीही तुम्हाला विचलित करणार नाही. सहजयोगामध्ये तुम्हाला भिती नको. कशाची काळजी नको. तुम्ही सगळे तर संतच आहांत. सगळे गण, सगळे देवदूत आणि आदिशक्ति तुमची काळजी घेते आहे. "ही भूमि हळूवार व्हायला हवं. लोकिशी व्यवहार करताना आपण अत्यंत हळूवार असावला हवं आपण गणेश आहोत है दाखवायला - विशेषजण' ऑस्ट्रेलियन लोकांविषयी मला त्स वाटतं. तुम्ही सर्वांनी प्रेमळ, हळूवार, दयाळू, कळकळ असलेलं बनायला खरोखर शिकायला हवं. छोट्या छोट्या गोष्टी लोकांना आनंदी करतात. खूप आनंदी, मी स्वतः जेव्हां या सर्व कृप्ता करते, तेव्हा तुम्ही सुद्धों त्या करण्याचा प्रयत्न कैला पाहिजे. फार सार्धय आहे ते. एके दिवशी एका स्त्रीला मी साड़ी दिली. ती म्हणाली, "माताजी मला हा रंग आवडतों ते तुम्हाला कसं कळलं. "कारण तुम्हाला मी बहुतेकवेळां हा रंग नेसलेला पाहिला आहे. त्यामुळे तुम्हाला हा रंग आवडतो है मला माहीत आहे." "तुम्ही मला पाहिलें कों?" "अर्थात, मी तुम्हाला पाहिलें." तर अशा छोटया गोष्टी तुम्ही पाहता. तिचं हृदय उचंबळून आलें. तिला जाणीव झाली की, माताजींचं आपल्याकडे लक्ष आहे कारण मी तिला पाहीलं. म्हणजे मी काय म्हणते आहे, मी तुम्हा सर्वांना पहाते. आणि मला कळकळ असल्याने मला तुमच्याबद्दल सर्व कही माहीत असतं. मला तुमची काळजी असते. मला माहीत असलेल्या सगळ्यांची तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये आहांत. तुमच्यामध्ये काय चुकतंय, काय केलं पाहिजे, तुम्हाला काय आवडतं, काय आवडत नाही. तसं करण्यांत कांहीच धोका नाही शक्यतो चांगली एकतानता साधून कार्य प्रश्न आहे गणेशांची आहे. सारं कांही कार्यान्वित होणार आहे. "जो कोणी तुम्हाला त्रास देऊ पाहील त्याच्याकडे ही सर्वत्र असणारी शक्ति लक्ष देईल तुम्हांला त्याबह्दल कांही करायला नको." तुम्ही संतुलनात रहाल इतक पहा. तुमच्या कुटुंबाशी फार जास्त चिकटून किंवा फार अलिप्त राहूं नका. "अतिशय प्रेम म्हणजे प्रेमाचा मृत्यू त्यामुळे है अलिप्त प्रेम आपल्याला जाणून घेतलं पाहिजे, जिथे तुम्ही तुमच्या ग्रॅ्हीटीवर उभे रहाता आणि प्रत्येकाविषयी कळकळ बाळगता, प्रत्येकाचा विचार करता. जर कोणी नीट नाही असं दिसलं तर, तुम्ही तुमचं संतुलन हरेबून बसत नाही. जर तुमचे संतुलन हरवलं असेल तर त्या व्यक्तिला तुम्ही करस सांगणार? तशाप्रकारे तुमचा राग, लोभ, घृणा तुमची सारी चढाओढ सारी चढ़ाओढ तुमच्यामधून निघून जाते कारण तुम्ही स्वतःच्या गौरवामध्ये असता. तुम्हाला कोणाकडून कौतुक नको असतं. तुम्ही तिथे असतां. आत्मसंतुष्ट असता. श्रीमाताजीसमवेत मुद्दाम मुलाखत होण्याची आवश्यकता नसते. तो सगळा अहंकार असतो. श्री माताजी कधीही वैयक्तिक नसतात. पूर्ण वेळ त्या आपल्यासांठी असतात. "या सर्व गोष्टी अज्ञानामुळे होतात आणि तुम्ही तुमच्या गांभीर्याच्या विंदूबर नसल्याने होतात. त्यामुळे आज आपल्या हृदयामध्ये आपण विचार केला पाहिजे की आपण घट्ट उभं राहिले पाहिजे. ते समजावून घेणं चांगलं. श्री माताजी म्हणाल्या, हळूवारपणे त्या लोकांना ठीक | करण्याचा प्रयत्न करतात. पण आपण त्यांना सांगण्याची गरज नाही. त्यापेक्षां आपण त्यांना बंधन देऊ शकतो. लोकांना त्यांच्या तोंडावर सांगणं किंवा कांहीतरी एकदम जहाल करणं याची काळजी नको. ध्यान. "देवाचे तुम्हाला आशिर्वाद." श्री गणेश पूजा 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_6,7.pdf-page-5.txt महालक्ष्मी पूजा (सारांश) ब्रिस्टेन, ऑस्ट्रेलिया २० फेब्रुवारी १९९२ घसरलेले असतो. आपल्याला मध्यमार्गापासून बाजूला ओढणाऱ्या या कंडीशनींग्जबद्दल आपल्यामध्ये व इतरांमध्ये आपण नेहमी लक्ष ठेवलं पाहिजे, फार अलिप्तपणे आपण साक्षी राहीलं पाहिजे, स्वतःसाठी पाहिले विश्वनिर्मला धर्म म्हणजे काय आहे हे आपण समजून घ्यावं यासांठी महालक्ष्मी पुजा करण्यति येत आहे." तुम्हा सर्वांच्यामध्ये मधोमध महालक्ष्मी तत्त्व असतं आणि एकदां कां तुम्ही लोकांचा दाभिकपणा, खोटेपणा याला कंटाळलात की तुम्ही अंतर्यामी सत्य शोधूं पाहिजे, इतरांविषयी नाही. लागता तशाप्रकारे नव्या वर्गवारीचे लोक जन्मले ज्यांना आपण 'साधक म्हणतो. ते इतरांपेक्षा बरेच वेगळे असतात. भीतिक लाभ किंवा सत्ता, सामाजिक स्थान त्यांना पर्वा नसते. त्यांना सत्य शोधायचं असतं अणि तुम्ही या वर्गवारीमध्ये आहांत आणि त्यामुळेच तुम्ही सहजयोगामध्ये आपल्याला शारिरीक प्रश्न असले तर आपण मध्यांत नाही हे आपल्याल कळलं पाहिजे. आपण आपल्याला पूर्णपणे रोगमुक्त कर्ूं शकले पाहिजे. आपण रागवता नये, नेहमी शांत असलं पाहिजे. मध्यांत असलेली व्यक्ति आपण रागवलो असल्याचा देखावा करूं शकेल पण तो रोगामध्ये किंवा इतर कोणत्याही भावनेमध्ये गुंतणार नाही. "तुम्ही पूर्णपणे अलिप्त आहांत यांविषयी पहिल्यांदा तुमची खात्री पाहिजे. तुम्ही जर तुमचे स्वतःचे झाला तर तुम्ही स्वामी असता आणि तुम्ही कुठे जात आहांत हे तुम्ही पाहूं शकता." जर आपण डावीकडे, उजवीकडे जाऊ शकतो तर आपण पक्के सहजयोगी नाही आणि तिथे कांहीच प्रगति आला आहात." आपल शोधणं आपल्या पूर्वजन्मांमधून येतं तसंच आपल्या सध्याच्या जीवनामधैल परिस्थितीमधून येतं. जसं श्रीमंत धराण्यांत जन्म होऊन श्रीमंतीचा कंटाळा येणे किंवा भारतासारख्या देशांत जियें, सत्य शोधण्याची परंपरा आहे, जिये पैसा आणि सत्ता यांसाठी झगडणं हा खोटेपणा मानला जातो, आणि संस्कृतीमुळे लोकांना चांगल्या चालिरीती नाही. कंडीशनीग्ज असतात अशा देशामध्ये जन्म होणें. सत्य शोघणं ही एक फॅशनसुद्धां होऊ शकते. प्रण ती धोकादायक असूं शकते आणिअसे लोक हरवून जातात. जे लोक अंमलीपदार्य, घेतात ते साधक असू शकतात. फॅशनसांठी ते अंमली पदार्थाचे सेवन करीत नसतात पण त्यांचं महालक्ष्मी तत्त्व त्यांना शोधायचं असतं. "तर त्यांच्यामध्ये जन्मलेलं हे महालक्ष्मी तत्त्व एकप्रकारे व्यक्त होऊ लागलं कीं, या सर्वांच्या पलीकडे कांहीतरी असले पाहिजे. प्रत्येक देशाच्या चालिरीती, रूटी, कंडिशनीग्जनींदेखिल सहजयोगाच्या तुमच्यामध्ये आणि बाहेर होणारया प्रगतीला अइथळे आणले आहेत." आपलं महालक्ष्मी तत्व स्थित करण्यांसाठी मध्यावर असलं पाहिजे त्यासांठी लागणारी पहिली गोष्ट म्हणजे आपले शरीर आपल्याला आनंदी वाटलं पाहिजे सुदृढ़ असले पाहिजे. आपल्या शरीरांत होणार्या वेदनांबद्दल सदैव तकार करीत आहोत असं नको. दुसरी गोष्ट, आपण जर मध्यात असलो तर आपलं चित्त जास्त निसर्गाकिडे हवं की संगळे कसं काय कार्यान्वित होत आहे. आपल्या भोंवतालच्या निर्मितीचा आनंद आपण उपभोगला पाहिजे हा आनंद आश्चर्यजनकरित्या फार मोठा असतो आणि आपल्याला निर्विचार जाणीवेमध्ये घेऊन जातो. आपण कोणत्याही धर्माला नांव ठेवत्तां नये पण जे लोक महालक्ष्मी तत्त्व समजण्यासांठी, आपल्याला आणशी दोन वाहिन्या आहेत ज्यांमध्ये आपल्या या आयुष्याच्या पार्श्वभूमीनुसार धर्माची तत्त्वे पाळीत नाहीत आणि आत्मसाक्षात्कारी नाहीत पण स्वतःला धार्मिक म्हणवतात त्यांना चर्चेसचा घिक्कार करता येइल पण ख्रिस्ताचा नाही. बायबलचा नाही. कधीच नाही. कोणत्याही अवतरणाचा, प्रेपिताचा किंवा धर्माचा आपण आपोआप आदर करतो. कधीच नापसंती दर्शवत नाही. कोणत्याही धर्माबाबत योडाही आकस असता नये. कोणत्याही धर्मनि अजूनपर्यंत कांही अयोग्य केलेलं नाही. सत्ता आणि पैसा यासाठी धर्म वापरणाच्या लेकांनी चूका केल्या आहेत. "विश्वनिर्मलधर्म जो महालक्ष्मी तत्त्वावर आधारित आहे. तो सर्व धर्माचं सार आहे. सर्व घरमाच सत्य आहे." आपण उड़ी घेऊ शकतो है आपल्याला ठाऊक असलं पाहिजे. "पुर्वायुष्यामधील तुमच्या पार्श्वभूमीमुळे तुम्ही योग्य मार्गाला आलांत पण पूर्वायुष्य या आयुष्याने आच्छादिले आहे. समाजाने अनेक प्रकाराने तुमच्यावर प्रभुत्व गाजवले आहे. कार्यक्रमांसाठी येणारे अनेक लोक अनेक आयुष्यांचे साधक आहेत पण ते सहजयोगांत स्थिर होतील असं नाही, त्याचें कारण डाव्या आणि उजव्यां बाजूकडच्या संवरयषी." सहजयोग्याला त्याचं महालक्ष्मी तत्त्व अबाधित राखण्यासाठी सदैव आत्मपरिक्षण केले पाहिजे." आपली पारख करण्याचा सर्वांत उत्तम मार्ग म्हणजे आपली व्हायब्रेशन्स पहाणं, जेव्हा आपण इतके जास्त डाव्या किंवा उजव्या बाजूला जातो कीं आपले व्हायब्रेशन्स आपल्याला जाणवत नाहीत तेव्हां आपलें महालक्ष्मी तत्व काम करीत नसं. आपण रूळांवरून बायबलमध्ये खिश्चनिटीबद्दल पॉलने बराच जास्त गोंधळ निर्भाण केला. 'कन्फेशन (चूक कबूल करणे) सारखा निरर्थकपणा ज्यामुळे लोकांना दोषी बाटू लागतं तो, स्त्रीयांविषयीची तुच्दतेची बैतन्य लहरी 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_6,7.pdf-page-6.txt व्हायब्रेशन्स सुस्पष्ट असावे. चक्र स्वच्छ असावीं, आपण मध्यांत असावं, वागणूक ही त्याने सुरू केली. त्याला खिरिस्त माहीत नव्हता म्हणून त्याला हैं असं करण्याचा अधिकार नव्हता. तो एक एपिलेप्टिक (अपस्माराचे संतुलनांत असावं अशी इच्छा आपण केली पाहिजे. आपल्या स्वतःच्या झटके येणारा माणूस) होता. ज्याला सत्ता मिळण्यासांठी एक व्यासपीठ हवं होतं. त्यामुळे त्याने खिश्वन धर्माला संघटित केलं. खिस्ती धर्माला तुम्ही संघटित करा किंवा तुम्ही चुका कबूल करा किंवा दोषी वाटून ध्या वर्गैरे खिस्ताने कधीच म्हटलं नव्हतं. "तो सदैव क्षमा करण्याविधयीच बोलत होता. प्रश्ननि तोंड देणं आपण चुकवता नये आपण स्वच्छ आणि भरीव सहजयोगी असायला हवं. "सहजयोगामध्ये अनेकजण फार उच्च स्थरावर असू शकतात पण त्यांच्या इच्छा अजून पूर्णपणे व्यक्त झालेल्या नाहीत. मी तुम्हांता सांगितलेल्या अनेक गौष्टींचा नाउमेद करणारा परिणाम झाला आहे. १+_ महालक्ष्मी तत्व हे आपल्यामधील ते तत्त्व आहे जे सर्व गोष्टींचे पोषण करते आणि आपल्याला संतुलनामध्ये आणतं. ते तत्व, ज्या प्रेमावर आपलं जीवननिर्भर आहे, ते देवाविषयीचं प्रेम, समयोचित सूजञता आणि सत्य देणारं सर्व कांही का्यान्वित करणारा मार्गदर्शक भाग आहे "साधी गोष्ट तुम्ही करूं शकता ती म्हणजे माझ्या कुंडलिनीवर असणं, नुसतं तुमचे चित्त तिथे ठेवा." नि्विचार होण्याने प्रश्न सोडविला जाइल कारण तिथे विचार नसेल. "त्यामुळे तुमचा अहंकार नकीच गोष्टी सांगते आहे. अर्थ लावण्याची गरज नाही." ज्या लोकांना असं विरघळून जाइल. कारण मग तुम्हाला कळेल माताजी सर्व कांही करीत आहेत; मी काही करीत नाही. तर मी त्याविषयी अभिमान का बाळगावां? तसंच कंडिशनीग्जसुद्धा विरघळतील कारण माझी कुंडलिनी पूर्णपणे पवित्र आहे. ती कोणालाही चिकटलेली नाही. सहजयोगालादेखील ती चिकटलेली नाही. सर्वांच पोषण करण्याचें कार्य ती करते आहे. जर ती पीषण करीत असेल तर छान, उत्तम, आणि नसेल तरीही छान फार योड्या काळांत खिस्ताने आपल्याला सत्य दिलं पण जेव्हा त्वाचा अर्थ लावण्यांत आलमा त्यावेळी ते चूकीच झाले. "सहजयोगींचा दुसरा मुद्दा म्हणजे मी जैे काही म्हणते त्यांचा अर्थ त्यांनी लावण्याची गरज नाही. मी काय म्हणते आहे ते बरोब्बर त्यांना कळतं. जर ते अर्थ लाू लागले तर त्याच्याबाबत कांहीतरी चूक आहे. माझ्या म्हणण्याचा अर्थ तुम्ही लाूं शकत नाही, जे कांही मी म्हणते, ते फार साध्या इंग्रजी भाषेत म्हणते. त्यामध्ये अर्थ लावप्यासारखें काही नाही. मी सरळसरळ वाटतं की त्याचा अर्थ लावण्याचा त्यांना मेंदू आहे त्यांना समजलं पाहिजे की, त्यांच्या मेंदूकडे त्याचा अर्थ लावप्याची योग्यता नाही. आपण मध्यामध्ये नाही, हे समजप्याचा हा एक मार्ग आहे. आपण जेव्हा सहजयोगाविषयी भाषणं देतो तेव्हां अहंकारी बनणार नाही आणि श्री माताजींनी न सांगीतलेल्या गोष्टी सांगणार नाही याविषयी जागरूक राहीलं पाहिजे. जे लोक ठोस सहजयोगी नाहीत त्यांना आत्मसाक्षारकार दयावा पण सहजयोगाविषयी बोलू नये आणि तुम्हाला जो कोणी आत्मसाक्षात्कार देतो तो तुमचा गुरु नसतो त्याव्यक्तिबद्दल आत्यंतिक आदर किंवा उपकारांचे ऋण नको. तसे केलें नाही तर तुम्हीं शेवटी त्या व्यक्तिचे किंवा त्या समुहाचे अनुकरण करीत डावीकडे किंवा उजवीकडे जाऊन पोहोचाल आपण जेव्हा महालक्ष्मी तत्त्वाबाहेर जातो तैव्हां आपल्या भोंवतालच्या निगेटिव्ह फोर्सेसच्या पकडीत जाऊन सर्वसामान्य लोकांपेक्षांदेखीन वाईट होतो. उत्तम." तुमची इच्छा काय आहे, त्यावर ते अवलंबून असतं. कोणत्याही प्रकारे कोणीही तुमच्यावर जोर करणार नाही. गंगानदीसारखी कुंडलिनी बहात आहे आणि जर तुमची इच्छा असेल तर ती तुमच्यामध्ये वाहेल. "भकति ही इच्छा आहे. भक्तिचा आनंद मिळविण्यासांठी एकनिष्ठता. ती इतकी सुरेख गोष्ट आहे आणि आपण त्यामध्ये हरवून जातो. निर्विचारतेमध्ये तिचा आनंद लुटतो. "आणि तीच सर्वांत मोठी जबाबदारी, सर्वोच्च स्थिती आहे; जिये तुम्ही देवत्त्वाशी ऐक्य साधता आणि आनंदाच्या सागरामध्ये पोहत असतां." आपण कोणत्याही देशाचे नाही तर विश्वाचे आहोत. विश्वनिर्मलधर्म, "विश्वाचे आपण अंग प्रत्यंग आहोत. आतां आपण चिरंतन जीवनामध्ये गेलो आहोत अमर्याद असलेल्या ठिकाणी गेलो आहोत." चिखलांतून वर येणार्या कमळाप्रमाणे हळूहळू त्याला चिकटलेला सर्व चिखल बाहेर फेकतं, शेवटी अत्यंत स्वच्छफुल बाहेर येतं." आणि मग ते त्याचा सुगंध बाहेर पसरवरतं ज्यामुळें चिएखलालासुद्धा सुगंध येतो. ते आपलं कार्य आहे. हे महालक्ष्मीतत्त्व फक्त आपल्यासांठी "है महालक्ष्मी तत्त्व नेहभीच जतन करून ठेवलं पाहिजे. नेहमी पाहिले पाहिजे, त्यावर लक्ष ठेवले पाहिजे." महालक्ष्मीचे इतके अनेक आशिर्वाद आहेत की एका भाषणामध्ये सगळे सांगू शकणार नाही. पण सर्वांत महान म्हणजे पूर्णपणे आत्मसंतोषी असणं. [तुमच्या आत्यामध्ये तुम्ही आरामांत असता. जेव्हा महालक्ष्मी तत्त्व आपल्या मेंदुमध्ये प्रवेश करते त्यावेळी विराटाचे प्रकटीकरण होतं, आपण फार सुरेखरित्या नाही. तर पूर्ण जगासाठी आहे. आणि आपल्याला ते पूर्ण जगाला दिलं सामुहिक बनतो. त्यावेळी आपण कुठून नाही. "हा आनंद त्याच येतो जेव्हा तुमचं सहस्त्रार प्रकाशित होतं." जाणीव ही पूर्णत्वाची असते, व्यक्तिगत नसते. आपण पूर्णत्वाशी तादात्य पावलेले आहोत. आपण पूर्णत्वाचेच आहोत. तुम्हाला ती जाणीव अखंड शांती आणि समग्र संरक्षण देते. महालक्ष्मी तत्त्बाला शरण जाणं म्हणजे आपण आपले अहंकार आणि स्ढी चालीरिती कंडिशनींग्जचा त्याग करणं पाहिजे. आपण आलोकित अशी, सत्य व प्रेम यांवर आधारित, करूणामय अशी एक नवी जात, नवा समाज तयार करीत आहोत. महालक्ष्मीतत्त्वामधून अध्यात्मिकरित्या पूर्ण साधनसामुग्रीने सज्ञ असलेले लोक आपण बनले पाहिजे. आणि आपण स्खतःकडे पाहिले पाहिजे. आपण ठोस असायला हबं. कांहीच आपल्या मागे ओढू शकणार नाही. आपले म्हणूनच महालक्ष्मी इतकी महत्त्वाची आहे. महावक्ष्मी पूजा ा 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_6,7.pdf-page-7.txt महासरस्वती पूजा (सारांश) ऑकलंड, न्यूझीलंड २३ फेब्रुवारी १९९२ महासरस्वती तत्त्व उज़व्या बाजूला आहे. "पहिले आहे जगतात. आणि त्यांच्याकडे स्वतःच्या डाव्या बाजूचा उपयोग करून स्वतःच्या डोक्यांत निर्माण केलेल्या स्वतःच्या कल्पनेवर आधारित ब्रम्हदेवाचं तत्त्व, जे सरस्वती तत्त्व आहे. त्यानंतर हे महासरस्वती तत्त्व जे तुम्हाला, महाब्रम्हदेवाचे तत्त्व जे 'हिरण्यगर्भ' त्याच्याकडे घेऊन जातं. जे सहजयोगी मंडळीना महत्त्वाचं आहे. अद्भुतरम्य प्रतिमा असतात," भारतामध्येसुद्धां खूप मद्य पिणाच्या मुसलमानांनी गझल गायला पुरूवात केली. भेटीमध्ये नाही. योगामध्ये नाही तर ताटातूटीमध्ये ते गातात, "देवा, मी तुला कधी भेटणार?" "जे लोक खूप विचार करतात किंवा जे लोक साक्षात्कार न समाजदेखील उजव्या आणि डाव्या बाजूला हलत असतो. जेव्हा तो उजवीकडे जातो त्यावेळी त्यांना उजवीकडच्या गोष्टी आवडत असता आणि डावीकडे जातो तेव्हा डावीकडच्या. "त्याचप्रमाणे दोन प्रकारचचा स्वभावाचे लोल्ह असतात. तशा प्रकारे ते या गोष्टींचे रसग्रहण करू लीगतात. त्याचवेळी कांही लोक मध्यांत असतात. उदा टॉलस्टॉय आणि फ्रेंच लेखकोंच्यामध्ये द मॉपासों प्रत्येक भाषेत आपल्याला त्याच प्रकारचे लोक दिसतात. पण मुख्यत्वे संस्कृत भाषेमध्ये लेखक मध्यांत होते. उजव्या किंवा डाव्या बाजूला नहते. "कारण असं कीं, साहित्यासांठी कांही नियम असतात. भारतांत पाश्चात्यांसारखी कल्पना नाही की आपण स्वैर, बेफिकीर लोक असले पाहिजे. त्याचा स्वीकार होत नाही. त्यामुळे साहित्यामध्येसुद्धां एक प्रकारचे निबंध आहेत. साहित्य म्हणजे काय? 'स' 'हित'. हितासह- हितकारी, जर ते हितकारी नसेल वर ते साहित्य नव्हे ते हलक्या दर्जाचे केरकच्यागत आहे. एण जेव्हां जर्मन किंवा जपानी लोक संस्कृत साहित्याला हात घालतात त्यावेळी ते कामसूत्राचं मोठे अवडंबर माजवितात. भारतीय विद्वान त्याला साहित्य म्हणून मान्यताही देत नाहीत. उज़वीकडील लोकांसाठी ही अम्लील आणि वाईट निर्मिती भरपाईच आहे. उजवीकची व्यक्ति नद्यप्राशन करील कारण त्याला सत्तेच्या तहानेची भरपाई करायची असते. किंवा पावलेले. मानवी प्रयत्नांची निरर्थकता त्यांनी दिसते आणि ते लोकांना उजवीकडची चळवळ मध्यांत आणावयाची असते. ७आधुनिक समाजांत त्या बिंदुप्रत आणतात जिथे ते या मूर्ख, अमानुष प्रयत्नांच्यावर उदूं लोक पांच दिवस अतोनात काम करतात. मग मद्यप्राशन करतात. प्राण्यांप्रमाणे झोपून घालवतात. सर्व पैसे बीकएन्डवर खर्च करतात. आणि सोमवारी मद्याच्या हैँगओव्हरसह परततात. या टोकाकडच्या गोष्टी त्यांचे परिणाम दाखवू लागतात तेव्हा कलाकार कटाळतात. आणि त्यांच्यामध्ये निर्मितीचा सुक्ष्मतर दृष्टीकोन तयार होतो. तो खरं ज्ञान शोधू छागतो, देवत्वाचे गार्ण गाणारं पवित्र ज्ञान, हा सुर्व मुर्खपणा त्याला विचार करायला स्फूर्ति देतो कीं, आपण जास्त चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि मग महासरस्वती तत्त्व कार्यान्वित होतं. पण तैव्हांसुद्धां ते जेव्हा देवाबद्दल विचार करूं लागतांत तेव्हां सांपळ्यांत अड़कतात. पैशावर आधारित किंवा सत्तेच्या दिशेने जाणारे धर्म ते अंगिकारल्याने कधीच आत्यावर आधारित होत नहीत किंवा जर मानसिक व्यक्तिमत्त्व विकसित झाले ता, "त्यांनी काही म्हटलं तरी त्याचा लोकांबर परिणाम घेता खूप निर्मिती करतात - सर्व प्रकारच्या कलांमध्ये - ते डावीकडे किंचा उजवीकडे अत्यंत टोकाला जातात." एखादा कलाकार फार उजवीकडे गेला की हळूहळू त्याची चित्रं खूप हिंसक बनतील. तो देखील फार करारी, जराही तडजोड न करणारा, स्वतःरचीच पद्धत अनुसरणारा, कोणत्याही पद्धतीला न वापरणारा असा होइल, "आणि मग दुसत्या त्याला जेव्हां त्याचा कंटाळा येतो तेव्हा तो दुसरं कांही तरी अॅबस्ट्रॅक्ट आर्टसारखं वापरूं लागतो. पण साक्षात्काराविना अॅबस्ट्रॅक्ट आर्ट कांहीतरी विचित्र, मुर्खपणाची होऊ शकते, सध्याचं 'पॉप म्युझिकदेखील, जे फार आक्रमक आहे ते अशाच प्रकारच्या परिणामांचे फळ आहे. कारण तुम्ही वर चढ़ू शकत नाही त्यावेळी तुम्ही उजवीकडे जाता. आणि ही लोकं, जी आधीपासूनच उजवीकडे आहेत त्या लोकांवर छाप मारतात, खन्या यशाची खूण लोकप्रियता नव्हे. ती तर येइल आणि जाइल. इतिहासावर तिचा ठसा उमटणार नाही. इंग्रजी भाषेमध्ये शेक्सपिअरपासून सुरूबात केली तर अनेक लेखक आहेत. ज्यांनी मानवी प्रय्नांची निष्फलता दाखविली आहे. ते अवधूतासारखे आहेत. "अध्यात्मिक जीवनामध्ये अतिशय विकास शकतील. ज्यायोगे मूर्ख अमानुष प्रयत्नांच्या ते बर उठू शकतील त्या बिंदुला ते लोकांना आणतात जे त्यांना कांहीतरी उच्चतर आणून येइल, चिरंतन मूल्याची निर्मिती करेल अशा दुसर्या कोणत्याही कार्याकडे त्यांना नेतात. सॉमरसेट मॉम, क्रॉनिन वगैरेसारखे लोक मध्यामध्ये होते. पण नंतर जेव्हा हेमिं्वे आला त्यावेळी तो उजर्वीकडे जाऊ लागला. आता आधुनिक कादंबन्या ओंगळ, अश्लील भाषा आणि हिंसा यांनी भरलेल्वा असतात. मानवी वापराला पूर्णपणे न रूचणाऱ्या असतात. ताली डावीकडे जाणारे कलाकार "सतत ग्रीक ट्रॅजेडीने त्रस्त झालेले असतात. सारखे रडत, अश्रू ढाळीत असतात, तुम्हालाही रडायला लावतात. काही डावीकडचे कलाकार खुप मद्य पिऊ लागतात. आणि रोमेन्टिक प्रकारचे बनतात. दुःख आणि बेदनांच्या काल्पनिक जगामध्ये यैतन्य सहरी 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_6,7.pdf-page-8.txt पाहिजेत. आणि त्यांच्यामध्ये सहजवोग कशाप्रकारे आहे ते समजाबून घेतलं पाहिजे. ही सर्व पुस्तकं सहजयोगाच्या एकाधा भागाविषयी बोलतात पण पूर्ण सहजयोगाविषयी नाही कारण, ती वेगवेगळ्या वेळी. आली. सर्व धर्म कशाप्रकारे एकत्रित येऊन पूर्णत्त्व साधतात है समजण्यांसाठी आतां आपल्याला धर्माच्या विचाराचं पूर्ण एकत्रित ज्ञान अवगत झालं पाहिजे. सहजयोगीयांनी इतरांनी काय सांगीतले आहे आणि ते कुठे चुकले, ले वाचून आणि जाणून घेतलं पाहीजे. निरर्थक लोक, जे कांहीच विशेष सांगत नाहीत ते आपण वाचतां कामा नये. "या विचाराच्या वाढीची सूक्ष्मतर बाजू; तो कशाप्रकारे वाढला, कसा सूक्ष्मतर झाला आणि जगांतील अनेक लोकांनी सूधुग्नेच्या या मध्य मार्गाला कशाप्रकारे हातभार लावला, आणि त्यानंतर त्यांना पूर्णपणे योगाबद्दल लिहीले ते आपण वाचले पाहिजे. होत नाही कारण ते प्रकाशित लोक नसतात. देवाशी जोडलेले नसतात आणि ते जे कही करीतात ते फक्त मनस्वी असतं." त्यामुळे जेव्हा महासरस्वतीतत्त्व जागृत होत तेव्हां सत्व कारय आहे आणि मानसिक काय आहे. यांमधील फरक तुम्ही स्पष्टपणे पाहूं शकता आणि कॉहीतरी आणखी उच्चतर आहे हे समजू शकता. "ते त्यांच्या स्वतःच्या (ज्या धर्मात जन्मलेल्या) धर्मातील सर्व अध्यात्मिक लेखन वाचतात. आणि त्यांना कळतं की प्रत्येक घर्म तेच सांगतो नंतर ते जेव्हां आज्ञेच्या बिंदूला बेतात. त्यावेळी अचानक त्यांना कळतं की, कांहीतरी चूक आहे; लोक फक्त मनाने या धर्माचा स्वीकार करीत आहेत आणि यापलिकडे कांही असलं पाहिजे. आणि या बिंदूवर, या मुद्द्यावर जर कोणाला त्याचा आत्मसाक्षात्कार मिळाला तर तो त्याला नुसता चिकटून रहातो. उदा. रविन्द्रनाथ टागोरांनी प्रथम वियोगाविषयी लिहीलं नंतर ते आणखी सूक्ष्म झाले आणि त्यांनी आत्याच्या भेटीविषयी लिहीलं. बुद्धाबरोबर तेच झालं. त्यांनी सर्वसंगपरित्याग केला. त्यांच्या कुटुंबाचादेखील. उपनिपद आणि इतर पवित्र ग्रंथ वाचले. शेवटी से गयेला पोहोचले. तिथे जेव्हां ते पूर्ण थकले आणि वीट आल्यानंतर त्यांना त्यांचा आत्मसाक्षात्कार मिळाला. पण बुद्धीच्या अनुयायांना वाटतं की, सर्वसंगपरित्याग करण्याआधी त्यांनी जे काय केलं, ते महत्त्वाचं आहे. खरं तर ते होणार होतं कारण, ते किती पवित्र साधक होते. पण सहजयोगीयांना तशाप्रकारचं कांहीही करायला नको. त्यांना फक्त त्यांचा सर्व गोयक, वादक, कलाकार आणि त्या स्थितीप्रत पोहोचलेल्या लोकांमध्ये हे महासरस्वती तत्त्व जागृत झालं पाहिजे. आणि मंग अचानक त्यांचा आत्मसाक्षात्कार त्यांना पटकन मिळतो. बरेच व त्यांची निर्मितीक्षमता বाढविण्यांसाठी त्यांना विचारलं त्यांना जागृति दिल्यानंतर ते जगप्रसिद्ध झाले "वाचनाने, किंवा निर्मितीने किंवा लिहून किंवा इतर कशाने ज्यांनी महासरस्वतीची स्थिती मिळविली आहे. ते जेव्हां आज्ञेच्या ठराविक स्थितीला पोहोंचतात तेव्हां, ते एकतर निराश होतात, डावीकडे जातात आणि हे सगळे निरर्थक आहे असा विचार करतात किंवा त्यांना साक्षात्कार मिळतो आणि ते फार प्रभावी कलाकार बनतात, प्रभावी लेखक किंवा चिरंतन मूल्य असणारें कांहीतरी निर्माण करणारे. भारतीय वादक श्री माताजींकडे आले आत्मसाक्षात्कार मिळवायचा आहे. कारण पूर्वजन्मी बहुतेकांनी त्यांच्या अडचणींवर मात केली आहे आणि ते सर्व निरर्थक आहे हे त्यांना माहीत आहे, "किंवा, कदाचित या आयुष्यामध्ये सुद्धां ते सगळे निर्यक आहे है त्यांना जाणले असावं. आणि त्यानंतर ते सहजयोगामध्ये आले असावे. त्यामुळे हे तुमचं फार मोठं नशीब आहे कीं तुम्ही इये आहांत तुम्हांका तुमचा आत्मसाक्षात्कार मिळाला आहे आणि तुम्ही स्वतःचा आनंद उपभोगित आहांत." महासरस्वती तत्त्व तुम्हांला खूप सूक्ष्मतर बनवितं आणि तुम्हांला कळू लागतं की आपल्या निर्मितीबद्दल आपल्याला असलेली स्यूलरूपतली जाण जास्त सूक्ष्मांत असायला हवी आणि तसे लेखक फक्त जे लोक सूक्ष्मांतलं जाणतात,. त्यांनाच आकर्षित करू शकतात." उदा. विल्यम व्लेकला वेडा कवि म्हणूनच ओळखण्यांत येत होतं. सूक्ष्मतर ज्ञानाचा संपर्क साधण्याच्या आशेने ज्याने गीतेचें इंग्रजीमध्ये रूपांतर केलं त्या मॅस्करोने अशी पातळी गांठली जिथे त्याला त्याच्या स्वप्नामध्ये श्री माताजी दिसल्या आणि त्याने त्यांना ताबडतोब ओळखलं. उजव्या बाजूला राजकीय अंगदेखील आहे. "राजकीय क्षेत्रांतसुद्धां वाढ ही सूक्ष्म, जास्त सूक्ष्म होत जाते." उदा. रशियामध्ये जिथे कम्युनिझम इतका सत्तेवर आधारित होता, पैशांवर आधारित नव्हता, तिथे गोर्बाचेव सारखी व्यक्ति जी त्याला संतुलनामध्ये आणील ती मध्यमार्गावर जन्मणार होती. "अजूनपर्यंत त्यांना ते सांभाळता आलं दोन महासरस्वती तत्त्वाला आपण आपल्यामध्ये वाढू दिलें पाहिजे. का सहजयोगामध्ये आपल्याला कोणतंही पुस्तक वाचायला सोंगता येत नाही | नाही. पण जी कांही पुस्तके आपण बाचती त्यांत सूक्ष्म मुद्दे आपण पहातो. आणि स्वतःसाठी बघतो. बुद्धीवादी जे लिहीतात ते कितीही खरंअसलं कार्याबद्दल जगभर त्यांचे नांव होइल." तरी त्यामधून कांहीही फैलावत नाही. "तो फक्त एक खेळ असेल बाहेर कांहीतरी होइल आणि ते गळून पडेल ते नैर्सर्गिक असायला हवं. ते तैच्हांच शक्य आहे जेव्हां, तुमच्या वित्तामध्ये आत्याचा प्रवेश होतो. आणि पा राजकीयवादांविषयीच्या विचारांमधील दबाव कमी करण्यावा महान महान विचाराविषयी त्याच्या पण आजचा दुसरा प्रश्न म्हणजे मूलगामीपणा. तोसुद्धां उजवीकडून येतो आणि लोकांना हिंसाचार, वेडेपणा, मूर्खपणाच्या सीमेवर नेतो. "पण आतां नवा रोग आला आहे. जे उजवीकडे फार जास्त जातात जेव्हां पूर्ण शुद्ध मन कामांतून जातं आणि तुम्ही सरपटणाऱ्या प्राण्यांप्रमाणे आत्मसाक्षात्कारी लोक असल्यामुळें आपण मौल्यवान पुस्तकं बाचली होता," याचे रूग्ण सर्व कांही समजू शकतात, नीट बोलू शकतात पण ज्यांचे महासरस्वती तत्त्व जागृत केलं गेलं आहे असे महासरस्वती पूजा ९ 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_6,7.pdf-page-9.txt "हिंसाचारी लोकांमध्ये सहजयोग कार्यान्वित होत नाही." उत्तम गोष्ट म्हणजे स्वतःची पारख करणं आणि जेव्हां आपण कोणासांठी कांही करीत असतो, कांही म्हणत असतो त्यावेळी आपण स्वतःलाच विचारलं पाहिजे, "हे हितकारक आहे की विधातक? हे आपला प्रसार करण्यासांठी आहे की 'तुझ्यापेक्षां जास्त पवित्र तत्त्वावर आधारभूत 'की इतरांच्या भल्यासांठी? "एकदां कां तुम्ही तसं पारखूं लागला की, तुम्हालाच आश्चर्य वाटेल की तुमची पूर्ण पद्धत बदलेल; तुमची बोलण्याची पद्धत, कार्यान्वित करण्याची पद्धत - सर्व कांही क्रिडा ग्हणून तुम्ही पाहिले पाहिजे. जर तुम्ही सर्व कांही 'साक्षी' च्या स्थितीमध्ये पाहिलं तरं, तुम्ही सर्व परिस्थिती व्यवस्थित हाताळू शकाल. जरी तुम्ही कांही बोललात नाही, एकही अक्षर काढलं नाही तरीही 'साक्षी' च्या स्थितीमध्ये तुम्ही अत्यंत शक्तिमान व्हाल. मी असं म्हणते आहे कीं साक्षीच्या स्थितीमध्ये तुम्ही अनेक प्रश्न सहजगत्या सोडवू शकता. ईश्वर त्यांना हवं तेव्हां त्यांचे हात आणि पाय हलवें शकत नाहीत. "हा रोग सर्वांना एक प्रकारची सूचनाच आहे. त्यामुळे आपल्याला काळजीपूर्वक राहीलं पाहिजे. सहजयोगीयांना फार जाए्त उजवीकडे जाणं त्यांच्यासाठी फार धोकादायक असतं. कांही लोक फार अतिरेकी तन्हेने सहजयोगाचं प्रवचन देतात. तशाप्रकारे आपण कधीच बोलता कामा नये. लोकांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणता नये किंवा कांही गोष्टी करू नका म्हणून आज्ञा करता नये किंवा संघटना नको "ते इतर्क सहज; इतकं सुरेख - नुसतं कार्यान्वित होतं." आपण सहजयोगी असल्याने मुख्य गोष्ट म्हणजे प्रेम, दया, दैवी आशिर्वदि, जे म्हणजे सर्व प्रकारच्या विधायक गोष्टी निर्माण करणारा सुरेख जिवंत प्रवाह आहे. ही समज जर नसेल तर, तुम्हाला लिडरशीपविषयी अडचणी निर्माण होतील. १ तुम्हाला आशिर्बाद देवो." चैतम्प सहरी आर 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_6,7.pdf-page-10.txt गुरूपूजा कबेला इटली १९/७/९२ साक्षी होता, तेव्हा तुमचं गुरुत्वाकर्षण व्यक्त होऊ लागतं. मनस्वीपणा किंवा गांभीर्य म्हणून नव्हे तर ते अशा तन्हेने अविष्कार पावतं कीं ती गुरुचे स्थान ही स्थिती आहे. समाजातील स्थान नव्हे. कारण सामाजिक स्थान हे बाह्यामध्ये असते. अआणि कोणालाही ते बहाल करता येते. बाह्यामधील त्याच्या लायकीप्रमाणे त्या व्यक्तिला सामाजिक दर्जा | पुर्ण गोष्टच भव्य आणि गौरवशाली होइल. ज्या स्थितीमध्ये आतां तुम्ही तुम्ही देऊ शकता. ती स्थिती आहे, याचवा अर्थ अंतर्यामी उल्क्रांत होऊन तुम्ही त्या स्थितीला पोहोचता जिथे तुम्ही स्वामी होता. सुरुवातीला तुम्हाला स्वतःचे स्वामी बनावें लागतं. नाहीतर ुम्ही त्या स्थितीप्रत कसे जाल? जर ती सहज असेल, नैसर्गिक असेल जर आपण ती कशी काय बर उठत आहांत, ती परिणामकारक होइल. त्याआधी हे असं नव्हतं. सतत तुम्हाला असं तसं बोलावं लागत होतं. कौशल्याने हाताळावं लागत होतं. पण शांततेमध्ये तुमच्या गुरुत्वाकर्षणाचे प्रकटीकरण तुम्ही करू शकता. हे गुरुत्वाकर्षण लोहचुंबकासारखं कार्य करतं. पृर्वीमातेमध्ये लोहचुंबक आहे, ज्याला गुरुत्त्वाकर्षण म्हणतात; ज्यामुळे लोक आकर्षित होतात. आणि या साध्य करतो? पृथ्वीमातेवर तिच्या गुरुत्वाकर्षणामुळेच आपण सुरुवातील कांही विशेष सामध्थ्य-कार्यक्षमता आपण विकसित केली पाहिजे. त्यामध्ये पहिली क्षमता म्हणजे निर्विचार होणे. ध्यानामध्ये योडावेळ तुम्ही निर्विचार होऊ शकता. हळूंहळू, क्रमाक्रमाने हा योडा वेळ दाढत गेला पाहिजे. ही स्थिती आहे. तर, कशाप्रकारे आपण ती साध्य कू शकतो? मानवांला समजत नाही ते हे की, कांहीही सहजगत्या होऊ शकते, कारण ते सहज असतं. ते फार साधय असतं. तुमच्याकडे मंत्र आहे ज्याचं नांव 'निर्विचार'. नंतर तुम्ही विचार न करतां साक्षी होऊन बघायला सुरुवात करतां. नुसतं पहाता - साक्षीस्वरुप. नुसर्तं पहाण्यामुळे आपल्यामध्ये पहिली स्थिती निर्माण होते. तुम्ही 'साक्षी' होता. तुम्ही 'साक्षी' बनलात की ताबडतोब ती पूर्ण गोष्ट, जी तुम्ही पहात आहांत, सूक्ष्मांतली आणि स्यूलांतलीदेखील. तुम्ही बघता, आणि तुम्हाला समजतं. सहजयोगी म्हणून ते तुमचे ज्ञान होतं. आधुनिक परिभाषेमध्ये आपण म्हणूं शकतो की तुम्ही एखादी गोष्ट बघता, ती मनामध्ये चित्रीत होते. आणि आनंद, ज्ञान, करूणा, जी परिस्थिती असेल त्याप्रमाणे, ते भाव प्रकट करते. कारण आतां तुम्हाला अनेक मोजमारपं आहेत, जी तुम्हाला विकसित करायची आहेत. भेटला, ज्याच्याशी तुम्हाला व्यवहार विश्राम करतो. तुमचा स्वभाव. चारित्र्य, व्यक्तिमत्त्व आकर्षक होतं. हे आकर्षक व्यक्तिमत्त्व ताबडतोब त्याची शक्ति प्रकट करू लागतं. ज्याप्रमाणे सूर्यकिरण पानांवर पडतात, साधे भासणारे हे सूर्यकिरण त्यांची क्लोरोफिल तयार करण्याची शक्ति प्रकट करतात. अगदी त्याचप्रकारे जेव्हो तुम्ही त्या स्थितीला अथवा त्या उंचीवर असतां त्यावेळी नुसत्या कटाक्षाने तुम्ही त्याचें प्रकटीकरण करू शकता. नुसतं तेव्हढचं नव्हे तर, सर्व कांही तुम्ही रेकॉर्ड करता. चित्रीत करता. फार क्वचित मी एखादी गोष्ट विसरते, विचार न करता एखादी गोष्ट तुम्ही साक्षीस्वरूपांत पाहूं लागतां तेव्हां, त्यावेळी त्या गोष्टीविषयक माहिती शोषून घेण्यामध्ये कांहीच अडधळा नसतो. तिथे विचार नसतो. पूर्ण शोषण होतं. त्यानंतर त्याचं प्रकटीकरण होतं. अशा प्रकारे दैवी शक्ति आपल्यामध्ये कार्य करते. आपल्या गुरुत्त्वाकर्षणामुळे आपण आपल्यामधील त्या गहनतेला स्पर्श करतो, जी आपल्यामध्ये दैवी शक्ति वाहून नेऊ शकते आणि तिचं प्रकटीकरणही होतं. जोपर्यंत आपण आपल्यामध्ये त्या गहनतेला स्पर्श करीत नाही, तोपर्यंत सहजयोग हा 'हरे कृष्ण हरे राम' सारखाच आहे. करायचा आहे, तो नुसता बोलत सुटला आहे, नुसतं निर्विचार व्हा. तुम्ही | त्यामुळेच अनेक सहजयोगी आपल्याला अचानक रूळांवरून घसरलेले दिसतात कारण, त्यांच्यामध्ये त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्त्वांत जाण्याची गुरुत्वाकर्षणाची शक्ति नसेल, तसेच, ती दैवी शक्ति प्रकट करण्यासांठी ते गुरुत्वाकर्षण वापरण्याचीसुद्धां शक्ति नसते. उदाहरणार्थ वाहन योग्य तहेने तयार केले नसेल तर, कांही भरीब कार्यासांठी ते वापरतां येत तुमच्या आयुष्यांतील भरदार गोष्ट म्हणजे ही दैवी शक्ति आहे. जी जास्त किंमती बाटत नाही, या दैवी शक्तिचं वजन किंवा भार वाटत नाही. पण तुमची वाहिनी जर स्वच्छ नसेल तर ही दैवी शक्ति नीट वाहूं शकत नाही आणि प्रकट होऊ शकत नाही. त्यामुळे आपण तेव्हां म्हणती आपण सर्वशक्तिमान परमेश्वराचे साधन आहोत; मुख्य यंत्रणेशी संधान तुम्हाला पूर्ण कल्पना देते. तुमच्या उदाहरणार्थ, तुम्ही एकाद्या व्यक्तिला निर्विचार झाला रे झाला कीं, त्याचे विचार आणि त्याची बड़बड तुम्हाला शिवणार नाही. कारण तुम्ही एका पूर्णपणे वेगळ्याच प्रांतात असता. पण त्या प्रांतांत तुमची शक्ति प्रकट होइल आणि ती त्याला थंड करेल; ती त्याला गप्प करेल किंवा त्याला तुमच्याविषयी अतोनात प्रेम वाटू लागेल. नाही. गुरु हा शब्द म्हणजे गुरुत्वाकर्षण ग्रॅव्हिटी. पृथ्वीला गुरुत्त्वाकर्षण असतं. जी व्यक्ति गुरु असते तिला गुरुत्वाकर्षण असावं लागतं. हे गुरुत्त्वाकर्षण तुम्ही कसं काय विकसित करता? कांही लोक कृत्रिमरित्या फार गंभीर होतात. आणि कधी कधी ते फार विवेकी आहेत अर्स दाखवितात. गुरुत्वाकर्षण हे तुमच्यामध्ये असतं. गुरूपदाच्या तुमच्या दुसर्या स्थितीमध्ये गुरुत्वाकर्षण प्रकटीत झालें पाहिजे, जसजसे तम्ही सायून आहीति, जर है साधन ठीक नसेल तर त्याने जे कांही केले पाहिजे ११ गुरुपूजा 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_6,7.pdf-page-11.txt ताबा ठेवते किंवा काम करते त्याची आपण कल्पनादेखील करू शकत नाही. उदा, तुम्ही झाई बघा. गुलाबाचें रोपटं फक्त गुलाबच देईल. ते सफरचंद देणार नाही. ते एका विविक्षीत उंचीपर्यंतच वाढेल. नारळाच्या झाडासारखं वाढणार नाही. या प्रकारचे सर्व स्वभावधर्म राखून ठेवले आहेत. त्यांचें पोषण केलं गेलं आहे, काळजी घेतली गेली आहे. पूर्णपणे ताब्यांत ठेवले गेले आहेत आणि तेहां योग्य वेळी, योग्य सीझनला. त्याचे प्रकटीकरण होऊ शकत नाही. आपण तर सर्वसामान्य साधनांच्या फार वर आहोत. गुंतागुंतीच्या व प्रगत अशा सायन्सने केलेल्या साधनांपेक्षाही वर कारण, आपण त्या स्थितीला पोहोचला आहोत जिथे आपण स्वतःच सायन्स झालो आहोत. सत्याचं शास्त्र. पूर्ण सत्य. मकम तेव्हां गुरुकडे हवं ते स्वतःविषयीचं चांगलं मत! हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. स्वतःची किंमत करायला आपल्याला आत्मपरिक्षण केलं पाहिजे. आणि समजून घेतले पाहिजे की या आधी मी जे कांही होतो. ते आज नाही. मी आत्मसाक्षात्कारी व्यक्ति आहे. माझ्याकडे शक्त्या आहेत. प्रेम, करूणा, गोष्टीचं आकलन करण्याची शक्ति, निर्मितीची शक्ति, इतरांना आत्मसाक्षात्कार देण्याची शक्ति माझ्याकडे आहे. कोणाकडेही या सेल्फकॉशन्स, (स्वतःची जाणीव असणारे) नसतो आपण तसे असता नसे कारण, त्यामुळे तुम्हाला अहंकार होऊ शकतो. पण आपल्याकडे स्वतःबाबत चांगलें मत हवं. "मी गुरु आहे. रस्त्यावरची साधी सर्वसामान्य शक्ति नव्हे. मी कांहीतरी विशेष आहे. मी सत्याच्या किनाऱ्यावर आहे. आंघळ्या आणि मूख्ख लोकांना मला वांचवायचं आहे." त्यामुळेच तिला ऋतभरा प्रज्ञा म्हणतात. मानवी मेंदूसाठी ते फार किचकट आहे आणि ते कस कार्यान्वित होतं, ते ते समजं शकत नाही. सर्व चमत्कार या शक्तिच्या साध्या क्रिडा आहेत, जी विचार करते. समजून घेते, व्यवस्थित मांडणी करते, सहकार्य देते, प्रेम करते तुमच्याकडे लक्ष पुरवते. ती तुमच्या विनीयोगासांठी आहे. तुम्ही जिये जाल, तिथे तुमचं संधान अबाधित राखलेलं असतं जसा ग््हनर प्रवास करतो तेव्हां नोंद करून ठेवलेली आहे. आणि त्यांना माहीत आहे की, ल्यांना ज्वयांची काळजी घ्यायची आहे ते तुम्ही आहांत. तुम्ही सहजयोगी शक्त्या नाहीत. सहजयोगांत आपण ने आहात. त्यामुळे तुम्ही इतके विशेष लोक आहात की, तुम्ही कुठेही असाठ, झोपलेले, चालत, बसलेले, ती सांगड जोडलेली असते. तुम्हांला कांही म्हणावं लागत नाही; आज्ञा यावी लागत नाही किंवा विनंती करावी लागत नाही. ती तुमच्या विनीयोगासांठी आहे, कारण तुम्ही देवाच्या साम्राज्यांतलै एक गव्हर्नर आहांत. जो कोणी हुम्हाला त्रास देऊ पाहील, तुमचा अपमान कसे पाहील, त्याला त्याची किंमत मोजाबी व्हाल, परत ही देखिल स्थिती आहे. अबस्या आहे. जर तुम्हाला खिन्न लागेल. त्या भौतिक पातळीवरच्या गोष्टीबद्दल तुम्ही कधीच विचार किंवा काळजी करता नये. त्या उलट मी म्हणेन, त्यांना क्षमा करणें बरं कारण त्या गैरबर्तन करणार्या कार्य होइल. ते फक्त देवालाच ठाऊक. तुम्ही विशेष लोक आहात फक्त तुम्ही तुमचे स्वतःविषयीचं चांगलें मत राखा, त्यावेळी तुमच्यामध्ये एक प्रकारची शांतता येईल. जेव्हां असं कांही संकट, आणिबाणीची वेळ ओढावेल, तेव्हा तुम्ही अतिशय शांत किंवा अस्वस्थ करणारी एखादी गोष्ट झाली तर, चाकाचा तो अस | पकडण्याचा प्रय्न करा, जो म्हणजे फक्त शांतता आहे, ही शांतता तुम्हाला खरोखर शक्तिशाली करेल; ही शांतता तुमची नाही कारण, जेव्हा तुम्ही त्या शांततेमध्ये असतां त्यावेळी तुम्ही विश्वाच्या शांततेमध्ये असतां त्या दैवीशक्तिशी तुमची सांगड साधलेली असते; जी शक्ति साऱ्या विश्वाची कार्यकर्ती आहे. जर तुम्ही नुसते शांत झालांत तर समजा कीं. तुम्ही देवाच्या साम्राज्यांत बसले आहांत. जेव्हां तुम्हांला राजा बनण्याचा मोठा सन्मान मिळतो तेव्हा तुमच्या सिंहासनापर्यंत तुम्ही चालत जातां आणि बसतां, आजूबाजूला बघता, आणि या स्थितीची शांतता तुम्हाला जाणवते कीं, आतां तुम्ही राजे आहात. ही शांतता ही खूण आहे कीं, तुम्ही नक्की दैवी शक्तिबरोबर जोड़ले गेले आहांत. तुम्ही शांत आहात कारण आतां दैवीशक्ति सगळीकडे लक्ष पुरविणार आहे. तुम्हाला कांहीच करायचे नाही. नुसतं शांत रहा. दबावामुळे नाही. परत ही पण एक स्थिती आहे. ज़र एखादा प्रश्न उद्भवला, संकट कोसळलं, तर तुमचं चित्त चटकन त्या शांततेकडे उड़ी धेइल आणि एकदां कां तर्स झाले की, या सर्व्यापी शक्तिशी तुम्ही जोडले असाल. आणि स्वतःला संतुलनांत ठेवण्याचा प्रयल करा. एकदां कां तुम्ही संतुलनामध्ये आलांत कीं, इतरांचं संतुलन टेवणं हे गुरुचं काम आहे. ते सगळ्याचे संतुलन करते. वातावरण, हवामान, निसर्ग, समाज, मानव सा्यांचं. तुम्हाला संतुलित करण्यासांठी ते तिये आहे. ते संतुलन गुरुतत्त्वामधून येतं. जे तुम्हांला संतुलित करते. तुमच्यामध्ये गुरुत्त्व असेल तर आपोआप तुम्ही संतुलनामध्ये येता. आपलं संतुलन आपण कसं तयार करतो? पुरातन कालामध्ये उपास, संन्यस्त रहाणे, आसनं वगैरे फार कठोर पद्धती होत्या. त्यामुळे खूप असंतुलन होत अपसे. जर तुम्ही खूप खइतर, उग्र तपश्चर्येचं जीवन जगलात तर तुम्ही शुष्क व्यक्ति व्हाल, आणि जळल्यासारखें गरम वाटेल. या सर्वसंगपरित्याग करण्याच्या कत्पना आल्या असाव्यात कारण, कदाचित, लोकांनी आपल्या आत्म्याकडे जास्त लक्ष द्यावं असं त्यांना वाटत असेल. गुरु हा नैसंर्गिकरित्या सर्वसंगपरित्याग करणारा नसतो. तो ही सर्वव्यापी प्रेमशेक्ति कार्य आहे. आसमंतात उड़त असणारी इतका अलिप्त असतो कीं, सर्वसंग परित्याग केल्याप्रमाणेच असतो. तो राजा असो नाहीतर भिकारी तो गुरु असेल तर प्रत्येक अवस्येमध्ये पूर्ण कधीही आहे? ते वास्तवतेची अखंड संपूर्णता, समग्र संपूर्णता आहे. इतर संतुलनांत असतो. कांहीही त्याला विचलित करू शकत नाही. गुरु भरपूर खाईल किंवा काहीच खाणार नाही. कांहीही त्याच्यावर दबाव आण पैसा किंवा आणखी कशानेही ा एखादी शक्ति काय आहे? कां ती एकाद्या प्रकारची नदी किंवा अवकाश गोष्टी खर्या नाहीत. वास्तवता ही इतकी कार्यक्षम आहे की ती दगा देत नाही. या आपल्या मानवी आकलनशक्तिने ती कशाप्रकारे सर्वांवर शकत नाही. अन्न सत्ता, श्रीमंती, चैतन्य लहरी www. १२ 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_6,7.pdf-page-12.txt तुमच्यावर दबाव येता नये. तुम्ही सर्वांच्यावर आहांत. तुम्हांला एकदां कळलं की तुम्ही सर्वांपलीकड़े आहांत की मग तुम्हाला भिती वाटत नाही. तुमच्यामध्ये निर्भयता येते. कांहीही तुम्हाला मोहांत पाइू शकत नाही. मोह नसतो. मोह, अधारशीपणा किंवा हांव याच्या पलिकडच्या स्थितील तुम्ही जेव्हा पोहोचता तेव्हां, तिये प्रश्नव नसतो. कांहीही तुम्हाला खाा आणू शकत नाही. तुम्ही तुळशीची माळ घाला, मोती घाला. हिरे घाला त्याचा तुम्हाला स्पर्श होत नाही. पण तुम्ही कशापासूनही पळून ऊ शकते नाही. तुम्ही जेव्हां कशापासून पळून जातां तेव्हा तुम्ही कृत्रिम न्या सर्वसंगपरित्याग करणारे होता. सर्वसंगपरित्याग तुमच्यामध्ये आहे. तो नैसंगिक आहे. जाणता, जास्त प्रेममय असला पाहिजे. तुम्हाला जसं ते सहज मिळाले तसं इतरांनाही ते तुमच्याकडून मिळू शकतं. तुम्ही त्यांच्यावर ओरडतां नये. कोणालाही कठोर शब्द बोलण्याचा सहजयोग्यांना अधिकार नाही. तुम्हांला कांही न बोलता, तुम्हाला तुमचा आत्मसाक्षात्कार मिळाला. तुमच्याकडे कोणी आत्मसाक्षात्कार ध्यायुला आलं तर, तुम्हीसुद्धां त्याचप्रकारे तो दिला पाहिजे. तुम्ही जर असा कठोर दृष्टीकोन बाळगला तर तुम्ही गुरु होऊ शकता पण सहजगुरु नाही. आणि सहजगुरु असहजगुरु यामध्ये फरक आहे. असहज गुरु फार गरम स्वभावाचे असतात. सहजगुरुला गरम होण्याचे कारणच नसतं. इये इतक प्रेम आणि करूणा असते, एकमेकांविषयी इतक प्रेम, चढाओढ नाही, राजकारण नाही. तुम्हाला सगळंकांही सहजगत्या मिळालं, हे जाणून त्याच सहजतेने इतरांना ते दा. त्यांचा मान राखा. तुम्ही सगळे सांगितलीत ती अजूनही आहेत. अजूनही मला इछा आहेत." तुम्ही गुरु आहांत, हे तुम्ही जाणतां तुमच्याकडे सर्व शक्त्या आहेत. तुम्ही इतक मिळवले आहे, इतके मिळवूं शकता, पण तुम्हाला सहज असले पाहिजे. तुम्हाला सहज मिळाले तर तुम्ही कठोर, भयानक, रागवलेले कडक गुरु बनता नये. पण ते हळूहळू अंगावर येतुं. सहजयोगांत सैनिकी शिस्त चालू होते. शिस्तीची गरज नाही. ते स्वतःहुन स्वतःला शिस्त लावून घेतील. ते सुद्धां गुरु आहेत. गुरुला कोण शिस्त लावणार? आणि ते सहज आहेत. या सर्व असहगुरुंना आत्मसाक्षात्कार कसा द्यायचा ते माहीत नाही. कुंडालिनी त्यांच्या हारतांमुळे वर चढ़ शकते हे त्यांना कधीच थोडया लोकांनी बहुतेक वेळा लोकांच्या बाबतीत असंे होतं कीं, त्यांना वाटतं, ते गुरु नाहीत. ते येऊन मला सांगतात, "जी कांही लक्षणं तुम्ही मला उलट्या बाजूने जात आहांत. मी तुम्हांला जे कांही सांगते त्याचं मूल्यमापन किंवा पारख तुम्ही करता नये. पारख कर नका. नुसतें हळूंहळू वर उठा, आणि तुमची स्वतःची योग्यता ओळखा आणि सावकाश तुम्ही मिळवलेल्या स्थानावर प्रस्थापित व्हा. पण जर तुम्ही त्याची पारख करू लागला तर, तुम्हाला आत्मविश्वास नसल्यासारखें वाटेल, उदास वाटेल, "माताजींनी सांगीतलं आहे, आम्हांला है पाहिजे." सतत स्वतःची पारख करणें तुम्हाला सहाय्य करणार नाही. तुम्ही स्वतःविषयी खात्री असलेले आहांत. स्वतःविषयी तुम्हाला आत्मविश्वास आहे. माहीत नव्हतं. अजूनपर्यंत इतिहासांत पफार आत्मसाक्षात्कार दिला आहे. पण तुम्ही लोक डाबीउजवीकडून कोणालाही देत आहांत. आतां तुम्ही सायन्सच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. तुम्ही स्वतःच देवाचें शास्त्र बनला आहांत. तुमची आणि इतरांची चक्र पकडणं यविषयी सर्व कही तुम्ही जाणता. पण इतरांशी व्यवहार करतांना आपण गुरुपदाच्या मारगनि गेलं पाहिजे. म्हणजेच दयाळूपणा, माधुर्य आणि कळकळ. तुमच्या आईने तुम्हाला दिलं आहे ते हेच. प्रत्येक व्यक्तिविषयी तुम्हाला आस्था बाळगली पाहिजे. तुम्हाला गुरुमाउली झालं पाहिजे. अत्यंत प्रेमळ, दयाळू सर्व समजून घेणारं आणि क्षमा करणारं, कांही लोक म्हणतात, "श्रीमाताजींनी असं सांनीतलं," भी सांगितले असेल, कदाचित नसेलही. ठीक, तर, मी म्हटलं होतं तसं. मग, तुम्ही काय म्हणतां? दुसर्याला बचास देण्याचा हा चांगला मार्ग आहे. काय चांगलं आहे हे तुमच्या स्वतःच्या अनुभवामधून तुम्हाला कळलं पाहिजे. तुम्ही आधीपासूनच मानव आहात आणि मानवजातीला तुम्ही जाणता. त्यामुळे तुम्हाला जास्तच आनंद अनुभवता येतो. मग तुमची वाढ तुम्ही पाहता, आणि त्याचं महत्त्व ओळखता. मला ते वेगळंच आहे कारण, मोह आणि हे तुम्हाला असणारे इतर सारे गुण मला माहीत नाहीत. मानवापासून बरच्या पातळीला तुम्ही आला आहांत, हे फार प्रशंसनीय आहे. खिस्ताने किंवा कृष्णाने अनुभवला, किंवा मी अनुभवला, त्यापेक्षां जास्त आनंद तुम्ही अनुभवं शकतां. कारण जो कोणी वर उठला, बाढला आहे त्याला त्याच्या सद्गुणांचा, गुणवत्तेचा, महानतेचा सुगंध येतो. त्यांनंतर तो स्वतःचा आनंद अनुभवती. त्याला बा बदलाचं नीट आकलन होतं. इतर माणसे, ज्यांना तुमची क्षमत्ता, तुमचं ज्ञान, तुमची गहनता, तुमचं गांभीर्य नाही, त्यांना तुम्ही समज शकता. आतां तुम्ही दैवी झाला आहात. पण तुम्ही मानव होता, म्हणून इतर लोकांना तुम्ही समजू शकता. खरे गुरु फार कठोर लोक होते. पण मानवी पातळीमधून आले होते. त्या गुरुपेक्षं तुम्हाला ते सहज मिळाले आहे तर, त्यांना फार झगडावं लागलं. सर्व गोष्टी बावतचा तुमचा दृष्टीकोन जास्त करूणामय असला पाहिजे. जास्त सहजयोग पसरविण, त्याद्वारे पूर्ण जगाला बंघनमुक्त करणं, ही आपली जबाबदारी आहे. तेह्ां आतां पुजारीपण नाही, "हा माणूस असे म्हणतो" नाही. तुम्हाला जे कांही सांगायचं असतं, ते त्या व्यक्तिला सांगा. तुमचें व्यक्तिमत्त्व दुसन्या व्यक्तिवर तुम्ही कशाप्रकारे प्रतिबिंबित करीत आहात ते तुमचे तुम्हीच बघाल. त्याची प्रतिक्रिया काय, तो कसा काय बागतो मी बधते आहे, क्रमाक्रमाने आपली सामुहिकता है सगळे शिकते आहे. आणि ते भयानक दबाव टाकणारे लोक सहजयोगामधून पळून गेले आहेत. लोक एकमेकांशी व इतरांशी फार प्रेमळपणे आस्थेने वागतांना मला आढळतात. कारण तुम्ही मुर्तिमंत चांगुलपणा, नितीमत्ता, सोशिकता, करूणा, प्रेम व आस्था आहांत. तुम्ही ते कर्स करणार असे नाही. ते तुम्ही सोडतां नये. स्वतःबद्दल चांगलं मत पाहिजे आणि त्याचा अंगिकार केला पाहिजे. तुम्ही गुरु आहांत तर स्वतः च्या शक्त्यांवा स्विकार करा. अजूनही तुम्ही विचार करता, देव जाणे, मला शक्त्या ं तुम्ही वेगळे आहांत. १३ मुखुपूजा 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_6,7.pdf-page-13.txt आहेत की नाहीत' असा. मग तुम्ही अजून नवेकोरेच आहांत. आपण नुसतं आपल्या ओठांनी म्हणतो, "माताजी, मी माझा स्वतःचा गुरु आहे." हे आपल्याकडे असलेल सामुहिक गुरुपद आहे. आतां होता. त्यांनी म्हटलं, "ही या जगांतली लोक तुम्हांला कशी बाटतात?" मी म्हटलं "ठीक आहेत. शेवटी मीच त्यांना निर्माण केलं आहे. ते म्हणाले, "तुम्ही देव आहांत. तुमच्या शक्तीने त्यांना थोडसं बदलत का नाही?" मी म्हटलं, "मी त्यांना स्वातंत्र्य दिलं आहे. त्यामुळे बदलायचं की नाही ही निवड त्यांची आहे. मी त्यांच्यावर दबाव आणूं शकत नाही. मला काय करायचं असेल ते भी करू शकते पण कांही गोष्टी मला करायच्या नाहीत. हवी ती निवड करण्याचं त्यांना स्वातंत्र्य आहे. त्यांचं हे स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे. तुम्डही गुरु आहांत. समजा मी जर सर्वशक्तिमान परमेश्वर आहे तर, मी तुमच्यासारखं असू शकत नाही त्यानंतर त्यांच्या सर्व शिष्यवृंदाला त्यांनी 'तिची स्तुति करा असं सांगितलं." कारण देवाला स्तुति आवडते. ते म्हणाले, "तुम्ही जर देवाची आपल्याकडून काहीही सुटू शकणार नाही. आपण पूर्णपणे जबरदस्त आहोत. आपण एखा्याला निवडतो, त्याच्या अंगावर पोशाख चढवितो आणि म्हणतो, तो 'पोप' (धर्मगुरु) आहे. तो नसत्तो, तो नुसती भुमिका करीत असतो. पण अंतर्यामी तो नसतो. नुसतं नाटक करीत असतो. तो चुकीला पात्र असतो. तुम्ही अंगीकार करू लागा. सार्या बाधा पळून जातील आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल. कोण आहे, जो त्या व्यक्तिपुढे स उभा राहूं शकतो जी व्यक्ति साधू आहे. गुरु आहे आणि तो गुरु आहे हे ज्याला माहीत आहे. | स्तुति केलीत तर तो तुम्हाला हवं ते देईल." मी म्हटलं, "ते खरंय. स्वतःविषयीचं मत पूर्णपणे बरोबर आहे, हे तुमचे हृदयापासून भक्ति असल्याशिवाय तुम्हाला आई मिळणार नाही. भक्तिशिवाय तुम्हाला देव मिळत नाही. जर कोणी त्याची कुंडलिनीचे उत्थान करण्याची मागणी केली तर मी ते करणार नाही. पण कोणी विनम्रपणे भक्तिने विचारले. आत्मसाक्षात्कार मागीतला, तो मिळतो. नुसती भक्ति नव्हे पण श्रद्धा पाहिजे. आतां सायन्सने, कॅयॉलिक चर्चने, आणि इतर भयानक लोकांनी या श्रद्धेला आव्हान दिले आहे. देवावरची तुमची श्रद्धा पूर्णपणे निष्कलंक हरवीं. तिला कोणीही विचलित करूं शकत नाही. देवाचे चमत्कार तुम्ही पाहिले आहेत. त्याच्या शक्त्या तुम्ही कशा पहाण्यासांठी तुम्हाला आत्मपरिक्षण केलें पाहिजे. इतर खन्या गुरुंमध्ये सहजधर्तीच्या करूणेचा अभाव असतो. कारण त्यांना वाटतं त्यांनी खडतर कष्ट काढले आहेत; तर या लोकांनी का श्रम करूं नये? तुम्ही कोणीही असा, शिक्षात, अशिक्षीत, हे किंदा हे काम करणारे, गरीब किंवा श्रीमंत कांही फरक पडत नाही. तुम्ही गुरु आहांत तुमच्या शक्त्या धारण करा. कोणत्याही विशेष कौशल्याची गोष्ट उदा. संगीत. संगीत जाणता है तुम्हाला माहीत आहे. तुम्हाला स्वयंपाक थेतो वरगैरे. पण ते सद्धा पूर्णपणे पूर्णत्व नसेल. तुम्ही आधीव वास्तवत्तचे अखड पूर्णत्वं | कार्यरत करीत आहात ते तुम्ही पाहीलं आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला आहांत. वास्तवता तुमच्या विनियोगासांठीच आहे पण तीचा अंगीकार करा. तुम्ही सर्वसामान्य मुळीच नाही. त्यामध्येच जे निरर्थक आहे. त्याचा तुम्ही त्याग कराल इतर लोक तुम्हाला पाहून आश्यर्च करतील. हे ज्ञान इतर्क सूक्ष्मामधलें, उच्च कोटीतलं, महान आहे. अहंकाराने फुगून गेल्यासारखं तुम्हाला कधीच बाटणार नाही. या सर्व ज्ञानामुळे तुम्ही खाली झुकता, फळांनी लादलेलं झाड झुकतं ना तसंच. साधेपणा तुम्हाला एक विशेष धारदारपणा देतो, जो कोणत्याही हृदयाचा छेद घेऊ शकतो. अशाप्रकारे तुम्ही सत्याचे प्रेषित बनता. विल्यम ब्हेकसारखे भविष्यकथन करणारे महापुरुष तुम्ही बनूं शकता. सर्व शक्तिमान ईश्वराच्या त्या महान शक्तिची तुम्ही एकात्म पावला आहांत यावर विश्वास ठेवा. ठाऊक आहेत. पण तरीही देवावरची श्रद्धा हरपली आहे. राहून गेली आहे. देवावर- पूर्ण श्रद्धा असणारी व्यक्ति स्वतःच देव असते. जो स्वतःच ब्रह्मचैतन्य आहे त्याला गुरु म्हणतात, देव आहे आणि मी त्या देवाचा प्रेषित आहे ही देवावरची श्रद्धा जेव्हा पूर्णपणे प्रस्थापित होते, आणि तुमच्यामध्ये पूर्णपणे ठासून बसते. त्यावेळी तुम्हीं गुरुपदात असता. ती विनयशीलता आणि आज मी तुम्हाला आशिर्वाद देते की, त्या गुरुपदाच्या स्थितीमध्ये तुम्ही वास्तव्य कराले. अशी अवस्था तुम्ही सर्व मिळवाल. | तुम्ही कोठेही असाल, तुमची स्थिती कशीही असेल, तुम्ही कांहीही करत असाल तरीही, तुमच्या अंतर्यामी खरोखर असणारी सर्वशक्तिमान परमेश्वराची श्रद्धा स्वतःला व्यक्त करेल, अविष्कृत करेल. ती देवासारखीच कार्य करेल. खिस्ताच्या निष्कलंक गर्भधारणेबद्दल लोक चर्चा करतात. पण तो सर्वशक्तिमान परमेश्वर आहे. तो कांहीही करू शकतो. त्याची आणि त्याच्या शक्त्यांची पारख तुम्ही कसे करणार? देवाविषयी चर्चा करण्यासांठी तुमच्याकडे त्याचा मेंदू आहे कां? तो सर्वशक्तिमान परमेश्वर आहे याचं आकलन तुम्हाला विनम्रतेत होतं. ती कांहीही करू शकतो. आणि शिवाय तिये श्रद्धा आहे. अंधश्रद्धा नव्हे तर, खरी श्रद्धा, त्या जाणीवेतली की सर्वशक्तिमान असा तो परमेश्वरच आहे आणि तुम्ही त्याचे संदेशवाहक आहांत. ती जाणीव तुम्हाला सर्व ताकद, धैर्य, त्याची करूणा, प्रेम, चित्त आणि आकलन देतं. ही श्रद्धा त्याच्याशी तादात्म्य पावलेली असते. एकदां मी एका खऱ्या गुरुला भेटायला गेले. तो फार कठोर होता. तो देवीशी जसं बोलेल, अगदी तसंच माझ्याशी बोलत आज आपण एक गोष्ट लक्षांत ठेवली पाहिजे कीं, देवाच्या साम्राज्यावर आपली पूर्ण श्रद्धा पाहिजे. सर्वशक्तिमान परमेश्वराच्या शक्त्यांवर. तसेच त्यानंतर आपल्यावर पूर्ण श्रद्धा हवी. देव तुम्हाला आशिर्वाद देवो. चैतन्य रहरी १४ 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_6,7.pdf-page-14.txt २६ व २७ फेब्रुवारी १९८७ रोजी मुंबईमध्ये झालेल्या शिवपूजेच्या वेळी श्री माताजींनी सांगीतलेल्या कांही गोष्टी. रसम आपल्यासमोर तो पुरावा आहे. कसे काय ते ते करत होते; ब्रम्हचैतन्य काय होते, त्याचं प्रत्यक्ष रूप ते दाखवूं शकत नव्हते. जे कांही ते दाखवूं शकत होते ते फक्त उपमा आणि कांही उपदेशाल्मक लघुकया यांच्या द्वारेच दाखवूं शकत होते. आणि आतां मी है साध्य केलं आहे - त्याचं प्रत्यक्ष रूप, सागरामधून ब्रम्हचैतन्याचं पूर्ण रूप मी आणलं आहे. भी तुम्हाला त्यामध्ये विरधळून जाऊ देत नाही. एका मोठ्या घटाच्या, मंडक्याच्या स्वरूपांत मी त्याला बनवले आहे. त्यामध्ये तुम्ही लहान लहान मडकी आहांत. दुसऱ्या शब्दांमध्ये, तुम्हा सर्वांना मी छोट्या पेशींच्या रूपांत माझ्या शरीरामध्ये सामावून घेतलं आहे. तुमचे पोषण करीत, काळजी घेत, तुम्हाला स्वच्छ करीत, ते कार्यान्वित करीत आहे. पण मी महामाया आहे. त्यामुळे मला फार हळू, सावकाश कार्य करावं लागतं, योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी. सहजयोग हा मला पहिल्यापासूनच माहित होता. ते एक अद्वितीय असं ज्ञान आहे जे माझ्याकडे जन्मतः च होतं. ते उघडकीला आणणं इतर्क सोपं नव्हतं. आणि कशाप्रकारे ते लोकांना दाखवायचं, ते मला शोधून काढायचं होतं. सातवं चक्र प्रथम उघडले पाहिजे असा मी विचार केला. जे मी 'पांच में च्या दिवशी उधडलं. एक प्रकारे हे गुपित आहे. याआधी ब्रम्हचैतन्य अव्यक्त होतं. त्याचं प्रकटीकरण झालं नव्हतं. ब्रम्हचैतन्य म्हणून ते व्यक्त झाले नव्हतं. त्यामुळेच आत्मसाक्षात्कार घेऊन ज्या लोकांना ब्रम्हचैतन्याप्रत पोहोचणं शक्य झालं, ते म्हणाले, "तो निराकाराचा गुण होता. तुम्ही सागरामध्ये विरघळून जाणाऱ्या थेंबाप्रमाणे असता." कोणीही लोकांना त्याविषयी जास्त साँगू शकत नव्हतं, स्पष्टीकरण येऊ शकत नव्हतं. या ब्रम्हचैतन्याच्या महान सागरामधून आलेल्या या महान अवतरणांनीदेखिल. त्यांच्या उतकृष्ट अनुयायांना (जे फारच योडे होते) त्यांना हे ज्ञान वांटण्याचा, त्यांची या ब्रम्हचैतन्याशी ओळख करून देण्याचा प्रयत्न केला पण ब्रम्हचैतन्य व्यक्त रूपामध्ये नसल्याने अवतरणं त्यामध्ये विरघळून गेली - ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली त्याप्रमाणे. लोक म्हणाले, त्यांना बोलता येत नाही. त्याचा अनुभव घेतला पाहिजे. त्यामुळे फार थोड्या लोकांना ते पचविता आलं. हा अनुभव त्यांच्या बोटांवर संबेदना देऊन किंवा त्यांच्या ज्ञानेंद्रियांवर त्याची जाणीव देऊन किंवा त्यांच्या मनाला जाणीच देऊन वास्तवतेमध्ये आणणं किंवा त्यांच्या बुद्धीने ते जाणूं शकतील अशाप्रकारे समजावून देणं | पेलवर्णं इतर्क कठीण आहे! स्वतःला स्वतःचा सामाजिक दर्जा सांभाळणं कोणीही करू शकलें नाही. तर, ती फार मोठी अडचण होती. त्या | कठीण आहे; ते डळमळीत असतं. त्यामुळे माझ्यामध्ये ही सगळी सर्वांनी प्रयत्न केले आणि त्यासांठी पार्श्वभूमि तयार केली. जैव्हां सातवं चक्र उधडले त्यावेळी, सर्व चक्रं तुमच्या सहस्त्रारावर आली त्यामुळे तुमची सर्व चक्र व देवता मी सांभाळू शकले. कोणत्याही दैवताला तुम्ही विचारा आणि तुम्हाला व्हायत्रेशन्स मिळतात. मी ब्रम्हचैतन्य आहे हें त्याने सिद्ध होतं. ब्रम्हचैतन्य म्हणलेच आदिशक्ति. आणि सदाशिवसुद्धां माझ्या हृदयांत आहेत. पण आतां मी इतकी माणसाळली गेले आहे कीं, ते शोधून काढणं तितकसं सोपं नाही. हे जर आधुनिक मानवाला सांगाल तर, त्याला तेसमजणार नाही. ते फक्त सहजयोगीयांनाच सांगता येइल. कारण त्यांना ते समजेल. हे सत्य अवतरणं सामावून घेतली आहेत. ही वस्तुस्थिती सहन करणं त्यांना फार कठीण जातं. ा आतां या ब्रम्हचैतन्याचे पूर्ण अवतरण म्हणून मी आले आहे. एकदा मी औरंगाबादला गेले होते. तिथे एका मुलाने मला असं निराकाराचा सागर आतां मौठा मेघ झाला आहे. (साकार झाला आहे) त्याने रूप घेतलं आहे. याआधी आलेले सगळे त्याचेच अंश होते. आतां सांगीतलं कीं, ब्रम्हचैतन्य हे जाणणं आणि जाणतां न येणं याच्यापलीकडे पूर्ण तत्त्वं आलं आहे. या मैघाकडे वर्षेचं पाणी आहे. हे पावसाचं पाणी कोकांच्या मनाचं पोषण करीत आहे. त्यांच्या कुंडलिनी उत्यान पावू "ते सत्य आहे. पण ते विसरून जाऊन त्याने फक्त त्याची संवेदना शकतील अशा पातळीवर त्यांना हळूहळू क्रमाक्रमाने आणलं आहे. त्यांना त्यांचा आत्मसाक्षात्कार मिळाला आहे. आणि आतों हळूंहळू त्यांच्या ज्ञानेद्रियांवर, त्यांच्या बोटांच्या अग्रावर त्यांना संवेदना जाणूवं लागल्या आहेत. व्हायब्रेशन्सबद्दल कोणीही स्पष्टपणे बोललं नाही त्याचं कारण हेच आहे. चैतन्यलहरींबद्दल ते बोलू शकले. त्याचं कारण म्हणजे त्याचं अव्यक्त स्वरूप, ती फक्त स्थिती होती. स्थिती, जी फक्त त्या स्थितीमध्येच अनुभवण्याची, जिचं स्थूलामध्ये प्रकटीकरण झालंे नवहतं. त्या स्थितीमध्ये ते मोहापलिकडे, मायेपलिकडे वगैरे जात होते, आहे. कोणत्यातरी पुस्तकामध्ये तसं त्याने वाचलं होते. मी त्याला म्हटलं, ध्यावी. आणि मग त्यावेळीच मी असं ठरवलं की त्याविषयी योड्या लोकांना सांगावं. असं पहा, ते मी उघड करण्यासांठी योग्य वेळही यायला हवी होती. आजवरचे सर्व धर्म विभाजित आणि असांधिक आहेत. आतां पूर्ण सुसांधिकता आली आहे. खाइस्ट, महंमदसाहेब व इतरांविषयी आतां मी समजावून सांगू शकते कारण, ते देखिल या पुर्ण ब्रम्हचैतन्याचे अविभाज्य भाग आहेत. पात र माझ्याविषयी शास्त्रजञांकडे बोलूं नका. त्यांना फक्त इतकंच १५ शिषपूजा १९८७ 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_6,7.pdf-page-15.txt सांगा की, ही एक असामान्य पद्धत आली आहे समजून ध्यायला जरी थोड़ी अवधड असली तरी, ती प्रत्यक्षांत आली आहे. आणि आपण स्वतः ती पाहिली आहे. तशाप्रकारे तुम्ही त्यांना सांगू शकता. जर, माझ्याविषयी तुम्ही त्यांना सांगीतलें तर, त्यांना धक्काच बसेल जास्तीत जास्त तुम्ही त्यांना असं सांगू शकतां कीं, हे ज्ञान श्री माताजी निर्मलादेवी यांनी करून दिलें आहे, ज्यायोगे कुंडलिनी उत्पान पावू शकते त्यांना ते कसं शक्य झालं, ते आम्हाला माहीत नाही. बहुतेक ते गुपीत असावं. सान्या गोष्टी माझ्यावर टाका. आतां तुम्ही समजून ध्या. बी कस अंकुरतं? पृथ्वीभध्ये धालून. म्हणून सगळे काही माताजींमध्ये घातल्यामुळे आमचे बी अंकुरलं आहे. ही जिंदत द्रिया आहे आणि आम्ही स्वतःच ती पाहिली आहे. आहे. अजून ती तयार होते आहे. तर तिला शिजूं दे. तुम्ही सारे त्यांत आहांत. आतां तयार करण्यांत येत असलेल्या लोकांची गुणवत्ता पूर्वीच्या काळांतील प्रेषितांच्या निवड़क मूठभर शिष्यांबरोबर आहे आतां सावकाश इये येणे प्रत्येकजणाच्या नशिबांत आहे. सर्वोध्च स्वयंपाक्याच्या या महान पातेल्यांत में कोणी आतां पडतील ते त्यांत चांगले तयार होतील. जे बाहेर रहाणं पसंत करतील ते बाहेर रहातील. ते सर्व कालातीत आहे. प्रत्येकाच्या आपापल्या साध्य करण्याच्या क्षमतेवर ते अवलंबून आहे. प्रत्येकाबह्दल त्याला सायकल शिकायला किंवा डॉक्टर व्हायला किवां चार्टर्ड अर्कीटंट व्हायला किती बेळ लागेल हे सांगणं जसं कठीण आहे तसंच आहे ते. कोणाला थोडाच वेळ लागेल इतरांना फार जास्त. वेळाचे बंधन मानवाने स्वतःच निर्माण केलें आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, या शरीराला काळाचें बंधन नाही. स्वतःच्या संवयषीमुळे मानवाने हे काळाची मोजमाप चालू केलं आहे. संवधी लावून घेण्याबरोबर काळ किंवा वेळाचें बंधन निर्माण झालं. जेव्हा संवप नसते त्यावेळी वेळाचे मोजमापचं नसतं. हळूहळू आजवर कोणीही इतरांना आत्मसाक्षात्कार देऊ शकले नाही. एखाद दुसर्याने कदाचित दिला असेल इतरांना बहुतेकांनी स्वच्छ करण्याच्या पद्धतीने ते साध्य केलें आहे. उदा. बुद्धाला स्वच्छ करूनच त्याचा आत्मसाक्षात्कार मिळाला. ब्रम्हचैतन्याने त्याच्यामध्ये हळूच शिरकाव केला कारण, त्यंनी ते मारगीतलं, खरोखरच त्यांना ते हवं होतं, त्यासाठी त्यांनी प्रार्थना केली आणि त्यामुळे ब्रम्हचैतन्याने त्यांना स्वच्छ केलं. पण परत ते सुद्धा त्या स्थितीमध्ये गेलें. त्यानंतर त्यासंबंधात | कांहीच संपर्क नव्हता. आतां ते सगळे सामुहितेमध्ये आहे. ते सामुहिक कार्य आतां होत आहे कारण, त्या स्थिती' ने आतां स्वतःला व्यक्त सहजयोगामुळे तुमच्या अनेक संवयी सुटतात. पण त्यालाही वेळ लागतो. म्हणून तुम्हाला जर तुमच्या संवयीपासून मुक्तता करून घ्यायची असेल तर त्यांचं समर्थन करता नये. समर्यन केल्यांने संवधी राहातात. जर एका जीवनकालामध्ये तुम्ही आत्मसाक्षात्कार मिळवणं साध्य करता तर, तुमच्यासंवयी सोडून देण्याचे स्षणही तुम्ही गाठूं शकता. मग या जीवनकालांतच ती स्थिती प्राप्त करणं तुम्हाला शक्य होइल. ज़र या एका आयुष्याचा प्रक्रीयेमध्ये तुम्ही अर्धेकच्ची राहिला तर तुमचे साध्य साधण्यांसाठी तुम्ही परत याल. आतां कांही काळासांठी सहजयोग अशाप्रकारे कार्यान्वित होइल. आतां हा शेवटवा निवाडा आहे. जेव्हा सहजयोगाच्या प्रकटीकरणाच्या प्रक्रीयेमध्ये जेव्हा मी कही लोक विरूद्ध दिशेने वागतांना पहाते, तेव्हा मला आश्चर्य वाटतं. कधी कधी मला इतका वाईट अनुभव येतो, पण मग ते लोक सहजयोग सोडून देतात, असं होतं पण त्यामुळे लावून तुम्ही त्यासांठी झटून कार्य केलं पाहिजे. करायला सुरूवात केली आहे. विध्युतशक्तिचा शोध लावला आणि ते समजा, तुम्ही स्वतःकडेच ठेवलं त्याविषयी कोणाशीही बोलला नाही तर इतरांना ते कस कळणार? या महान संतांना ते व्यक्त करायचे नव्हतं असं नव्हे, पण त्यावेळी कांहीही सपंर्क साधता येत नव्हता. एखाद्याला बघपयांसांठी डोळेच नसले तर तुम्ही ते कोणाला दाखविणार? किंवा कोणाला सांगणार? तसंच होतं ते. ती स्थिती समज्ञावून घेण्यासांठी. आत्मसात करण्यासांठी त्यावेळी तिथे कोणीही नव्हतं. ज्यांनी आत्मसाक्षात्कार मिळवला त्यांचं सहस्त्रार उघडलं पण ते त्यामध्ये हरवून गेले आणि तो सर्व अनुभव वैयक्तिक राहीला, सामुहिक आला नाही. आतां ते संपलं आहे. आतां ते सामुहिक आहे. एका ठराविक अवस्थेला सार काही सामुहिक व्हावं लागतं. तुम्ही हवालदिल होतां नये. तुमचे सर्वोत्तम परिश्रम नेहमी मध्यांत रहा. सहजांतील तुमच्या वाढीची काळजी करू नकां. एकदा तुम्ही मध्यांत असला की वाढ आपोआप होते. आधीच माझ्याकडून तिचं पोषण होत आहे. दररोज तुम्ही डावीकडून उजवीकडे डावीकडे जातां आणि तुमच्या आंकांक्षांमुळे उजवीकडे, तुमच्या हृदयांत मला बसवणं हा भाव आहे किंवा संवेदना आहे. त्यामुळे मी तुमच्या हृदयांत यावं यासांठी तुम्ही जशा डावीकडच्या संवयी विकसित करता त्याप्रमाणे, याही संवरयषीसांठी 'भाव ठेवण्याचा' सराव केला पाहिजे. इतक्या संवयी तुम्ही मिळविता तर हा सुरेख भाव तुम्ही कां मिळवणार नाही? हे सारं, दुसरं कांहीच | नाही, फक्त भावांतला बदल आहे. नाहीतरी, संवयी ही मनाची एक स्थिती असल्याने त्या लवकर बदलता येतात. एकदां कां तुम्ही तुमच्यामध्ये माझा भाव प्रस्थापित केला कीं तो तुमच्या संपूर्ण शरीरांत त्याची जागा घेतो. आणि स्वतःला अनंतापर्यंत नेतो. त्यामध्ये तुम्ही जाता. तुमच्या संवयीमुळे तुम्ही या अवस्थेपर्यंत येण्यांसांठीसुद्धां, पुढच्या आजमावप्यासांठी कांही गोष्टी पाठवून पारख करण्यांत आली होती. शेवटी ख्रिस्ताला सुळी देण्यांत आलं. महंमदसाहेब, नानक, तुकाराम ते वैकुंठाहून आले होते आणि त्यांना कर्स वागविण्यांत आलं ते पहा. त्यावेळी या गोष्टी कार्यान्वित झाल्याच नाहीत. वैकुंठापलिकड़चं सर्व कांही मला माहीत आहे. पण अजूनपर्यंत मी कांहीही प्रकट केलें नाही. हळूहळू ते माझ्याकडून उघडकीला आणण्यांत येइल, कारण ते आत्मसात करण्या इतपत लोकांची अजून तयारी झाली नाही. त्याचं असं आहे, ते खिचडी तयार करण्यासारखं चैतन्य लहरी १६ 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_6,7.pdf-page-16.txt झिरपायला हर्व. या भागांना त्यांची स्वतःची घनता ( डेन्सिटी) असते. त्यामुळे पदार्थविज्ञानशास्त्रांमधील बक्रीभवनाच्या नियमांनुसार (लॉ ऑफ) चैतन्य डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे वक्रीभवन होऊन पुढे जाते. याला 'प्रिझमेंटिक सफ्रॅक्शन इफेक्ट' असे सुद्धं म्हणतात. ( लोलकीय वक्रीभवनाचा परिणाम). ही प्रक्रीया बहुतांशी मानवी मेंदरमध्ये आढळते आणि जनावरांमध्ये नसते. स्वतःठा किती वापरतां यावर ते अवलंबून असतं. तुमच्या खोलीमध्ये तुम्ही बराचसा धूर केला, तर सर्वच डांस पळून जातात. त्याप्रमाणेच ते आहे. तुमच्या हृदयांत मला तुम्ही केव्हढं स्थान दिलं आहे, त्यावर ते अवलंबून असतं. आतां असा प्रश्न उद्भवतो की, तुमच्या इृदयामध्ये माझा भाव असण्याची स्थिती कशी काय प्रस्यापित करायची? असं उत्तर आहे कीं, सतत तुमचे स्वतःचं चित्त बांबदून स्यैर्य येतं. नेहमी 'चित्त निरोध' बाहेर जाती आणि कांहीतरी बघता त्याप्रमाणेच तुमचे चित्त त्याकडे जाणं तुम्ही जाणीवपूर्वक यांबविलं प्राहिजे. सरावाने ते करतां येतं. त्याला आंत ओढून घ्या. त्याला अलिप्तता म्हणतात. संपर्क किंवा बाह्म जगताशी संबंध हा नेहमी चित्तामबून होत असतो. हे लक्षांत देवा. ते कुठे जात आहे. याकडे सतत लक्ष ठेवा. "माझ चित्त कुटे आहे.' हा प्रश्न स्वतःला नेहमी विचारा खरं तर, आपल्यामध्ये चित्त हे, आपली शुद्धीवर असण्याची अवस्था व जाणीव (कॉन्शसनेस आणि अवेअरनेस) यांमध्ये विभक्त केलं गेलं आहे. जेव्हा आपली शुद्धावस्था जाणीवेबरोबर एकत्रित होते त्यावेळी ती चैतन्यलहरींच्या जाणीवेचं रूप धारण करते. जी चैतन्यलहरीची जाणीद तुम्हाला संतुलनांत ठेवते. आणि है संतुलनच तुम्हाला मध्यांत ठेवतं. ज्याक्षणी तुमचे चित्त चुकीच्या दिशेने जातं त्यावेळी तुमच्या संवेदनेमध्ये तुम्हाला उष्णता जाणवते. तशाप्रकारे सर्वव्यापी चैतन्यशक्ति कार्यान्वित होते आणि तुमच्यामध्ये वाढत रहाते. ही वक्रीभवनाची क्रिया होत असतांना मानवीं चित्त दोन्ही बाजूंना ओडलं जातं आणि बाहेरच्या दिशेने पिटाळून लावले जातं. बराहेर जञात असलांना चित्त आणि वक्रीभूत चैतन्य दोन्ही आज्ञाचक्र ओलांडून जातात. या ओटण्यामुळे एक जास्तीचा जोर त्याला 'परिणामी प्रेरणा- जोर (रिझल्टंट फोर्स) म्हणतां येइल त्याची निर्मिती होते. करा. ज्स तुम्ही आतां 'पेरेललोग्रॅम ऑफ फोर्सेंस च्या सिद्धांतानुसार ही परिणामी प्रेरणा'दोन गटांत विभागली जाते. कारण डाव्या उजव्या, दोन्ही अंगाशी ते एकमेकांशी काटकोनांत (९० मध्ये) असतात. परिणामी प्रेरणा स्वतःच्या दोन सारख्याच मागांच्या मध्यामध्ये कार्य करते.एक भाग गर्भाच्या शरीरांत जाण्यावा स्वतःचा मार्ग तयार करीत असतांना डावी आणि उजबी सिंघयेटीक चॅनेल तयार करतो. दुसरा भाग ज्ञानंद्रियांतून बाहेर पडण्याचा रस्ता तयार करीत असतांना त्याच्यासमवेत डावीकडे आणि उजवीकडेसुद्धां मानवी चित्त ओदून घेतो. दुसन्या भागाला बाह्य जगतांत 'क्रिया असेही संबोधितात. या क्रियेला बाह्य जगातामधून 'प्रतिक्रिया तयार होते. (पदार्यविज्ञान शास्त्राचा दुसरा विख्यात नियम) क्रिया व प्रतिक्रिया यांनी अनुसरलेला मार्ग तोच असतो. डाव्या बाजूला या प्रतिक्रियेमधून रूढी, नियम, आचारसंहिता तयार होतात. याउलट उजवीकडे अहंकार तयार होतो. आपले सर्व संस्कार आणि संवयी मेंदूला सुरकुत्या आणतात. आणि मेंदूमध्ये गुंडाळया म्हणून दृष्टोत्पत्तिस येतात. ज्यावेळी या सर्व गुंडाळ्या उधडतात. त्वावेळी जास्त शोषणशक्ति असलेल्या नव्या जागा उधडतात. तशाप्रकारे देवत्वाशी संधान साधलं जातं. शास्त्रज्ञांना मुळापासून आश्चर्य वाटलं पाहिजे. भी मेडिकल इंस्टिटयूटला गेले आणि त्यांना पॅरासिम्प्येटिक मजासंस्थेविपयी साँगीतळें योडक्यांत आपले चित्त ब्रम्हचैतन्याच्या परिणामी प्रेरणेबरोबर আाह जगतामध्ये गेलं, त्याने प्रतिक्रिया गोळा केली. येतांना त्याच्याबरोबर त्यावेळी ते धक झाले तसं., अँड्रेनालिन, स्टिपॉनिलॉन यांची कार्यपद्धति डावीकडवं कंडिशनींग रूढ़ी, चार्लिरिती इ. थेऊन आलं ज्यामुळे मानस अथवा मन यार झाले, क्रिया आणि प्रतिक्रिया दोन्ही आज्ञा व विशुदधी दोन्ही चक्रांमधून जातात. निसर्गामध्ये विखुरलेल्या चित्तामध्ये पूर्ण तसंच त्याउलटसुद्धां. डाव्या बाजूने कार्बनची आकृति स्वास्तिकाच्या शरीरांतून वहाण्याची क्षमता असते. डाव्या आजूची प्रतिक्रिया म्हणजे इच्छातत्त्व असतं. त्यावं पोटेन्शिअल (अव्यक्त पण प्रभाविरित्या व्यक्त होण्याची शक्ति असणारं तत्व) डाव्या सिंम्पर्थेटिक मार्गावर इडा नाडीला जन्म देतं. त्याचप्रमाणे उजव्या बाजूकडची प्रतिक्रिया म्हणजेच क्रियाशक्तिचं तत्त्व (पोटेन्शिअल) - पिंगला नाडी तयार करते. इडा नाडी जेव्हा भरून वहाते तेव्हा ती आज्ञचक्रामागे आज्ञाचक्रामागे फुम्यासारखा त्यांना स्पष्ट करता येत नाही, पण आपल्याला सांगता येते. आतां कार्बन ध्या, त्याच्याकडे जर तुम्ही डावीकडून पाहिलं तर उजवी बाजू दिसते, स्वरूपांत दिसते, उजव्या बाजूने ती ओंकारासारखी दिसते. हे सत्य आहे की, मानवी मेंटूच्यावर सर्वव्यापी शक्ति आहे. परमचैतन्य किंवा सर्वव्यापी शक्ति ही सर्व बाजूनी येऊन गर्भाच्या मेंदूवर (गर्भ तथार झाल्यावर) आदळत असते. खरं तर असं होतं कीं, पिरॅमीडच्यासारखा आकार असणाच्या एक ढंग तयार करते. ज्यालाच आपण प्रतिअहंकार म्हणतो त्याचप्रमाणे पिंगला नाडी भरून वहाते तेव्हा आज्ञाचक्ाच्यापुढे तशाच प्रकारचा ढग तयार होतो. त्याला आपण अहंकार म्हणतो. या दोन फुग्यांच्या बरोबर मध्यांत आज्ञा असते. आज्ञेच्या पुढ्चा भाग मेंदूमधील पिट्युटरी ग्रंथीच्या अॅमलाखाली असतो. असतो. मेंदूच्या वरच्या टोकांतून; काही अडथळा न येतां जाऊन, परमचैतऱ्य पणक्यांच्या खाली असणार्या माकईहाडामध्ये प्रस्थापित होतं. तिये ते साडेतीन वेटोळे करून कुंडलिनीशक्तीच्या रूपाने राहात. येण्याच्या प्रक्रीयेमध्ये मणक्यामध्ये एक पीकळी सोडली जाते. ज्याला पोकळवाहिनी (वॅक्यूम चॅनेल) म्हटलं आहे. आतां त्रिकोणाकृती मेंदूच्या बाजूंवर आदळणारं परमचैतन्य मेदूच्या ग्रे (करड्या) आणि पांढर्या भागांपध्ये आणि मांगचा भाग पिनीअल बॉडीच्या ताव्यांत शिवपूजा १९८७ १७ 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_6,7.pdf-page-17.txt टाकून तुम्ही माझ्या मदतीचा अव्हेर करीत आहांत. तुमचे चित्त हुलक कुंडलिनी जेव्हां आज्ञाचक्रामध्ये प्रवेश करते तेव्हां ती त्याला हे गोष्टीकडे आहे. तुम्हाला पलीकडे नेण्यासांठी मी आंत बसले आहे, प्रकाशित करते. तेव्हा तुमच्यामधील खिस्त प्रकाशित किंवा जागृत होतो. अहंकार आणि प्रतिअहंकाराचे हे दोन्ही फुगे तो शोषून धेतो आणि संपूर्ण तुम्हाला नीट माहीत आहे. तरीसुद्धां, तुमच्या संवयीमुळे तुम्ही पाय बाहेर आज्ञाचक् उधडतं. आणि त्यासांठीच आपल्या पापांसांठी खिस्ताचा मूत्यू काढीत आहांत, तुमचा पाय मगर कधीही खाऊन टाकेल हे देखील मला झाला. त्याचवेळी त्यावरोबर सहस्त्रार उधडतं. विराटाचं सहस्रार उधडतांना मी पाहिले. ज्योतीच्या हजारों जिभांसारखें ते होतं, तुम्ही जेव्हा मानवी मेंदूचं विच्छेदन करता, तेव्हां त्याच्या मध्यभागी पिवळे भोक असतं. सहस्त्राराचं उधडणं फार अकस्मात असतं. मौठ्या घूमधडाक्याने ते उधडतं. मी ते कशाप्रकारे समजावून सांगू? एक टेलीस्कोप दुसर्यामध्ये धालावा, तसा देखावा असतो तो. सर्वसाधारणपणे आज्ञा आणि विशुद्धी उधडल्याने, अहंकार, प्रतिअहंकार शोषले जातात. मन प्रतिअंकार आहे. इगो हा अहंकार अआहे. आपला आत्मा हा पाचही तत्त्वे आणि त्यांच्या (कॉजल एक्स्प्रेशन्स) तन्सात्रा यांनी वेढलेला असतो. त्याशिवाय परिघावर असलेली कुंडलिनी. ही मुख्यतः पूथ्वी, जल आणि त्याचे तन्मात्रा, फक्त ज्योतमात्रा आहे. दिसते आहे, पण तुम्ही. तुमच्या स्वतःच्या संवयीमुळे त्या मगरीकडे लक्ष न देण्याइतके आंधळे झाला आहांत. आतां माझी स्थिती काय आहे याची तुम्ही कल्पना करू शकता कां? मला कर्स वाटतंय याची कल्पना करा. का. म्हणून, मी सांगते, 'सत्संग करा., त्याचा अर्थ आपले चित मध्यावर ठेवण्यासांठी इतर सहजवोगीयांच्याबरोबर वेळ व्यति करा. सतत तुमचे चित्त मध्यांत ठेवण हे महत्त्वाचं आहे. आत्मसाक्षात्कारानंतर दैवी शक्ति प्राप्त झाल्यामुळे आपल्या व डाव्या व उजव्या नाड्या काळजीमुक्त, शियील होतात ताणतणावांतून मुक्त झाल्याने चक्रे जास्त उघडतात. ते एक चक्रच आहे. मग कुंडलिनीचे जास्त धागे बर येतात आणि असं चालू रहातं. या स्थितीमध्ये आपल्या चित्तामध्ये मध्यांत रहाण्याची गुणवत्ता प्रस्थापित होते. त्यानंतर तुम्ही त्याला एखादे विशिष्ट काम करण्यासांटी त्या दिशेने बाहेर पाठवूं शकता. आणि ते साध्य झाल्यावर काहीही प्रतिक्रिया न होतां. त्याच्या मध्यांतील जागेवर परत येऊन ते स्थानापन्न होतं. आतांपर्यंत कोणत्याही गोष्टीला न चिकटण्याची गुणवत्ता त्याने मिळविली असते. जेव्हां आत्मसाक्षात्कार होतो त्यावेळी दैवतं जागृत होतात; चक्रांचं पोषण होतं, ती ताज़ीतवानी होतात. ती उघडतात, शक्तिची मुक्तता करतात. भीठांमध्ये (आपल्या चक्रांचे प्रतिनीधीत्व करणारी मेंदूमधील स्थाने) त्या त्या चक्रांशी संबंधित सर्व क्रिया चालू होतात. दोन्ही पातळ्यांवर व्यवस्थित मांडणी चालू होते. आणि सर्व चक्रांचं पूर्णत्व चालू होतं. तुमच्या मनाचे उदाहरणं घ्या. त्याला कांहीतरी करायचे असतं. तुमचे शरीर, त्याला कांहीतरी करायचे असतं. तिसरी गोष्ट तुमची बुद्धी, तिला कांहीतरी करायचं असतं. तिथे अखंडत्व नसतं. आत्पसाक्षात्कारानंतर तिन्ही एक होतात. ी माझ्याबाबतीत ते वेगळे आहे. माझे लक्ष जर तुमच्याकडे असेल तर, तुमचे सर्व प्रश्न मी माझ्यामध्ये घेते, स्वच्छ करते आणि मी स्वतः त्रास सहन करते.. हे जर मला करायचें असेल तर भी करते. आतां, मला सहजयोगीयांना ठीक करायचं असतं. कारण तारतम्य न बाळगतां, माझ्या शरीरांत मी त्यांना ठेवले आहे. त्यामुळे त्रास मला सहन करावा लागतो. याबाबतीत सहजयोगी स्वतः बॅरोमीटर (वायुभारमापक) आहेत. मला सहन करावें लागतं. तसा त्रास त्यांना सहन करावा लागत नाही. कदाचित होतही असेल योडाफार - घेतात ते विशाल सागरामध्ये जातं. दुसरं, कपड्याच्या तुकड़्याचे उदाहरण ध्या. समजा, ते चित्ताचे प्रतिनिधित्त्व करीत आहे. आत्मसाक्षात्काराआधी ते सगळे सर्व दिशांमध्ये विखुरलेले असतं. आतां, एक बोट कापडाच्या मध्यभागी ठेवा. तळापासून बर उचला. काय होतं? त्या क्रियेमध्ये कापड एका बिंदूपर्ंत | चर उचललं जातं. आणि बाकीचं बोटाभोंबती पड़तं. त्याचप्रमाणे ज्यावेळी कुंडलिनी वर उठते त्यावेळी चित्ताला टोचते; त्याला सहस्रारापर्यंत घेऊन जाते, जिये ब्रम्हचैतन्याच्या प्रकाशामुळे ते चित प्रकाशित होतं नंतर ते त्याभोंवती गुंडाळलं जातं आणि मध्माग्गातील सुषुम्ना नाडीच्या मार्गामध्ये येतं. खरोखर, झालेलं जे काही आहे ते असं की, आत्मसाकात्कारानंतर बरहेरच्या ऐहिक जगामध्ये पसरलेलं आपलं चित्त आंत ओढल जातं आणि त्यामुळे ते आलोकित होतं. 'स्थितो म्हणतात ती ही आहे. पण वास्तकतेमध्ये आपण मानवप्राणी, आपण संवयीचे गुलाम आहोत. फक्त आपल्यासंवर्यीमुळे आपण आपल्या विताला त्या स्थितीमध्ये कार्यम टिक झायमेन्शन वा्विक मायस्करोपिक आणि फोटोग्राफिक (फोटो काढता देत नाही. याचे कारण, ते जे शोषून आता रशियामध्ये जड वस्तूच्या पांचव्या पातळीचा अभ्यास चालू आहे. ही पूर्णपणे उजवीकड़ील क्रिया आहे. प्रत्येक माणसाला स्वतःचं तेजोवलय (ऑरा) ते गुण ज्यांचे प्रतिनिधीत्व करतात ते रंग किंवा तेजोवलय बदलतं? तुम्ही बंधन कशाला देतां? तुमच्या तेजोवलयांना. त्यांना संरक्षण देण्यासांठी. फक्त जड़ वस्तूला तेजोबलय असतं. तेव्हों ते सगळ जड आहे. ही पांचवी (डायमेन्शनबा) बायोप्लाइमाचा आणि त्याच्यामधील गुणांच्या वदलानुसार असतं. येण्याजोगी) आहे. त्यामुळे माझ्या फोटोमध्ये तुम्हाला जेव्हां प्रकाश खरें तर चित्ताने बाहेर जायला नको. ही साधी परिस्थिती इये दिसतो, ती एक प्रकारची ऑरा तेजोवलय असतं. असं आहे, | ब्रम्हचैतन्याला त्याचा स्वतःचा प्रकाश आहे. तो फक्त मलाच दिसतो. काही लोकांना त्यांची आज्ञा खराब असते त्यावेळी तो दिसूं शकतो. सांगते ज्यांत तुमच्याबरोबर भीसुद्धां आहे. समुद्रप्रवासाला नेप्यासांठी मी तुम्हाला बोटीमध्ये ठेवते आहे. पण तुमचा एक पाय सतत पाण्यांत चैतन्य लहरी १८ 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_6,7.pdf-page-18.txt तुम्हा सहजयोगीवांकरवी सहजयोगामध्ये येणारे लोक त्याच्यापासून दूर असतां तेव्हां तुम्ही पाहू शकता, पण, जर तुम्ही माझ्यामुळे सहजयोगांत येणाऱ्या लोकांपैक्षा जास्त बरे. कारण असे कीं, माझ्यामुळे ते माझ्या मायेमध्ये गुरफटण्याकडे जाऊ शकतात. पहा, नवीन येणाच्या लोकांना माझ्या मानवी स्वरूपंति भी कोणीच नसते. त्यांना तो बाहेरून दिसतो. त्याचं तत्वं असं आहे की, जेव्हां तुम्ही त्यामध्येच असाल तर काय पाहू शकणार? निर्विचार जाणीव तेव्हां येते जेव्हां तुमची कुंडलिनी आज्ञाचक्र ओलांडते. जैव्हां तिथे विचारच नसते. नियमन केल्याने ते होतं. हळूहळू तुमचा एक भागच बनतो. आणि तुमच्या सर्व शरीराला वेदून टाकतो. ती स्थिती बनते. ही निशं:क जाणीव (डाऊटलेस अवेअरनेस) असते. तुम्ही ब्रम्हचैतन्य बनता किंवा ती स्थिती बनता. अपस्मार (एपिलेप्सी) ते कारण : चित्ताचं चलन अतिशय डावीकडे गेल्यामुळें तुम्ही कलेक्टिव्ह सबकॉन्शसच्या अवस्थेमध्ये जातं. डावीं नू कमजोर असल्याने, कशाबद्दल भिती बाळगल्याने, किंवा भय बाटून हे होतं. एखाद्या अॅक्सडेंटमध्ये तुम्ही सांपडलात, अचानक भिती किंवा धक्क्यांमुळे. या स्थितीमध्ये सर्वांनी कार्य केलें पाहिजे. नुसतं त्या स्थितीला पोहोचून समाधीमध्ये जातां नये. तुम्हांला न देतां तुमच्यासांठी मी ते साध्य केलं आहे. मग तुम्ही त्यासांठी पूच्छा कां करतां? तुम्हांला समजलं पाहीजे की, तुम्ही तिथे आहांत. त्याबद्दल शंका नको. आतां ही शेबटींच लिला आहे. वास्तवतेमध्ये ही स्थिती मिळवणं सुलभ आणि सहजसाध्य आहे. पण तरीहीं त्यांसाठी तुम्ही श्रम घेतले, प्रयत्न केले तर मला आवडेल. जेव्हा ही अवस्था आत्ताच्या उपचार : चिंत्त मध्यभागी आणा. ते करण्यासाठी गायत्रीमंत्र म्हणून ते उजवीकडे आणा. मग ब्रम्हदेव सरस्वतींचा मंत्र म्हणून ते मध्यभागी आणा. उजवीकडे गेल्यावर तुम्हांला वैतन्यलहरी जाणवूं लागतील. त्यावेळी थांबा आणि जास्त गायत्रीमंत्र म्हणूं नका कारण, तुम्ही जास्त उंजवीकडे जाता नये. जास्त उजवीकडे जाणीं म्हणजे व्हायब्रेंशन्सची फ्रिकन्सी कमी होऊ लागणं, आत्ता आणि तुमच्या स्वतःच्यासांठी मिळवावी, असे तुम्हाला वाटेल, तेव्हां तुम्ही स्वार्थी आणि एकप्रकारे पलायनवादी आहांत, अस मी म्हणेन. प्रथम तुम्हाला सामुहिक बनल्े पाहिजे. नाहीतर वैयक्तिकरित्या निराकारामध्ये तुम्ही हरवून जाल. आणि मलादेखील तुम्ही पाहूं शकणार नाही. असं पहा, तुम्ही त्या स्थितीमध्ये असाल, सागरांत विरधकून जाल. तर, सागरामघून उत्कांत पावणं आणि त्यांत विरघळून जाणं यामध्ये कांहीही असामान्य, महान नाही. पण सांगरामधून मेघ होणं, आणि आपल्या पावसाच्या पाण्याने सर्वांना चिंब करणें भिजून है खरोखर असामान्य कर्तृत्व होइल. हे माझं ध्येय आहे आणि हीच माझी लिलापण आहे. प्रत्येक क्रीडेचं कांहीतरी ध्येय असतं, तसंच माझ्याही क्रिडेचं आहे. कॅन्सर आणि इतर सायकोसोमॅटीक रोगांसाठीसुद्धां ही उपचारपद्धती सारखीच आहे. त्यांत (अस्थी व स्नायूंचे कांही विशिष्ट रोग यैतात) स्नायूंच्या रोगांमध्ये तुमच्या श्री गणेशामध्ये सुरळीतपणा भंग झाल्याने अडचणी उद्भवतात. हिस्टरेक्टमीमध्ये, जिये गर्भाशय काढल जातं तिथे श्री गणेशांच्या दावतीतच अडचण असते. आणि भीतीसुद्धां कारणीभूत असते. जर कोणाला मूल होत नसेल तर डाव्या स्वाधिष्ठानात अडचण असते तेच प्रश्न मासिक पाळीचा स्राव जास्त असल्यासदेखील असतात. माकडहाडाच्या भागांतील पॅरासिंपथेटीक जास्त उत्तेजित झाल्याने स्राव जास्त होतो. दुसरे परिणाम डायरिया आणि सारखे सुध्वीला जावे लागणे, असंही असतं. मध्यांत रहाण्यासांठी शरणागत व्हा, "श्री माताजी, तुम्ही सारें कांही करता." असं स्हणा. ते पूर्ण समर्पण आहे. शास्त्रीय मनाला ही विद्या तुम्ही छोटया छोट्या तुकड्यांनी द्या. जर, त्यांचा पेला भरलेला असेल तर, त्यांच्या क्षमतेहून जास्त तुम्ही भखं शकत नाही. तुमचा संयम ठेवा. सगळा सागर तुम्ही त्यांना आतांच देऊ शकत नाही. लक्षांत ठेवा, शास्त्र (सायन्स) हा पूर्ण ब्रम्हाचा अगदी योडासा भाग आहे. पहिल्यांदा त्यांना ओळख करून द्या, सहजाबद्दल त्यांच्यामध्ये आतुरता जागृत करा. एकदा ते आले की त्यांचे निरीक्षण करा. तुमची वेळ आठवते कां? तुम्हां | मिसळून वापरा. थोड्या दिवसांत ते ठीक होतं. प्रत्येकाबरोबर हेच झालं आहे. पहिल्यांदा तुम्ही अनुभव घेतलांत मग उत्तरोत्तर आतुरता वाढत गेली ही प्रक्रीयादेखील शास्त्रीय आहे. उपचार : सुरूवातील गायत्रीमंत्र. पण त्याबरोबर कांही औषधंसुद्धा दिली पाहिजेत. तुम्ही ओव्याची धुनी देऊ शकता. (सर्जरीच्या रूगणाळाही) लम्बंगो-पाठदुखीसांठी ओव्याचं पाणी, स्नायूंच्या पाठदूखीला. ओवा हा खाण्यासांठी आणि गेरू फक्त लावण्यासांठी. लम्बेगोमध्ये हाईड वळतं म्हणून चैतन्यदिलेलं केरोसीनतेल दुसरऱ्या कोणत्याही तेलामध्ये * ) पण कोणत्याही उपचारांसाठी एक गोष्ट लक्षांत ठेवा की, महत्वाची गोष्ट ही की, सर्व कांही तुमच्या इच्छाशक्तिवर अवलंबून आहे. तर इंडा नाड़ी अशाप्रकारे महत्त्वाची की इच्छा असली पाहिजे आणि ती योग्य इच्छा पाहिजे. चूकीची इच्छा नको कारण शेवटी सगळे कांही परत इच्छेवर जातें. जर तुमची इच्छा अयोग्य असेल आणि तुम्ही क्रिया केली तर सगळे मेकॅनिकल यांत्रिक आणि दांभिक होतं. योग्य इच्छा म्हणजे फक्त तुमची वाढ साध्य करणं. ती शुद्ध इच्छा आहे. जर तुमची स्थूलंतली इठ्छा असेल जशी, मला मुलगा हवा वर्गरे. तर तोदेखिल पैसे मिळविण्यासांठी ऐहिक जगांमध्ये तुम्ही कार्य करीत असतांना तुम्हाला मायेशी सामना करवा लागेल माझ्यासांठी तुम्ही कमवित आहांत एच्हढं लक्षांत ठेवा. तेव्हदंच पुरेसं आहे. पुढे व्हा. आणि जेव्हढा पैसा मिळवता येइल, तेव्हां मिळवा. हे मी फक्त लौकिकार्थने म्हणते आहे. बम दघा परी शिवपूजा १९८७ १९ 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_6,7.pdf-page-19.txt मिळेल. पण मग तुम्हाला आणखीही कांही हवं असेल. त्याचा अर्थ आतां तुम्ही दांभिक बनत चालला आहात. पवित्र इच्छेमध्ये तुम्हाला सगळे कांही त्यांतच मिळतं.गाठोडे बांधून. खन्या इच्छेमधून तुमची वाढ होते. ही सगळी कल्पना म्हणजे तुमच्या इच्छाशक्तिविषयी असणारा तुमचा दृष्टीकोन आहे. (माझ्या काळजीखाली, त्यावेळी ती शियील होतात माझ्या घालतां होतात आणि मग चैतन्यलहरी देऊन तुम्ही ती नीट सरळ क शकता. ही व्हायब्रेशन्स इतरांना देऊ शकता. दुसऱ्या व्यक्तिला तुम्ही स्पर्श करण्याची गरज नाही. पण मंत्रांचा वापर करून हातांना गोल फिरवून व्हायब्रेशन्स देऊ शकता. आतां तुमची क्रियाशक्ति ध्या. स्याला दोन अंगे आहेत. म्हणजे शारिरीक आणि मानसिक, शारिरीकरित्या तुम्ही खाली बसले पाहिजे. आणि निर्विचार होण्यासांठी ध्यान केलं पाहिजे. मानसिकरित्या तुमचं खक्ष स्थूलांतल्या निरर्थक गोष्टींकडे जात नाही हे तुम्ही पाहिले पाहिजे. तुम्ही इतकंच म्हटले पाहिजे की, "श्रीमाताजी, तुम्ही सर्व कांही करीत आहात. भी कांहीच करीत नाही. "हे. तुमच्यावरील नियंत्रण आहे. डाव्या बाजूच्या रोगांसाठी - तुम्ही कलेक्टिव्ह सबकॉशन्समध्ये- (सामुहिक सुप्तवैतन्य) गेला असतां जियून तुम्ही प्रोटीन ५२, व्हायरसेस गोळा करता. काहीवेळां तुम्हाला ते कांही मदत मिळण्यापलिकडे चेऊन जातात. ज्यांचं लिव्हर खराब झालें आहे, ज्यांचं लिव्हर फार जास्त काम करीत आहे. ते गरम झाले आहेत त्यांना ताप येतो. लिव्हरवर बर्फ ठेऊन ते नीट करता येतं. कांही मदत करता येतं. मलेरियाचा ताप उजवीकडचा आहे. म्हणजे इांस चांवण्याने झालेला बैंक्टिरीयापासून झालेले ताप डाव्या बाजूकडचे आहेत. ते मुख्यत्त्वेकरून कांही प्रकारचे फंगस - मश्रुमसारखे जुनं परनीर वर्गैरेमुळे होतात. डायबिटीस हा उजव्या बाजूकडील क्रियेमुळें असतो. जिच्यावर डाव्या बाजूचा परिणाम असतो कारण, इथे उजवी बाजू सहज परिणाम होइल अशी कमजोर झालेली असते. पहिल्यांदा जेव्हा तुम्ही खूप विचार करतां लक्ष देत नाही आणि त्याच संवरयीत रहावा. त्यावेळी तुमच्या या नाजुक कमकुवत बाजूत आणखी भितीसुद्धां प्रवेश करते. खूप काम करणारा माणूस खूप बिचार करतो. त्याच्या सर्व फॅटव्या पेशी मेंदूसांठी वापरल्या जातात. स्वाधिष्ठान काम कर लागतं. आणि त्याचा डाव्या डाव्या आणि उजव्या, दोन्ही बाजूंच्या व्यक्तिसाठी प्रथम स्वतःला स्वच्छ करून ध्यान करणं महतत्वाचे आहे. तुम्ही जेव्हां डावीकडे जाता, तुमची कुंडलिनी वर उचला आणि ती बर येते. ध्यानाआधी तुम्ही कुंडालिनी वर उचलली पाहिजे. पुजा करतांना अगदी यांत्रिक होऊ नका. आपली बाढ ब्हावी अशी तुमची खरी इच्छा पाहिजे. आर्य समाजांतील लोक हे मूलतः उजवीकडचे लोक आहेत. त्यांना भक्ति, भजन केले पाहिजे. मुला त्यांच्या हृदयामध्ये बसविलं पाहिजे. म्हणजे डावीकडे गेलं पाहिजे. फक्त मध्यंतल्या चक्रांवर मंत्र म्हणून स्वच्छता राखली पाहिजे. महाकाली आणि महासरस्वती दोधी दोन्ही बाजूंनी चक्रांवर कार्य करतात आणि त्यांची अंतर्गत सांगड असते. डावीकडचे आणि उजवीकडचे मंत्रसुद्धां कुंडलिनी वर चढविण्यासांठीच फक्त म्हणावयाचे आहेत. या टिकाणी चित्ताचा कांही उपयोग नाही. कुंडलिनी वर चढविण्यासांठी मंत्र म्हणून डाव्या बाजूसांठी करायबी ट्रीटमेंट (उपचार) फक्त तुमची इच्छाशक्ति वाढविण्यासांठी आहे. अन्न खाल्ल्याने, उदा बाजूचा भाग दुर्लक्षित रहातो. डाव्या बाजूकडील शक्तिचा हास होतो. आणि तुम्ही आणखी नाजुक होता अशावेळी तुम्हाला कशाची भिती वाटली, तर दोषी बाटू लागते आणि मग तुम्हाला डायबेटीस होतो. ठीक करण्यासांठी मंत्रामध्ये अलीचं नावं वापरा. त्याचा उगम डावीकडच्या स्वाधीष्ठान व नाभीमध्ये आहे. पहिल्यांदा डावी नाभी. बायकोची भिती किंवा तिच्या विषयीची काळजी, किंवा कुटुंबातील इतर व्यक्तिविषयी वाटणारी काळजी त्याशिवाय त्यावेळी असणारा तुमचा कमकुवतपणा डायबिटीस आणतो. तुमचें आज्ञाचक्र साफ करून तो काढून टाका. जास्त विचार करू नका. निर्विचारामध्ये जा. डादी बाजू उजवीकडे घ्या, मीठ जास्त घ्या. म्हणजे साखर बाहेर पडण्याच्या क्रियेचे न्युट्रलायझेशन होइल., कारण त्याला असतं. उजवं स्वाधिष्ठान व नाभीवर बर्फ वापरा, योग्य त्या चांचण्या घेऊन नंतर गरज असेल तर साखर खाणे टाळा. दुसरा मार्ग म्हणजे तुमची उजवी बाजू वर करायची आणि हाताने ती डावीकडे खाली आगायची. त्याने खूप मदत होते. याशिवाय तुमची उजवी बाजू ब्रम्हदेव व गायत्रीमंत्राने कार्यान्वित करायची. पण सगळं कांही एका पॉईंटपर्यंत. आणि ते जास्त दुसर्या बाजूला जाण्याआधीच त्याला वर ओढून मी त्यावर नियंत्रण ठेवते. ते सर्व माझ्या ताव्यांत असतं. जेव्हां लोक नियंत्रण ठेवीत नाहीत आणि नुसते | राम राम पांडुरंग-पांडुरंग करीत जातात आणि एका बाजूला पूर्णपणे हरवून जातात. आतां श्री माताजी सर्वांना विचरीत आहेत. "तुमर्च चित्त कुठे आहे?"" पहिल्यांदा भक्तिभाव आला पाहिजे आणि मग तो श्रद्धा भाव हार्ट अटॅकस : जास्त कार्यक्षम आणि निष्क्रिय किंवा सुस्तावलेलं हृदय उजदीकडील लोकांचं हृदय जास्त कार्यक्षम असतं. अशावेळी हृदय बंद पडूं शकतं. मुख्यतः खूप तरूण तयांत असं होऊ शकतं. कारण त्यांचे चित्त बाहेर जास्तच असतं. त्यामुळे त्यांचा आत्मा बाहेर जातो. त्यांच्या अतिशय भौतिक स्वभावामुळे आत्म्याकडे लक्ष नसतं. जास्त कार्यक्षमता, | कुटुंबाविषयी अतिशय काळजी, भविष्याबद्दलचा जार्त विचार, झाला प्राहिजे. फिजीओयेरपीबाबत : जेव्हां चैतन्यलहरी लागतात तेव्हा त्या स्नायूंना रिलॅक्स शिरथील करतात खरंतर ताणतणावातुळे स्नायू आकुंचनांत जातात. उदा. डावीकडे किंवा कोणतंही चक्र मणके वळू लागतात. जेव्हां तुम्ही तुमची चक्रं बैतन्य [सहरी २० 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_6,7.pdf-page-20.txt यामुळेदेखील हे होऊ शकते. हृदय जास्त रक्त पंप करू लागतं, आणि स्वतःचं काम वाढवून घेतं. त्यामुळे ते दमतं. त्याशिवाय चित्तही या प्रकारचे लोक अनेक प्रकारचे आणि मग कोणत्याही काळ्य रंगाने ते झांका. या प्रश्नाचं उगमस्थान असतं डावी नाभी. असं पहा, लिव्हर सुस्तावलेलं असतं त्यावेळी डावी नाभी सुस्तावते. ती व्यक्ति स्वतःच्या शक्त्या वापरत नसते. त्यामुळे आत्याकडे नसतं. सुस्तावलेलं हृदय मंत्र घेतात आणि प्रथम त्यांची डावी विशुद्धी खराब करतात. तंबाखू, लिव्हर सुस्तावतं. जे डाव्या नाभीमुळे जास्त वाढतं. सिगरेट ओढून डाव्या विशुद्धीवर अडचणी निर्माण करतात. त्यामुळे हृदवाचे पंपींग कठीण होतं, त्यामुळे हृदय दमतं कारण, ते पंप करू शकत नाही. डावी विशुद्धी फार जास्त झाल्याने सुस्तावलेल हृदय तुम्हाला अंजायना देतं. हे दोन प्रकारचे हार्टअटॅक असतात. पहिल्या प्रकारासांठी पोटावर आणि उजव्या बाजूच्या हृदयावर बर्फ ठेवून उपचार करता येतात. शिवाय डाबीकडून उजवीकडे घ्या. पाण्यांत बसा. प्रकाश अजिबात वापरूं नका. अंधारांत झोपा. जास्त घरामध्येच रहा. पूर्ण उपचार : परत डावीकडेच. कुठल्यातरी काळ्या गोष्टीने झाकणं बरं म्हणजे त्याला ऊब दिली जाईल. ती एक प्रकारची अॅलर्जीच आहे, बहुतेक अॅलर्जींचे कारण म्हणजे यंडमधून गरम गोष्टीत जाणे. उदा. यंड पाण्यांत आंघोळ करून वरून गरम पाणी थैणे, कॉफी घेऊन नंतर ताबडतोब यंड पाणी पिणे. या अचानक बदलामुळे शरीर्यत्रणा त्याच्याशी जुळवून घेऊ शकत नाही. डाव्या नाभीच्या भागांत स्लीन (प्लीहा) येते. स्पलीन ही स्पीडॉमीटरही आहे आणि जुळदून घेणारीसुद्धां आहे, जेव्हां ती जुळवून घ्यायला जाते तेव्हां, त्या अचानक बदलामुळे ते व्यवस्थित होत नाही आणि प्रश्न उद्भवतात (आर्. बी. सी.) चा लाल रक्तपेशीचा प्रवाह कमी वा जास्त करण्यास अचानक आपल्या | विश्रांती ध्या आणि वारंवार म्हणत रहा, "मी आत्मा आहे." "देवा, कृपा करून मला क्षमा कर." दुसर्या प्रकारावर उपचार म्हणजे, त्याला म्हणायला सांगायचं, "आई, तूच माझा बीज मंत्र आहेस तूंच मांत्रिकही आहेस." आणि हेसुद्धां कीं, "मी दोषी नाही" आणि म्हणा, "देवा, मी सर्वांना क्षमा केली आहे." त्यामुळे सर्व दुखापती नाहीशा होतात. डावी बाजू स्वच्छ करण्यासांठी प्रकाश व अग्नी वापरा. शक्त्या बदलाव्या लागतात. त्यामुळे स्लीन वेडयासारखी वागू लागते. जी लोकं अत्वंत वाईत असतात त्यांना रक्ताचा कर्करोग (कॅन्सर) होण्यास हे मूळ कारण आहे. अस्थमा । दमा ज्यावेळी मागची आज्ञा कार्य करीत असते तेव्हा तुम्ही बहुतांशी डावीकडील सायकोसोमेंटिक रोग. कधीकधी तो | सुस्तावलेल असतां आणि जेव्हां पुढची आज्ञा काम करीत असते तेव्हां तुम्ही जास्त कार्यक्षम होता शरीरामधील कैमिकल्सचं संतुलन आज्ञेमधून होतं. आणि म्हणूनच तुम्ही नेहमी निर्विचार जाणीवेमध्ये असलं पाहिजे. डावीकडचे लोक असे असतात की, ते स्वतःला त्रास करून धेतात. उजवीकडचे लोक दुसऱ्यांना त्रास देतात. डाव्या बाजूकडचे लोक असतात त्यांच्या शरीराला वेदना होतात आणि ते त्रास सहन करतात. उजवीकडचा सुद्धां असूं शकतो. त्या लोकांमध्ये, जे अगदी शुष्क असतात, इतरांवर दबाव टाकणयाचा प्रयत्न करतात. त्यांच्या पैरिटोनीयमचा शुष्कपणा फार जास्त असतो. बहुतेकवेळा तो उजव्या हृदयाकडूनही येतो. - चांगले पिता नसता, किंवा तुमच्यामुलाला छळलं असेल, किंवा स्वतःबद्दल ज्यचे बडिल मृत्यु पावले आहेत किंवा तुम्ही स्वतः तुम्ही दुःखी उदास, असाल. ते कोणत्याही प्रकारच्या जुळवणीनुसार उजवीकडचे लोक इतरांना बेदना देतात आणि त्यांच्या ते लक्षांतही येत नाही. त्यामुळे या उजवीकडच्या लोकांना लिव्हर सिरोसिस आणि असतं. डोळचाचे प्रश्न येऊ शकतात. खाणं - डाव्या बाजूसांठी, चरबीयुक्त खाणं (फॅट) खाल्ली तर ते वाईट कारण चरबी ठेवली जाते. आणि ती अभिसरणासांठी (सक्क्युलेशन) सांठी मिळत नाही. बारीक लोकांमध्ये ती वापरली जाते त्यामुळे ते चरबी खाऊ शकतात. पण लड्ठ लोकांसाठी त्यांनी चरबी फक्त नाकांत घालायला तूप, कानांत घालायला तेल अशी वापरावी लोकांना डोक्यावर तेलाने मसाज करणं चांगलं. बारीक लोकांनी गोल्डन आमला हेअर ऑइल' ने मसाज करावा. त्यामुळे ते थंड होतात. शक्ति हा डावीकडचा गुण आहे. श्रद्धा मध्यांतील डावी बाजू अतिशय मनोहर आहे. जोपर्यंत तुम्हाला देदना जाणवत नाहीत तोपर्यंत. नंतर तुम्ही भरकटू लागता. कांही लोकांच्या बाबतीत भक्तिमध्ये हे घड़तं. जेव्हां मी बोलते त्यावेळी प्रत्येक शब्द हा मंत्र असतो जेव्हां मी बोलू लागते त्यावेळी लोक ठीक होऊ लागतात. आतां सर्व प्रकारचे लोक बर येऊ लागले आहेत. कांही फार लवकर वर येऊ लागले आहेत. जोपर्यंत माझा संबंध येतो, त्यांनी देवी म्हणून बाजूला ठेवलें आहे. आणि माझ्यापर्यंत कोणी पोहोच शकत नाही. आतां तुमच्यापैकी एकजणच असेल जो उभा राहिल, त्याला लोक बघतील आणि सहजामध्ये येतील तो सगळ्यांत चांगला मार्ग आहे. कांही लोकांना नुसतं येऊ द्यायचं. आणि हीच सखेळी आहे. दमा हा सायकोसोमॅटीकही आहे. जेव्हां तुमचं लिव्हर (यकृत) सुस्तावलेलं असतं. तेव्हां तू कमकुवत होतं. कास अर्टकिरिया रोगमुक्त होण्यासांठी गेरू वापरा. तो एका दगडावर धासा आणि तुमच्या मुलाला मधामधून द्या. (योड्याशा प्रमाणांत) मोठ्या माणसांनाही. वृद्ध लोकांसांठीपण तो चांगला कारण, त्यामध्ये कॅल्यीयम असतं. आणि सोल्युबल (विरघळणारं) कॅल्शीयम लावण्यासांठी चांगलं. बन्याच लोकांनी त्याला वैयक्तिक कैलं आहे. या बावतीमध्ये माझ्या कुटुंबात काय वाललं आहे; इतरांचे काय चाललं आहे, मुंबईला शिवपूजा १९८७ २१ 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_6,7.pdf-page-21.txt करतात आत्मा आणि कुंडलिनी : ( ते तन्मात्रेच्या पलिकडे आहेत. खरं म्हणजे ते तन्मात्रेचं स्फुरण करवतात) काय चाललं आहे वरगैरे त्यांना समजावून घ्यायचं असतं. सहजयोगी खूप प्रामाणिक, कनवाळू, मेहनती, चांगल्या स्वभावाचे आणि शांत स्वभाव असणारे असतात. हे तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांच्या स्वभावाने नवीन पातळी गांठली आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाने त्यासांठी झटलें पाहिजे. इतरांची जास्त काळजी बाळगतां नये. जेव्हा त्या स्थितीला सामोरे जाता तेव्हां, त्या स्थितीची चांचणी होते. ही परिस्थितीची वेळ आहे. पूर्ण विवेकाने स्थिती एकत्र केली पाहिजे. उदा : एक मेणबत्ती लावा. तुमचे हात तिच्याकडे ठेवा. माझ्या फोटोसमोर ती जागृत होइल. मेणबत्तीचं पोटेन्शिअल आलं आहे. म्हणजे फोटोने तिचं पोटेन्शिअल जागृत केले आहे. आतां ती निगेटिव्हिटी जाळून टाकू शकते, याच्या परिणामामुळे भिंत काळी होतांना तुम्ही पाहिले आहे. चक्रांमध्ये देवता आहेत. कुंडलिनी जेव्हा उत्थान पावते तेव्हां बीप्रमाणे ती त्यांना जागृत करते. एकदां का त्या जागृत झाल्या की त्या कार्यान्वित होतात. त्यांचं कार्य, काय काय कार्यन्वित करायचं ते, त्यांना माहित असतं. जसं कांही त्यांची तिथे नेमणूकच झाली आहे. तुमच्या उत्मांतीमध्ये विविध पातळींवर तुम्ही त्या देवतांना मिळवलं आहे. त्यामुळे प्रत्येकाला तन्मात्रा असते जी सर्व पोटेवशिअल ठेवते. तन्मात्रेपासून स्थूलापर्यंत जातांना तुम्ही सूक्ष्मांतून जाता. आतां काय होतं, जशी पृथ्वीमातेची तन्मात्रा सुगंध आहे. या सुगंध आहे. या सुगंधामधून सर्व फुले आणि झाडे येतात. त्याप्रमाणे मानवप्राण्याला कार्बन आहे. पृथ्वीमाता कशी काय स्वतःमध्ये जळते आणि स्वतःमध्ये हा कार्बन त्या उष्णतेतून तयार करते. हा कार्बन अमायनो अॅसिड तयार करणारा तुमच्यामधला एक अविभाज्य भाग बनतो. तर तन्मात्रेच्या पातळीवर पृथ्वीमातेला माहित असतं. तुम्ही काय आहांत ते तिला माहीत असतं. शक्तीच्या रूपामध्ये निराकार ही तन्मात्रा आहे. तर दैवतं ही तिला वापरणारी साकार आहेत. त्यांना ते कसं वापरायचं हे माहीत असतं. मध्यमज्जासंस्थेतून स्थूलामध्ये त्याचं प्रदर्शन होतं. | त्या जिथे प्रस्थापित झाल्या आहेत तिथे त्या कार्य करतात. बी घ्या. ती स्थूलांत आहे. तिचं पोटेन्शिअल आहे झाड बनर्ण. आणि त्या झाडाचे अनेक झाई बनणं. हे पोटेन्शिअल सूक्ष्म सुक्ष्मतर, सूक्ष्मतम आहे. त्याचें स्वरूप स्थूल आहे. पृथ्वीत्वाचं कॉजल मुलतत्त्व सुगंध हे आहे. त्यामुळे जैव्हां ते कुंडलिनीला जागृत करते, त्यावेळी ते कॉजललाही स्पर्श करते. जसा तुम्हाला सुवास येतो. आत्मसाक्षात्कारांचं कॉजल शुद्ध इच्छा हे आहे. माणूस हा तीन पोटेन्शीअल्सचा (तत्त्व) बनला असती- स्थूल, सूक्ष्म आणि आत्मसाक्षात्काराचं कॉजल म्हणजे शुद्ध इच्छा, स्थूल व सूक्ष्म शरीरांना प्रकाशित करते. ज्यावेळी तुम्ही पृथ्वीमध्ये बी घालता, पृथ्वी त्या बीला प्रकाशित करते व त्याला पोटेन्शिअल देते. त्याप्रमाणे तुमच्यामध्ये कुंडलिनी ही पृथ्वीमातेसारशी आहे. 'ती उठते व हीं पोटेन्शीअल पातळी तुमच्या बीजाला देते. प्रत्येक गोष्टीचं कॉजल वेगळं असतं. आणि प्रत्येक चक्र त्याच्या स्वतःच्या कॉजलप्रमाणे कार्य करतें. अडचण हीच की आपण स्थूल रूपांतही समर्जू शकत नाही. आतां एक स्थूल पातळीवरची गोष्ट घ्या तुम्ही एका बिंदूपर्यंत पोहोचला, जिये तुम्ही अॅटम घेता. त्याला एक न्यूक्लिअस (केंद्रबिंदू) असतो ज्यात प्रोटॉन, न्यूट्रॉन, मिसौटॉन असतात. आता जर तुम्ही हेलियमगॅससारखा अॅटम यंड केला तर, अॅटमस, सामुहिक होतात. मग मिसोटॉन स्वतःहून करतो ते पण सामूहिक होतात. जर,एका ठराविक तपमानापर्यंत थंड केले तर, तर गोष्टींमध्येसुद्धां असतं. हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध करता येते. पण जैव्हां आपण मानवप्राणी होतो, आपण जिवंत क्रियेबाबत बोलत आहोत. मानवप्राणी म्हणजे स्थूलामधलं सर्वांत मोठे प्रकटीकरण आहे. आतां अंतर्यामीची दाढ झाली पाहिजे. स्थूल पातळीवर त्याचं पूर्ण प्रकटीकरण झालं आहे. एखादं बी जे स्थूलांत पूर्ण तयार झाले आहे जिवंत आहे. ते व्या आणि मग पृथ्वीमातेमध्ये बि का साकार हा कर्ता आहे. तन्मात्रा ही त्या विविक्षीत दैवताची शक्ति आहे; अप्रकट असलेली शक्ति. पण जेव्हां दैवतं जागृत होतात; त्यावेळी त्यांच्या शक्त्यासुद्धां जागृत होतात. ही जिवंत क्रिया आहे. आणि ते कसं काय कार्यान्वित होतं त्याचें स्पष्टीकरण तुम्ही देऊ शकत नाही. आतां अर्भक पहा. ते कशाप्रकारे रूप घेतं, त्याला कोण मार्गदर्शन करतं, तिथे कांहीतरी बुद्धी असली पाहिजे. कोण ते करते कोण सांभाळतं, कोण योजना करते? आतां मी स्त्रीरोगतज्ञाला प्रश्न करते. शरीरामध्ये बाहेरचा कोणताही पदार्थ बाहेर फेकला जातो तर अभक का नाही फेकलं जात? मला उत्तर द्या. कांहीतरी त्याचं पोषण करतं काळजी घेतं. आणि मग योग्यवेळी ते बाहेर टाकतं. ते आंतमध्ये वाढतं पण आईला त्रास देत नाही. खरं, तर तिच्या अस्तित्त्वामधील शक्तित झालेल्या बदलामुळे आईचा चेहरा बदलतो. तर आईला हे सौदर्य कुठून लाभतं? पहा तर, काळजी घेणें - पोषण करणं त्याची परिपूर्णता पहाणं इतकं आश्चर्यजनक आहे, नाही कां? र तर हे पौटेन्शिअल स्यूल, स्यूल आपल्या बुद्धीला अंतच नाही असं आपल्याला वाटत. पण देवाच्या साम्राज्यांत रहातांना एक छोटसं बी आलं, आणि त्याच्या शेवटी एक छोटीशी पेशी आली; या पेशीमध्ये असणारी बुद्धी जर माणसाकडे आली तर सहजयोग पूर्णपणे प्रस्थापित होइल. ती सरळसरळ तिची स्वतःची दिशा बघू शकते. तिला दगड दिसतो. त्याच्याबरोबर ती झगडत आपल्या पूर्ण अस्तित्त्वामध्ये सूक्ष्मतर आणि सूक्ष्मतमावीदेखील नाही, त्याच्या बाजूने वळसा घालून जाते त्थाला बांधून घेते त्यामुळे नंतर प्रतिकृति आहे. त्याचे पोटेन्शिअल कुंडलिनी ही आहे. कुंडलिनी | जैव्हां तो मौठ झाड होइल त्यावेळी त्या दगडाचा पाया घालण्यासांठी उपयोग होइल. मग हळूहळू सावकाश ते पाण्याकडे पोहोचतं, पाण्याची पातळी त्याला कुठे मिळणार आहे याविषयी त्याला कांहीच जाणीव किंवा ठेवा. काय होइल? पृथ्वीमातेच्या तन्मात्रेचं प्रतिनिधीत्त्व करते; विराटाची तन्मात्रा आहे सामुहिकता. सदाशिव आणि आदिशक्तिचे आपल्यामध्ये प्रतिनिधीत्त्व चैतम्य सहरी २२ 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_6,7.pdf-page-22.txt स्वातंत्र्य दिलं गेलं होतं., ते जर समंजस असते तर कांही प्रश्न उद्भवला नसतो. आतां या स्वातंत्र्यासाठी फार मोठी किंमत मोजावी लागते. आतां नुसतं पहा. या स्वातंत्र्यामध्ये काय काय घडतं आहे. पण हल्ली सगळं कार्यान्वित होत आहे. ही जिवंत क्रिया सायन्सने समजावून सांगाता येत नाही. शास्त्रज्ञ देवतांचा स्वीकार करणार नाहीत. तेव्हां, त्यांच्याविषयी काळजी करू नका. आपल्यामध्ये शास्त्रज्ञ नसले तर काय होणार आहे? पूर्वसूचना नसते. एकदा मी कुंभारमाशीवर प्रयोग केला. आमच्या घरामध्ये ती स्वतःचं घर बांधत असतांना मी तिला रंग दिला आणि कसातरी तो रंग तिच्या पंखांवर आला. एके दिवशी मी एका दूरच्या जागी गेले. तिये तीच माशी आली होती. मग ती परत आमच्या धरी दिसली. हे सर्व मार्ग तिने कसे काय घेतले? तिच्यामध्ये कांहीतरी लोहचुंबक असले पाहिजे. आपल्याला काही चुकल्याचुकल्या सारखं वाटणार नाही. तरूणपक्ष्यांना ऑस्ट्रेलियामधून सैबेरियामध्ये त्यांची घरं कशी शास्त्रज्ञांसांठी सर्वांत महान गोष्ट म्हणजे स्वतःच पहाणे. जसं मिळतात? असं पहा, ते सगळे सामुहिकतेमध्ये असतात. आणि पूर्णपणे एकत्र आलेले आणि ते सर्व एकत्र हिंडतात. हे सर्व पशूंच्या 'पाश' स्थितीमध्ये असतं. नाही. सल्फरडायऑक्साइडला व्हायब्रेशन्स आहेत, जी इलेक्ट्रोमॅ्नेटीक आहेत. सिमेट्रीक आणि आयसोसिमिट्रीक, ते फक्त त्यांना जे दिसतं ते सांगतात. सहजयोगामध्ये त्यांना ते काय आहे ते दिसेल. तुम्ही त्यांना वस्तुस्थिती द्या आणि त्यांना तिचा अनुभव घेऊ दे. शास्त्रीयरित्या सगळे देतां येणार कांहीही स्पष्टीकरण त्यांना पण आपण मानवप्राणी आतां पशु नाही. आपण स्वतंत्र आहोत. आतां या स्वतंत्रतेच बरचंस हरवलं आहे आणि गेलं आहे. नंतर मानवप्राणी प्रस्थापित होत आहे. अँडम आणि ईव्हच्या पातळीवर हे कांही तुम्ही त्यांना क्स दाखविणार? *ं शिषपुजा १९८७ 1992-93_Chaitanya_Lehari_M_(Scan)_6,7.pdf-page-23.txt आपण आलो आणि गेलो तरी दन्याखोर्यात पर्वतात कधी विकत घेऊ शकता तुम्ही ५) १) आकाश? असेल का श्वास, होलिस्पीरिटचा? आदिशक्तिवा? समुद्र किनारा आणि जंगल यांना अजून भेट देत असेल का होलिग्रेल? ही पृथ्वी आपली नाही आपण आहोत..... पृथ्वीचे. आदिगुरुंचा आवाज मला म्हणाला, शिकव तुझ्या लेकरांना सहजयोगाचं ज्ञान. पृथ्वीमाता आहे आपली आई. पृथ्वीवरची आपत्ती आहे, सर्वांचीच. कधी विकत्त घेऊ शकता तुम्ही पाऊस आणि बारा? श्री आदिशक्ति माताजी निर्मलादेवींनी मला सांगितलं, ही पृथ्वी आपली माता आहे, आणि सागर आपला पिता, प्रत्येक नदी, प्रत्येक दरी, प्रत्येक पर्वत वाटतो आहे प्रतिबिंबीत सर्वत्र पसरलेले आदिशक्तीचं प्रेम. श्री गणेशांनी मला म्हटले, ६) २) झाडांमधून वाहणारा रस आहे नां, ते आहे रक्त, माझ्या नसातून सळसळणारं, पृथ्वीमातेच्या उदरांतून झाला आहे माझा जन्म आणि तू? तें आहेस माझाच भाग, आणि फुलांचा मोहक गंघ आहे, माझाच प्रसाद. श्री ब्रह्म देवांचा आवाज मला म्हणाला, पृथ्वीमातेच्याच सान्या लेकरांची लक्षांत ठेव हा इशारा? काय होणार आहे मग? छुपे कोपरे रानाचे उध्वस्त होतील तेव्हा? जेव्हा धुक्याचे मेघ आच्छादून टाकतील. गिरीकंदरांतील दृश्यं, जैव्हा नद्याचे पाणी रंग, घेइल, केमिकल् माशांचा गळा आवळेल, पक्ष्यांच्या श्वास अडकेल, आणि नवं बांधकाम आणि तादा घेण्याच्या उन्मादांत ३) चकाकरणार सागराचें पाणी, नुसतंच पाणी नव्हे ते आहे रक्त, तुझ्या आजोबांच्या पूर्वजांचं, तलावाच्या स्वच्छ पाण्यातलं प्रत्येक प्रतिबिंब साँगतय गोष्ट निर्मितीची. पाण्याची कुजबुज आहे, पच्या कचन्याचा, हरपेल सारं काही आपल्याकडे असलेलं, श्री आदिशक्तिने एकत्रित केलंय सारं कांही व्हायब्रेशन्सद्धारे आपण काही निर्माण केले काँहीही जीवंत कार्य आपण करतीय ते कार्य, फक्त मेलेलं, ७) नाद अनंताचा. देवताच आहेत नद, जीवन जगवणाऱ्या समृद्धी आणणार्या आपली नाव चालवणाच्या, मुलांना भरवणान्या त्यांना ठेवा स्वच्छ आणि करा आदर. श्री हनुमानांचा आवाज मला म्हणाला, आपल्यालाच मारून टाकणारं, जिवंत कार्य करते आहे ४) फक्त ती....आदिशक्ति । आपण सारे सहजयोगी प्रेम करतोय. या पृथ्वीवर जर्स हवा आहे फार मोलाची, प्राण-ओझोन यांनी भरलेली. वैकुंठाहून येणारा बाराच पहिला श्वास घेतोय. आणि स्वीकार करतो आहे शेवटच्या श्वासाचा. पवित्र आणि स्वच्छ ठेवली पाहिजे हवा ते आहे स्थान जिथे आपण स्वीकार करू शकु. आदिशक्तिचा शीतल वारा. ८) आपण प्रेम करताय आपल्या दैवी आईवर श्री माताजींवर घेऊया आतां आण आपण ही पृथ्वी, ही हवा या नद्या सातत्याने राखू नांवाने श्री आदिशक्तिच्या आमच्या लाडक्या निर्मलमातेच्या जिने दिलाय आम्हाला पुनर्जल्म. चैतम्य लहरी