॥ चैतन्य लहरी ॥ %3D सनं १९९४-९५ सप्टेंबर, अंक क्र.२ पम XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXIE म् शिवरात्री दिल्ली दि. १४ मार्च १९९४ पूजा (प. पू. मातार्जीनी केलेला उपदेश) (परम पूज्य श्री माताजीनी केलेला उपदेश) आज तुम्ही इच्छाशक्तीमध्ये आदिमाता म्हणून व्यक्त करतात आणि श्री सदाशिवांची पूजा करणार आहात. श्री सदाशिव आणि आदिमाता त्यांची शक्ति प्रेमातून व्यक्त करतात. त्यांचे नाते श्री शिव यांच्यातील फरक हा आहे की श्री सदाशिव सर्व अतिशय समजुतीचे आणि गहन आहे त्यांच्या निर्मितीमधे जर काही अडचण आहे अथवा त्यांच्या कार्यात अडथळे शक्तिमान परमेश्वर असून आदि मातेच्या लीला नाट्याचे लेखक आहेत. श्री सदाशिव आणि आदिमाता आदिशक्ति आणणारे लोक असतील तर ते त्यांचा (परमपिता) विनाश यांची एकात्मता चंद्र आणि त्याचा प्रकाश किंवा सूर्य आणि घडवून आणतात. सूर्यप्रकाश यांच्या प्रमाणे आहे. मानवी विवाहांच्यात अथवा मासवी नात्यांच्यामधे अशा प्रकारचे संबंध आपण समजू विनाशकारी शक्ति ते सांभाळतात. मानवाच्या हृदयात ते प्रतिबिंबीत होतात. ते सर्व सृष्टितस्पंदित होतात पण स्पंदन आदिमातेची शक्ति असते. आणि आदिमातेच्या ते क शकत नाही. आदिशक्ति जे काही निर्माण करीत आहेत ते श्री सदाशिवांची इच्छा आहे. श्री सदाशिव त्याला साक्षी आहेत. योजनेच्या विरोधात काहीही असले तरी त्याचा ते नाश करु आणि ते पहात असतात त्यावेळी ते त्याला साक्षी असतात. शकतात, आदिशक्ती प्रेम आहेत. त्या क्षमा करतात. त्या ज्याची निर्मिती करतात.त्याच्यावर त्यांचे प्रेम असते त्यांची ४ ते सर्व विश्वाचे साक्षी असून ते या पृथ्वीमातेचेही साक्षी आहेत. सर्व सृष्टींची निर्मिती आदिशक्ती करीत असते. त्यांची शक्ति इच्छा असते की त्यांच्या निर्मतीची उन्नति व्हावी व ज्याच्या साठी त्यांना निर्माण केले आहे त्या पातळीपर्यंत त्यांनी उत्क्रांत साक्षीस्वरूपत्वाची आहे. अशी आदिशक्तीची शक्ति सर्वव्यापि आहे. व्हावे. त्यांची इच्छा असते की ज्या पातळीवर श्री आपली आदिपिता सदाशिवांच्या म्हणजे परमेश्वरी राज्यात प्रवेश करता येईल सर्व शक्तिमान परमेश्वर, चैतन्य लहरी XXXXXXXXXXXXX X XXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXX**XXXXXXXXXXXEXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX> XXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXX व्हायला हवें. तुम्ही तुमच्या वुध्दीचा व इतर पध्दतिचा सहज जेथे ईश्वरी आनंद, क्षमाशीलता, आनंद आहेत त्या योग समजण्यास उपयोग करु लागाल तर ते जमणार नाही. पातळीपर्यंत मानवाने जावे. तुमच्यामधे मुमुक्षत्व असेल, त्या मा तुम्ही शरणागत व्हायलाच हवे. इस्लाम याचा अर्थ शरण जाणे पातळीवर जाण्याची अंगभूत इच्छा असिल तरच ते सर्व शक्य शरणागति नसल्यास परमेश्वरी राज्यात प्रस्थापित होणे होईल.आपल्यातील ही इच्छा आदिमातेचे प्रतिबिंद आहे, आता अशक्य आहे. शरणारगति याचा अर्थ तुम्ही प्रपंच , कुटुंब ही इच्छा आहे आणि आपल्या प्रगतिच्या आड वेणाच्या क घर वगैरे सोडावे हा नाही तर शरणागति म्हणजे तुमच्या अहंकाराचा व संस्कारांचा त्याग करणे. उदा.मला एक गृहस्थ भौतिक स्वरुपाच्या इच्छा पण आहेत. सहजयोगात, संन्यास घेऊन अथवा घर सोडून जाऊन या इच्छेवर मात करण्याचा भेटले त्यांना फारच त्रास होता. मी " तुमचे गुरू कोण असे प्रयत्न आपण कधी केला नाही. विचारल्यावर त्यांनी एका गुरूचे नांव सांगीतले मी म्हणाले त्याने तुमचे काही भले नाही तेव्हा तुम्ही त्यांला सोडणार प्रथम तुमच्या आत्म्याचा प्रकाश तुम्ही मिळीविता आत्मा श्री सदाशिवांचे प्रतिबिंव आहे. आत्मा संदैव जळत राहून का?" ते म्हणाले "उद्या" मी म्हणाले " आज का नाही ल्यांनी सागीतले "मला त्यांचे फोटो वगैरे फेकून द्यायचे मार्गदर्शन करणार्या प्रकाशा प्रमाणे आहे. त्या मागवर स्वतः तम्हीच इतके सूज्ञ होता की त्या सूज़ञतच्या प्रकाशीत तुम्हा आहेत नेव्हा मी उद्या करीन",त्यांनी विचारले की काय काय मार्गक्रमण करता. तुम्ही धर्माच्या प्रकाशात चालता कारण टाकून द्यायचे त्यावर मी सांगीतले की ज्याचा उपयोग त्यांची तुमच्या आत्म्याच्या प्रकाशात विनाशकारी गोष्टी दिसन येतात. सर्व विनाशकारी जे काही आहे त्याचा त्याग करु पुजा करण्यास तुम्ही करीत होता ते सर्व टाकुन द्या. मग त्यांनी सर्व समुद्रात टाकून दिले व त्यास सांगीतले" क्षमा लागला , हे सोडा, ते सोडा असे कोणी सांगावे लागत नाही. करा , या माणसामुळे मी इतका बरास काढला पण तुम्ही नका तुमच्या ा स्वत:च्या लक्षात यते की है चुकींचे आहे आपण करु सहन करू अशी त्यांची कुशाग्र वुध्दी होती.सगळ्यांना सोडणे नये. माणसांच्या या वद्दल माझी ही समजूत होती. कारण जमत नाही.लोक धरून बसतात ज्यांना आपले संस्कार सोडता येत नाहीत असे अनेक लोक मला माहित आहेत. अहंकार सध्याच्या दिवसात लोक पूर्ण पणे भ्रांतिमधे आहेत. कायम ते संघर्षात असतात. त्यांना जगण्यासाठी झगडावे लागते. सोडण्यापेक्षा ते अधीक कठीण आहे. अनेक प्रकारचे संस्कार अशा परिस्थितीत तुम्ही संन्यास घेऊन हिमालयात गेला EXI आसतात. आपला पहिला संस्कार असतो की आपला भारतात असता तर सगळेच विघडले असते. असंख्यांच्यासाठी जर जन्म झाला आहे. सहज योगात आल्यावर लोकांच्या एकदम तुम्हाला करायचे असेल तर काहीतरी मुळातूनच करायला हवे समजते की त्यांच्या देशात धर्मात काय चुकते. लगेच त्यांना होते आणि सदैवाने , तुम्हाला अंकुरित होऊन साक्षातकारी स्पष्ट दिसून येते की,"हे चुकले." असे कोणी म्हणत नाही की आम्ही भारतीय आहेत, इंग्रज आहोत , म्हणून आम्ही होता येईल असा मार्ग शाधून काढणे मला शक्य झाले . आत्मसाक्षातकारी लोकांनी काही गोष्टी समजून घ्यायला सर्वात चांगले आहोत. उलट इतक्या लोकांना अद्याप हव्यात. कारण साक्षातकार मिळालेले अनेक लोक आहेत. त्यांच्यात काय कमी असेल तर शरणागति, आधुनिक सहज आत्मसाक्षातकार मिळला नाही याची त्यांना करूणा बाटते. आणि "आपण त्यांना आत्मसाक्षात्कार का देऊ नये, " असे ता। योगाची ही एकच अट आहे की तुम्हाला खरोखर शरणागत शिवरात्री पूजा दिल्ली XXXXXXXXXXXXX SXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX वाटते है प्रकाशाचे दुहेरी कार्य होय दुसऱ्या वाजूस अहंकार असतो. मणसाच्या कडे अहंकार ही फार सूक्ष्म गोष्ट असते. काहींच्या जवळ इतका अस्थिर अहंकार असतो की थोड्याश्या गोष्टीमुळे तो उफाळून वर प्रथम तुम्हाला समजते की प्रकाश आहे आणि तुम्ही ग्रकाश झाले आहात. तेव्हा तुमचे चित्त जाइल तथे तुम्हाला येतो, आणि थोड्याश्या गोष्टीच्यामुळे सुध्दा ते संतापतात. सत्य दिसृ लागते आणि तुम्हाला कळते की आपल्या देशाचे. आपल्या समाजाचे हे संस्कार होते. मग जे चुकीचे आहे ते अथवा हुकूमत गाजविता येईल अशी व्यक्ति शोधून काढतात. हा अहंकार दिसू लागतो तेव्हा तुम्ही हस लागता आणि माझ्या त्यांना नकोसे वाटते, ते त्याच्याशी ते समचित्र होत नाहीत जवळ काय विघडले आहे त्याचा विचार करता अहंकार हा तर प्रथम शरणागति होते. संस्कारांच्या प्रमाणे वाहेरून येत नाही तर तो आतूनच येतो. तो कशामुळेही येतो. माणसाला अनेक प्रकारच्या निरर्थक शरणागतिमधे तुम्ही अशी स्थिती विकसित करता की गोष्टीचाही अहंकार होतो. एक दिवस मला एक महिला भेटली. त्यात तुम्ही आंतरयामी संन्यासी होता.याचा अर्थ तुमच्यावर ती इतकी गर्बिष्ठ होती की, ती हसतसुध्दा नव्हती मी कोणीच प्रभुत्व चालवू शकत नाही. संन्यासी व्यक्ति इतर विचारले "या स्त्रिची काय अडचण आहे? लोक म्हणाले" ती प्रत्येक गोष्टीच्या वर असते त्याला काहीच चिकटू शकत बाहुल्या वनविते म्हणुन तिला गर्व आहे.".त्यात विशेष काय नाही.केवळ पाहूनच त्याला काय आहे ते समजते तो चुकीचे आहे? कोणीही बाहुल्या बनवू शकते. व्यक्ति अधीक अधीक E3 काहीच करीत नाही वोलून दाखवित नसला तरी त्याला प्रत्येक मूर्ख होत जाते. अहंकारी व्यक्तिची पहिली खूण ही असते तो ' मी' ने इतका वेढला जातो मी हेै केले मी ते केले गोष्ट समजते तो इतका अनासक्त असतो की अनासक्तीमधेच त्याला चुकीचे काय आहे ते दिसू लागते. तो स्वतःच्या जे बोलू नये ते वोलण्याची लाज पण त्याला वाटत नाही. तो कुटुंबाला पाहु लागताच, दुसर्यांना पाहू लागताच त्याला पापमय जीवन जगत असेल. अशा लोकांना स्वैराचाराची, चुकीचे काय आहे ते समजते तो कशाशीच समचित्त होऊन दारू पिण्याची पण आवड असते.मग ते त्याच्या वढाया मारु रहात नाही, मी तुर्कस्तानला गेले होते त्यावेळी एका स्थिस लागतात. अहंकारी माणसाला लाज नावाचा प्रकार नसतो. तो गृहस्थाला भेटले, त्याने माझ्याकडे आत्मसाक्षात्कार मारगीतला. त्याच्या निरर्थक गोप्टींवद्दल सांगू लागतो. ते लोक त्यांचा स्वित्झर्लंडमधे हे मी पाहिले नसल्याने मला आश्चर्य वाटले कृत्याचे समर्थन करु लागतात, मी एका माणसाला विचारले. आत्मसाक्षात्कारानंतर लगेच तो गृहस्थ म्हणाला "मी परत तुला इतका मोठा हार्ट अॅटॅक आला होता तरी तू दारू का जाणार नाही "हे स्पष्ट आहे की हा प्रकाश तुम्हाला निश्चितच पितोस? दारु पिणे बंद कर." त्याने समर्थन केले की" एक प्रचंड सूज्ञता आणि संतुलन देतो.समजा , तुम्ही चालत आहात ा मोठा कारखानदार वयाच्या ९५ या वर्षी सुध्दा दारू पितो आणि तुम्हाला रस्ता दिसत नाही तर तुम्ही पड़ाल सुध्दा, पण दारू पिण्यामुळे व दारू पितो व म्हणून तो यशस्वी आहे. थोडासा जरी प्रकाश असेल तरी तुम्हाला दिसू लागेल. सहज स योगाने हेच केले आहे त्याने तृम्हाला थोडा प्रकाश दिला आहे तो एवढा यशस्वी झाला आहे?" पण साधा विचार नाही कितिही माठा दारूबाज असू द्यी पण त्याचा कोणी पुतळा अनेक गोष्टींचा त्याग करण्यास ता थोडा प्रकाशच तुम्हाला ऊभा केला आहे का? कोणत्याही देशात दहा वायका बा पुरेसा आहे. शिवरात्री पूजा दिल्ली া XXXXXXXXXXXXX ত कता XXXXXXXGXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX ব ठेवणाऱ्याची व दारू पिऊन मेला म्हणून त्या माणसाची स्तुती आवश्यकता नाही पण आतुनच एक प्रकारचे अनासक्त चित्र असते व ते लगेचच तुमच्यात काय प्रश्न आहे ते शोधून काढतो आणि त्यावर कशी मात करायची हे सहज योगात तुम्हाला केली जात नाही. आधुनिक काळात अहंकार बराच पसरला आहे समजते. ते साध्य करण्यासाठी तुम्हाला आंतरयामी शिव हाई ते ,"मला है आवडत नाही, ते आवड़त नाही असे बोलू म्हणजे अनासक्त व्हायला हवे. श्रीशिव पूर्ण पणे अनासंक्त लागतात अहंकार मूर्ख असल्याने ही संपूर्ण विनाशाची खूण आहे. लोक जसे कपड़े घालतात त्यावरून ते मूर्ख आहित असे असतात. ती अनासक्तता तुम्हाला शिवांच्या प्रमाणे सूज्ञता शीसदाशिव आदिशक्तींचे कार्य शांत पणे पहात हेर्दल दिसते." मला आवडते, त्यात काय बिघडले?" साक्षात्कारी असतात. त्यांना अहंकार होत नाही की पहा माझी इच्छा लोकांना ते कसे का असेना पण समजते की, हा माझा शक्ती काय करते आहे." ते फक्त पहात असतात. पण विनाशाच्या वेळी हा भाग कार्याचा नाश करणार आहे असे अहंकार बोलत आहे. मग ते स्वतःलाच हसतात व स्वतःची * थट्टा करतात. दिसताच लगेच ते त्या भागाचा विनाश करतात. आपणही तसेच व्हायला पाहिजे, शिवाय सहज योगात मी लोकांना विचारत " तुम्ही जाऊन कार्य का करीत नाही" ते म्हणतात "श्री माताजी आपले जीवन हे मोठे क्षेत्र आहे. त्यात आपण , " माझा अहंकार वाढेल असेल तर तो कसा वाढेल?" काही जळत असेल तर तुम्हाला तुमचा अहंकार तुम्हाला दिसत स्वतःविषयी काय समजतों हे पहायला हवे. मी पहाते लोक बोलतात" मी सहज योगी आहे म्हणून काय झाले ?" तुम्ही ते दिसते मग तुम्हाला स्वतःला कसे भाजेल? पण सहज योगात काम टाळण्याचा हा एक सूक्ष्म प्रकार झाला आहे की सहज योगी आहात तर असे बोलू शकत नाही तर हात जोडून तुम्ही सांगायला पाहिजे, मी सहज योगी आहे. तुमच्या র मी अहंकारी होईन. वागण्यात, तुमच्या बोलण्यात . तुमच्या प्रत्येक बाबतीत, तुम्हीं अतिशय नम्र व्यक्ति व्हायला पाहीजे. तसे नसेल तर विवाहांच्या बाबतीत हे कॉमन आहे. मला सांगतात " श्री याचा अर्थ सहज योगाने तुम्हाला दुहेरी अहंकार दिला आहे. श्रीशिव आबोधितपणा, क्षमाशिलता मातीजी माझे या मुलीशी लग्न झाले आहे पण आता मला EXI वाटते की मी लग्न करायला नको होते" त्यावेळी तुम्हाला अणि साधे पणा काय झाले होते ? मला हे सर्व सांगावे लागते की तुमच्या मुर्ख प्रसिध्द आहेत. ते राक्षसांना क्षमा करतात. याच्यावद्दल अहंकारामुळे मला अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागते आपल्यात प्रत्येकाला क्षमा तो त्यांचा गुण आहे. करतात. पण आदिमातेच्या विरोधात कोणी गेल्यास त्याला सोडत नाहीत 25 हा अहंकार कसे कार्य करतो व आपल्याला कसे खाली ओढतो हा गुण आपण समजून घ्यायला हवा. है पहायला हवे. आपण उन्नतिच्या विषवी उच्च जीवनाच्या विषयी बोलतो त्या वेळी आपण संन्यासी व्हायला हवे, शरणागति याचा अर्थ वाहेरील गोष्टींचा त्याग करणे कमळाच्या प्रमाणे पाण्याच्या बाहेर यायला हवे. त्याच्यावर नव्हे शरणागति याचा अर्थ पूर्ण पणे स्वत:ला स्वच्छ करणे पाणी राहू शकत नाही. कमळाच्या पानावर सुध्दा पाणी थांबत पूर्ण निरासक्त होणे. तुम्हाला उत्क्रांन्त होण्याचा निरासक्ती नाही. आपण तसे व्हायला हवे. संन्याशाचे कपड़े घालपयाची हाच एक मार्ग असू शकतो. काही लोक आजारी पडतात शिवरात्री दिल्ली XXXXXXXXXXXXX যয XX पूजा XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX सर्व सहज योगी कार्यक्रमास आले होते आणि प्रचंड संख्येने आणि त्याचे एवढे महत्व करतात! तुम्ही सहज योगी आहात उपस्थित असलेले लोक अशांत होत होते, तेव्हा ते म्हणाले आपण जागृती देऊ. मग त्यांनी जागृती दिली तेव्हा सहज योग्याच्या लक्षात आले की ते जागृती देऊ शकतात. त्याच्या स नेतर त्यानी सुरवात केली. हे गृहीत धरा की माझ्या जवळ शक्ति असून मी त्या व्यर्थ घालविणार नाही तर त्याचा वापर तर तुम्ही आजारी आहात हे फक्त पहाता हे खेळकर व आनंदी चित्र असते. मी आले त्यावेळी मला ताप होता पण मला ताप होता याच्यावर कोणाचा विश्वास नव्हता लग्नांच्या वेळी मी इतकी थकले होते, पण लोक म्हणाले तुम्ही थकलेल्या दिसत नाही." त्याचप्रकारे जीवन ही खेळले पाहिजे. तो केवळ खेळ आहे आणि तो खेळ सुज्ञने मधून पाहिला पाहिजे, विशेष करीन, एकदा मी जहाजाने जात असताना एक माणूस शीत न्यूमानियां अडकल्याने त्यास खोलीत कॅप्टन झाला. गंभीर काही नाही. सहज योग्यांना काहीच गर्भीर नसते. माझ्याकडे येऊन म्हणाला त्या माणसास न्युमानिया झाल्याने आपल्याला अनेक गोष्टी शिकायच्या आहेत. आपण हेलिकॉप्टरने डॉक्टर आणावयास पाहिजे. मी म्हणाले कॅप्टन मी तुम्हाला आत्मसाक्षात्कार दिला असल्याने तुम्हीच डॉक्टर श्रीशिवांची पुजा करतो तेव्हा त्यांची स्तुति करतो श्रीदेवीची, श्रीशिवांची श्रीविण्णुंची सहस्त्रनामे आहेत. त्यांचे पठण आहात जाऊन त्या माणसाच्या हृदयावर हात ठेवा. कॅप्टनने तसे केले आणि मग तो माणूस ठीक झाला. त्याला स्वतःचेच आश्चर्य वाटले पण तुम्ही शक्ति धारण न करता केवळ ध्यानच करीत बसाल तर काय उपयोग ? मे करून आपण त्यांची पूजा करतो.पण लोकांचे का्य ? किती नावे तुम्ही घ्याल? वास्तविक, पूजेमधे त्यांची नावे घेता त्यावेळी ते सुध्दा जागृत होतात पूजेनंतर, तुम्हाला तसे जाणवते. पण तुम्ही त्याचा उपयोग करीत नाही. मी पाहिले ख आहे की अनेक लोक पूजेला येतात आणि त्यांच्यात ती शक्ति असते. पण ते बाहेर जाई पर्यंत ती गेलेली असते. शिव स्थिती प्राप्त झाल्यावर तुम्हाला आदिशक्तिचे कार्य आपण सहज योग वाढवायला हवा करायला हवे. तुम्हाला ," , कार्य करायला हवे." अशी इच्छा असायला हवी काही वेळेस शरणागतिची अधीक एक बाजू असते. मी सहज योगी आहे हे लक्षात घेऊन मी या सर्व शक्ति आंतरयामी ओढून तुम्ही संस्कारीत व्हाल, किंवा अहंकारी व्हाल. तेव्हा काळजी घ्या. स्वत:कडे लक्ष ठेऊन तुम्ही बरेच काही प्राप्त करू छ घेतो. एका बाजूस शरणागति आहे. का शरण जायचे? ओढून घेण्यास. शरण गेले की आपोआप तुम्ही ओढून घेतो. एकदा ओढून घतले की या शक्ति सांभाळून ठेऊन धारण करायच्या शंकाल, काहीनी हे कार्य आपल्या शिरावर घेऊन बरेच केले आहे. प्रत्येक देशात असे लोक आहेत. शरणागतिची पहिली गोष्ट की प्रथम तुमच्या आत्म्याची शिवाची आणि सदाशिवाची स्थिती प्राप्त करा. दुसरी स्थिती अशी की दूसर्यांचा विचार करा प्रथम व्यक्ति, स्वतःचा लाभ आणि लक्षात ठेवायचे की तुमच्या जवळ या शक्ति आहेत. सहज योगी यांतच अधीक अयशस्वी होतात. सुरवातीस असे झाले की कोणीच सहज योगी कोणासच हात लावेना, आणि नंतर समष्टि म्हणजे सामूहिक अर्थात सामूहिक स्तुरावर कार्य करणे. ज्यांना आल्मसाक्षात्कार मिळाला नाही कोणाचीच कुंडलिनि चढवेना. मला वाटले आता करायचे ? मी हे प्रवाहक तयार केले आहेत आणि कोणीच हात उचलत ते लोक सुध्दा इतके संघटन करतात. आता तर तुम्हाला नाही. मग मी कसे कार्य करणार? एकदा नाशिक भागात प्रकाश मिळाला आहे तेव्हा तो प्रकाश इतरांच्या पर्यंत घेऊन जाणे महत्वाचे आहे. कार्यक्रम होता. मी नाशिकमध्ये होते आणि कार्यक्रम तीस मैलावर होता आम्ही अर्धा रस्ता गेलो आणि कार बिघडली जा शिवरात्री पूजा दिल्ली XXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXX ना XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXE XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX ल0 शिवरात्री पूजा प. पू. मातार्जीच्या हिंदी भाषणाचे भाषांतर दे8 ० ा श्रीशिवांच्या बद्दल तुम्हाला बरेच ज्ञान आहे. पण शिवांचे कोणी अहंकार दाखवितो तिसरें कोणी स्वतःचे महत्व तत्व काय आहे ते तुम्हाला माहित हवे. ते क्षमा करतात. मान, दाखविते. सहज योगात आल्या नंतर सुध्दा लोक असा सन्मान सुख, दुःख कशाचाही त्यांना स्पश होत नाही. ते वेडेपणा दाखवितात सहज योगात आल्यावर प्रथम शिव ु सर्वाच्या पासून दूर आहेत. श्री आदिशंकराचार्यांनी म्हटल्या स्थितीला प्राप्त व्हायला हवे, म्हणजे संपूर्ण निरीच्छपणा , प्रमाणे चिदानंद रुपः शिवोहं शिवोहं. आदिशंकराचार्यांच्या त्याच्यासाठी शरणागति महत्वाची. वेळी त्यांनी शिवोहं सांगीतले, याचा अर्थ मी शिव आहे , ती पूर्ण शरण गेल्यावर तुम्ही शिव आणि शक्ति यांच्यात स्थिती मिळवायची प्रथम वैयक्तिक प्रयत्न त्या नंतर पुढच्या येऊ शकता, शिवांना कशाचाच स्पर्श होत नाही त्यांना स्थितीत आदिशक्तिंच्या प्रमाणे कार्यशील व्हायचे या दोन अहंकारही नसतो व संस्कारही नसतात. त्यांच्या लग्नासाठी स्थिती एक झाल्या नाहीत तर शिवांचे स्थान मिळवून काय ते बैलावर आरुढ़ होउन आले होते. पार्वतिलासुध्दा लाज फायद्रा? जर शिवच प्रत्येक गोष्ट करु शकले असते तर वाटली की माझा नवरा मुलगा असा काय आला आहे ! पण त्यानी हे सर्व निर्मितीचे कार्य कशाला केले असतें. त्या शव ते स्वतःच्या समजूतीत रहातात. त्यांच्या वन्हाडात अनेक स्थितीपर्यंत तुम्ही जायला हवे. जिथे तुम्ही पूर्णपणे निरिच्छ विचित्र दिसणारे लोक होते. कारण कोण कसा आहे. कोणचे होता. मग कोणत्याही गोष्टीचा तुम्हाला ऋ्रास होत नाही. कपडे कोणी घातलेत , कोणासारखे कोण दिसतो... याची लोकांनी मला सांगीतले की एक सहज योगी पैसे खातो दुसरा त्यांना जाणीव होत नाही. त्यांच्या या गोष्टी लक्षातच येत चैतन्य लहरी XXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXX नाहीत, ते निरिच्छ होऊन वसले आहेत. ते अवोधित आहेत कोणतीही गोष्ट तुम्हाला फर्सविणारी असते. म्हणून वाह्य कारण निरुपयोगी गोष्टी त्यांच्या डोक्यात जात नाहीत. जगात एवढे चित्त घालणे चुकिचे असते. अनेक लोक कृणाच्या तरी घरी जाऊन बिनदिक्कतपणे जगात, विशेषतः आपल्या देशात पाश्चात्व संस्कृति त्यांच्या गालीचाला वगैरे नावे ठेवतात. पण तुम्ही गालीचाला कशी येत आहे ते आपल्याला दिसते लोकांची दृष्टि किती भेटायला आलात का माणसाला? कोणी स्त्री, दुसराच्या साडी वाह्यात आहे ते पण आपल्याला दिसते. इंग्लंडला जिथे श्री वर टीका करते तुम्हाला माणसाला भटायचे असते त्याच्या पीसचा सट घालतात तिथे गांधीजी धोतर नेसून गेले. चित्त तत्वाला भेटा, माणूस काय आहे ते समजून घ्या. वाह्यातून आकर्षन घेण्यास लोक असे कपडे परिधान करतात की काय पहाणे ही शिंवांची पध्दत नाही. य लोक का्य म्हणतील, मी ते पहायला हवे. पण माणूस जेव्हा आतून मुक्त होतो तेव्हा कसे रहावे हे व्हायला पाहिजे वगैरशी त्यांचा संबंध नसती. सुत्याशिवाय इतर सर्व गोष्टींचे त्याला महत्व वाटत नाही. त्यांची पहिली पत्नि वारली तेव्हा तिचे मृत शरीर ते पाठीवर सत्याला ओळखणे हे शिवांचे पहिले तत्व आहे. तेव्हाच फक्त वेऊन गेले कोण तसे करील? पध्दति असाधारण आहेत. आपण आदिर्शक्तिचे कार्य करु शकतो. कोणी काही म्हणाले पण त्यांचे तत्व त्यांच्या मते काय वरोबर व काय चूक आहे, य किंचा अपशब्द उच्चारले तरी काय झाले ? पण आतले तत्व ते समजले पाहिजे. त्यांनी त्यांची पत्नि रावणाला देऊन स्पष्ट असावे. दुसर्यांच्या मधे तत्व विघडले असले तरी काय टाकली होती कारण त्यांना माहित होते की त्यांची पत्नि देवी झाले? तम्ही ठीक करू शकता. तुम्ही दुसऱ्यांच्यावर टीका आहे रावण तिला काय करु शकत होता? त्याच्या ऐवजी कराल पुण स्वतःवर करणार नाही , तर मग तुम्ही केव्हाच तिच रावणाला ठीक करेल. ठीक होणार नाही. शरणागत होणे म्हणजे तुमच्या आंत जे काही आहे ते सोडून रहायचे.शेवटी शुध्द आणि पवित्र असा प्रत्येक गोष्टीकडे भैतिक दृष्टिकोनातून पहाण्याची जो तुमचा आहे , त्यांच्या जवळ तुम्ही आनंदात रहाल आणि आपली प्रवृत्ति असते. वाह्यातील दृष्टि कमी होईल तसे २ तो तुम्हाला पूर्ण कार्यक्षम वनवेल. आज श्रीशिवाची पूजा आहे E3 आतली दृष्टि उघडेल, व्यक्तिचे आंतरीक मोल समजण्याचा आणि तुम्ही शरणागतिच्या भावनेने येथे वसले आहात प्रयत्न करायला हवा. आता खेड्यातील काही लोक थोडेसे शरणागतिचा दुसरा भाग जो तुमच्यात आहे , तो म्हणजे अशिष्ट पध्दतिने बोलतात. लोकांच्या विविध भाषा असतात. तुम्ही आत्मसाक्षात्कारी आहात. तुम्ही लाखांत एक आहात आणि म्हणून तुम्ही त्यांच्यावर रागवता, पण तम्ही लक्षात हा आशिर्वाद तुम्हाला मिळाला आहे आणि आफण किती करू घ्यायला हवे ती त्यांची पध्दत आहे. त्याच्यामूळे आपमान शकतो त्याचा तुम्ही विचार करा. बाटून घेण्याची गरज नाही भैतिक जगातील संदर दिसणारी शि चेर भरन न म XXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXX/ हिंदी भाषणाचा सारांश KXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXX/XXXXXXXXXXXXXXXXX: का घाट मद्रास जाहिर प्रोग्राम १८ जानेवारी ९४ प. पू.माताजी निर्मलादेवींचे भाषण (सारांश) म चालत? डॅक्टर लोक म्हणतील की ते स्वयंचलित ( autonomous)मज्जासंस्थेतून चालतं.पण हा (Outo) सर्वात प्रथम म्हणजे आपल्याला सत्य समजलं पाहिजे. सत्य हे काय आहे याचा आपण विचार करूं शकत नाहीं, ार कोण? लहानपणापासुन आपल्याला पुष्कळ गोष्टी कळत , असतात. हे कोण करते? माणसाची अगदी गर्भावस्थेपासून वाढ होते , वृक्षांची वाढ होऊन त्यांना फुलं-फळ येतात; ही त्याची कल्पना करू शकत नाही ते बुद्धीने समजु शकत नाही त्याचं वर्णनही क्ररु शकत नाही. त्याचा अनूभवच घ्यावा लागतो. याच कारणामूळे सामान्य माणूस सत्य जाणूं शकत नाहीं. आज मी जे काय तुम्हाला सांगणार आहे त्याचा नुसते डोळे मिटून स्वीकार करूं नका अशा अंध-विश्वासाचा आपल्याला कांहींच उपयोग होत नाही.एकाद्या शास्त्रज्ञासारखें वाढ कोण घडवतो ? याचं आपल्याजवळ उत्तर नाही. शास्त्राकडुनही हे प्रश्न सुटत नाहीत. खरं तर शास्त्रंच्या पद्धतीमध्ये नीतिमूल्याना कांही स्थानच नाही पण ही नीतिमूल्याच मानवी जीवनातील महत्त्वाचं अंग आहेत. तुम्ही खुले मन करा आणि सुरवातीला ते गृहीत समजून नंतर आधी है समजून घ्या की तुम्हाला सत्य पाहिजे असेल तर तुम्ही आधी आत्मा व्हायला हवं, स्व-स्वरुपांत यायला हवं. त्याचा, हे सत्य आहे याचा पडताळा आला तर मात्र त्याचा प्रामाणिकपर्णे स्वीकार करा. यालाच कांही लोक ब्रम्हशक्ती म्हणतात.काशी रुह म्हणतात, सत्य म्हणजे काय? तुमचा देह म्हणजे तुम्ही नव्हे यालाच पातजली त्याला ऋतंभरा प्रज्ञा म्हणतात. जोपर्यंत तुम्ही या सर्वव्यापी शक्तीवरोवर जोडले जात नाही तोपर्यंत तुमच्या जीवनाला अर्थ नाही अस्तित्वपण नाही. आणि मग तुम्ही हवेत तरंगत आपल्या मनोव्यापारात गुंतून सत्य म्हणतात.तसंच तुमच मन, तूमची भावना है पण तुमचे खर स्वरूप नाही.तुम्ही शूद्ध आत्मा आहात. दुसर सत्य म्हणजे परमेश्वराची सर्वव्यापी प्रेमशक्ती जिला सत्य म्हणतात, सर्व EX3 जीवित कार्य करत आहे. आपण सुंदर फुलं व झाड पाहातो काी जाता ज्याला सत्य म्हणून काही आधार नाही. याच पण आपल्याला त्याचे विशेष असं काही जाणवत नाहीं. पण कारणामूळे आपल्यासमोर प्रश्नच प्रश्न आहेत आणि निखळ हा एक चमत्कार आहे. तुमचं हृदय बघा. त्याचं कार्य कस चैतन्य लहरी ারাচ্া ় XXXXXXXXXXXX S P ्ड][5 XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX> XXXXXXXXXX XXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXX, तुम्हाला माहीत नाही. बाच्या उलट त्या लोकांची संस्कृतीच मूळी अशुद्धतेकडे झूकलेली आहे. हे सर्व आत्मधातकी आहे. लोकांना आता अशा सवयी लागत आहेत की त्यामधे त्यांचा, सत्यापासून आपण दूर जातो, जे कांही आपल्याला थोडं - फार कळत ते सापेक्ष असतं; आणि त्यांतूनच आपले प्रश्न चर्चा , वादविवाद आणि लढाया निर्माण होतात. पण एकदां त्याच्या कुटूंबाचा, समाजाचा व देशाचा नाश होणार आहे. पाश्चिमात्य लोक यंत्र - उद्योगांत पूढे गेले पण त्यांच्याजवळ आपल्याला सत्य अनुभवातून समजल की मग आपण या नसत्या गोष्टींमधे गुंतणार नाही , त्याच्यात आपला अमूल्य वेळ घालवणार नाही. तुमच्यातील या आत्म्याचा शोध घेण्याकरता या महायोगाच्या देशामधे फार संशोधन व सूज्ञता नाही. स्वतःची खरी उन्नति करण्याबद्दल बेफिकीरी आहे. त्यांना जे फसतात व त्यांच्याशी संबंध जोडून पैसा अभ्यास केला गेला. आजचा सहजयोग ही त्याचीच पुढची पायरी आहे. मार्कडेयावद्दल, जो २३०० वर्षांपुर्वी हेऊन गेला वाचलं तर त्यानें सोळा वर्षाचा असतानाच कुंडलिनीबद्दल लिहून ठेवलेलं आढळेल. मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, आदि शंकराचार्य यांनी कमावतात अशाच लोकांशी त्याच जमत. असे सर्व लोभी लोक त तिकडे गेले आणि जे इथे राहिले तेही उघेडे पडले आहेत. आपण है लक्षात घ्यायला हवं की आपल्या देशांत ज्ञान खूप आहे. कुंडलिनी जागृत झालेल व करणारे पण मोठमोठे लोक होते. हा काय मी शोध नाही लावला, हे ज्ञान खूप महात्मे व संत लोकांनी शोधून काढलं. पाश्चात्य संस्कृतीची बाह्यातून पण तिच्याबद्दल लिहून ठेवलं आहे. मद्रासमधे खूप सारं पाठान्तर केलेली बरीच विद्वान खूप वाढ झाली, मोठ्या वृक्षासारखी, पण वृक्षाच्या मूळांची पण काळजी घ्यायला हवी नाही तर वृक्षच कोलमडेल. नीतिमुल्यांची चाड असल्याशिवाय आपल्या जीवनाला काय अर्थ आहे? या भरतवर्षात जन्म घ्यायलाच मूळी खूप जन्मांच पूण्य आसायला हवं हे लक्षांत घ्या. व्यवहारी आणि मंडळी आहेत असं मी ऐकलं शंकराचार्यानी म्हटल्याप्रमाणें हे शाब्दिक जंजाळ आहे. ते पूज्य मातेला सांगतात की मला या शद्ध जालम् पासून दूर ठेवा कबीर म्हणाले " पही प्ही पण्डित मूरख भये" पण्डित लोक वाचन करून मूर्ख कसे शहाणपणाने विचार केला तर प्रपंच टाकण्याची व नसत्या बनतात मला समजत नाही. पण आतां मला तसे खूप भेटले आहेत. त्यांना कितीही सांगा. पण हे प्रत्यक्ष अनुभवायचं असतं, त्याच्याशी एकरूप व्हायचं असत, तेच होऊन जायच जसा वीजापासून वृक्ष होतो. अंड्यापासून पिल्ल होत. म्हणजे हा तुमचा दुसरा जन्म घटित होणार असतो. हेच आपल्याला मिळवायच आहे. वाचून वाचून नसत्या प्रायश्चित्ताच्या गोष्टी करून काही मिळणार नाही प्रत्येक देशांमध्ये त्या लोकांचे प्रश्न आहेत.उदा. पाश्चात्य लोकांना " म्लोंच्छ" म्हणत. कर्मकाण्डांत गुंतण्याची मुळीच आवश्यकता नाही. अगदी सोपं आहे. आजच्या सहजयोगांतील फरक एबढ़ाच की हजारो लोकांना जागृति मिळणं आता शक्य झाल आहे आतां ही सर्व सामूदायिक उन्नति होत आहे. याचं श्रेय माझ नाही कारण हा काळच तसा आला आहे. हा बहरण्याचा काळ आहे. त्यालाच " शेवटचा निर्णय" (Lsat julgement) असंही म्हणतात. कुराणांत म्हटल्याप्रमाणे हा पुनरूध्दाराचा काळ आहे , त्याला ते " कियामा " म्हणतात. महंमदसाहेबांनी स्वच्छ सांगून ठेतलं आहे की या "कियामा हात बोलू लागतील. पण अंतर्गत भांडण-तंट्यामुळें सर्व धर्म त्याचा मूळ मार्ग सोडून भलतीकडेच वळले आहेत. एक सत्तेच्या नाहीं तर पैशाच्या मागे लागल्यामुळे त्या धर्मात नैराश्य आलं आहे. शालिवाहन राजाला ख्रिस्त कश्मीरमधे भेटले आणि म्हणाले" माझे नाव येशु (Isa) आहे आणि मी म्लेच्छ लोकांचा देश साडून तुमच्या देशांत आलो कारण ही योग- भूमि आहे " म्लेच्छ म्हणजे मल इच्छा - वाईट इच्छा, मनच आपण किती धार्मिक " समयी तुमचे पूर्णपणे वाईट गोष्टींकडेच वळतं. आहोत व शुद्धतेची पवित्रतेची आपण किती काळजी करतो आपल्या मणक्याच्या शेवटच्या য मद्रास जाहिर प्रोग्राम १८ जानेवारी া বাবা্থ XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXE त्रिकोणांकृति हाडामधें (acrum) ही शक्ति आपल्यांत आहे.म्हणजे ग्रीक लोकांनाही पवित्र शक्ती माहीत होती म्हणून त्या हाडाला ते नाव दिलं गेल. म्हणजेच अथेना (athena) संस्कृतमधे (ath) म्हणजे आदि-शक्ती, अथेना ही आदि- माता होती. तिच शास्त्रामधे मणिपुर द्वीप असा उल्लेख आहे. पूराणातले हे सर्व ज्ञान बुध्दिवाद्यांनी झिडकारून दिलं हे सर्व जर पूराणिक कथाच असतील तर श्रीराम, श्रीकृष्ण, येशुू खरिस्त कुडलिनीच जेव्हा जाग्रण होतं तेव्हा ती या चक्रांचं पोषण करते या पोषणामूळे ती तुम्हाला शारीरीक मानसिक, भावनिक व अध्यात्मिक फायदे मिळवून देते. सहजयोगामूळे कॅन्सर पण बरा होतो है आता सिद्ध झाले आहे. नुसते शारीरीकच नाही तर मानसिक रोगही बरे झाले आहेत. आपण इथे आजार बरे करायला मात्र आलो. नाही आम्ही तुम्हाला तुमचे स्वतःचे डॉक्टर बनवणार आहोत स्वतःचे गुरू बनवणार आहोत. तुम्ही स्वतःलाच जाणायचं आणि सुधारायचं तूम्ही एकदा हे मिळवल की मग तुम्ही पण दुसऱ्यांना बरे करू शकाल. याच्याकरता तुम्हाला प्रथम निर्विचार समाधींच्या स्थितीमधें आलं पाहिजे, ज्यात विचार नसुनही तुम्ही जागे असता. विचार येतात व जातात. पण यासुद्धा पुराणकथाच म्हणाव्या लागतील. ज्या विषयावद्दल आपल्याला कांहीही माहीत नाही. त्याबद्दल मनाला येईल ते वोलण्याचा कुठल्याही वुद्धिवान माणसाला अधिकार ? या अशा बुद्धीने ते स्वतःची फसगत करून घेतातच पण दूसर्या माणसामध्येपण प्रम निर्माण करतात, एवढच नाही तर ज्याची पडताळा घेत नाही तोपर्यंत त्याच्या विरोधात का जाणाच्या आणि येणाच्या विचारामध्ये जो लहानसा काळ असतो त्याला वर्तमान म्हणतात, तो इतका क्षणभरासारखा म्हणून बोलणार? त्याचं वर्णन तरी कस करणार? कुणाबद्दलही काहीही वोलण हे शास्त्राला धरून नाही. प्रथम असतों की एरवी तो आपल्या लक्षात येत नाही. म्हणजे तुम्ही वर्तमानात राहू शकत नाही- भविष्यकाळ नाही तर भूतकाळांत तुम्ही राहता मी वर्तमानात रहा म्हटलं तर तुम्हाला ते जमणार नाही. मी तुम्हाला लक्ष द्या म्हटल तर ते जमणार नाही कुंडलिनीच जागरण झाल्यावर हा मधला काळ लांबवने एरवी आपण विचारांच्या लाटांवरच नाचत आसतो पण या ते काय आहे ते बघा. कुंडलिनी ही तुमची आई आहे. ती आदिशक्ती, आदिमायेची प्रतिमा आहे. तुमच्यातील त्रिकोणाकृति हाडामधे तिचा वास आहे. तुम्हाला साक्षात्कार मिळावा याची तिच काळजी घेते-म्हणजेच तुमचा दूसरा जन्म तिला तुमची सगळी माहिती आहे. तुम्ही कशाच्या मागे आहात. काय चूका करता हे पण ती जापाते तरीही ती तुमची आई आहे , फार प्रेमळ आई. अत्यंत हळूवारपणे तिच्याकडून तुम्हाला आत्मसाक्षात्कार मिळतो. एकाद्या बीजामधून अंकूर फुटावा तसं जसं बीला जमिनीत पैरल्यावर अंकुर येतो तसं, ती तुमच्यातच आहे ही सर्व यंत्रणा तुमच्यामधेच आहे. सगळ तुमचर्च आहे तुमच्यामधे सप्त असलेली शक्ती ती हीच शक्ती कार्यान्वित जागरणानतर आपल्याला वर्तमान स्थिति प्राप्त होते आणि वर्तमानात विचार नसतो तेच सत्य आहे. त्या स्थितीमधूनच तूमची आध्यात्मिक वाढ होते. मंत्रपठण वगैरे केल्याने नाही. तुम्ही आत शांत झाला पाहिजे. त्याचवेळी तुम्ही समाधानी असता ही अवस्था मिळाल्यानंतर तुम्हीच शांतीचे स्तोत्र बनता. ही शांतता आपल्याला आतच मिळवायची आहे , तिचा आंतून अनुभव घ्यायचा आहे. लोक शांततेची चर्चा करतात त्याकरतां संस्था बनवतात आणि शांतता पारितोषकही मिळवतात. त्यापैकी बहुतेक जण अहंकारी आणि शीघ्रकोपी असतात. ज्यांच्या हृदयांत शांतता नाही ते शांततेचा प्रसार होते आणि तुम्हाला आत्म-साक्षात्कार देते. याच्यावर आपण विश्वास ठेवणार की नाही? लोक श्रीचक्रावर विश्वास ठेवतात. श्री-चक्र म्हणजे काय? ही चक्र म्हणजे काय ? त्याच कार्य कसे चालतं ? तुम्ही आतां शास्त्रीय पद्धतीने ही चक्रेसिद्ध करू कसा करू शकतील? हे घटित होतं. हा नुसतं भाषण करण्याचा किंवा उपदेश शकता. स मद्रास जाहिर प्रोग्राम १८ जानेवारी PXXXXXXXXXXXX ५० প্রি বরMEST XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXKXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX वकिনান ােন करण्याचा प्रकार नाही. हे असं घटित होत की तुमची कुंडालना स टी व्ही वर चित्र दिसेल तर त्यांचा विश्वास बसणार नाही.तसचं दें आपण स्वतःला या बॉक्सप्रमाणे समजतो पण आपण तसे अशा स्थानावर येते की तुमच्या दोन विचारांतला विलंब वाढतो व तुम्हाला ते जाणवतं.आजकाल लोकांना जी टेन्शनची बीमारी आहे ती नाहीशी होते. पहिला अनुभव हा येतो की तुमच्या टाळुमधुन थंड हवा वाहेर येत असल्याचे तुम्हाला नसतो. फक्त तुमचं संधान जोडलें गेलं पाहिजे.एकदा हे संधान स लागलं की तुमच्यातील क्षमता आणि शक्ति पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.मग तुम्ही दुसऱ्यांची कुंडलिनी जागृत करू शकाल, दुसर्यांचे आजार बरे करू शकाल आणि तुम्हाला समाधान मिळेल. तुम्हाला धकवा जाणवणार नाही. शक्तीचा स्त्रोतच प्रवाहित झाल्यामुळे तुम्ही शक्तिशाली बनाल.त्याचबरोवर जाणवतं. हीच थंड हवा तुम्हाला हाताच्या बोटांवरही जाणवते. खिशचन लोक याला (Holy Ghost) ची थंड झुळुक म्हणतात. हातावर हे जे तुम्हाला जाणवतं त्याली परमचेतन्य म्हणतात. आपल्या वोटांची टोकं म्हणजे सिपर्थाटक नव्ह्स सिस्टिमची टोकाचे भाग आहेत म्हणून आपल्याला तिथें संवेदना जाणवते. वेदांमधे याला "विद्" म्हणतात. तुमच्या मध्यवर्ति संवेदना संस्थेमधेच हे झालं पाहिजे. आपल्या उन्नतीच्या परिंक्रियेमध्ये जे कांही आपण मिळवलं आहे ते याच मध्यवर्ति मज्जासंस्थेतुन प्राप्त झालं. हा काही ऐकीव माहितीवर विश्वास ठेवायचा प्रकार नाहीं. तुम्ही कुत्र्याला किंवा तुमच्यामधे करूणा निर्माण होते. तुम्ही एक वेगळीच व्यक्ति बनून जाता, तुम्ही संत होता, यक्ष होता जे आजपर्यंत तुम्ही य सुप्त अवस्थेत होता. हे सर्व घटित झाल्यावर तुम्ही औत्मा बनता याचं तुम्हालाच नवल वाटतं कारण त्याचे तुम्ही स्वतःच साक्षी होता. तुमचं चित्तच या सर्वाचं साक्षी होत. समजा तुम्ही पाण्यांत पडलात आणि मोड-मोठ्या लाटा आल्या तर तुमचे ॐ मन सैरभैर होईल , पण याच वेळी तुम्हाला बोट सापडली तर तिच्यात बसन तुम्ही लाटांकडे बघत बसू शकाल. घोड्याला एकाद्या घाणेरड्या गर्लीतून नेलं तरी तो चालेल पूण त्याहून প माणसाला ते चालणार नाहीं कारण त्याला बोध-स्थिति तुम्हाला जर पोहता येत असेल तर त्याच पाण्यांत उड़ी मारून मिळाल्यामुळे घाणेरडी गोष्ट त्याला समजते- मनुष्यप्राण्यांनी इतर प्राण्यापेक्षा खूप गोष्टी मिळवल्या आहेत. उन्नतीच्या या मार्गात आता थोड़ा आणखी प्रवास त्याला करायचा आहे दुस्या बुडणाच्या माणसाचा जीव वाचवू शकाल. त्याचवरोबर तुमचं जीवन सहजसुंदर बनते. सगळ्यांत मोठी गोष्ट म्हणजे तुमचं वित्र शुध्द होते. लोभ व हावरेपणा संपतो तुमची दृष्टि शांत बनते पाश्चात्य बायकांना किती पुरुष आपल्या उत्क्रांतीचा हा शेवटचा टप्पा आहे. हा टप्पा एकदा गाठला की सर्व अध्यात्मिक उन्नति होणार मग तुम्ही दूसऱ्या आपल्याकडे वघत आहेत याचीच उत्सुकता, पुरुषांचाही अवस्थेत-निर्विकार समाधी-मधे येता, तुम्ही तसे होता. तसंच, हीच त्यांची आयुष्याची कमाई ते आणखी बन्याच नको त्या वाईट गोष्टी करतात.त्यांना समजत नाही की अशाने सहजच हे नूसत भाषण देणें नाही है घटित होतं कारण ते तुमच्यांतच असतं तेच प्रवाहित होतं. जसं या भू-मातेमध्ये बी पेरले की त्याला अंकूर फूटतो. कारण परिपक्व होऊन अंकुर फुटण्याची क्रिया त्या बीजामध्ये असते, तशीच या धरणीमातेमध्ये पण असते. हा मायक्रोफोनचें वघा जोपर्यंत तो विजेच्या प्रवाहाशी जोडला जात नाही तोपर्यंत त्याला अर्थ नाही. पण नुसता जोडल्यावर काम देतो. त्याचप्रमाणे आपणही कार्यक्षम आहोत. तुम्ही टी. व्ही. एकाद्या वीज नसलेल्या आपण पाशवी वृत्तीच्या आहारी जाऊन शेवटी नरकात EX जाणार. आपण फार काळजी घ्यायला हवी; कधी कधी याच्या मार्ग काय आहे है आपल्याला कळत नाही. तसं आपल्या लोकांची जीवनपध्दति चांगलीं आहे पण आपण कर्मकाण्डांच्या मागे लागू नये. आपण एक तर मूर्ख बुध्दिवादी असतो नाही तर कर्मकाण्डांत गुंतलेलो असतो. आता उपास वगैरे करण्याची काय गरज आहे ? तुम्ही प्रकृतीकरता खेडेगावांत घेऊन गेलात आणि त्या लोकांना सांगितलं की या (आरोग्यासाठी) उपास हवें तर करा पण देवाच्या नावाने मद्रास जाहिर प्रोग्राम १८ जानेवारी এ XXXXXXXXXXXX ११ XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX KIX प स माहीत नसतो. हा पैसाही तुमची डोकेदुखी आहे, पण लक्ष्मी कशाला जो तुमचा पिता आहे.वडिलांच्या नावाने तुम्ही उपास करता का ? ईश्वर हा सर्व वडिलांचे बडील आहे. आईला तत्वाचे आशीर्वाद असतातच. सध्याच्या नवीन युगांत सहजयोग ही एक वेगळीच सृष्टि तुमचे असं वागणं आवडणार नाही. तिला नाराज करायचं आहे. आपण थोडंस नम्र व्हायला शिकलं पाहिजे. आपण लक्षांत असेल तर खुशाल म्हणा माताजी मी अन्न घेत नाही. " देवाच्या नांवाखाली उपासतापास करणं संसार सोडून जाणं आणि नको त्या आचरणाने तुमची अध्यात्मिक उन्नति होत नसते कोणी म्हणाले बुध्दांनी तेच केलं पण त्यांनी अखंड घेतला.शिवाय त्यांना त्याच्या कार्यासाठी लोक हंवे होते म्हणून त्यांनी त्या लोकांना सैन्यास घ्यायला सांगितलं, तो काळ घ्यायला हवं की आजपर्यंत जे आपल्याला मिळू शकलं नाही ते आज मिळणार आहे.तुम्हाला फक्त त्याच्यासाठी शुध्द इच्छा हवी.परमेश्वराच्या साम्राज्यांत तुम्हाला प्रवेश मिळणार आहे. हे काही तुम्हाला रत्न देण्यासारखे मूर्खपणाचे चमत्कार नाहीतं. चमत्कार एवढाच आहे की तुम्हाला इतक्या वेळा मदत मिळाली, तुमचे रक्षण झालं, तुम्हाला योग्य मार्गावर आणून ठेवलं, तुम्हाला योग्य वेळी योग्य व्यक्ति मिळाली. जीवनामधे तुम्हाला आवश्यक ते सर्व मिळण्यासाठी आशीर्वाद लाभले साधक म्हणून तुम्हाला पैसे मोज़ावे लागत नाही. हे विनासायास होतं.ते तुमच्यातच आहे.तुम्हाला स्वातंत्र्य मिळाले तसंच हे पण मिळणार. पण भारतीय लोकांना सहजयोगांत उतरायला वेळ लागती. परदेशांत है फार लवकर होतं. ज्या भूमिमध्ये एवढे धार्मिक वातावरण आहे.जिथे शंकराचार्यासारखे महान पुरूष होऊन गेले त्या देशामधे अध्यात्मिक पातळीवर लोकामधे- गहनता कशी नाही येत ? तपा" चा होता. आता त्याची जरूर नाही. फक्त तुम्ही " आत्मसाक्षात्कारी व्हा, बस. सगळ्यांत महत्त्वाची व महान गोष्ट म्हणजे तुम्ही आनंदाच्या डोहात उड़ी घेता. आनंद हा अभेद असतो. आनंदी म्हणजे सुखी असणे वा दुःखी नसणे नक्हे : हे सर्व तुमच्या अहंकारातून तुम्हाला होतं कारण हा अहंकारच सुखी किंवा दु:खी होतो. ही आनंदाची स्थिती वर्णन करून सांगता येतनाही. त्याची अनुभूतिच घ्यायला हवी.हा परिपूर्ण असतो. कुंडलिनी ही शक्ति म्हणजे शुध्द इच्छा शक्ति, बाकीच्या सर्व इच्छा अशुध्द असतात म्हणून साधारणपणे त्या संपत नाहीत. अर्थशास्त्र हेच सांगते तुम्हाला आधी एक कोट हवा असतो. तुम्ही आत्मसाक्षात्काराकडे गंभीरपणे वघायला हवं तुम्ही म्हणाल मी रोज घरी करतो.पण त्याचा उपयोग होणार नाही कारण ही एक जिवंत क्रिया आहे.उदा. माझं नख कापून इथे ठेवलं तर त्याची वाढ होणार नाही. सहजयोग सगळ्यांकरिता आहे. काही विचित्र लोक तुम्हाला इथे आढळतील पण हरकत नाही.तुम्ही त्यांच्याकडे बघू नका तुम्हीं फक्त स्वतःकडे लक्ष ठेवा आणि तुमचा मार्ग तुम्हीच शोधा त्याकरता तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. एका अर्थाने तुम्ही स्वतंत्र असलात तरी त्यामुळे सहजयोगाला मर्यादा पडतात. तुम्हाला हवं असेल तर या, नको असेल तर तुमच्यावर कुणीही बळजवरी करणार नाही. तुमच्या स्वातंत्र्याचा आम्ही सर्व मिळूनही तुम्हाला मग सायकल, मग मोटार , मग घर - समाधान होत नाही. श्रीमंत लोकही माझ्याकडे आले की म्हणातात " माताजी आम्हाला शांती द्या." त्यांच्याजवळ आनंद नसतो आणि शांतिपण नसते.आणि सर्व सांपत्तिक सुख जवळ असून सुध्दा कारण या गोष्टी विकत घेता येत नाहीत. तुम्ही मलासुध्दा विकत घेऊ शकत नाही.या सुंदर फुलांकरता आपण या धरणीमातेला किती पैसे दिले? तुम्ही देवासाटी पैसे कसे मोजणार ? अ-गुरुंच्या नादी ल गून, पैसे खर्च करून पुष्कळ लोकांनी सर्वनाश भोगला आहे. आजही खरे सद्गुरू आहेत पण आजकालच्या युगांत गुरूंचा वाजार चाललेला असतो.जो परमचैतन्याशी एकरूप झाला आहे त्याला पैसा, आदर करतो. परमेश्वराचे तुम्हा सर्वांना आनंत आशीर्वाद বিs बँंक है व्यवहार समजतच नाहीत.देवालासुध्दा बँक हा प्रकार ास া मद्रास जाहिर प्रोग्राम १८ जानेवारी া XXXXXXXXXXXXX १२ XXXXX×XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXEXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXRXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX E3 OWED मद्रास १७ जानेवारी १९९४ (प. पु. माताजींचे सहयोग्यांसमोर भाषण) आजकाल आपण शब्द-जंजाळामधें हरवलो आहोत. आपण मंत्र-पठण करतो. ग्रंथ पारायण करतो आपल्यामधे शैवर्पंथी आणि वैष्णवपंथी आहेत. या सर्व गोष्टींना आपण महत्त्व देतो कारण हे सर्व केल्याने आपल्याला मोक्ष मिळणार - अंतिम साध्य अशी आपली समजूत झालेली असते. या वावतीत भारतीय लोक तत्पर असतात. ते मूलतः धार्मिक प्रवृत्तीचे असतात. योग्य काय अयोग्य काय हे पण ते जाणतात, धर्म आणि अधर्म यातील फरक पण ते जाणतात. ते कांही चुका करतील किंवा धार्मिक शिकवणूकीच्या विरोधात असलेल्या गोष्टींकडे वळतील: पण त्याचवरोवर आपण ही चूक करत आहोत ही बोच त्यांच्या हृद्यांत आत दडलेली असते पण त्या बावतीत काय कराव है त्यांना कळत नाही. आपण समजून घेतलं पाहिजे की, आपल्याला आपल्या पूर्वजांकडून जे थोर महात्मे, संत आणि अवतारी पुरूष होते विशेष कृपाशीर्वाद मिळाले आहेत . त्यांनी आपल्या अध्यात्मिक उन्नतीकरता खूप वेळ आणि श्रम खर्च केले आहेत. त्यांना ऐहिक जीवनाबद्दल आस्था नव्हती, आपल्याकडे विशेषतः दक्षिण भारतातले लोक बरेच धार्मिक प्रवृत्तीचे असतात. मी बाचलेलं आठवतं की शालिवाहनाला काश्मीरमधे ख्रिस्त भेटले होते. ख्रस्तांनी सांगितलं मी म्लेच्छांच्या देशांतून आलो ; (मल- ॐ पुरस इच्छा म्हणजे वाईट, घाणेरडी इच्छा) त्यांना बाईटाचीच इच्छा असते-चांगल्या गोष्टीची मुळीच नाही. तुमच्याकडचे लोक निर्मल शुध्द आहेत म्हणून मी इकडे आलो. " शालिवाहन म्हणाले" लोकांबरोवरच राहून त्यांच्यासाठी कांहीतरी करा." आपण आजही जरा वेगळ्या प्रकारचे लोक आहोत. सध्याच्या या भयंकर कलियुगांतही सत्तर टक्के लोक देवावर विश्वास ठेवणारे आहेत. त्यांना देवावद्दल श्रध्दा आहे आणि भीति पण. आपल्या लोकांची ही प्रवृत्ती खरं म्हणजे ज्याला आपण जाणूं शकत नाही त्याच्यावद्दलची, अतक्क्य वस्तूवद्दल असावी तशी भीती आहे. ईश्वर म्हणजे प्रेमाचा व करूणेचा सागर आहे हे आपण ओळखत नाही. आपण मानवप्राण्यांना त्याच्यासाठी एका विशिष्ट अवस्था मिळवावी लागते आपण देवाला ओळखत नाहीच पण स्वतःलाही ओळखत नाही. आपण प्रथम द आपल्यातील 'स्व' लाच ओळखायला पाहिजे. आपल्या स्वरूपाची ओळख पटल्यावरच आपण ईश्वराला ओळखू शकू, मी या दक्षिण प्रदेशांत कर्मकाण्ड खुप चाललेलं पाहते. हे सर्व अगदी मनापासून करणारे लोक पाहून मला आश्चर्य वाटलं : पण आपण हे का करतो हे खरं म्हणजे त्यांना कळत नाही. हे सर्वकांही श्रध्देने चालतं पण ती डोळस श्रध्दा नसल्यामुळे त्यांतृन पदरांत कांही पड़त नाही. या लोकांनी याच्या पलीकडे जायला हवं हे त्यांना कसं पटवायचं हा मी विचार करू लागले. तुम्ही इकडे येऊन काय करणार ? तुम्ही म्लेच्छ य चैतन्य लहरी XXXXXXXXXXXX: XXXXXXXXXXXXX पुढील मजकूर मागिक कव्हर पानावर 2XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX मागिल कव्हर पानावरून पुते ्यक् র তে स तुमच्याजवळ श्रध्दा हवीच पण ती श्रध्दा प्रकाशित असावला हवी. जोपर्यंत तुम्ही स्वतः प्रकाशित होत नाही तोपर्यंत या भक्तीला अर्थ नाही. हा मायक्रोफोनच वघा ना : जोपर्यंत विजेच्या प्रवाहाशी तो जोडला जात नाही तोपर्यंत त्याचा काय उपयोग होणार? तसंच जोपर्यंत भक्तीमधून तुम्ही यासर्व व्याप्त -ईश्वरी प्रेमशक्तीशी ब्रह्मचैतन्य जोडले जात नाही तोपर्यंत भक्तीला अर्थ राहणार नाही. कारण ते एखाद्या तार तोडून टाकलेल्या टेलिफोनसारखं असतं. हा योग व्हायलाच हवा ही अगदी साधी गोष्ट आहे. तुम्ही पुष्कळ ग्रंथ वाचा, वेदांचा अभ्यास करा कांही उपयोग नाही.जसं तुम्ही डोकं दुखतंे म्हणून डॉक्टरकडे गेलात, त्याने औषधाचं नांव लिहून दिलं, तुम्ही वाघलं पण औषध घेतलं नाही. हे जोपर्यंत तुम्ही समजून घेत नाही तोपर्यंत तुमच्यासाठीच वाढून ठेवलेलं तुम्हाला मिळणार नाही. कारण केवळ अज्ञानामुळेच या सर्व समजुती आपल्यामधे रूजुन गेल्या आहेत. केवढं अज्ञान ! एवढं अज्ञान म्हणजे बाहेर पडायला वाव नसणारा खड्डाच, खूप पुस्तकं वाचलेले लोक मी पाहिले आहेत : लाख लाख मंत्र म्हणणारे, उपास-तापास करणारे लोकही असतात. पण त्यांना कांहीच मिळालू नाही.ते जास्तच शीघ्र-कोपी असतात किंवा त्यांच्या अंतःकरणांत आनंद नसतो. ते घरदार प्रपंच सोडून जातात. त्यांना वाटतं आपण खूप त्याग केला आहे. परमेश्वराला हा मुर्खपणा पसंत नाही जर परमेश्वर तुमचा पिता आहे , जो करूणा व प्रेमाचा सागर आहे त्याला तुम्ही दुःखी असलेलं कसं चालेल ? तुम्ही कप्ट कां करून घ्यायचे? कष्ट केल्यानेंच मोक्ष कसा मिळतो है मला तर समजतच नाही. दुसऱ्या दृष्टीने बघितलं तर जसं कबीर म्हणाले होते की " जर उपास करून मोक्ष मिळणार असेल तर आपल्या देशांत उपाशीपोटी असलेले खूप लोक आहेत त्यांना पण मोक्ष मिळायला हवा. जर मुंडन करून मोक्ष मिळणार असेल तर विचार्या शेळ्या ज्यांचं दर वर्षी मुंडन होते त्या तुमच्या आधीच तिथे पोचतील तहांनी तुम्हाला सांगितलं की या बाह्यातल्या कर्मकाण्डांचा कांही उपयोग नाही. तुम्ही ते सर्व प्रामाणिकपणे करता है खरं , कारण त्यांतून तुम्हाला मोक्ष मिळवायचा असतो , साक्षात्कार हवा असतो. आई म्हणून मी तुम्हाला सांगते की हे सर्व करायची जरूर नाही. हे सर्व बंद करा. आता तुम्हाला आईला त्रास द्यायचा असेल तर प्रथम तुम्ही म्हणाल की मी जेवणार नाही. तर मग तर तुम्ही है सर्व का करता? त्याची कांही जरूरी नाही. अन्नाला आपण फार महत्त्व दिलं आहे. पहाटे चार वाजतांच मंत्र म्हणायला सुखवात होते व सर्व घर गजबजायला लागतं. कति सर्व संतांनी या कर्मकाण्डावर उपहास केला आहे. त्या सर्वांनी बेगवेगळ्या उठून आणखी एक प्रकार म्हणजे खोटया गुरुंच्यामुळे तुमच्यावर होणारे परिणाम, प्रभाव, मद्रासमधे तर हे फारच आहे : प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या गुरुचा गुलाम असतो. कलकत्ता तर त्यापेक्षा भयंकर प्रत्येकाला कुठल्या तरी गुरूची वा तांत्रिकाची दीक्षा मिळालेली असते. अशा खोट्या गुरूंच्या प्रभावामुळे तऱ्हतहेच्या बाधा होतात आणि त्यांची उन्नति होत नाही. त्यांचं लक्ष्मीतत्त्वच विघडतं.म्हणून ही गरीबी कधीच संपणार नाही , जोपर्वंत या खोटया व अधोरी गुरुंचा प्रभाव संपत नाही. भारतात सगळीकडे असे गुरु सापडतील. इथले लोक मात्रा साधे आहे व महात्म्यांचा आदर करणारे आहेत. जसा मुसलमान लोक जेहाद करतात तसं आपण आपल्याबरोबर जेहाद करायला निघालो आहोत. आपण आपलाच नाश करत आहोत.उपास करा , हे करू नका , ते करा - सारख सुखाकरतां , आनंदाकरतां निर्माण केलं आहे.जर तुम्हाला एवढा त्रास करून घ्यायचा असेल तर त्याला हे सुंदर जग निर्माण करायची काय जरूर होती? सहजयोगांत तुम्हाला तुमची खरी ओळख झालेली आहे. या परमचैतन्याबरोबर योग झाल्यावर तुम्ही किती उच्च स्थितीवर आहात. तुमच्यात काय कारय शक्ती जागृत झाल्या आहेत है तुम्ही जाणता. तुम्ही आतून किती सुंदर होता आणि आपल्या स्वरूपाचा आदर करू लागता. तुमच्यामधे अहंकार रहात नाही पण स्वतःबद्दल योग्य ती समज निर्माण होते. इथे सहजयोगी झालेले इतके लोक बघून आणि अजून पुष्कळ जण सहजयोग करायला उत्सुक असल्याचं पाहून मला फार समाधान झालें आहे.सहजयोगामधून पुष्कळ लोकांचे आजार बरे झाले आहेत. पण त्याहीपेक्षा तुम्हाला मानसिक शांति मिळाली आहे. मानसिक ४ रोजचं आपल्या पाठीमागे आहेच. परमेश्वराने हे जग तुमच्या पुट চ दृष्टया तुम्ही पूर्णपणे संतुलनात येता आणि सर्वात मोठं म्हणजे तुम्ही दुसर्याला आत्मसाक्षात्कार देऊ शकता. प्रथम तुम्हाला XXXXXXXXXXXXX ২ मद्रास १७ जानेवारी ९४ XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX: XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX निर्विचार समाधी मिळते व नंतर निर्विकल्प समाधी प्राप्त होते परमचैतन्यावरोबर तुमचं संधान झाल्यावरच ही अवस्था तुम्हाला मिळते. ही एक प्रशंसनीय गोष्ट आहे. बंगलोरमधील एक शास्त्रज्ञ टिश्यू- कल्वर करतात. त्यांनी मला सांगितलं की " आधी मला ५० टक्के यश मिळायचं. मी सहजयोगी आहे : नुसतं उभं राहू मी त्यांना चैतन्यलहरी देतो. आता मला १०० टक्के यश मिळतं " तसाच एक साधा शेतकरी, ज्याला इंग्रजी भाषा मुळीच येत नाही, म्हणाला " ज्ञान मिळालं आहे की मला आंतून ते जाणवतं." म्हणून तुम्ही कोण नाहीत ते तुम्ही प्रथम ओळखलं पाहिजे: म्हणजे तुम्ही आता नुसते साधे मानव नाहीत ही महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही या प्रोग्रामला आलात म्हणजे तुम्ही साधक आहात, विशेष माणसं आहात, मग तुम्हाला आत्मसाक्षात्कार गिळाला , सर्व शक्त्या मिळाल्या. तुम्ही त्याकरतां पी.एचु.डी.पंडित किंवा आणखी कोणी मोठा अधिकारी असायला हवं असं नाही. व्यांना आपण कोणी विशेष व्यक्ती आहोत असं वाटतं त्यांना हा अनुभव मिळणार नाही; कारण त्यांना साधारण व्यवहार जञान हरवलेलं असतं.उदा.मंत्री . राजकारणी इ.लोकांना हे अवघड जातं. मग त्यांना हे कसं प्राप्त होणार? जेव्हां त्यांना आंतून ही शुध्द इच्छा होईल तेव्हा तसं प्रामाणिकपणे वाटेल तेव्हा हे सर्व इतकं महान आहे की त्यामध्ये अशक्य असं काही नाहीच अंगदी लहान मुलं पण तुम्ही कुठे चुकत आहांत, तमचं ॐ मातारजी, मला आता इतक कुटले चक्र खराब आहे हे तुम्हाला सांगतील हा मोठा शोध आपल्याला सहज मिळण्यासारखा आहे म्हणून आपण ते लक्षांत घेत नाही. कदाचितु आपल्यांतच ही ईश्वरी देणगी आहे उरी आपल्याला कल्पनाच नसावी. मी रशियांत गेले होते तेव्हा लेनिनग्राडमधील सेन्ट पीटर्सयर्ग या सगळ्यांत जुन्या विद्यापीटाने माझा सन्मान केला आणि ह त्या विद्यापीठाच्या दहा लोकांच्या मंडळात मला सभासद केलं तेव्हा ते पाहून मी म्हणाले " मी एक साधी गृहिणी आहे. कोणी शास्त्रज्ञ नाही." आईन्स्टाईनला हा मान मिळाला होता.ते म्हणाले" आईन्सटाइनने काय केलं ? तर त्याने फक्त सृष्टीच्या जड कार्याकडे लक्ष दिलं त्यांने अणूवर जड द्रव्यावर अस केला. तुम्ही जिवंत मानवावंर कार्य करत आहांत." है सगळं घटित होणार आहे. तुम्ही आजपर्यंत ज्या अंधारात चालत होतात त्यांतून वाहेर पडून प्रकाशांत यायचं आहे. तुम्हीच तुमच्याकडे वघा आणि स्वतःला ओळखा.सर्वप्रथम तुम्ही या देशांत जन्माला आलांत त्याअर्थी तुम्ही कांही तरी पुण्यच केलेलं असणार. ही केवढी मोठी कृपा तुमच्यावर झाली आहे याची तुम्हाला कल्पना नाही. तुम्ही जिथे आता बसला ती भूमि इतकी पवित्र भूमिमाता आहे की जगांत दुसरीकडे इतकी पुष्पवान भूमि नाही. पण तुम्हाला आत्मसाक्षात्कार झाल्याशिवाय या गोष्टीची किंमत व महति समजणार नाही.म्हणून मी तुम्हाल नीट समजावून सांगत आहे की जरी तुम्हाला आत्मसाक्षात्कार मिळाला तरी लक्षांत घ्या की तुम्हाला जीवनांतील अनमोल असं कांही प्राप्त झालं आहे जे एरवी तुम्हाला मिळणं शक्य नव्हतं. 5 पण ते सत्य आहे; स्वतःबद्दल किंवा दूसऱ्यायह्दल स्वतःच्या किंवा दुसर्यांच्या चक्रांबद्दल सर्व काही तुम्हाला हाताच्या बोटांवर समजेल. प्राप्त नाही , देणे हाच हे तुम्हाला एक फार मोठ बक्षिस मिळालं आहे आणि लेच दुसर्या लोकांना, ज्यांना अजून ते त्याचा खरा उपयोग आहे. ही गोष्ट केलीत तर तुमच्या हातून फार मोठे कार्य घडल्यासारखं होईल व सान्या विश्चाच्या या ॐड मोठ्या सागरामध्ये मिसळून जाल कारण तीच या सहजयोगाची जिवंत संघटना आहे. मग जगभर तुम्हाला मित्र भेटतील. सर्व जगांतले लोक तुम्हाला ओळखतील. तुम्ही सहजयोगांत आल्यानंतरही तुमचे रिवाज नातलग वगैरे सर्वांचा आदर ठेवला जाईल. हे नका करू, ते नका करू असे कोणी म्हणणार नाही. तुम्हीच तुमचे स्वतःचे गुरू व्हाल कारण आता तुमच्या चित्तात प्रकाश आला आहे. परमेश्वराचे तुम्हाला अनंत आशीर्वाद. प्रश्न : माणसाच्या आयुष्याचा खरा अर्थ कोणता ? उत्तर: परमेश्वरी कार्याचं साधन बनणे आणि त्याच्या आशीर्वादाने पावन होणे. ৪ য XXXXXXXXXXXXX सहयोगी समासदासाठी विनामुल्य मद्रास १७ जानेवारी ९४ १ pkACB\ थि PB.KALE XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX*X*X*XXXXXXXXXXXXXXXXXX ---------------------- 1994-95_Chaitanya_Lehari_M_(Scan)_2.pdf-page-0.txt ॥ चैतन्य लहरी ॥ %3D सनं १९९४-९५ सप्टेंबर, अंक क्र.२ पम 1994-95_Chaitanya_Lehari_M_(Scan)_2.pdf-page-1.txt XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXIE म् शिवरात्री दिल्ली दि. १४ मार्च १९९४ पूजा (प. पू. मातार्जीनी केलेला उपदेश) (परम पूज्य श्री माताजीनी केलेला उपदेश) आज तुम्ही इच्छाशक्तीमध्ये आदिमाता म्हणून व्यक्त करतात आणि श्री सदाशिवांची पूजा करणार आहात. श्री सदाशिव आणि आदिमाता त्यांची शक्ति प्रेमातून व्यक्त करतात. त्यांचे नाते श्री शिव यांच्यातील फरक हा आहे की श्री सदाशिव सर्व अतिशय समजुतीचे आणि गहन आहे त्यांच्या निर्मितीमधे जर काही अडचण आहे अथवा त्यांच्या कार्यात अडथळे शक्तिमान परमेश्वर असून आदि मातेच्या लीला नाट्याचे लेखक आहेत. श्री सदाशिव आणि आदिमाता आदिशक्ति आणणारे लोक असतील तर ते त्यांचा (परमपिता) विनाश यांची एकात्मता चंद्र आणि त्याचा प्रकाश किंवा सूर्य आणि घडवून आणतात. सूर्यप्रकाश यांच्या प्रमाणे आहे. मानवी विवाहांच्यात अथवा मासवी नात्यांच्यामधे अशा प्रकारचे संबंध आपण समजू विनाशकारी शक्ति ते सांभाळतात. मानवाच्या हृदयात ते प्रतिबिंबीत होतात. ते सर्व सृष्टितस्पंदित होतात पण स्पंदन आदिमातेची शक्ति असते. आणि आदिमातेच्या ते क शकत नाही. आदिशक्ति जे काही निर्माण करीत आहेत ते श्री सदाशिवांची इच्छा आहे. श्री सदाशिव त्याला साक्षी आहेत. योजनेच्या विरोधात काहीही असले तरी त्याचा ते नाश करु आणि ते पहात असतात त्यावेळी ते त्याला साक्षी असतात. शकतात, आदिशक्ती प्रेम आहेत. त्या क्षमा करतात. त्या ज्याची निर्मिती करतात.त्याच्यावर त्यांचे प्रेम असते त्यांची ४ ते सर्व विश्वाचे साक्षी असून ते या पृथ्वीमातेचेही साक्षी आहेत. सर्व सृष्टींची निर्मिती आदिशक्ती करीत असते. त्यांची शक्ति इच्छा असते की त्यांच्या निर्मतीची उन्नति व्हावी व ज्याच्या साठी त्यांना निर्माण केले आहे त्या पातळीपर्यंत त्यांनी उत्क्रांत साक्षीस्वरूपत्वाची आहे. अशी आदिशक्तीची शक्ति सर्वव्यापि आहे. व्हावे. त्यांची इच्छा असते की ज्या पातळीवर श्री आपली आदिपिता सदाशिवांच्या म्हणजे परमेश्वरी राज्यात प्रवेश करता येईल सर्व शक्तिमान परमेश्वर, चैतन्य लहरी XXXXXXXXXXXXX X XXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXX**XXXXXXXXXXXEXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX> 1994-95_Chaitanya_Lehari_M_(Scan)_2.pdf-page-2.txt XXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXX व्हायला हवें. तुम्ही तुमच्या वुध्दीचा व इतर पध्दतिचा सहज जेथे ईश्वरी आनंद, क्षमाशीलता, आनंद आहेत त्या योग समजण्यास उपयोग करु लागाल तर ते जमणार नाही. पातळीपर्यंत मानवाने जावे. तुमच्यामधे मुमुक्षत्व असेल, त्या मा तुम्ही शरणागत व्हायलाच हवे. इस्लाम याचा अर्थ शरण जाणे पातळीवर जाण्याची अंगभूत इच्छा असिल तरच ते सर्व शक्य शरणागति नसल्यास परमेश्वरी राज्यात प्रस्थापित होणे होईल.आपल्यातील ही इच्छा आदिमातेचे प्रतिबिंद आहे, आता अशक्य आहे. शरणारगति याचा अर्थ तुम्ही प्रपंच , कुटुंब ही इच्छा आहे आणि आपल्या प्रगतिच्या आड वेणाच्या क घर वगैरे सोडावे हा नाही तर शरणागति म्हणजे तुमच्या अहंकाराचा व संस्कारांचा त्याग करणे. उदा.मला एक गृहस्थ भौतिक स्वरुपाच्या इच्छा पण आहेत. सहजयोगात, संन्यास घेऊन अथवा घर सोडून जाऊन या इच्छेवर मात करण्याचा भेटले त्यांना फारच त्रास होता. मी " तुमचे गुरू कोण असे प्रयत्न आपण कधी केला नाही. विचारल्यावर त्यांनी एका गुरूचे नांव सांगीतले मी म्हणाले त्याने तुमचे काही भले नाही तेव्हा तुम्ही त्यांला सोडणार प्रथम तुमच्या आत्म्याचा प्रकाश तुम्ही मिळीविता आत्मा श्री सदाशिवांचे प्रतिबिंव आहे. आत्मा संदैव जळत राहून का?" ते म्हणाले "उद्या" मी म्हणाले " आज का नाही ल्यांनी सागीतले "मला त्यांचे फोटो वगैरे फेकून द्यायचे मार्गदर्शन करणार्या प्रकाशा प्रमाणे आहे. त्या मागवर स्वतः तम्हीच इतके सूज्ञ होता की त्या सूज़ञतच्या प्रकाशीत तुम्हा आहेत नेव्हा मी उद्या करीन",त्यांनी विचारले की काय काय मार्गक्रमण करता. तुम्ही धर्माच्या प्रकाशात चालता कारण टाकून द्यायचे त्यावर मी सांगीतले की ज्याचा उपयोग त्यांची तुमच्या आत्म्याच्या प्रकाशात विनाशकारी गोष्टी दिसन येतात. सर्व विनाशकारी जे काही आहे त्याचा त्याग करु पुजा करण्यास तुम्ही करीत होता ते सर्व टाकुन द्या. मग त्यांनी सर्व समुद्रात टाकून दिले व त्यास सांगीतले" क्षमा लागला , हे सोडा, ते सोडा असे कोणी सांगावे लागत नाही. करा , या माणसामुळे मी इतका बरास काढला पण तुम्ही नका तुमच्या ा स्वत:च्या लक्षात यते की है चुकींचे आहे आपण करु सहन करू अशी त्यांची कुशाग्र वुध्दी होती.सगळ्यांना सोडणे नये. माणसांच्या या वद्दल माझी ही समजूत होती. कारण जमत नाही.लोक धरून बसतात ज्यांना आपले संस्कार सोडता येत नाहीत असे अनेक लोक मला माहित आहेत. अहंकार सध्याच्या दिवसात लोक पूर्ण पणे भ्रांतिमधे आहेत. कायम ते संघर्षात असतात. त्यांना जगण्यासाठी झगडावे लागते. सोडण्यापेक्षा ते अधीक कठीण आहे. अनेक प्रकारचे संस्कार अशा परिस्थितीत तुम्ही संन्यास घेऊन हिमालयात गेला EXI आसतात. आपला पहिला संस्कार असतो की आपला भारतात असता तर सगळेच विघडले असते. असंख्यांच्यासाठी जर जन्म झाला आहे. सहज योगात आल्यावर लोकांच्या एकदम तुम्हाला करायचे असेल तर काहीतरी मुळातूनच करायला हवे समजते की त्यांच्या देशात धर्मात काय चुकते. लगेच त्यांना होते आणि सदैवाने , तुम्हाला अंकुरित होऊन साक्षातकारी स्पष्ट दिसून येते की,"हे चुकले." असे कोणी म्हणत नाही की आम्ही भारतीय आहेत, इंग्रज आहोत , म्हणून आम्ही होता येईल असा मार्ग शाधून काढणे मला शक्य झाले . आत्मसाक्षातकारी लोकांनी काही गोष्टी समजून घ्यायला सर्वात चांगले आहोत. उलट इतक्या लोकांना अद्याप हव्यात. कारण साक्षातकार मिळालेले अनेक लोक आहेत. त्यांच्यात काय कमी असेल तर शरणागति, आधुनिक सहज आत्मसाक्षातकार मिळला नाही याची त्यांना करूणा बाटते. आणि "आपण त्यांना आत्मसाक्षात्कार का देऊ नये, " असे ता। योगाची ही एकच अट आहे की तुम्हाला खरोखर शरणागत शिवरात्री पूजा दिल्ली XXXXXXXXXXXXX SXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX 1994-95_Chaitanya_Lehari_M_(Scan)_2.pdf-page-3.txt XXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX वाटते है प्रकाशाचे दुहेरी कार्य होय दुसऱ्या वाजूस अहंकार असतो. मणसाच्या कडे अहंकार ही फार सूक्ष्म गोष्ट असते. काहींच्या जवळ इतका अस्थिर अहंकार असतो की थोड्याश्या गोष्टीमुळे तो उफाळून वर प्रथम तुम्हाला समजते की प्रकाश आहे आणि तुम्ही ग्रकाश झाले आहात. तेव्हा तुमचे चित्त जाइल तथे तुम्हाला येतो, आणि थोड्याश्या गोष्टीच्यामुळे सुध्दा ते संतापतात. सत्य दिसृ लागते आणि तुम्हाला कळते की आपल्या देशाचे. आपल्या समाजाचे हे संस्कार होते. मग जे चुकीचे आहे ते अथवा हुकूमत गाजविता येईल अशी व्यक्ति शोधून काढतात. हा अहंकार दिसू लागतो तेव्हा तुम्ही हस लागता आणि माझ्या त्यांना नकोसे वाटते, ते त्याच्याशी ते समचित्र होत नाहीत जवळ काय विघडले आहे त्याचा विचार करता अहंकार हा तर प्रथम शरणागति होते. संस्कारांच्या प्रमाणे वाहेरून येत नाही तर तो आतूनच येतो. तो कशामुळेही येतो. माणसाला अनेक प्रकारच्या निरर्थक शरणागतिमधे तुम्ही अशी स्थिती विकसित करता की गोष्टीचाही अहंकार होतो. एक दिवस मला एक महिला भेटली. त्यात तुम्ही आंतरयामी संन्यासी होता.याचा अर्थ तुमच्यावर ती इतकी गर्बिष्ठ होती की, ती हसतसुध्दा नव्हती मी कोणीच प्रभुत्व चालवू शकत नाही. संन्यासी व्यक्ति इतर विचारले "या स्त्रिची काय अडचण आहे? लोक म्हणाले" ती प्रत्येक गोष्टीच्या वर असते त्याला काहीच चिकटू शकत बाहुल्या वनविते म्हणुन तिला गर्व आहे.".त्यात विशेष काय नाही.केवळ पाहूनच त्याला काय आहे ते समजते तो चुकीचे आहे? कोणीही बाहुल्या बनवू शकते. व्यक्ति अधीक अधीक E3 काहीच करीत नाही वोलून दाखवित नसला तरी त्याला प्रत्येक मूर्ख होत जाते. अहंकारी व्यक्तिची पहिली खूण ही असते तो ' मी' ने इतका वेढला जातो मी हेै केले मी ते केले गोष्ट समजते तो इतका अनासक्त असतो की अनासक्तीमधेच त्याला चुकीचे काय आहे ते दिसू लागते. तो स्वतःच्या जे बोलू नये ते वोलण्याची लाज पण त्याला वाटत नाही. तो कुटुंबाला पाहु लागताच, दुसर्यांना पाहू लागताच त्याला पापमय जीवन जगत असेल. अशा लोकांना स्वैराचाराची, चुकीचे काय आहे ते समजते तो कशाशीच समचित्त होऊन दारू पिण्याची पण आवड असते.मग ते त्याच्या वढाया मारु रहात नाही, मी तुर्कस्तानला गेले होते त्यावेळी एका स्थिस लागतात. अहंकारी माणसाला लाज नावाचा प्रकार नसतो. तो गृहस्थाला भेटले, त्याने माझ्याकडे आत्मसाक्षात्कार मारगीतला. त्याच्या निरर्थक गोप्टींवद्दल सांगू लागतो. ते लोक त्यांचा स्वित्झर्लंडमधे हे मी पाहिले नसल्याने मला आश्चर्य वाटले कृत्याचे समर्थन करु लागतात, मी एका माणसाला विचारले. आत्मसाक्षात्कारानंतर लगेच तो गृहस्थ म्हणाला "मी परत तुला इतका मोठा हार्ट अॅटॅक आला होता तरी तू दारू का जाणार नाही "हे स्पष्ट आहे की हा प्रकाश तुम्हाला निश्चितच पितोस? दारु पिणे बंद कर." त्याने समर्थन केले की" एक प्रचंड सूज्ञता आणि संतुलन देतो.समजा , तुम्ही चालत आहात ा मोठा कारखानदार वयाच्या ९५ या वर्षी सुध्दा दारू पितो आणि तुम्हाला रस्ता दिसत नाही तर तुम्ही पड़ाल सुध्दा, पण दारू पिण्यामुळे व दारू पितो व म्हणून तो यशस्वी आहे. थोडासा जरी प्रकाश असेल तरी तुम्हाला दिसू लागेल. सहज स योगाने हेच केले आहे त्याने तृम्हाला थोडा प्रकाश दिला आहे तो एवढा यशस्वी झाला आहे?" पण साधा विचार नाही कितिही माठा दारूबाज असू द्यी पण त्याचा कोणी पुतळा अनेक गोष्टींचा त्याग करण्यास ता थोडा प्रकाशच तुम्हाला ऊभा केला आहे का? कोणत्याही देशात दहा वायका बा पुरेसा आहे. शिवरात्री पूजा दिल्ली া XXXXXXXXXXXXX ত कता XXXXXXXGXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX 1994-95_Chaitanya_Lehari_M_(Scan)_2.pdf-page-4.txt XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX ব ठेवणाऱ्याची व दारू पिऊन मेला म्हणून त्या माणसाची स्तुती आवश्यकता नाही पण आतुनच एक प्रकारचे अनासक्त चित्र असते व ते लगेचच तुमच्यात काय प्रश्न आहे ते शोधून काढतो आणि त्यावर कशी मात करायची हे सहज योगात तुम्हाला केली जात नाही. आधुनिक काळात अहंकार बराच पसरला आहे समजते. ते साध्य करण्यासाठी तुम्हाला आंतरयामी शिव हाई ते ,"मला है आवडत नाही, ते आवड़त नाही असे बोलू म्हणजे अनासक्त व्हायला हवे. श्रीशिव पूर्ण पणे अनासंक्त लागतात अहंकार मूर्ख असल्याने ही संपूर्ण विनाशाची खूण आहे. लोक जसे कपड़े घालतात त्यावरून ते मूर्ख आहित असे असतात. ती अनासक्तता तुम्हाला शिवांच्या प्रमाणे सूज्ञता शीसदाशिव आदिशक्तींचे कार्य शांत पणे पहात हेर्दल दिसते." मला आवडते, त्यात काय बिघडले?" साक्षात्कारी असतात. त्यांना अहंकार होत नाही की पहा माझी इच्छा लोकांना ते कसे का असेना पण समजते की, हा माझा शक्ती काय करते आहे." ते फक्त पहात असतात. पण विनाशाच्या वेळी हा भाग कार्याचा नाश करणार आहे असे अहंकार बोलत आहे. मग ते स्वतःलाच हसतात व स्वतःची * थट्टा करतात. दिसताच लगेच ते त्या भागाचा विनाश करतात. आपणही तसेच व्हायला पाहिजे, शिवाय सहज योगात मी लोकांना विचारत " तुम्ही जाऊन कार्य का करीत नाही" ते म्हणतात "श्री माताजी आपले जीवन हे मोठे क्षेत्र आहे. त्यात आपण , " माझा अहंकार वाढेल असेल तर तो कसा वाढेल?" काही जळत असेल तर तुम्हाला तुमचा अहंकार तुम्हाला दिसत स्वतःविषयी काय समजतों हे पहायला हवे. मी पहाते लोक बोलतात" मी सहज योगी आहे म्हणून काय झाले ?" तुम्ही ते दिसते मग तुम्हाला स्वतःला कसे भाजेल? पण सहज योगात काम टाळण्याचा हा एक सूक्ष्म प्रकार झाला आहे की सहज योगी आहात तर असे बोलू शकत नाही तर हात जोडून तुम्ही सांगायला पाहिजे, मी सहज योगी आहे. तुमच्या র मी अहंकारी होईन. वागण्यात, तुमच्या बोलण्यात . तुमच्या प्रत्येक बाबतीत, तुम्हीं अतिशय नम्र व्यक्ति व्हायला पाहीजे. तसे नसेल तर विवाहांच्या बाबतीत हे कॉमन आहे. मला सांगतात " श्री याचा अर्थ सहज योगाने तुम्हाला दुहेरी अहंकार दिला आहे. श्रीशिव आबोधितपणा, क्षमाशिलता मातीजी माझे या मुलीशी लग्न झाले आहे पण आता मला EXI वाटते की मी लग्न करायला नको होते" त्यावेळी तुम्हाला अणि साधे पणा काय झाले होते ? मला हे सर्व सांगावे लागते की तुमच्या मुर्ख प्रसिध्द आहेत. ते राक्षसांना क्षमा करतात. याच्यावद्दल अहंकारामुळे मला अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागते आपल्यात प्रत्येकाला क्षमा तो त्यांचा गुण आहे. करतात. पण आदिमातेच्या विरोधात कोणी गेल्यास त्याला सोडत नाहीत 25 हा अहंकार कसे कार्य करतो व आपल्याला कसे खाली ओढतो हा गुण आपण समजून घ्यायला हवा. है पहायला हवे. आपण उन्नतिच्या विषवी उच्च जीवनाच्या विषयी बोलतो त्या वेळी आपण संन्यासी व्हायला हवे, शरणागति याचा अर्थ वाहेरील गोष्टींचा त्याग करणे कमळाच्या प्रमाणे पाण्याच्या बाहेर यायला हवे. त्याच्यावर नव्हे शरणागति याचा अर्थ पूर्ण पणे स्वत:ला स्वच्छ करणे पाणी राहू शकत नाही. कमळाच्या पानावर सुध्दा पाणी थांबत पूर्ण निरासक्त होणे. तुम्हाला उत्क्रांन्त होण्याचा निरासक्ती नाही. आपण तसे व्हायला हवे. संन्याशाचे कपड़े घालपयाची हाच एक मार्ग असू शकतो. काही लोक आजारी पडतात शिवरात्री दिल्ली XXXXXXXXXXXXX যয XX पूजा XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXX 1994-95_Chaitanya_Lehari_M_(Scan)_2.pdf-page-5.txt XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX सर्व सहज योगी कार्यक्रमास आले होते आणि प्रचंड संख्येने आणि त्याचे एवढे महत्व करतात! तुम्ही सहज योगी आहात उपस्थित असलेले लोक अशांत होत होते, तेव्हा ते म्हणाले आपण जागृती देऊ. मग त्यांनी जागृती दिली तेव्हा सहज योग्याच्या लक्षात आले की ते जागृती देऊ शकतात. त्याच्या स नेतर त्यानी सुरवात केली. हे गृहीत धरा की माझ्या जवळ शक्ति असून मी त्या व्यर्थ घालविणार नाही तर त्याचा वापर तर तुम्ही आजारी आहात हे फक्त पहाता हे खेळकर व आनंदी चित्र असते. मी आले त्यावेळी मला ताप होता पण मला ताप होता याच्यावर कोणाचा विश्वास नव्हता लग्नांच्या वेळी मी इतकी थकले होते, पण लोक म्हणाले तुम्ही थकलेल्या दिसत नाही." त्याचप्रकारे जीवन ही खेळले पाहिजे. तो केवळ खेळ आहे आणि तो खेळ सुज्ञने मधून पाहिला पाहिजे, विशेष करीन, एकदा मी जहाजाने जात असताना एक माणूस शीत न्यूमानियां अडकल्याने त्यास खोलीत कॅप्टन झाला. गंभीर काही नाही. सहज योग्यांना काहीच गर्भीर नसते. माझ्याकडे येऊन म्हणाला त्या माणसास न्युमानिया झाल्याने आपल्याला अनेक गोष्टी शिकायच्या आहेत. आपण हेलिकॉप्टरने डॉक्टर आणावयास पाहिजे. मी म्हणाले कॅप्टन मी तुम्हाला आत्मसाक्षात्कार दिला असल्याने तुम्हीच डॉक्टर श्रीशिवांची पुजा करतो तेव्हा त्यांची स्तुति करतो श्रीदेवीची, श्रीशिवांची श्रीविण्णुंची सहस्त्रनामे आहेत. त्यांचे पठण आहात जाऊन त्या माणसाच्या हृदयावर हात ठेवा. कॅप्टनने तसे केले आणि मग तो माणूस ठीक झाला. त्याला स्वतःचेच आश्चर्य वाटले पण तुम्ही शक्ति धारण न करता केवळ ध्यानच करीत बसाल तर काय उपयोग ? मे करून आपण त्यांची पूजा करतो.पण लोकांचे का्य ? किती नावे तुम्ही घ्याल? वास्तविक, पूजेमधे त्यांची नावे घेता त्यावेळी ते सुध्दा जागृत होतात पूजेनंतर, तुम्हाला तसे जाणवते. पण तुम्ही त्याचा उपयोग करीत नाही. मी पाहिले ख आहे की अनेक लोक पूजेला येतात आणि त्यांच्यात ती शक्ति असते. पण ते बाहेर जाई पर्यंत ती गेलेली असते. शिव स्थिती प्राप्त झाल्यावर तुम्हाला आदिशक्तिचे कार्य आपण सहज योग वाढवायला हवा करायला हवे. तुम्हाला ," , कार्य करायला हवे." अशी इच्छा असायला हवी काही वेळेस शरणागतिची अधीक एक बाजू असते. मी सहज योगी आहे हे लक्षात घेऊन मी या सर्व शक्ति आंतरयामी ओढून तुम्ही संस्कारीत व्हाल, किंवा अहंकारी व्हाल. तेव्हा काळजी घ्या. स्वत:कडे लक्ष ठेऊन तुम्ही बरेच काही प्राप्त करू छ घेतो. एका बाजूस शरणागति आहे. का शरण जायचे? ओढून घेण्यास. शरण गेले की आपोआप तुम्ही ओढून घेतो. एकदा ओढून घतले की या शक्ति सांभाळून ठेऊन धारण करायच्या शंकाल, काहीनी हे कार्य आपल्या शिरावर घेऊन बरेच केले आहे. प्रत्येक देशात असे लोक आहेत. शरणागतिची पहिली गोष्ट की प्रथम तुमच्या आत्म्याची शिवाची आणि सदाशिवाची स्थिती प्राप्त करा. दुसरी स्थिती अशी की दूसर्यांचा विचार करा प्रथम व्यक्ति, स्वतःचा लाभ आणि लक्षात ठेवायचे की तुमच्या जवळ या शक्ति आहेत. सहज योगी यांतच अधीक अयशस्वी होतात. सुरवातीस असे झाले की कोणीच सहज योगी कोणासच हात लावेना, आणि नंतर समष्टि म्हणजे सामूहिक अर्थात सामूहिक स्तुरावर कार्य करणे. ज्यांना आल्मसाक्षात्कार मिळाला नाही कोणाचीच कुंडलिनि चढवेना. मला वाटले आता करायचे ? मी हे प्रवाहक तयार केले आहेत आणि कोणीच हात उचलत ते लोक सुध्दा इतके संघटन करतात. आता तर तुम्हाला नाही. मग मी कसे कार्य करणार? एकदा नाशिक भागात प्रकाश मिळाला आहे तेव्हा तो प्रकाश इतरांच्या पर्यंत घेऊन जाणे महत्वाचे आहे. कार्यक्रम होता. मी नाशिकमध्ये होते आणि कार्यक्रम तीस मैलावर होता आम्ही अर्धा रस्ता गेलो आणि कार बिघडली जा शिवरात्री पूजा दिल्ली XXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXX ना XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXE 1994-95_Chaitanya_Lehari_M_(Scan)_2.pdf-page-6.txt XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX ल0 शिवरात्री पूजा प. पू. मातार्जीच्या हिंदी भाषणाचे भाषांतर दे8 ० ा श्रीशिवांच्या बद्दल तुम्हाला बरेच ज्ञान आहे. पण शिवांचे कोणी अहंकार दाखवितो तिसरें कोणी स्वतःचे महत्व तत्व काय आहे ते तुम्हाला माहित हवे. ते क्षमा करतात. मान, दाखविते. सहज योगात आल्या नंतर सुध्दा लोक असा सन्मान सुख, दुःख कशाचाही त्यांना स्पश होत नाही. ते वेडेपणा दाखवितात सहज योगात आल्यावर प्रथम शिव ु सर्वाच्या पासून दूर आहेत. श्री आदिशंकराचार्यांनी म्हटल्या स्थितीला प्राप्त व्हायला हवे, म्हणजे संपूर्ण निरीच्छपणा , प्रमाणे चिदानंद रुपः शिवोहं शिवोहं. आदिशंकराचार्यांच्या त्याच्यासाठी शरणागति महत्वाची. वेळी त्यांनी शिवोहं सांगीतले, याचा अर्थ मी शिव आहे , ती पूर्ण शरण गेल्यावर तुम्ही शिव आणि शक्ति यांच्यात स्थिती मिळवायची प्रथम वैयक्तिक प्रयत्न त्या नंतर पुढच्या येऊ शकता, शिवांना कशाचाच स्पर्श होत नाही त्यांना स्थितीत आदिशक्तिंच्या प्रमाणे कार्यशील व्हायचे या दोन अहंकारही नसतो व संस्कारही नसतात. त्यांच्या लग्नासाठी स्थिती एक झाल्या नाहीत तर शिवांचे स्थान मिळवून काय ते बैलावर आरुढ़ होउन आले होते. पार्वतिलासुध्दा लाज फायद्रा? जर शिवच प्रत्येक गोष्ट करु शकले असते तर वाटली की माझा नवरा मुलगा असा काय आला आहे ! पण त्यानी हे सर्व निर्मितीचे कार्य कशाला केले असतें. त्या शव ते स्वतःच्या समजूतीत रहातात. त्यांच्या वन्हाडात अनेक स्थितीपर्यंत तुम्ही जायला हवे. जिथे तुम्ही पूर्णपणे निरिच्छ विचित्र दिसणारे लोक होते. कारण कोण कसा आहे. कोणचे होता. मग कोणत्याही गोष्टीचा तुम्हाला ऋ्रास होत नाही. कपडे कोणी घातलेत , कोणासारखे कोण दिसतो... याची लोकांनी मला सांगीतले की एक सहज योगी पैसे खातो दुसरा त्यांना जाणीव होत नाही. त्यांच्या या गोष्टी लक्षातच येत चैतन्य लहरी XXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX 1994-95_Chaitanya_Lehari_M_(Scan)_2.pdf-page-7.txt XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXX नाहीत, ते निरिच्छ होऊन वसले आहेत. ते अवोधित आहेत कोणतीही गोष्ट तुम्हाला फर्सविणारी असते. म्हणून वाह्य कारण निरुपयोगी गोष्टी त्यांच्या डोक्यात जात नाहीत. जगात एवढे चित्त घालणे चुकिचे असते. अनेक लोक कृणाच्या तरी घरी जाऊन बिनदिक्कतपणे जगात, विशेषतः आपल्या देशात पाश्चात्व संस्कृति त्यांच्या गालीचाला वगैरे नावे ठेवतात. पण तुम्ही गालीचाला कशी येत आहे ते आपल्याला दिसते लोकांची दृष्टि किती भेटायला आलात का माणसाला? कोणी स्त्री, दुसराच्या साडी वाह्यात आहे ते पण आपल्याला दिसते. इंग्लंडला जिथे श्री वर टीका करते तुम्हाला माणसाला भटायचे असते त्याच्या पीसचा सट घालतात तिथे गांधीजी धोतर नेसून गेले. चित्त तत्वाला भेटा, माणूस काय आहे ते समजून घ्या. वाह्यातून आकर्षन घेण्यास लोक असे कपडे परिधान करतात की काय पहाणे ही शिंवांची पध्दत नाही. य लोक का्य म्हणतील, मी ते पहायला हवे. पण माणूस जेव्हा आतून मुक्त होतो तेव्हा कसे रहावे हे व्हायला पाहिजे वगैरशी त्यांचा संबंध नसती. सुत्याशिवाय इतर सर्व गोष्टींचे त्याला महत्व वाटत नाही. त्यांची पहिली पत्नि वारली तेव्हा तिचे मृत शरीर ते पाठीवर सत्याला ओळखणे हे शिवांचे पहिले तत्व आहे. तेव्हाच फक्त वेऊन गेले कोण तसे करील? पध्दति असाधारण आहेत. आपण आदिर्शक्तिचे कार्य करु शकतो. कोणी काही म्हणाले पण त्यांचे तत्व त्यांच्या मते काय वरोबर व काय चूक आहे, य किंचा अपशब्द उच्चारले तरी काय झाले ? पण आतले तत्व ते समजले पाहिजे. त्यांनी त्यांची पत्नि रावणाला देऊन स्पष्ट असावे. दुसर्यांच्या मधे तत्व विघडले असले तरी काय टाकली होती कारण त्यांना माहित होते की त्यांची पत्नि देवी झाले? तम्ही ठीक करू शकता. तुम्ही दुसऱ्यांच्यावर टीका आहे रावण तिला काय करु शकत होता? त्याच्या ऐवजी कराल पुण स्वतःवर करणार नाही , तर मग तुम्ही केव्हाच तिच रावणाला ठीक करेल. ठीक होणार नाही. शरणागत होणे म्हणजे तुमच्या आंत जे काही आहे ते सोडून रहायचे.शेवटी शुध्द आणि पवित्र असा प्रत्येक गोष्टीकडे भैतिक दृष्टिकोनातून पहाण्याची जो तुमचा आहे , त्यांच्या जवळ तुम्ही आनंदात रहाल आणि आपली प्रवृत्ति असते. वाह्यातील दृष्टि कमी होईल तसे २ तो तुम्हाला पूर्ण कार्यक्षम वनवेल. आज श्रीशिवाची पूजा आहे E3 आतली दृष्टि उघडेल, व्यक्तिचे आंतरीक मोल समजण्याचा आणि तुम्ही शरणागतिच्या भावनेने येथे वसले आहात प्रयत्न करायला हवा. आता खेड्यातील काही लोक थोडेसे शरणागतिचा दुसरा भाग जो तुमच्यात आहे , तो म्हणजे अशिष्ट पध्दतिने बोलतात. लोकांच्या विविध भाषा असतात. तुम्ही आत्मसाक्षात्कारी आहात. तुम्ही लाखांत एक आहात आणि म्हणून तुम्ही त्यांच्यावर रागवता, पण तम्ही लक्षात हा आशिर्वाद तुम्हाला मिळाला आहे आणि आफण किती करू घ्यायला हवे ती त्यांची पध्दत आहे. त्याच्यामूळे आपमान शकतो त्याचा तुम्ही विचार करा. बाटून घेण्याची गरज नाही भैतिक जगातील संदर दिसणारी शि चेर भरन न म XXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXX/ हिंदी भाषणाचा सारांश KXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX 1994-95_Chaitanya_Lehari_M_(Scan)_2.pdf-page-8.txt XXXXXXXXXXXXXXXXXXXX/XXXXXXXXXXXXXXXXX: का घाट मद्रास जाहिर प्रोग्राम १८ जानेवारी ९४ प. पू.माताजी निर्मलादेवींचे भाषण (सारांश) म चालत? डॅक्टर लोक म्हणतील की ते स्वयंचलित ( autonomous)मज्जासंस्थेतून चालतं.पण हा (Outo) सर्वात प्रथम म्हणजे आपल्याला सत्य समजलं पाहिजे. सत्य हे काय आहे याचा आपण विचार करूं शकत नाहीं, ार कोण? लहानपणापासुन आपल्याला पुष्कळ गोष्टी कळत , असतात. हे कोण करते? माणसाची अगदी गर्भावस्थेपासून वाढ होते , वृक्षांची वाढ होऊन त्यांना फुलं-फळ येतात; ही त्याची कल्पना करू शकत नाही ते बुद्धीने समजु शकत नाही त्याचं वर्णनही क्ररु शकत नाही. त्याचा अनूभवच घ्यावा लागतो. याच कारणामूळे सामान्य माणूस सत्य जाणूं शकत नाहीं. आज मी जे काय तुम्हाला सांगणार आहे त्याचा नुसते डोळे मिटून स्वीकार करूं नका अशा अंध-विश्वासाचा आपल्याला कांहींच उपयोग होत नाही.एकाद्या शास्त्रज्ञासारखें वाढ कोण घडवतो ? याचं आपल्याजवळ उत्तर नाही. शास्त्राकडुनही हे प्रश्न सुटत नाहीत. खरं तर शास्त्रंच्या पद्धतीमध्ये नीतिमूल्याना कांही स्थानच नाही पण ही नीतिमूल्याच मानवी जीवनातील महत्त्वाचं अंग आहेत. तुम्ही खुले मन करा आणि सुरवातीला ते गृहीत समजून नंतर आधी है समजून घ्या की तुम्हाला सत्य पाहिजे असेल तर तुम्ही आधी आत्मा व्हायला हवं, स्व-स्वरुपांत यायला हवं. त्याचा, हे सत्य आहे याचा पडताळा आला तर मात्र त्याचा प्रामाणिकपर्णे स्वीकार करा. यालाच कांही लोक ब्रम्हशक्ती म्हणतात.काशी रुह म्हणतात, सत्य म्हणजे काय? तुमचा देह म्हणजे तुम्ही नव्हे यालाच पातजली त्याला ऋतंभरा प्रज्ञा म्हणतात. जोपर्यंत तुम्ही या सर्वव्यापी शक्तीवरोवर जोडले जात नाही तोपर्यंत तुमच्या जीवनाला अर्थ नाही अस्तित्वपण नाही. आणि मग तुम्ही हवेत तरंगत आपल्या मनोव्यापारात गुंतून सत्य म्हणतात.तसंच तुमच मन, तूमची भावना है पण तुमचे खर स्वरूप नाही.तुम्ही शूद्ध आत्मा आहात. दुसर सत्य म्हणजे परमेश्वराची सर्वव्यापी प्रेमशक्ती जिला सत्य म्हणतात, सर्व EX3 जीवित कार्य करत आहे. आपण सुंदर फुलं व झाड पाहातो काी जाता ज्याला सत्य म्हणून काही आधार नाही. याच पण आपल्याला त्याचे विशेष असं काही जाणवत नाहीं. पण कारणामूळे आपल्यासमोर प्रश्नच प्रश्न आहेत आणि निखळ हा एक चमत्कार आहे. तुमचं हृदय बघा. त्याचं कार्य कस चैतन्य लहरी ারাচ্া ় XXXXXXXXXXXX S P ्ड][5 XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX> 1994-95_Chaitanya_Lehari_M_(Scan)_2.pdf-page-9.txt XXXXXXXXXX XXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXX, तुम्हाला माहीत नाही. बाच्या उलट त्या लोकांची संस्कृतीच मूळी अशुद्धतेकडे झूकलेली आहे. हे सर्व आत्मधातकी आहे. लोकांना आता अशा सवयी लागत आहेत की त्यामधे त्यांचा, सत्यापासून आपण दूर जातो, जे कांही आपल्याला थोडं - फार कळत ते सापेक्ष असतं; आणि त्यांतूनच आपले प्रश्न चर्चा , वादविवाद आणि लढाया निर्माण होतात. पण एकदां त्याच्या कुटूंबाचा, समाजाचा व देशाचा नाश होणार आहे. पाश्चिमात्य लोक यंत्र - उद्योगांत पूढे गेले पण त्यांच्याजवळ आपल्याला सत्य अनुभवातून समजल की मग आपण या नसत्या गोष्टींमधे गुंतणार नाही , त्याच्यात आपला अमूल्य वेळ घालवणार नाही. तुमच्यातील या आत्म्याचा शोध घेण्याकरता या महायोगाच्या देशामधे फार संशोधन व सूज्ञता नाही. स्वतःची खरी उन्नति करण्याबद्दल बेफिकीरी आहे. त्यांना जे फसतात व त्यांच्याशी संबंध जोडून पैसा अभ्यास केला गेला. आजचा सहजयोग ही त्याचीच पुढची पायरी आहे. मार्कडेयावद्दल, जो २३०० वर्षांपुर्वी हेऊन गेला वाचलं तर त्यानें सोळा वर्षाचा असतानाच कुंडलिनीबद्दल लिहून ठेवलेलं आढळेल. मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, आदि शंकराचार्य यांनी कमावतात अशाच लोकांशी त्याच जमत. असे सर्व लोभी लोक त तिकडे गेले आणि जे इथे राहिले तेही उघेडे पडले आहेत. आपण है लक्षात घ्यायला हवं की आपल्या देशांत ज्ञान खूप आहे. कुंडलिनी जागृत झालेल व करणारे पण मोठमोठे लोक होते. हा काय मी शोध नाही लावला, हे ज्ञान खूप महात्मे व संत लोकांनी शोधून काढलं. पाश्चात्य संस्कृतीची बाह्यातून पण तिच्याबद्दल लिहून ठेवलं आहे. मद्रासमधे खूप सारं पाठान्तर केलेली बरीच विद्वान खूप वाढ झाली, मोठ्या वृक्षासारखी, पण वृक्षाच्या मूळांची पण काळजी घ्यायला हवी नाही तर वृक्षच कोलमडेल. नीतिमुल्यांची चाड असल्याशिवाय आपल्या जीवनाला काय अर्थ आहे? या भरतवर्षात जन्म घ्यायलाच मूळी खूप जन्मांच पूण्य आसायला हवं हे लक्षांत घ्या. व्यवहारी आणि मंडळी आहेत असं मी ऐकलं शंकराचार्यानी म्हटल्याप्रमाणें हे शाब्दिक जंजाळ आहे. ते पूज्य मातेला सांगतात की मला या शद्ध जालम् पासून दूर ठेवा कबीर म्हणाले " पही प्ही पण्डित मूरख भये" पण्डित लोक वाचन करून मूर्ख कसे शहाणपणाने विचार केला तर प्रपंच टाकण्याची व नसत्या बनतात मला समजत नाही. पण आतां मला तसे खूप भेटले आहेत. त्यांना कितीही सांगा. पण हे प्रत्यक्ष अनुभवायचं असतं, त्याच्याशी एकरूप व्हायचं असत, तेच होऊन जायच जसा वीजापासून वृक्ष होतो. अंड्यापासून पिल्ल होत. म्हणजे हा तुमचा दुसरा जन्म घटित होणार असतो. हेच आपल्याला मिळवायच आहे. वाचून वाचून नसत्या प्रायश्चित्ताच्या गोष्टी करून काही मिळणार नाही प्रत्येक देशांमध्ये त्या लोकांचे प्रश्न आहेत.उदा. पाश्चात्य लोकांना " म्लोंच्छ" म्हणत. कर्मकाण्डांत गुंतण्याची मुळीच आवश्यकता नाही. अगदी सोपं आहे. आजच्या सहजयोगांतील फरक एबढ़ाच की हजारो लोकांना जागृति मिळणं आता शक्य झाल आहे आतां ही सर्व सामूदायिक उन्नति होत आहे. याचं श्रेय माझ नाही कारण हा काळच तसा आला आहे. हा बहरण्याचा काळ आहे. त्यालाच " शेवटचा निर्णय" (Lsat julgement) असंही म्हणतात. कुराणांत म्हटल्याप्रमाणे हा पुनरूध्दाराचा काळ आहे , त्याला ते " कियामा " म्हणतात. महंमदसाहेबांनी स्वच्छ सांगून ठेतलं आहे की या "कियामा हात बोलू लागतील. पण अंतर्गत भांडण-तंट्यामुळें सर्व धर्म त्याचा मूळ मार्ग सोडून भलतीकडेच वळले आहेत. एक सत्तेच्या नाहीं तर पैशाच्या मागे लागल्यामुळे त्या धर्मात नैराश्य आलं आहे. शालिवाहन राजाला ख्रिस्त कश्मीरमधे भेटले आणि म्हणाले" माझे नाव येशु (Isa) आहे आणि मी म्लेच्छ लोकांचा देश साडून तुमच्या देशांत आलो कारण ही योग- भूमि आहे " म्लेच्छ म्हणजे मल इच्छा - वाईट इच्छा, मनच आपण किती धार्मिक " समयी तुमचे पूर्णपणे वाईट गोष्टींकडेच वळतं. आहोत व शुद्धतेची पवित्रतेची आपण किती काळजी करतो आपल्या मणक्याच्या शेवटच्या য मद्रास जाहिर प्रोग्राम १८ जानेवारी া বাবা্থ XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX 1994-95_Chaitanya_Lehari_M_(Scan)_2.pdf-page-10.txt XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXE त्रिकोणांकृति हाडामधें (acrum) ही शक्ति आपल्यांत आहे.म्हणजे ग्रीक लोकांनाही पवित्र शक्ती माहीत होती म्हणून त्या हाडाला ते नाव दिलं गेल. म्हणजेच अथेना (athena) संस्कृतमधे (ath) म्हणजे आदि-शक्ती, अथेना ही आदि- माता होती. तिच शास्त्रामधे मणिपुर द्वीप असा उल्लेख आहे. पूराणातले हे सर्व ज्ञान बुध्दिवाद्यांनी झिडकारून दिलं हे सर्व जर पूराणिक कथाच असतील तर श्रीराम, श्रीकृष्ण, येशुू खरिस्त कुडलिनीच जेव्हा जाग्रण होतं तेव्हा ती या चक्रांचं पोषण करते या पोषणामूळे ती तुम्हाला शारीरीक मानसिक, भावनिक व अध्यात्मिक फायदे मिळवून देते. सहजयोगामूळे कॅन्सर पण बरा होतो है आता सिद्ध झाले आहे. नुसते शारीरीकच नाही तर मानसिक रोगही बरे झाले आहेत. आपण इथे आजार बरे करायला मात्र आलो. नाही आम्ही तुम्हाला तुमचे स्वतःचे डॉक्टर बनवणार आहोत स्वतःचे गुरू बनवणार आहोत. तुम्ही स्वतःलाच जाणायचं आणि सुधारायचं तूम्ही एकदा हे मिळवल की मग तुम्ही पण दुसऱ्यांना बरे करू शकाल. याच्याकरता तुम्हाला प्रथम निर्विचार समाधींच्या स्थितीमधें आलं पाहिजे, ज्यात विचार नसुनही तुम्ही जागे असता. विचार येतात व जातात. पण यासुद्धा पुराणकथाच म्हणाव्या लागतील. ज्या विषयावद्दल आपल्याला कांहीही माहीत नाही. त्याबद्दल मनाला येईल ते वोलण्याचा कुठल्याही वुद्धिवान माणसाला अधिकार ? या अशा बुद्धीने ते स्वतःची फसगत करून घेतातच पण दूसर्या माणसामध्येपण प्रम निर्माण करतात, एवढच नाही तर ज्याची पडताळा घेत नाही तोपर्यंत त्याच्या विरोधात का जाणाच्या आणि येणाच्या विचारामध्ये जो लहानसा काळ असतो त्याला वर्तमान म्हणतात, तो इतका क्षणभरासारखा म्हणून बोलणार? त्याचं वर्णन तरी कस करणार? कुणाबद्दलही काहीही वोलण हे शास्त्राला धरून नाही. प्रथम असतों की एरवी तो आपल्या लक्षात येत नाही. म्हणजे तुम्ही वर्तमानात राहू शकत नाही- भविष्यकाळ नाही तर भूतकाळांत तुम्ही राहता मी वर्तमानात रहा म्हटलं तर तुम्हाला ते जमणार नाही. मी तुम्हाला लक्ष द्या म्हटल तर ते जमणार नाही कुंडलिनीच जागरण झाल्यावर हा मधला काळ लांबवने एरवी आपण विचारांच्या लाटांवरच नाचत आसतो पण या ते काय आहे ते बघा. कुंडलिनी ही तुमची आई आहे. ती आदिशक्ती, आदिमायेची प्रतिमा आहे. तुमच्यातील त्रिकोणाकृति हाडामधे तिचा वास आहे. तुम्हाला साक्षात्कार मिळावा याची तिच काळजी घेते-म्हणजेच तुमचा दूसरा जन्म तिला तुमची सगळी माहिती आहे. तुम्ही कशाच्या मागे आहात. काय चूका करता हे पण ती जापाते तरीही ती तुमची आई आहे , फार प्रेमळ आई. अत्यंत हळूवारपणे तिच्याकडून तुम्हाला आत्मसाक्षात्कार मिळतो. एकाद्या बीजामधून अंकूर फुटावा तसं जसं बीला जमिनीत पैरल्यावर अंकुर येतो तसं, ती तुमच्यातच आहे ही सर्व यंत्रणा तुमच्यामधेच आहे. सगळ तुमचर्च आहे तुमच्यामधे सप्त असलेली शक्ती ती हीच शक्ती कार्यान्वित जागरणानतर आपल्याला वर्तमान स्थिति प्राप्त होते आणि वर्तमानात विचार नसतो तेच सत्य आहे. त्या स्थितीमधूनच तूमची आध्यात्मिक वाढ होते. मंत्रपठण वगैरे केल्याने नाही. तुम्ही आत शांत झाला पाहिजे. त्याचवेळी तुम्ही समाधानी असता ही अवस्था मिळाल्यानंतर तुम्हीच शांतीचे स्तोत्र बनता. ही शांतता आपल्याला आतच मिळवायची आहे , तिचा आंतून अनुभव घ्यायचा आहे. लोक शांततेची चर्चा करतात त्याकरतां संस्था बनवतात आणि शांतता पारितोषकही मिळवतात. त्यापैकी बहुतेक जण अहंकारी आणि शीघ्रकोपी असतात. ज्यांच्या हृदयांत शांतता नाही ते शांततेचा प्रसार होते आणि तुम्हाला आत्म-साक्षात्कार देते. याच्यावर आपण विश्वास ठेवणार की नाही? लोक श्रीचक्रावर विश्वास ठेवतात. श्री-चक्र म्हणजे काय? ही चक्र म्हणजे काय ? त्याच कार्य कसे चालतं ? तुम्ही आतां शास्त्रीय पद्धतीने ही चक्रेसिद्ध करू कसा करू शकतील? हे घटित होतं. हा नुसतं भाषण करण्याचा किंवा उपदेश शकता. स मद्रास जाहिर प्रोग्राम १८ जानेवारी PXXXXXXXXXXXX ५० প্রি বরMEST XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXKXXXXXXXXXXXXXXXXXXXX 1994-95_Chaitanya_Lehari_M_(Scan)_2.pdf-page-11.txt XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX वकिনান ােন करण्याचा प्रकार नाही. हे असं घटित होत की तुमची कुंडालना स टी व्ही वर चित्र दिसेल तर त्यांचा विश्वास बसणार नाही.तसचं दें आपण स्वतःला या बॉक्सप्रमाणे समजतो पण आपण तसे अशा स्थानावर येते की तुमच्या दोन विचारांतला विलंब वाढतो व तुम्हाला ते जाणवतं.आजकाल लोकांना जी टेन्शनची बीमारी आहे ती नाहीशी होते. पहिला अनुभव हा येतो की तुमच्या टाळुमधुन थंड हवा वाहेर येत असल्याचे तुम्हाला नसतो. फक्त तुमचं संधान जोडलें गेलं पाहिजे.एकदा हे संधान स लागलं की तुमच्यातील क्षमता आणि शक्ति पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.मग तुम्ही दुसऱ्यांची कुंडलिनी जागृत करू शकाल, दुसर्यांचे आजार बरे करू शकाल आणि तुम्हाला समाधान मिळेल. तुम्हाला धकवा जाणवणार नाही. शक्तीचा स्त्रोतच प्रवाहित झाल्यामुळे तुम्ही शक्तिशाली बनाल.त्याचबरोवर जाणवतं. हीच थंड हवा तुम्हाला हाताच्या बोटांवरही जाणवते. खिशचन लोक याला (Holy Ghost) ची थंड झुळुक म्हणतात. हातावर हे जे तुम्हाला जाणवतं त्याली परमचेतन्य म्हणतात. आपल्या वोटांची टोकं म्हणजे सिपर्थाटक नव्ह्स सिस्टिमची टोकाचे भाग आहेत म्हणून आपल्याला तिथें संवेदना जाणवते. वेदांमधे याला "विद्" म्हणतात. तुमच्या मध्यवर्ति संवेदना संस्थेमधेच हे झालं पाहिजे. आपल्या उन्नतीच्या परिंक्रियेमध्ये जे कांही आपण मिळवलं आहे ते याच मध्यवर्ति मज्जासंस्थेतुन प्राप्त झालं. हा काही ऐकीव माहितीवर विश्वास ठेवायचा प्रकार नाहीं. तुम्ही कुत्र्याला किंवा तुमच्यामधे करूणा निर्माण होते. तुम्ही एक वेगळीच व्यक्ति बनून जाता, तुम्ही संत होता, यक्ष होता जे आजपर्यंत तुम्ही य सुप्त अवस्थेत होता. हे सर्व घटित झाल्यावर तुम्ही औत्मा बनता याचं तुम्हालाच नवल वाटतं कारण त्याचे तुम्ही स्वतःच साक्षी होता. तुमचं चित्तच या सर्वाचं साक्षी होत. समजा तुम्ही पाण्यांत पडलात आणि मोड-मोठ्या लाटा आल्या तर तुमचे ॐ मन सैरभैर होईल , पण याच वेळी तुम्हाला बोट सापडली तर तिच्यात बसन तुम्ही लाटांकडे बघत बसू शकाल. घोड्याला एकाद्या घाणेरड्या गर्लीतून नेलं तरी तो चालेल पूण त्याहून প माणसाला ते चालणार नाहीं कारण त्याला बोध-स्थिति तुम्हाला जर पोहता येत असेल तर त्याच पाण्यांत उड़ी मारून मिळाल्यामुळे घाणेरडी गोष्ट त्याला समजते- मनुष्यप्राण्यांनी इतर प्राण्यापेक्षा खूप गोष्टी मिळवल्या आहेत. उन्नतीच्या या मार्गात आता थोड़ा आणखी प्रवास त्याला करायचा आहे दुस्या बुडणाच्या माणसाचा जीव वाचवू शकाल. त्याचवरोबर तुमचं जीवन सहजसुंदर बनते. सगळ्यांत मोठी गोष्ट म्हणजे तुमचं वित्र शुध्द होते. लोभ व हावरेपणा संपतो तुमची दृष्टि शांत बनते पाश्चात्य बायकांना किती पुरुष आपल्या उत्क्रांतीचा हा शेवटचा टप्पा आहे. हा टप्पा एकदा गाठला की सर्व अध्यात्मिक उन्नति होणार मग तुम्ही दूसऱ्या आपल्याकडे वघत आहेत याचीच उत्सुकता, पुरुषांचाही अवस्थेत-निर्विकार समाधी-मधे येता, तुम्ही तसे होता. तसंच, हीच त्यांची आयुष्याची कमाई ते आणखी बन्याच नको त्या वाईट गोष्टी करतात.त्यांना समजत नाही की अशाने सहजच हे नूसत भाषण देणें नाही है घटित होतं कारण ते तुमच्यांतच असतं तेच प्रवाहित होतं. जसं या भू-मातेमध्ये बी पेरले की त्याला अंकूर फूटतो. कारण परिपक्व होऊन अंकुर फुटण्याची क्रिया त्या बीजामध्ये असते, तशीच या धरणीमातेमध्ये पण असते. हा मायक्रोफोनचें वघा जोपर्यंत तो विजेच्या प्रवाहाशी जोडला जात नाही तोपर्यंत त्याला अर्थ नाही. पण नुसता जोडल्यावर काम देतो. त्याचप्रमाणे आपणही कार्यक्षम आहोत. तुम्ही टी. व्ही. एकाद्या वीज नसलेल्या आपण पाशवी वृत्तीच्या आहारी जाऊन शेवटी नरकात EX जाणार. आपण फार काळजी घ्यायला हवी; कधी कधी याच्या मार्ग काय आहे है आपल्याला कळत नाही. तसं आपल्या लोकांची जीवनपध्दति चांगलीं आहे पण आपण कर्मकाण्डांच्या मागे लागू नये. आपण एक तर मूर्ख बुध्दिवादी असतो नाही तर कर्मकाण्डांत गुंतलेलो असतो. आता उपास वगैरे करण्याची काय गरज आहे ? तुम्ही प्रकृतीकरता खेडेगावांत घेऊन गेलात आणि त्या लोकांना सांगितलं की या (आरोग्यासाठी) उपास हवें तर करा पण देवाच्या नावाने मद्रास जाहिर प्रोग्राम १८ जानेवारी এ XXXXXXXXXXXX ११ 1994-95_Chaitanya_Lehari_M_(Scan)_2.pdf-page-12.txt XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX KIX प स माहीत नसतो. हा पैसाही तुमची डोकेदुखी आहे, पण लक्ष्मी कशाला जो तुमचा पिता आहे.वडिलांच्या नावाने तुम्ही उपास करता का ? ईश्वर हा सर्व वडिलांचे बडील आहे. आईला तत्वाचे आशीर्वाद असतातच. सध्याच्या नवीन युगांत सहजयोग ही एक वेगळीच सृष्टि तुमचे असं वागणं आवडणार नाही. तिला नाराज करायचं आहे. आपण थोडंस नम्र व्हायला शिकलं पाहिजे. आपण लक्षांत असेल तर खुशाल म्हणा माताजी मी अन्न घेत नाही. " देवाच्या नांवाखाली उपासतापास करणं संसार सोडून जाणं आणि नको त्या आचरणाने तुमची अध्यात्मिक उन्नति होत नसते कोणी म्हणाले बुध्दांनी तेच केलं पण त्यांनी अखंड घेतला.शिवाय त्यांना त्याच्या कार्यासाठी लोक हंवे होते म्हणून त्यांनी त्या लोकांना सैन्यास घ्यायला सांगितलं, तो काळ घ्यायला हवं की आजपर्यंत जे आपल्याला मिळू शकलं नाही ते आज मिळणार आहे.तुम्हाला फक्त त्याच्यासाठी शुध्द इच्छा हवी.परमेश्वराच्या साम्राज्यांत तुम्हाला प्रवेश मिळणार आहे. हे काही तुम्हाला रत्न देण्यासारखे मूर्खपणाचे चमत्कार नाहीतं. चमत्कार एवढाच आहे की तुम्हाला इतक्या वेळा मदत मिळाली, तुमचे रक्षण झालं, तुम्हाला योग्य मार्गावर आणून ठेवलं, तुम्हाला योग्य वेळी योग्य व्यक्ति मिळाली. जीवनामधे तुम्हाला आवश्यक ते सर्व मिळण्यासाठी आशीर्वाद लाभले साधक म्हणून तुम्हाला पैसे मोज़ावे लागत नाही. हे विनासायास होतं.ते तुमच्यातच आहे.तुम्हाला स्वातंत्र्य मिळाले तसंच हे पण मिळणार. पण भारतीय लोकांना सहजयोगांत उतरायला वेळ लागती. परदेशांत है फार लवकर होतं. ज्या भूमिमध्ये एवढे धार्मिक वातावरण आहे.जिथे शंकराचार्यासारखे महान पुरूष होऊन गेले त्या देशामधे अध्यात्मिक पातळीवर लोकामधे- गहनता कशी नाही येत ? तपा" चा होता. आता त्याची जरूर नाही. फक्त तुम्ही " आत्मसाक्षात्कारी व्हा, बस. सगळ्यांत महत्त्वाची व महान गोष्ट म्हणजे तुम्ही आनंदाच्या डोहात उड़ी घेता. आनंद हा अभेद असतो. आनंदी म्हणजे सुखी असणे वा दुःखी नसणे नक्हे : हे सर्व तुमच्या अहंकारातून तुम्हाला होतं कारण हा अहंकारच सुखी किंवा दु:खी होतो. ही आनंदाची स्थिती वर्णन करून सांगता येतनाही. त्याची अनुभूतिच घ्यायला हवी.हा परिपूर्ण असतो. कुंडलिनी ही शक्ति म्हणजे शुध्द इच्छा शक्ति, बाकीच्या सर्व इच्छा अशुध्द असतात म्हणून साधारणपणे त्या संपत नाहीत. अर्थशास्त्र हेच सांगते तुम्हाला आधी एक कोट हवा असतो. तुम्ही आत्मसाक्षात्काराकडे गंभीरपणे वघायला हवं तुम्ही म्हणाल मी रोज घरी करतो.पण त्याचा उपयोग होणार नाही कारण ही एक जिवंत क्रिया आहे.उदा. माझं नख कापून इथे ठेवलं तर त्याची वाढ होणार नाही. सहजयोग सगळ्यांकरिता आहे. काही विचित्र लोक तुम्हाला इथे आढळतील पण हरकत नाही.तुम्ही त्यांच्याकडे बघू नका तुम्हीं फक्त स्वतःकडे लक्ष ठेवा आणि तुमचा मार्ग तुम्हीच शोधा त्याकरता तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. एका अर्थाने तुम्ही स्वतंत्र असलात तरी त्यामुळे सहजयोगाला मर्यादा पडतात. तुम्हाला हवं असेल तर या, नको असेल तर तुमच्यावर कुणीही बळजवरी करणार नाही. तुमच्या स्वातंत्र्याचा आम्ही सर्व मिळूनही तुम्हाला मग सायकल, मग मोटार , मग घर - समाधान होत नाही. श्रीमंत लोकही माझ्याकडे आले की म्हणातात " माताजी आम्हाला शांती द्या." त्यांच्याजवळ आनंद नसतो आणि शांतिपण नसते.आणि सर्व सांपत्तिक सुख जवळ असून सुध्दा कारण या गोष्टी विकत घेता येत नाहीत. तुम्ही मलासुध्दा विकत घेऊ शकत नाही.या सुंदर फुलांकरता आपण या धरणीमातेला किती पैसे दिले? तुम्ही देवासाटी पैसे कसे मोजणार ? अ-गुरुंच्या नादी ल गून, पैसे खर्च करून पुष्कळ लोकांनी सर्वनाश भोगला आहे. आजही खरे सद्गुरू आहेत पण आजकालच्या युगांत गुरूंचा वाजार चाललेला असतो.जो परमचैतन्याशी एकरूप झाला आहे त्याला पैसा, आदर करतो. परमेश्वराचे तुम्हा सर्वांना आनंत आशीर्वाद বিs बँंक है व्यवहार समजतच नाहीत.देवालासुध्दा बँक हा प्रकार ास া मद्रास जाहिर प्रोग्राम १८ जानेवारी া XXXXXXXXXXXXX १२ XXXXX×XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXEXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX 1994-95_Chaitanya_Lehari_M_(Scan)_2.pdf-page-13.txt XXXXXXXRXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX E3 OWED मद्रास १७ जानेवारी १९९४ (प. पु. माताजींचे सहयोग्यांसमोर भाषण) आजकाल आपण शब्द-जंजाळामधें हरवलो आहोत. आपण मंत्र-पठण करतो. ग्रंथ पारायण करतो आपल्यामधे शैवर्पंथी आणि वैष्णवपंथी आहेत. या सर्व गोष्टींना आपण महत्त्व देतो कारण हे सर्व केल्याने आपल्याला मोक्ष मिळणार - अंतिम साध्य अशी आपली समजूत झालेली असते. या वावतीत भारतीय लोक तत्पर असतात. ते मूलतः धार्मिक प्रवृत्तीचे असतात. योग्य काय अयोग्य काय हे पण ते जाणतात, धर्म आणि अधर्म यातील फरक पण ते जाणतात. ते कांही चुका करतील किंवा धार्मिक शिकवणूकीच्या विरोधात असलेल्या गोष्टींकडे वळतील: पण त्याचवरोवर आपण ही चूक करत आहोत ही बोच त्यांच्या हृद्यांत आत दडलेली असते पण त्या बावतीत काय कराव है त्यांना कळत नाही. आपण समजून घेतलं पाहिजे की, आपल्याला आपल्या पूर्वजांकडून जे थोर महात्मे, संत आणि अवतारी पुरूष होते विशेष कृपाशीर्वाद मिळाले आहेत . त्यांनी आपल्या अध्यात्मिक उन्नतीकरता खूप वेळ आणि श्रम खर्च केले आहेत. त्यांना ऐहिक जीवनाबद्दल आस्था नव्हती, आपल्याकडे विशेषतः दक्षिण भारतातले लोक बरेच धार्मिक प्रवृत्तीचे असतात. मी बाचलेलं आठवतं की शालिवाहनाला काश्मीरमधे ख्रिस्त भेटले होते. ख्रस्तांनी सांगितलं मी म्लेच्छांच्या देशांतून आलो ; (मल- ॐ पुरस इच्छा म्हणजे वाईट, घाणेरडी इच्छा) त्यांना बाईटाचीच इच्छा असते-चांगल्या गोष्टीची मुळीच नाही. तुमच्याकडचे लोक निर्मल शुध्द आहेत म्हणून मी इकडे आलो. " शालिवाहन म्हणाले" लोकांबरोवरच राहून त्यांच्यासाठी कांहीतरी करा." आपण आजही जरा वेगळ्या प्रकारचे लोक आहोत. सध्याच्या या भयंकर कलियुगांतही सत्तर टक्के लोक देवावर विश्वास ठेवणारे आहेत. त्यांना देवावद्दल श्रध्दा आहे आणि भीति पण. आपल्या लोकांची ही प्रवृत्ती खरं म्हणजे ज्याला आपण जाणूं शकत नाही त्याच्यावद्दलची, अतक्क्य वस्तूवद्दल असावी तशी भीती आहे. ईश्वर म्हणजे प्रेमाचा व करूणेचा सागर आहे हे आपण ओळखत नाही. आपण मानवप्राण्यांना त्याच्यासाठी एका विशिष्ट अवस्था मिळवावी लागते आपण देवाला ओळखत नाहीच पण स्वतःलाही ओळखत नाही. आपण प्रथम द आपल्यातील 'स्व' लाच ओळखायला पाहिजे. आपल्या स्वरूपाची ओळख पटल्यावरच आपण ईश्वराला ओळखू शकू, मी या दक्षिण प्रदेशांत कर्मकाण्ड खुप चाललेलं पाहते. हे सर्व अगदी मनापासून करणारे लोक पाहून मला आश्चर्य वाटलं : पण आपण हे का करतो हे खरं म्हणजे त्यांना कळत नाही. हे सर्वकांही श्रध्देने चालतं पण ती डोळस श्रध्दा नसल्यामुळे त्यांतृन पदरांत कांही पड़त नाही. या लोकांनी याच्या पलीकडे जायला हवं हे त्यांना कसं पटवायचं हा मी विचार करू लागले. तुम्ही इकडे येऊन काय करणार ? तुम्ही म्लेच्छ य चैतन्य लहरी XXXXXXXXXXXX: XXXXXXXXXXXXX पुढील मजकूर मागिक कव्हर पानावर 2XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX 1994-95_Chaitanya_Lehari_M_(Scan)_2.pdf-page-14.txt मागिल कव्हर पानावरून पुते ्यक् র তে स तुमच्याजवळ श्रध्दा हवीच पण ती श्रध्दा प्रकाशित असावला हवी. जोपर्यंत तुम्ही स्वतः प्रकाशित होत नाही तोपर्यंत या भक्तीला अर्थ नाही. हा मायक्रोफोनच वघा ना : जोपर्यंत विजेच्या प्रवाहाशी तो जोडला जात नाही तोपर्यंत त्याचा काय उपयोग होणार? तसंच जोपर्यंत भक्तीमधून तुम्ही यासर्व व्याप्त -ईश्वरी प्रेमशक्तीशी ब्रह्मचैतन्य जोडले जात नाही तोपर्यंत भक्तीला अर्थ राहणार नाही. कारण ते एखाद्या तार तोडून टाकलेल्या टेलिफोनसारखं असतं. हा योग व्हायलाच हवा ही अगदी साधी गोष्ट आहे. तुम्ही पुष्कळ ग्रंथ वाचा, वेदांचा अभ्यास करा कांही उपयोग नाही.जसं तुम्ही डोकं दुखतंे म्हणून डॉक्टरकडे गेलात, त्याने औषधाचं नांव लिहून दिलं, तुम्ही वाघलं पण औषध घेतलं नाही. हे जोपर्यंत तुम्ही समजून घेत नाही तोपर्यंत तुमच्यासाठीच वाढून ठेवलेलं तुम्हाला मिळणार नाही. कारण केवळ अज्ञानामुळेच या सर्व समजुती आपल्यामधे रूजुन गेल्या आहेत. केवढं अज्ञान ! एवढं अज्ञान म्हणजे बाहेर पडायला वाव नसणारा खड्डाच, खूप पुस्तकं वाचलेले लोक मी पाहिले आहेत : लाख लाख मंत्र म्हणणारे, उपास-तापास करणारे लोकही असतात. पण त्यांना कांहीच मिळालू नाही.ते जास्तच शीघ्र-कोपी असतात किंवा त्यांच्या अंतःकरणांत आनंद नसतो. ते घरदार प्रपंच सोडून जातात. त्यांना वाटतं आपण खूप त्याग केला आहे. परमेश्वराला हा मुर्खपणा पसंत नाही जर परमेश्वर तुमचा पिता आहे , जो करूणा व प्रेमाचा सागर आहे त्याला तुम्ही दुःखी असलेलं कसं चालेल ? तुम्ही कप्ट कां करून घ्यायचे? कष्ट केल्यानेंच मोक्ष कसा मिळतो है मला तर समजतच नाही. दुसऱ्या दृष्टीने बघितलं तर जसं कबीर म्हणाले होते की " जर उपास करून मोक्ष मिळणार असेल तर आपल्या देशांत उपाशीपोटी असलेले खूप लोक आहेत त्यांना पण मोक्ष मिळायला हवा. जर मुंडन करून मोक्ष मिळणार असेल तर विचार्या शेळ्या ज्यांचं दर वर्षी मुंडन होते त्या तुमच्या आधीच तिथे पोचतील तहांनी तुम्हाला सांगितलं की या बाह्यातल्या कर्मकाण्डांचा कांही उपयोग नाही. तुम्ही ते सर्व प्रामाणिकपणे करता है खरं , कारण त्यांतून तुम्हाला मोक्ष मिळवायचा असतो , साक्षात्कार हवा असतो. आई म्हणून मी तुम्हाला सांगते की हे सर्व करायची जरूर नाही. हे सर्व बंद करा. आता तुम्हाला आईला त्रास द्यायचा असेल तर प्रथम तुम्ही म्हणाल की मी जेवणार नाही. तर मग तर तुम्ही है सर्व का करता? त्याची कांही जरूरी नाही. अन्नाला आपण फार महत्त्व दिलं आहे. पहाटे चार वाजतांच मंत्र म्हणायला सुखवात होते व सर्व घर गजबजायला लागतं. कति सर्व संतांनी या कर्मकाण्डावर उपहास केला आहे. त्या सर्वांनी बेगवेगळ्या उठून आणखी एक प्रकार म्हणजे खोटया गुरुंच्यामुळे तुमच्यावर होणारे परिणाम, प्रभाव, मद्रासमधे तर हे फारच आहे : प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या गुरुचा गुलाम असतो. कलकत्ता तर त्यापेक्षा भयंकर प्रत्येकाला कुठल्या तरी गुरूची वा तांत्रिकाची दीक्षा मिळालेली असते. अशा खोट्या गुरूंच्या प्रभावामुळे तऱ्हतहेच्या बाधा होतात आणि त्यांची उन्नति होत नाही. त्यांचं लक्ष्मीतत्त्वच विघडतं.म्हणून ही गरीबी कधीच संपणार नाही , जोपर्वंत या खोटया व अधोरी गुरुंचा प्रभाव संपत नाही. भारतात सगळीकडे असे गुरु सापडतील. इथले लोक मात्रा साधे आहे व महात्म्यांचा आदर करणारे आहेत. जसा मुसलमान लोक जेहाद करतात तसं आपण आपल्याबरोबर जेहाद करायला निघालो आहोत. आपण आपलाच नाश करत आहोत.उपास करा , हे करू नका , ते करा - सारख सुखाकरतां , आनंदाकरतां निर्माण केलं आहे.जर तुम्हाला एवढा त्रास करून घ्यायचा असेल तर त्याला हे सुंदर जग निर्माण करायची काय जरूर होती? सहजयोगांत तुम्हाला तुमची खरी ओळख झालेली आहे. या परमचैतन्याबरोबर योग झाल्यावर तुम्ही किती उच्च स्थितीवर आहात. तुमच्यात काय कारय शक्ती जागृत झाल्या आहेत है तुम्ही जाणता. तुम्ही आतून किती सुंदर होता आणि आपल्या स्वरूपाचा आदर करू लागता. तुमच्यामधे अहंकार रहात नाही पण स्वतःबद्दल योग्य ती समज निर्माण होते. इथे सहजयोगी झालेले इतके लोक बघून आणि अजून पुष्कळ जण सहजयोग करायला उत्सुक असल्याचं पाहून मला फार समाधान झालें आहे.सहजयोगामधून पुष्कळ लोकांचे आजार बरे झाले आहेत. पण त्याहीपेक्षा तुम्हाला मानसिक शांति मिळाली आहे. मानसिक ४ रोजचं आपल्या पाठीमागे आहेच. परमेश्वराने हे जग तुमच्या पुट চ दृष्टया तुम्ही पूर्णपणे संतुलनात येता आणि सर्वात मोठं म्हणजे तुम्ही दुसर्याला आत्मसाक्षात्कार देऊ शकता. प्रथम तुम्हाला XXXXXXXXXXXXX ২ मद्रास १७ जानेवारी ९४ XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX: XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX 1994-95_Chaitanya_Lehari_M_(Scan)_2.pdf-page-15.txt XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX निर्विचार समाधी मिळते व नंतर निर्विकल्प समाधी प्राप्त होते परमचैतन्यावरोबर तुमचं संधान झाल्यावरच ही अवस्था तुम्हाला मिळते. ही एक प्रशंसनीय गोष्ट आहे. बंगलोरमधील एक शास्त्रज्ञ टिश्यू- कल्वर करतात. त्यांनी मला सांगितलं की " आधी मला ५० टक्के यश मिळायचं. मी सहजयोगी आहे : नुसतं उभं राहू मी त्यांना चैतन्यलहरी देतो. आता मला १०० टक्के यश मिळतं " तसाच एक साधा शेतकरी, ज्याला इंग्रजी भाषा मुळीच येत नाही, म्हणाला " ज्ञान मिळालं आहे की मला आंतून ते जाणवतं." म्हणून तुम्ही कोण नाहीत ते तुम्ही प्रथम ओळखलं पाहिजे: म्हणजे तुम्ही आता नुसते साधे मानव नाहीत ही महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही या प्रोग्रामला आलात म्हणजे तुम्ही साधक आहात, विशेष माणसं आहात, मग तुम्हाला आत्मसाक्षात्कार गिळाला , सर्व शक्त्या मिळाल्या. तुम्ही त्याकरतां पी.एचु.डी.पंडित किंवा आणखी कोणी मोठा अधिकारी असायला हवं असं नाही. व्यांना आपण कोणी विशेष व्यक्ती आहोत असं वाटतं त्यांना हा अनुभव मिळणार नाही; कारण त्यांना साधारण व्यवहार जञान हरवलेलं असतं.उदा.मंत्री . राजकारणी इ.लोकांना हे अवघड जातं. मग त्यांना हे कसं प्राप्त होणार? जेव्हां त्यांना आंतून ही शुध्द इच्छा होईल तेव्हा तसं प्रामाणिकपणे वाटेल तेव्हा हे सर्व इतकं महान आहे की त्यामध्ये अशक्य असं काही नाहीच अंगदी लहान मुलं पण तुम्ही कुठे चुकत आहांत, तमचं ॐ मातारजी, मला आता इतक कुटले चक्र खराब आहे हे तुम्हाला सांगतील हा मोठा शोध आपल्याला सहज मिळण्यासारखा आहे म्हणून आपण ते लक्षांत घेत नाही. कदाचितु आपल्यांतच ही ईश्वरी देणगी आहे उरी आपल्याला कल्पनाच नसावी. मी रशियांत गेले होते तेव्हा लेनिनग्राडमधील सेन्ट पीटर्सयर्ग या सगळ्यांत जुन्या विद्यापीटाने माझा सन्मान केला आणि ह त्या विद्यापीठाच्या दहा लोकांच्या मंडळात मला सभासद केलं तेव्हा ते पाहून मी म्हणाले " मी एक साधी गृहिणी आहे. कोणी शास्त्रज्ञ नाही." आईन्स्टाईनला हा मान मिळाला होता.ते म्हणाले" आईन्सटाइनने काय केलं ? तर त्याने फक्त सृष्टीच्या जड कार्याकडे लक्ष दिलं त्यांने अणूवर जड द्रव्यावर अस केला. तुम्ही जिवंत मानवावंर कार्य करत आहांत." है सगळं घटित होणार आहे. तुम्ही आजपर्यंत ज्या अंधारात चालत होतात त्यांतून वाहेर पडून प्रकाशांत यायचं आहे. तुम्हीच तुमच्याकडे वघा आणि स्वतःला ओळखा.सर्वप्रथम तुम्ही या देशांत जन्माला आलांत त्याअर्थी तुम्ही कांही तरी पुण्यच केलेलं असणार. ही केवढी मोठी कृपा तुमच्यावर झाली आहे याची तुम्हाला कल्पना नाही. तुम्ही जिथे आता बसला ती भूमि इतकी पवित्र भूमिमाता आहे की जगांत दुसरीकडे इतकी पुष्पवान भूमि नाही. पण तुम्हाला आत्मसाक्षात्कार झाल्याशिवाय या गोष्टीची किंमत व महति समजणार नाही.म्हणून मी तुम्हाल नीट समजावून सांगत आहे की जरी तुम्हाला आत्मसाक्षात्कार मिळाला तरी लक्षांत घ्या की तुम्हाला जीवनांतील अनमोल असं कांही प्राप्त झालं आहे जे एरवी तुम्हाला मिळणं शक्य नव्हतं. 5 पण ते सत्य आहे; स्वतःबद्दल किंवा दूसऱ्यायह्दल स्वतःच्या किंवा दुसर्यांच्या चक्रांबद्दल सर्व काही तुम्हाला हाताच्या बोटांवर समजेल. प्राप्त नाही , देणे हाच हे तुम्हाला एक फार मोठ बक्षिस मिळालं आहे आणि लेच दुसर्या लोकांना, ज्यांना अजून ते त्याचा खरा उपयोग आहे. ही गोष्ट केलीत तर तुमच्या हातून फार मोठे कार्य घडल्यासारखं होईल व सान्या विश्चाच्या या ॐड मोठ्या सागरामध्ये मिसळून जाल कारण तीच या सहजयोगाची जिवंत संघटना आहे. मग जगभर तुम्हाला मित्र भेटतील. सर्व जगांतले लोक तुम्हाला ओळखतील. तुम्ही सहजयोगांत आल्यानंतरही तुमचे रिवाज नातलग वगैरे सर्वांचा आदर ठेवला जाईल. हे नका करू, ते नका करू असे कोणी म्हणणार नाही. तुम्हीच तुमचे स्वतःचे गुरू व्हाल कारण आता तुमच्या चित्तात प्रकाश आला आहे. परमेश्वराचे तुम्हाला अनंत आशीर्वाद. प्रश्न : माणसाच्या आयुष्याचा खरा अर्थ कोणता ? उत्तर: परमेश्वरी कार्याचं साधन बनणे आणि त्याच्या आशीर्वादाने पावन होणे. ৪ য XXXXXXXXXXXXX सहयोगी समासदासाठी विनामुल्य मद्रास १७ जानेवारी ९४ १ pkACB\ थि PB.KALE XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX*X*X*XXXXXXXXXXXXXXXXXX