॥ चैतन्य लहरी ॥ %3D LEGO सन १९९४-९५ अक क्र. ९ व १० P.B.KALE PUNE GU ७ AAAAAAAAAAAAA AAAAAVAAAAAA ME या श्री योगेश्वर पूजा ४ ाम प॥ प.पू.श्री माताजी निर्मलादेवी भाषण न्यू जर्सी, अमेरिका २-१०-९४ La द्वारकेला गेले आणि तिथे नबवीन नगर बनवून द्वारकाधीश झाले, सहजयोगात श्रीकृष्णाला जाणणं हे फार सूक्ष्म आहे, तो लीलाधर आहे. ह्या विश्वाला तो एक नाटक म्हणायचा, म्हणजेच तुम्ही एक साक्षी बनलं पाहिजे. तुमचं मनसुध्दा साक्षी व्हायला हवं असं म्हणायचा. विराट - स्थितीमध्ये ते आज आपण श्रीकृष्णाची योगेश्वर म्हणून पूजा करणार आहोत. विष्णूचा पहिला मानवी स्वरूपाचा अवतार म्हणजे वामन म्हणजे श्रीकृष्णाचा पूर्वजन्म म्हणजे श्रीराम होता. ्रीरामांनी अवतार ; कालांतराने श्रीराम आले, त्यांच्या काळी वनवास पत्करून खूप कष्ट केले. त्यांच्या पत्नीचे - सीतेचे - अपहरण झाले आणि तिला परत अकबर असतात, ज्यावेळी ते आदिशक्तीचे मन व बुध्दी आणून कल्याणकारी राज्य या पृथ्वीवर निर्माण करण्यासाठी वनतात. म्हणून ते प्रथमच सांगतात की आपण या अयोध्येचे राजपद त्यांनी भूषवले. पण आयुष्यभर कष्ट, जगाच्या नाटकाचे प्रथम साक्षी बनलं पाहिजे आणि ताप हेच त्याच्या वाट्याला आले. त्यामुळे श्रीरामाचे भक्त मायेच्या भ्रमामध्ये हरवून जाऊ नका. साक्षीभावामध्येच फार कष्टप्रद जीवन जगले. श्रीराम खूप वर्ष दर्भासनावर तुम्हाला माया आणि तिचा प्रभाव समजेल. म्हणून श्रीकृष्णाचे झोपले तसेच हे भक्त पण गवतावर झोपत, पायात लाकडी पहिले सुक्ष्म कार्य है लीला दाखवण्याच आणि त्यामधून क खडावा घालत, अगदी कमी कपड़े वापरत किंवा पत्नी श्रीरामाच्या आवतारकाळात जीवनाला आलेला खडतरपणा नसताना श्रीराम घालत तसे नुसते एक धोतर नेसायचे. कमी करण्याचं. त्यांचा दुसरा गुण म्हणजे लोकांना माये पत्नी जवळ नसताना श्रीरामाने आयुष्यांत कसलाही मधे न्यायचं. ते जर बुध्दी आहेत तर आपली बुध्दीसुध्दा उपभोग घेतला नाही आणि तिचे अपहरण झाल्यावर तर साक्षीरुप झाली पाहिजे आणि त्यातून जगाकडे नाटक ते तपस्व्सारखे रहात. हे सर्व एक आदर्श माणूस, पती म्हणून बघितलं पाहिजे, मग कुठल्याही घटनेकडे फार म्हणून कसा असावा हे दाखविण्यासाठी झाले. ते एकपत्नीव्रत गंभीरपणाने लक्ष देऊ नये. जगातील घटनांकडे एक नाटक धारण करून होते.सीता ही देवता आहे , साक्षात महालक्ष्मी म्हणून साक्षीभाबाने पाहताना आपण नेपोलियन आहोत आहे हे माहीत असूनही त्यांनी जे कराव लागलं ते किंवा नाटकात काम करीत अहोत असं तुम्हाला प्रथम कल्याणकारी राजा कसा असावा हे दाखविण्याकरता केले. वाटेल. पण नंतर ते नाटक सेपल्यावर हे नाटक होतं असं श्रीकृष्णाचा अवतार घेऊन विष्णूंनी या खडतर तुम्हीं जाणाल. या स्थितीला येण्याकरता तुम्ही फार फार जीवनाचे परिणाम नाहीसे केले. वालपणी त्यांनी खूप जागरुक व्हायला हवं. कारण आपण प्रत्येक गोष्टीचा संकटांना तोंड दिले आणि त्यातून पार पडून पुढे आपल्या बुध्दीतून विचार करतो. आणि ही वुध्दीच विचार आणखी विचार करायला लागून माया तयार करते आणि मामाचा, कंस, जो राक्षस होता त्याचा बध केला. मग ते AAAAAAAAAAL चैतन्य लहरी AWAAAAAAAAA ॐी NAAAAVAAAAA होईल. ते म्हणतात की है सर्व लोक अगोदरच मेले आहेत कोण त्यांना ठार करणारा ? आणि युध्द न त्यातच अडकून बसते. तर तुम्हा सर्वांना आत्मसाक्षात्कार झाला आहे म्हणून तुम्ही या मायेच्या पलीकडे पाहू शकता. तुमच्यामध्ये श्रीकृष्णाची बुध्दी प्रतीबिंबित झाली असेल तर मी काय मस तर मग तू करतां तू रणांगणातून पळून गेलास तर लोक तुला भ्याड़ म्हणतील, मग तुला काय मिळणार ? पण जर तू तुझ्या करते व तुम्ही काय करता है तुम्हाला बरोबर समजेल. क्षंत्रिय धर्मानुसार लढलास तर तुझाच उध्दार होणार आहे तुमच्या डोक्यात कसलीही काळजी असायला नको, कसले ही फार मौठी किमया होती, मोहम्मद साहेब, ख्रिश्चन प्रश्न नकोत आणि कसलाही तणाव नको कारण तुम्ही सारं लोक आणि हिंदू लोकही तसंच म्हणतात. त्या सर्वांनाच काही निर्विचार चेतनावस्थेतृन पहात असता. तुम्ही अशा वाटत असतं की ते आपापल्या धर्माकरता लढत आहेत. निर्विचार जागृतावस्थेत असता तेव्हा तुमची बुध्दी फक्त आता अर्जुनाच्या बावतीत तो एका राक्षसी अधर्मी साक्षीभावात असते तेव्हाच तुम्हाला परमेश्वरी कार्य कसं प्रवृत्तवरोबर लढणार होता असं म्हणता येईल पण हे लोक चालते हैे समजेल उदा. मी गाडीमध्ये बसले तेव्हा त्यांना जेव्हा धर्माकरता प्राण द्यायला तयार असल्याच म्हणतात कुठं जायचं माहीत नव्हतं आणि ते चुकीच्या रस्त्याला त्याला कसं समजायचं ? बोस्नियामधील एका मुसलमानाला लागल्यावर मी त्यांना सांगीतलं. त्याला आश्चर्य वाटलं की मी म्हणाले की तुम्ही जर निर्गुण ईश्वर मानता तर माताजींना हे कसं कळलं ? पण मला चैतन्यलहरीतून भूमीवद्दल कां भांडतां ? तर तो म्हणाला ध तुम्ही इकडे जमला आहात है समजलं, निर्व्विचार अवस्थेत मारला जातो त्याला मोक्ष मिळतो असे कुराणात सांगीतलं पण जागृत असल्याशिवाय तुम्हाला परम सत्य समजू आहे " श्रीकृष्णांनी तेच सांगीतलं. मग कुठे चुकले ? चुक शकत नाही. तुमच्या बुध्दीमधूनच तुम्हाला ते कळेल. हीच की " धर्म म्हणजे काय ?" तुम्ही धार्मिक आहात कां तुम्हाला कुठं हात लावायची वा प्रश्न करण्याची जरूर नाही ? शिवाय त्या काळी युध्द म्हणजे शस्त्रांचा वापर मग कारण हे सर्व एखाद्या कॉम्प्यूटर सारखं चालते आणि श्रीकृष्णांनी आपल्या हातात शस्त्र धारण करणे का तुम्हाला उत्तरं मिळतात. त्यावेळी तुम्ही परम चैतन्याशी नाकारले ? एकरूप झालेले असता. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक क्षण श्रीकृष्णाने जाणलेला व नोंदलेला असतोच पण त्याचवेळी हिंदु वगैरे म्हणत असले तरी त्यांना धर्म नसतो, धर्माच ते ते आपली परिक्षा घेत असतात. ते फार कुशल असल्यामुळे पालन करत नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे ते एकमेकांना तुमच्याशी लीला खेळत असतात. ते तुमच्याशी कशी लीला खेळतात हे पाहणं फार आपणच बरोबर, आपण जे करत आहोत त्यात काही धर्मयुध्धात जो पहिली गोष्ट म्हणजे लोक स्वतःला ख्रिश्चन, मुसलमान, ३र ठार मारण्याच्या मागे लागलेत. प्रत्येकाला वाटतंय की मजेशीर आहे. उदा. त्यांनी अर्जुनाला सांगीतलं की 'मी चुक नाही. आपल्या धर्माकरता प्राण बायला तयार व्हा युध्द करणार नाही पण तुझ्या रथाचा सारथी होईन' हे हीच मुळी पहिली अट, म्हणजे तुम्ही धर्मासाठी भांडत वरवर पाहिले तर कुणालाही विचित्र वाटेल पण यातूनही आहात ! पण श्रीकृष्णाच सर्वच वेगळे , त्यांनी लगाम ते अर्जुनाला, जो भविष्यांतील घटना आपण जाणतो असं हाती घेतले. पण श्रीकृष्ण हे विराट आहेत म्हणजे समजत होता , एक माया दाखवतात. अर्जुनाला वाटत होतं विश्वमनच आहत.त्यांना शस्त्रांची काय गरज ? त्यांचं मन की आपण आपल्याच सग्या-सोयऱ्यांशी आणि बडीलधाऱ्या एक महान ज्ञान अर्जुनाला प्रत्यक्ष रणभूमीवरच, जिथे सर्व नातलगांशी युध्द करू शकणार नाही म्हणून श्रीकृष्णाला वीर युध्दासाठी सज्ज होऊन आले होते देण्यासाठी सारथ्य करून गीता सांगावी लागली. तुम्ही जर असं उत्सुक होतं. ते अर्जुनाला अगदी शांतपणे सांगू लागलें. समजला की गीता हा शांततेचा संदेश आहे. तर ते चुकीचं पहिल्या अध्यायातच आत्मज्ञानी पुरुषांच म्हणजे जो श्री योगेश्वर पूजा ५ { २) AAAAAAAANA स्थितप्रज्ञ असतो, लक्षणं सांगीतली धंदेवाला माणूस, एक आहे. परमेश्वराच्या भक्तीपासून काय मिळतं ? इथेही रुपयातून सुरुवात करून शंभर रुपयांपर्यत येतो पण श्रीकृष्णाची जादू चालते. एकाच शब्दाने सर्वांना मोहित श्रीकृष्णांनी वरोबर उलट केलं. ते प्रथमच म्हणाले की करतात, म्हणतात " भक्ती करत असाल तर ती अनन्य स्थितप्रज्ञ झाल्याशिवाय इतर सर्व व्यर्थ आहे, तुम्ही धर्म मिळवू शकत नाही. श्रीकृष्ण समजण्यासाठी तुम्ही स्थितप्रज्ञ आहात ১ A त्याशिवाय हवी". म्हणजे तुम्ही माझ्याशी एकरूप व्हा, म्हणजेच , म्हणजेच तुम्ही साक्षात्कारी तुमची बुध्दी खूप सूक्ष्म व तीव्र हवी. त्यांनी अर्जुनाला सांगीतलं की हा तुझा गर्भगळीतपणा भक्तीचे हे फालतू प्रकार बंद करतील आणि अनन्य टाकून दे, शस्त्र उचल आणि युध्द कर. ते म्हणाले "तू भक्तीतून परमतत्वाशी योग पावतील. हीच खरी भक्ती . मला सांगतोस की तुला निष्क्रिय व्हायचंय् म्हणजे कर्म श्रीकृष्यांना मानवी स्वभाव चांगला माहीत होता म्हणून नको; तुझी कर्मच अकर्म होतील मग युध्द कशाला ? त्यांनी ही गोम ओळखून चलाखी केली., मानव प्राणी युध्द म्हणजे कर्मच". तर मग त्यांनी समजावलं की एरवी सहजासहजी ऐकणार नाही. म्हणून ही गोष्ट सांगून धर्मासाठीच हे युध्द आहे. हे खरं म्हणजे फार सूक्ष्म आहे. त्यांना उद्युक्त केले आणि जास्तीत जास्त भक्ती करण्याची तुम्ही धर्मात आहांत का ? नाही. मग कुठल्या धर्मासाठी प्रेरणा दिली. भांडणार ? दुसरी गोष्ट कर्म, त्यांची दुर्दी चलाख असल्यामुळे त्यांनी अर्जुनाला जावू केल्यासारखं समजावलं पाहिजे असं त्यांनी सांगीतलं. हे कसे होणार कसं घटित की "तू कर्म करतोस आणि स्थितप्रज्ञ पण आहेस तेव्हां होणार वगैरे त्यांनी त्यावेळी स्पष्ट केलं नाही. तुम्हालाही कर्माची सर्व फळे ईश्वराच्या चरणाशी अर्पण कर सर्व धर्म कॉलेजमध्ये गेल्यावर पहिल्या वर्षीच सगळे ज्ञान मिळते सोडून दे आणि मला शरण ये". आता धर्म म्हणजे काय का ? काही दुसऱ्या, मग तिसऱ्या वर्षी. गीतेमधुन आहात, हा एकच शब्द जर लोकांना नीट समजला तर ते आत्साक्षात्कार होण्यासाठी तुम्ही प्रथम आत्मा बनलं ? अडचण ही की लोक कृष्णाला समजू शकत नाहीत. है सांगीतलेल सर्व ज्ञान हे सर्व माणसांना श्रीकृष्णाने फार सर्व ज्ञान श्रीकृष्णामध्ये आणि त्यांच्या अवतार-कार्यामधे खुवीने सांगीतलं कारण माणसांच्या अज्ञानामुळे ते सामावलेलं आहे. म्हणून ते म्हणतात "कर्म करत रहा पण सहजयोगाबद्दल वोलले असते तर ते त्यांना कधीच समू ती सर्व कर्म ईश्वरचरणी समर्पण करा'", स्थिप्रज्ञता शकले नसते. आजही मला तसे अनेक जण भेटतात. पण मिळविल्याशिवाय हे होणं शक्य नाही, आत्साक्षात्काराशिवाय कुंडलिनीबद्दल ऐकून घेणारे आजच्या इतके लोक एवढया WEE हे होणार नाही, तुम्ही आत्मसाक्षात्कारी झाल्यावर एकाद्याला संख्यने मिळाले नसते इतर अवतारांचही असंच झाल जागृती देता तेव्हां "मी जागृती देत आहे" असं न त्यांच्याजवळ जे शिष्य होते, जो समाज त्यावेळी होता तो म्हणता " हे सर्व घटित होत आहे " असं म्हणतां. म्हणजे इतक्या उन्नत स्थितीला नव्हता की कुंडलिनीच्या हा "मी" नाहीसा झाला की मगच तुम्ही सर्व ईश्वरापण जागरणावद्दल त्यांना सर्व काही सांगता येईल. त्यावेळी करू शकाल. प्रथम हाच धर्म झाला पाहिजे, आतां कुणी लोक इतके उत्क्रांत नक्हते आणि त्यांच्या मेंदूची वाढ पण एकाने खून केला आणि ते कर्म म्हणून श्रीकृष्णाच्या कमी होती. चरणी अर्पण केले ! तर ते म्हणाले "हे धर्म म्हणून केलं प्र भ या कलियुगामधे जेव्हां मी हे कार्य सुरू केलं तेव्हां मला आढळून आलं की माणसांचे मेंदू फारच वाढलेले आहेत. इतके की तें मृर्खपणा करू लागले आहेत. त्यांना हे सर्व सूक्ष्मातील ज्ञान कसं सांगणार ? जर श्रीकृष्णाच्या भाषेतून सांगीतलं तर माझे व तुमचेही श्रम वाया जाणार. पाहिजे ", पहिल्या प्रथम तुम्ही स्थितप्रज्ञ बनले पाहिजे. मग तुम्ही जे काय कराल ते आपोआप ईश्वराच्या चरणी पोहोचेल, ताबडतोव आणि सहज, आतां भक्तीवद्दल बोलू ही तिसरी गोष्ट पण जरूर श्री योगेश्वर पूजा (91 सं ১ तुमच्यातील निम्मे तर झोपूनच जातील. म्हणून मी म्हटलं लोकांनी त्याचा चुकीचा अर्थ लावला. पण श्रीकृष्णाची की प्रथम तुमचा परमशक्तीशी योग करून दिला पाहिजे. पध्दत अशी होती की ते एका जन्मात समजू शकणार त्यांना असा थोडासाही संबंध आला तरी त्यामुळे त्यांची नाहीत , दुसऱ्या जन्मातही नाही पण तिसऱ्या जन्मात ते बुध्दी प्रकाशित होऊन ते समजू शकतील, मग त्यांना विचार करायला लागतील की हे सर्व काय आहे ? म्हणून उमजेल की आजपर्यंत आपल्याला जे माहीत होतं प्रथम स्थितप्रज्ञ होणे व नंतर आपलं काय चुकलं असा त्यांच्यापलिकडे आणखी काही मिळवण्यासारखं आहे अशा विचार येऊन आत्मपरीक्षण करणे. हीच श्रीकृष्णांची लीला तप्हेने हे सर्व कार्यान्वित होणार आहे, श्रीकृष्णांच्या सूक्ष्म व जादू केल्यासारख्या लिलांमुळे एक खूप व निश्चित बघितुले पण त्यांचे मेंदू पार बंद झाले आहेत. श्रीकृष्ण परिणाम झाला आहे आणि लोक समजू लागले आहेत की कुंडलिनीवद्दल काहींच बोलले नाहीत पण ज्ञानेश्वरांनी आजपर्यंत काहीतरी चुकत होते.इस्लाम पण बघा, इस्लाम आपल्या गुरुंची (वडील भावाची) परवानगी मार्गीतली की म्हणजे शरणागती पण ही शरणागती कुणापुढे ? मुल्लांकडे मला कुंडलिनी वद्दल बोलू द्यावे आणि मग त्यांनी त्यावद्दल ! का ? ही वारसदारी सुरु झाल्यामुळे हे प्रश्न निर्माण थोडं सांगीतले अर्थात त्याआधी पण सहाव्या शतकामध्ये झाले. रियादमधे पाच वेळा पूजा करण्याचा नियम आहे व आदि शंकराचार्यांनी व त्याआधी मार्कडेयस्वामींनी हे कार्य तसं केलं नाही तर बायकांना मारतात. प्रत्येक दुकान पण केलं पण त्यांनी कुंडलिनी म्हणजे काय एवढंच सांगीतलं, पांच वेळा वंद करावे लागते. मी म्हणते हे सर्व लोक मुळी तिची महती सांगीतली पण सहा चक्र पार करून ती कशी गीतेवर तासन् तास व्याख्यान देणारे लोक मी खोटारडे व दिखाऊ आहेत . आता ध्यानसुध्दा पांच-पांच वर येते वगैरेवद्दल नाही. इतरही पुष्कळ लिहिलं गेलं पण वेळा करायला सांगतात. मग ते ध्यान भितीपोटीच होणार. प्रथम जर कोणी सहजयोग्याच सविस्तर वर्णन केलें असेल तर ते ज्ञानेश्वरांनी आपल्या "पसायदान" या काव्यातून, भितीमुळे कुठलीही गोष्ट करण्यांत काय फायदा ? मोहम्मद साहेबांनी किंवा ख्रिस्तांनी जे सांगीतले ते त्यांत त्यांनी भविष्यंकाळी काय घटित होणार आहे हे संतमंडळींनाच उद्देशून होते , सामान्य माणसाकरीता नव्हते. सांगीतले. पुष्कळ लोकांना साक्षात्कार होणार आहे हे आता असे देवलोक कुठे मिळणार ? फारच धोडे. पण सांगून ते म्हणाले की तुम्ही (सहजयोगी) सर्वजण वरदायी आता जन्मत:च साक्षात्कारी असलेले लोक आहेत , ते या अशा कल्पतरूंच्या वनाएवढे आहात तर दुसन्यांना है ज्ञान पृथ्वीवर यक्ष म्हणूनच जन्माला आले आहेत आणि त्यांना देण्याच्या कामाला लागा, तुम्ही सागर आहात. त्यांनी जे करू नये असं सांगीतले ती गोष्ट ते कधीच करणार तुमचं वर्णनही इतकं सुंदर केलं आहे की ते बाचून, त्यांचे नाहीत. त्या बहुतेकांना काय योग्य वा अयोग्य आहे याची भाषांतर वाचून, तुम्ही खरें कोण आहात ते तुम्हाला जाण आहे. पूर्वचे यक्ष लोक बेडे समजतात. कुणाचा कळेल. त्यांनी सांगीतले "तुम्ही आता सारे लागे-बांधे विश्वास बसणार नाही पण या यक्ष-लोकांनाच समजणार. विसराल आणि सहजयोगी हेच नात उरेल. ल्यांच्यावरोबरच म्हणून इतर सामान्य लोकांकरीता श्रीकृष्णाने चतुराई नातंच खरं. एवढं म्हणणारे आणि भविष्यकाळाची जाण बापरली, पुष्कळ लोक येऊन मला सांगतात "आम्ही असणारे म्हणजे ते खरंच अवतारी -पुरुषच असणार. कृष्णाचा जप करतो".त्यांना तरी काही प्राप्त झालं नाही. सहाव्या आध्यायात त्यांनी लिहून ठेवलंय की तुम्ही मिळवू शकता. कुंडलिनी आणि तिच्या म्हणून ते म्हणाले की प्रथम तुम्ही स्थितप्रज्ञ व्हायला हवं. साक्षात्कार स्थित म्हणजे प्रस्थापित आणि प्रज्ञ म्हणजे साक्षात्कारी. जागरणावद्दलही लिहिलयं. कालान्तराने हे सर्व प्रगट होऊ तुमचे व्यक्तिमत्व प्रकाशित व पूर्णपणे प्रस्थापित व्हायला लागले आणि लोकांची आध्यिात्मिक उन्नती होऊन त्यांना हवं.नंतर त्यांनी इतर खूप काही सांगीतलं आणि म्हणून ते समजू लागलं. मी जर हाच सहजयोग शंभर वर्षापूर्वी श्री योगेश्वर पूजा ३ उ ন ন িন DA0AAAAAAAVA सांगायला लागले असते तर तो घेणारा एकही शिष्य लक्षात घ्या दुसर्या दिवशी येऊन तो मनसोक्तक्त भक्षण मिळाला नसता. कारण त्या काळी सर्वसाधारण लोक सुखी- करतो, मग त्याची मादी व शेवटी त्यांची पिल्ले खातात: समाधानी होते, त्यांचं जीवन शांत व सुरळीत होते. पण सध्या सगळीकडे मानव प्राणी या कलियुगामध्ये खातात व सर्वांत शेवटी कावळे. ह्या प्रोटोकॉलमुळे प्राण्यांना अशांत बस्त्र दुःखी व भांवावलेला आहे. हे घोर कलियुग उपदेश मिळतो आणि त्यांचा स्वभाव टिकून राहतो. ते आहे , काय करावं लोकांना समजेनासं झालं आहे, मनुष्यप्राण्यांसारखे नसतात; साप हा सापच आणि वाघ भविष्याची त्यांना भिती व चिंता लागली आहे , या हा वाघच राहतो. मनुष्यप्राणी मात्र कधी साप कधी वाघ, सर्वांतून काय मिळणार हा त्यांच्यापुढे प्रश्न आहे. जीवनाच कधी चित्ता वा सर्वांचे मिश्रण बनतो. पूर्वजन्मी या योनीतून हे विदारक रूप त्यांना दिसत आहे आणि म्हणून ते विचार गेले असल्यामुळे तो काहीसा किंवा थोडा थोड़ा करू लागले आहेत - मी हे काय केलं ? मी काय करत सगळ्यांसारखा वागतो. हे प्रकार या तव्हा पूर्वयोनीतल्या आहे ? हे असं कसं झालं ? सगळीकडे असा गोंधळ कां असल्या तरी अजून आढळतात. तुमच्यावर जर कोणी ? आता काय बाकी आहे वगैरे आणि मग त्यांचा शोध संमोहन केलं तर लोक कुत्र्याप्रमाणे भुंकु लागतील किंवा (साधना) सुरु झाला आणि त्यातूनच त्यांना साक्षात्कार वाघासारखे वागतील हे होऊ शकते. हा सर्व भूतकाळ मिळाला. तुमच्यामवे ही शोधण्याची इच्छा नसली तर मी आपल्याबरोबरच अजूनही आहे. अशा या अनाकलनीय, सहजयोगाबद्दल तुमच्याशी बोलूच शकले नसते अमेरिकेत व्यक्तिमत्वाचे काही लोक घुबडासारखे होतात. फार नंतर इतर जनावरे क्रमाक्रमाने , आपापल्या अधिकाराप्रमाणे गंभीर, तर काही चिमण्यांसारखे चिवचिव करणारे या हे घटित झालं म्हणून मी फार समाधानी आहे. श्रीकृष्णांचे आणशी एक वैशिष्ट्य म्हणजे ते "गोचर" अशा चित्र-विचित्र स्वभावामुळे त्यांना सरळ मार्गावर आहेत म्हणजे ते आकाशनत्वातून आले आणि ते प्रत्येक आणणं अवधड काम आहे. त्यांची खूप गुंतागुंत झालेली वस्तुमागच्या अंतरंगात पोचू शकैतात; अणू-रेणू असते. म्हणून मला प्रथम हा गुंता सोडवायचा आहे आणि परमाणूच्याही आत जाऊ शकतात. सर्व शास्त्रज्ञ मानतात मग त्यांची कुंडलिनी चढ़वायची आहे. की अणूमध्येसुध्दा समान व असमान लहरी असतात आणि ते या सर्वांच्या अंतरंगात शिरू शकत असल्यामुळे चेतना ही उर्ध्वगामी आहे, सुप्त चेतना डावीकडे आणि ते सर्व काही व्यापून राहतात - मानव, साक्षात्कारी लोक इ. सर्व वस्तुमात्रांत ते असतात. महालक्ष्मीचा आहे , हा मार्गच तुम्हाला विराटाकडे नेणारा पदार्थामध्ये ते चैतन्यरूप तर प्राण्यांमध्ये प्रेरकशक्ती आहे. म्हणून आता या तीन गोष्टी एकत्र घटित होणार म्हणून ते आहेत. सैबेरियापासून पक्षी ऑस्ट्रेलियात बरोबर आहेत : मेंदूमध्ये विराट, हृदयांत शिव आणि लिव्हरमध्ये पोचू शकतात; त्यांना दिशेच ज्ञान कसं येते ? आपण व्रम्हदेव अशा तीन शक्ती आहेत. पण तुम्हाला जेव्हा एरवी याचा विचार करत नाही. तीच गोष्ट जनावरांची , त्यांना काही गोष्टी वरोबर समजतात. उदा. जंगलातील म्हणजेच आत्म्याला शरण येते. बुध्दीच हे शरण येणं वाघ, सर्व प्राणी वाघाला ओळखतात. जंगलातील त्यांच कुठल्याही शक्तीकडून होत नाही तर आत्मशक्तीमध्ये ती वास्तव्य त्यांना ओळखता येते आणि ते सर्वजण शांतपणे सामावून जाते. बुध्दीच्या या आत्म्याला शरण जाण्यामुळे त्याचा अधिकार मानतात. तो फक्त एकच जनावर मारतो, ती आत्म्याकडून प्रकाशित होते आणि या प्रकाशामुळेच इतर प्राणी ते जाणतात आणि मान्य करतात, त्या मेलेल्या वुर्दीला सूक्ष्माचं ज्ञान मिळवण्याची क्षमता येते आणि हे या यंत्रणेतला सागळ्यांत चांगला भाग असा की प्रत्येक वस्तु, प्राणी, परा-चेतना उजवीकडे. मध्यमार्ग हा सुपुम्नेचा आहे. आत्मसाक्षात्कार होतो त्यावेळी तुमची बुध्दी शिवतत्वाला पशूला एक दिवस कुणीही हात लावत नाही, हा प्रोटोकॉल तुमच्या बुध्दीला कळावे अशाच मंगल घटना घडत श्री योगेश्वर पूजा ( ५ ) ॐी ৩ eAANAAAAAAA असतात. लोकांना असे अनुभव एकदां, दोनदा, तीनदा काही स्वार्थी हेतु मात्र असू नये, कसली द्वेषाची भावना आल्यावर त्यांना आश्चर्य वाटतं, मग त्यांच्या डोक्यात असू नये किंवा काही तरी प्रदर्शन करण्याची विचार येतो की मला एवढे आशीर्वाद कसे मिळाले ? जाहिरातबाजीपणाची वृत्ती वगैरे नको. पण फक्त सहजयोग आणि त्याच्या कार्याचा शुध्द विचार असेल तर तम्ही ते मलाच कसा हा लाभ मिळाला ? माझ्यात एवढा बदल कसो झाला ? मग हळु हळु ते आपल्या हृदयावर मिळवणारच. परमेश्वरच तुम्हाला मिळाला असल्यामुळे विसावतात, म्हणजे त्यांचा आपल्या आत्म्यावरचा विश्वास तुम्हाला निराश व्हायचं कारण नाही. तोच तुमचा गुराखी बळावतो आणि त्यातून आपल्या भक्तीवरचा विश्वास आहे तुम्ही गुराख्याच्या छत्राखाली शरणागत कोकरासारखे वळावतो. अशा तन्हेने ही अनन्य भक्ती होते हतेव्हा आशा, झालात की हे सहज शक्य होते मग तुमची बुध्दी प्रकाशित इच्छा, उपकार सर्व काही संपून जाते, इतकी एकरूपता झालेली असल्यामुळे तुम्हाला आत्मविश्वास मिळतो. डोक्यातले निरमाणि होते. कारण या अवस्थेत बुध्दी व आत्मा एकरूप प्रश्न आणि शंका संपल्या की तुम्हाला निर्विकल्प स्थिती होतात. यावेळी ब्रम्हदेवसुध्दा शरण होतो आणि तुमची मिळते. या बुध्दीमुळेच, विचार शंका, वध्दता आणि लिव्हर प्रकाशित बुध्दीकडे खेचली जाते. हे झालं , तुम्ही जे अहंकार निर्माण होतात. या डोक्यातूनच (मेंदू नावाच यंत्र) ., द्वेष-मत्सर होणं, मूर्खपणाचंही नोकर वा आणखी कोणीही असा., तुमच्या बुध्दीकडून समर्थन करणे दुसऱ्यांवर टिका करणे, द्वेष करणे, स्वाधिष्ठान वा व्रम्हदेवाकडून, ते दिव्यच (प्रकाशित) दुसऱ्यांची चेष्टा करणे हे सर्व त्याचे उद्योग, पण श्रीकृष्ण कार्य होईल. बुध्दी प्रकाशित होऊन परमात्म्याशी योग सर्वव्यापक असल्यामुळे त्यांच्याकडे असले गुण नाहीत. पावल्यामुळे जे काय तुम्ही कराल, ज्या कल्पना कराल तें म्हणून ते कधी तुम्हाला पापी, अपराधी समजले नाहीत. सर्व प्रकाशात आले असल्यामुळे तुम्ही ते प्राप्त कराल. हे त्यांनी कुणावर टिका केली नाही. मला मात्र टिका करणं नीट समजून घेतलं पाहिजे, साक्षात्कारी व्यक्तीला काहीही भाग आहे. एखादा कंस असेल तर त्याला मारलं पाहिजे, मिळवण्याची शक्ती प्राप्त असते, अर्थात त्याच्या इच्छा जरासंधाला मारा, नरकासूर खतम् व्हायला पाहिजे. याबावत वादविवाद वगैरे नकोतच, या फालतू गोष्टी सगळे खेळ चालतात काही कराल ते दिव्य होणार, मग तुम्ही गायक, सरकारी मात्र देवी असायला हव्यात. काल बघा, आपल्या प्रोग्रामला फार थोडे लोक होते. नकोतच. सरळसोटपणा वरा. दूसर्यांवर टिका करून काय सगळे सहजयोगी अस्वस्थ होते - जसं काही त्यांच्या उपयोग ? त्यांना ठार करा ; त्यांना ठार केलं नाही तर या कुटुंबातील कोणी निवर्तलेत - अगदी फारच निराश कारण कलियुगात ते पुन्हा अवतरतील. कां ? तर हे त्यांनीच ठरवलेलं होतं आणि जागृत असूनही त्यांच्या या प्रयत्नात यश मिळेल असं दिसत अलग करा. कारण ते त्यांच्यामुळे भ्रमिष्ट झाले आहेत. नव्हते. म्हणून ते फार असमाधानी, दुःखी होते. यामध्ये यासाठी एक तर ते राक्षस आहेत ही गोष्ट मी तुमच्या त्यांनी आपलं जीवन परमेश्वरी कार्याकरीतां पूर्णपणे डोक्यात भरवू शकते पण तरी लोकांनी ऐकलं पाहिजे ना अर्पण केलं हेच दिसते. त्यांना हा कार्यक्रम हीच सर्वांत काय होतं की तुम्ही त्यांच्याजवळ गेलात की तुमच्या सगळ्यांत चांगलं म्हणजे लोकांना या राक्षसापासून मोठी गोष्ट होती सगळे लोक असे नसतात. काहीना डोक्यात नसत्या कल्पना येतात. तुमच्या बौटांवर सुया- दुसरीच कुठली तरी गोष्ट जास्त महत्वाची वाटते. ते टाचण्या वोचल्यासाररखं जाणवतं. हे सर्व तुमच्या बुध्दीच सहजयोगाचा उपयोग स्वःसाठी जरूर करतील. पण जे काम आहे जिचा परिणाम तुमच्या मज्जातंतूवर होतो सहजयोगाचाच विचार (स्मरण) करत राहतात, हेच आणि ते तुम्हाला जाणवतं. त्यांना कापरं भरते. माझ्या प्रकाशित बुध्दीचं लक्षण त्यांना तो मिळतो, त्याच्यामागे उपस्थितीत बुध्दी कामाला लागते कारण ती शक्तिमघे श्री योगेश्वर फूजा AAAAAA (६) ভ ২ VAAAAAAAA AAAAAAAAAA एक इतकी तीव्र असते) फक्त बरोवर काय व चूक कोणते है ओळखू शकतात, त्यांना परमेश्वरी शक्तीची जाणीव होते. खोलवर शिरते जसं मी एखाद्याकडे नुसतं पाहते ! खोड़कर मुलगा होता, तो लोकांना मारायचा, चावायचाही पण मला पाहिल्यावरोबर पळून गेला.तो सगळ्यांवर धावून अवतारी व्यक्ती कोण हेही ते जाणू शकतात. तुमच्या जायचा पण त्यावेळी पळाला. भूत अंगांत शिरलेले लोक मज्जासंस्थेतील हा बदल तुमच्या लक्षात येत नाही. खरं माझ्यासमोर कापायला लागतात. अशा पछाडलेल्या लोकांवर. म्हणजे एक नवी दिशा (दृष्टी) तुम्हाला मिळालेली असते जे वेडेवाकडे हातवारे करतात, कोण प्रभाव पाडते ? तर आणि ती प्रगट होत असते. ही सर्व श्रीकृष्णाचीच कृपा ती बुध्दीच. त्यांच्या बुध्दीत वैगुण्य असते आणि श्रीकृष्ण आहे, ते सामुहिकततेतूनच आपल्यामधे आहेत आणि त्या त्यांना कापायला लावतात; ते या सुया टाचण्यांमुळेच, ती सामुहिकतेतच त्यांच कार्य चालू असते. बोच व गरमी त्यांना जाणवते. हे सर्व प्रकाशानंतरच्या पा अमेरिका हा श्रीकृष्णांच्या मंगलशक्तीचा प्रदेश आहे म्हणून त्यांचं मांगल्य कशांत आहे हे समजून घेतलं पाहिजे. त्याना सोळा हजार बायका होत्या, त्या त्यांच्या सोळा हजार शक्तया होत्या. आपलं अवतारकार्य करण्यासाठी त्यांना त्यांची जरूरी होती म्हणून त्या राजकन्या म्हणून म्हटले आहे की तो पूर्णपणे क्रूर सैतान होता, त्याच्याइतका जन्माला आल्या आणि त्यांना पकडून तुरुंगात डावले होते. क्रूर माणूस दुसरा कोणी पाहिला नव्हता, त्याचा चेहरा म्हणून त्याने त्या राजाशी युध्द करून त्यांची मुक्तता फक्त दिखाऊपणा होता, तो मोठा सुधारक होता, त्याने केली आणि नंतर त्यांच्याशी विवाह केला. आता लोकांना. मज्जासंस्थेमधून होते., मेंदू आपला शांत राहतो, एरवी प्रमाणे तो काही प्रतिक्रिया करत नाही, या ठिकाणीच खूप घाईत असलेले निराश, अस्वस्थ , त्रस्त व चिडखोर लोक कु पाहिले. माओ बद्दल त्याच्याच एका वैयक्तिक डॉक्टरने खूप काही केलं पण तितकाच तो खोटारडा होता.खोटारडा एका माणसाला त्यांचं वय कितीही असलं तरी सोळा हजार बायका कशा असू शकतील है समंजणार नाही. ते योगेश्वर होते. पुरुषांना हा प्रश्न पडतो पण स्त्रियांना नाही माणूस तुम्ही कसा ओळखणार, तुमही साक्षात्कारी झालात तरच तुमच्या वुध्दीकडून ते समजेल. श्रीकृष्ण जर तुमच्या बुध्दीमधे आले तर तुम्ही ज्ञानी कारण त्या माता होतात. बडीलपणाविरुध्द आव्हान करता ( प्रकाशित) होता. (स्थितप्रज्ञ) तुम्हाला पुष्कळ ज्ञान मिळते. येतं. म्हणून त्यांनी पंचमहाभूत तत्वांशी विवाह केला, व जे जरूर आहे ते सर्व ज्ञात होते. विम्बलडनमध्ये कोण त्यांच्या पांच पत्नी झाल्या. पण नितीतत्वाच्या मूलभूत अर्थ जिंकला, एकाद्या अभिनेत्रीचं आयुष्य किंवा एकाद्या द्रौपदीच्या वाबतीत प्रत्ययाला येतो. तिला भर दरबारात देशाचा राष्ट्रपती इ. बद्दल कदाचित तुम्हाला माहिती आणून दुर्योधनाने दुःशासनाला तिची वस्त्र दूर करायला नसेल, पण ज्याची तुमच्या स्वतःसाठी जरूर आहे ते सर्व सांगीतले त्यावेळी तिने साडीचा पदर दातांनी पकडून समजेल ज्यासाठी इतर लोकांना खूप श्रम घ्यावे लागतात. ठेवला आणि फक्त "कृ" या शब्दाने श्रीकृष्णाला हाक मी एक माणूस पाहिला होता की त्याला दोन हजार मारली, नुसते "कृष्ण" म्हणताच साडी खाली पडली. त्या गाड्यांचे व टेलिफोनचे नंबर पाठ होते. थाची काही जरूरी शब्दाचा आवाज श्रीकृष्णांना द्वारकेमध्ये एकू आला आहे कां ? या फालतू गोष्टीत कितीतरी मानसिक शक्ती तावडतोब शंख, चक्र, गदा, पदम ही चार आयुधे घेऊन वाया जाते. स्थितप्रज्ञ माणूस असे करत नाही. त्याच लक्ष ते गरुडावर आरूढ झाले. आपल्या बहिणीच्या शिलाच ज्ञानाकडे, परमेश्वरी कार्याकडे व ते समजण्याकडे असते. रक्षण करण्यासाठी एवढ्या लांवबून धाऊन आले, त्यांच्या असा माणूस जणू फार शक्तीशाली कॉम्प्यूटर असतो. आज दृष्टीने बहिणीच्या पावित्र्याच रक्षण ही फार मोठी गोष्ट मी कबीरांवद्दल वोलायला लागताच सर्वांना चैतन्य होती, त्यांनी साड्यावर साडया पुरवल्या. द्रौपदीचं चारित्र्ं जाणवले. फक्त साक्षात्कारी लोकांनाच (त्यांची मज्जासंस्था इतके शुध्द व पवित्र होते आणि श्रीकृष्णाने तिचं रक्षण श्री योगेश्वर पूजा (5 ) टी. व्ही. चालू केला, रस्त्यावरील प्रकार पाहिले. जाहिराती वघा किंवा संगीत ऐका, या सर्वांमुळे मेंदूचा सत्यानाश केले ही फार महान कहाणी आहे. हा योगेश्वर म्हणजेच श्रीकृष्ण एक धन्बंतरी पण होता - डॉक्टरांचा डॉक्टर तेच सर्व काही ठिक करतात होत असतो. सगळ वातावरणच श्रीकृष्णांच्या विरोधी कारण बुध्दी आणि चैतन्य मञ्जासंस्थेतून वहात असतात. आहे, शुध्दता हा शब्दच त्यांना समजत नाही. नितीमत्तेचं आपल्या बुध्दीतून ते लोकांना ठीक करतात.कसं ? समजा नाव नाही. त्यांचे सिनेमे तरी काय, वाट्टेल तो संहार एखाद्याला हृदयाचा त्रास आहे. त्याने माझ्या फोटोकडे अनैतिक प्रकार, वाट्टेल त्या गोष्टी सगळं त्यात आहे नुसते हात जरी केले तरी त्याला डाव्या हाताच्या मधल्या आणि हे सर्व हीन प्रकार श्रीकृष्णांच्या भूमिवरच ! स्वतः शकते. मेंदू कार्यरत असतो आणि माझ्याकडून योगेश्वर असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारांनी सर्व काही श्रीकृष्णाच्या चैतन्यलहरी तेथे येतात आणि त्यांचे संदेश शुध्द करणारा, तसाच पूर्णपणे अलिप्त असलेला , चालू होतात, मी श्रीकृष्णही आहे म्हणून हा कॉम्प्यूटर कशाबद्दलही आसक्ती न ठेवणारा. या मेंदूकडूनच सर्व चालू होतो आणि त्या व्यक्तिला कसला बास आहे हे लगेच प्रकारची आसक्ति निर्माण होते. आता हे कार्पेट आहे तुम्हाला समजतं, की ह्याला हृदयाच्या विकार आहे. किंवा ही साडी आहे . साडीकडे पाहून मला वाटतं "माझी त्यासाठी काही परिक्षा चाचणी करायची जरूर नाही. साडी छान आहे ", ती माझी साडी आल्यामुळे ती कुठे ठेवणार , ती खराव होणार नाही ना, ती फाटणार वगैरे नाही ना इ. काळज्या डोक्यात आणायच्या असंच प्रत्येक बावतीत काळजी करत राहायचं. किंवा रस्त्यातून चाललात बोटांवर समजू तुम्ही तात्काळ समजू शकता. हे कोण करते ? हे श्रीकृष्ण -तत्व विराटाच्या बुध्दीतून कार्यान्वित होते. आता तुमची खात्री पटली असेल हे कसं कार्यान्वित होतं, कशा घटना घडतात आणि ते तुमच्यामधून कसा संपर्क बनवून राहतं तर भरपूर दुकाने असतात आणि तुमचं चित्त तिकडेच हेही तुम्ही जाणतां माझा कॉम्प्यूटर असा संपर्क बनवतो. लागतं आणि या सर्व गोष्टीमध्ये मेंद अडकून जातो आणि मानवानं बनवलेल्या कॉम्प्यूटरमधून नुसतं बटन दाबून मग हे पाहिजे, ते पाहिजे वगैरे सुरु., काम करवून घेऊ शकता पण इथे असं काही होत नाही. तुमच्या मेंदूतून आपोआप उत्तरं मिळत राहतात, ताबडतोब , तुमच्यातील औदार्य विकसित व्हायला हवं. सहजयोगात दुसऱ्या माणसाद्वारे. त्याच मेंदूकडून काय करायचं त्याची असलेल्या पुष्कळ लोकांमध्ये उदारपणा कमी असतो. तुम्हाला सूचना मिळते आणि त्याचेकडूनच ते कसं औदार्य म्हणजे काय ? तर माझी साडी तुम्हाला आवडली करायचं हे पण समजते. त्याच मेंदकडून चैतन्य लहरी तर मी लगेच "घेऊन जा" असं म्हणणे. हाच खरा बाह्य बस्तूबद्दलची आसक्ती सोडायची असेल तर बाहेर पडत असतात आणि त्याचा लहरी या मेंद्मधे वाहू उदारपणा. मी जें काही खरेदी करत असते ते देण्यासाठी लागतात आणि याच लहरीकडून या माणसामधे काय या भावनेतून. तुमची वृत्ति अशी उदारपणाची व अलिप्त बिघाड आहे हे तुम्हाला समजतं. अंतरंगापर्यंत आंत असेल तर तुम्ही भौतिकामध्ये गुंतत नाही. आणि जी शिरण्याच हे कार्य श्रीकृष्ण करत असतात. ते चैतन्यलहरी एकाकडून दुसऱ्या मेंदूमध्ये नेतात , तेव्हां तिथे चांगली माशांची अंडी - तिथे मध्यवर्ती मज्जासंस्थेद्वारा त्या मेंदूचं कार्य सुरु होते पाहिली. लंडनमध्ये एका डॉक्टरला ती फार आवडायची. आणि तुम्हाला त्याचे परिणाम समजतात. माझ्यासमोर हात त्याच्यासाठी मी ती विकत घेतली, तो फार खूष झाला की केल्या केल्या ताबडतोब हे घटित होते. म्हणजे आपल्या माताजी या लहान-उहान गोष्टीही लक्षात ठेवतात. दुसऱ्याला मेंदूकडे लक्षः ठेवणे किती महत्वाचे आहे. अमेरिकेममधील मेंद्बद्दल मला फार काळजी बाटते कारण करताना प्रेमाने पण निरासक्त असयला हवं. त्यालाच तरे भौतिकता उरते ती फक्त प्रेमाची मी रशियामधे गेले होते कॅव्हियर नावांची आनंद देण्याची भावनाच या गोष्टीतून दिसते. असं बघा , श्री योगेश्वर पूजा NAAAAA ১A ( ८ ) ল अलिप्तपणा म्हणतात. ते पूर्णपणे अलिप्त असतात, आवडतात, त्या बाबतीत निरासक्त असणं त्यांना खूप अलिप्ततेमधे प्रेम कसं असतं ? जसं झाडांमधील रस अवघड होते, विशेषतः विशिष्ट वयांत चांगलं चमचमीत असतो जो झाडाच्या पाना-पानापर्यंत सर्वत्र पसरतो, खाण्याची त्यांना हौस असते. गांधींजी म्हणत की माणसाने एकाच भागाकडे तो जाईल असं होत नाही. तसं झालं तर विशिष्ट चवीचा आग्रह धरू नये; पण सहजयोगात आल्यावर आणि गहन झाल्यावर या गोष्टी आपोआप ते झाडच मरेल आणि फळ पण मरेल. निरासक्त प्रेम कसं असते ? ते फारच सुंदर असते. नाहीशा झाल्याचं तुम्ही पाहाल. खाण्याबद्दलचे तुमचे सर्व पहिल्याप्रथम अशा प्रेमातून कुणाला काय द्यायचं , लोकांना चोचले नाहीसे होतील. जेवणावरची आसक्ती कमी झाल्याचं काय मिळाल्यामुळे आनंद व समाधान होईल त्यांना काय है लक्षण आहे. मला तर काहीच खाल्लं नाही तरी काही , त्याच्यामुळे मला अशक्तक्तपणा येत आवडतं है तुम्हाला समजेल मग तुमच्या लहान-लहान वस्तु फरक पडत नाही देण्यातही प्रेम येते ; मी अशाच वस्तु खरेदी करते कारण नाही की असमाधानी बाटत नाही. पण खाण्याबद्दचा तुम्हाला त्या आवडतील हे मी ओळखते. तुम्हीसुध्दा असंच बिचार करणं म्हणजे बुध्दी खराब करून घेणं "आम्ही करत रहा. ही अलिप्तता पूर्ण व पूरेपूर असायला हवी, त्यांच्या घरी गेलो होतो त्यांनी फारच सुंदर जेवण केलं तरच लोक तुमच्याकडे आकर्षिले जातील, एरवी नाही. होतं" या म्हणण्याला काय अर्थ आहे ? तुम्ही ते खा्ले अलिप्तपणा जपला नाही तर दुसर्या व्यक्तिवद्दल खरं प्रेम म्हणाजे झालं ते सर्व संपलं , त्याचा कशाला विचार करता तुमच्यामध्ये निर्माण होणार नाही. दुसऱ्याकरता काही ? तसंच "आम्ही अमक्याच्या धरी गेलो होतो, काय करताना तुमच्या मनात पैशाची , हावरेपणाची, वेकार जेवण होतं ?" ह्यालाही काही अर्थ नाही. त्याचा अप्पलपोटेपणाची किंवा अधिकाराची बगैरे भावना असेल विचार केल्यानं तुम्ही काय खाल्लंत ते परत मिळणार नाही तर त्या करण्याला काही अर्थ नाही. सहजयोगात येतानाही किंवा जे खाणार आहात ते बदलणार नाही. तुमच्या काही लोक पैसे मिळवण्याच्या किंवा आजा रातून बरे दातांच्या आरोग्याला जे अयोग्य आहे ते कधी खाऊ नये. होण्याच्या हेतुन येतात. पण तुम्ही तरच सहजयोग पसरेल. जोपर्यंत तुम्ही कसली ना कसली लोकांचे दात लवकर पडतात. पुष्कळ लोक मला विचारतात आसक्ती बाळगून रहाल तोपर्यंत तुम्ही खरे सहजयोगी की माझे दात खरे आहेत काय म्हणून. त्यांना ते माझेच नाही हे ध्यानात ठेवा. आत्मपरीक्षण करून मी कशात, किती व कां अडकलो आहे हे वधा, तुम्ही डोळे काढा किंवा मला माहीत आहे. पण त्यावरोबरच कुठल्याही एका मताला हात कापून घ्या वगैरे नाही म्हणत. आसक्तिपणापासून चिकटून राहू नये.. ती आणखीनच सूक्ष्म आसक्ती आहे, नेहमी निराशाच पदरी येत असते. आपल्या मुलांचे लाड त्यामुळेच या जगाच खूप नुकसान झालं आहे, उदा. करणारे आणि त्यांच्यावरच प्रेम करणारे माता-पिता तर जातीयवाद , मूलतत्ववाद वगैरे, पाम अलिप्तपणा राखाल उदा. म्हशीचं मांस दाताला फार बाईट, म्हणूनच त्या आहेत है खर वाटत नाही. दातांकरतां काय खाऊ नये लोकांमध्ये किती विरोधाभास आहे पहा. ते रंग काळा फारच बाईट. पण मुलांबवरही जर तुम्ही निष्काम प्रेम केलंत तर त्यांच्यासाठी तुम्ही चांगल्याच गोष्टी कराल, त्यावरोबरच पडण्याकरतां समुद्रकिनारी जातात आणि दुसरीकडे काळे कशाला नाही म्हणायचं ते तुम्हाला समजेल. मला असं गौरे भेद पाळतात मग समुद्रावर कशाला जायचं ? आणि केलेलं आवडणार नाही, तसं करू नकां है पण मुलांना मग काळ्या लोकांचा द्वेष का करायचा ? याला कारण सांगावच लागते. अलिप्तता ही खरं तर याहूनही सूक्ष्म आहे व तिचा माजले हे नाही तर दुसऱ्याच प्रकारचा आग्रह (कंडिशनिंग) अर्थ विस्तृत आहे. काही लोकांना खाण्याच्या गोष्टी खूप जसा भारतात तर खूप जाती-पाती आहेत. जर सर्वांच्या म्हणजे बुध्दी संतुलनांत नाही आणि म्हणून जात पात श्री योगेश्वर पूजा ১A की हृदयांत आत्म्याचाच वास आहे तर जात वेगवेगळी कशी हा अहंकार तुम्हाला माकड बनवतो आणि तुम्ही स्वतःला होईल ? वरच्या जातीचे लोक खालच्या जातीतल्या फार मोठे, सुंदर असं- तसं समजू लागता; पण तसे १० लोकांकडचं काही खाणार पण नाहीत. हे सगळे प्रश्न तुम्ही खरं नसता कारण तसे असता तर असा विचार आपणच आपल्या डोक्यातून निर्माण केले आहेत. आजपर्यंत मनांत आला नसता. तुम्ही जे आहांत त्याच्यावर विचार या पृथ्वीवर, भारतातच नव्हे तर परदेशातही, अवतरलेल्या करू नकां. मी माणूस आहे हा सुध्दा विचार करू नका. सर्व संतांनी या जातीभेदाबिरुध्द प्रखरपणे सांगीतले आहे. तुम्ही जे कोणी आहात त्याचा तुम्हाला गर्व होती. मी सुंदर तरीही लोकांच्या डोक्यांत अजून तेच चालू आहे. इतरांपेक्षा आहे . अमुक आहे, तमुक आहे वगैरे श्रीकृष्ण मग ते वरच्या जातीचे कशावरून है त्यांनाव विचारा. जर्मन आपल्या मायेची लिला चालवतात आणि त्या माणसाला कोण धडा देतात. म्हणून आपण फार मोठे आहोत . हे मिळवलें विश्वास ठेवणार ? या जर्मन लोकांनी लहान मुलांनाही ते केलं, असं समजून स्वतःला बादशहा मानू नका. हा लोक स्वतःला उच्च श्रेणीचे समजतात, त्यांच्यावर विषारी वायुच्या खोल्यांत कोंडून ठार मारले व जल्लोप अहंकारच बळावून तुमच्या डोक्यात या नसत्या कल्पना केला, ते अगदी हलक्या कुळातलेच असले पाहिजेत रूजवतो, आणखी तसेच पुढे गेल्यावर तुमच्या डोक्यात हिटलर' निर्माण होतो आणि तुम्ही त्याच्यासारखे बनून आणि वर स्वतःच्या उच्च कुळाचे गोडवे गातात. हे कसं शक्य आहे. ? स्वतःला दुसऱ्यांपेक्षा थेष्ठ समजणे, जाता. तुम्ही फार कण्डिशन्ड झालले असाल तर स्वतःला दुसर्यांपेक्षा सुंदर समजणे आणि दुसर्याला कुरुप तुम्हाला काही सांगणंच अवघड़ आहे. त्या एका 'हरे- निर्माण होतो आणि रामा ला मी विचारलं की एचढथा थंडीमध्ये तु धोतर म्हणणे हा सर्व मूर्खपणा मेंदूतून जाय त्यांतूनच अहंकार बळावतो आणि हाच अहंकार मग कशाला नेसतोस तर तो म्हणतो माझ्या गुरूने तसं सांगीतलं आहे म्हणून तुम्हाला थडीचा त्रास वाटू देणारा तुमच्या डोक्यावर बसतो. नारद, तिन्ही लोकांतला ऋषी स्वत:ली फार मोठा हा कसला गुरू ? मी आई आहे, मला असले वेडे प्रकार आवडत नाहीत. ह्या कसल्या मूर्खपणाच्या, अनर्थक, आणि शंकराला पण आव्हान देत होता. मग श्रीकृष्णाने वेडेचाराच्या बाधा ? या बाबतीत अमेरिकेतले लोक फार एक युक्तक्ती चालवली. त्याने दोन गंधवाना त्याला आकृष्ट होतात (वश होतात). त्यांना मुखपणाची कसलीही चिडवण्यासाठी पाठवले. ते नारदाकडे येऊन म्हणाले "तू कल्पना नुसती सांगा ते लगेच त्याच्यामागे धावतील मादक औषधे , वेडथावाकड्या फॅशन्स इ.ते सारं परिसमध्ये वनते आणि अमेरिकेत खपतं. ते नेहमी काही तरी नवीन स्त्रिकडे आकर्षिला नव्हता समजत होता कारण तो अजून अ TEVE इतका सुंदर, रूपवान पुरूष आहेस , तिकडे त्या लावण्य सुंदरी रूपवर्तींचे, राजकन्येचं स्वयंवर चाललं आहे तिकडे तू का जात नाहीस ? ती तुझ्याशी नक्कीच लग्न करेल. शोधत असतात.मग ते माकडासारखं का असेना.श्रीकृष्णाच्या भूमीतल्या या अमेरिकन लोकांना काय घ्यावं काय घेऊ त्यांनी त्याला इतकी भुरळ घातली की तो हवेत तरंगायला लागला.तो स्वतःला खूबसुरत समजून तिकडे गेला. हा सर्व नये एवढासुध्दा विवेक कसा नाही मला कळत नाही. त्याचा अहंकार होता. तो आल्यावर राजकन्या वरमाला कुठल्याही वावतीत काही प्रगल्भता नाही. घेऊन आली आणि त्याच्याकडे पाहून काहीतरी कुजबुजली आणि मोठ्याने हसत निघून गेली. नारद काहीच न असते . मिळणारा विवेक संपून जातो. अमेरिकेत भेटलेल्या समजल्यामुळे त्या दोघा गंधवांकडे बघू लागला. त्याला खूप एका प्रतिष्ठित महिलेन मोठया गर्वात मला सांगीतलं राग आला आणि तो तलावाजवळ आला ; त्याने पाण्यात " ज्यांचं नियंत्रण विशुष्दी करत हस चक्राकडून, तुम्ही इंग्लंडमधल्या 'पव" (Pubs) मघे कधी गेलात पाहिले आणि त्याला आपला चेहरा माकडासारखा दिसला. का?" मी एका प्रसिध्द पवमधे गेले होते, त्याच नाव श्री योगेश्वर पूजा ১ ( १०) AAAAAA हर्मिट! तिथे मेलेल्या माणसांच्या शरीराची दुर्गधी आणि ्रस दिला. तुम्ही तुमच्याकडचा एडस् सगळीकड़े पाठवला कोळ्यांची जळमटं असतील तशी जपून ठेवतात". ती त्याचं काय म्हणाली की तिला तिथे फार दिव्य वाटलं पुढं ती गर्वने मिळाला आहे तेच लोक फ्रॉइड सारख्या माणसाला मान्यता म्हणाली "आम्ही स्वतंत्र लोक आहोत. मी मुलांना दारु देतात है एक आश्चर्यच आहे. आता तुमचा सर्वनाश ? ज्यांच्या बुध्दीला श्रीकृष्णांकडून प्रकाश प्यायला सुध्दा नाही म्हणत नाही ". ती मुलं जेमतेम वारा व्हायची वेळ आली आहे आणि तुम्ही काळजीत पडला व चौदा वर्षाची असतील. तीन चार महिन्यानंतर आम्हाला आहांत. आता त्यांची कुटुंबसंस्था मोडकळीस आली आहे. समजलं की तिच्या लहान मुलाचा बाढदिवस झाला आणि तर्क वितर्कातून घेतलेले त्यांचे सर्व विचार श्रीकृष्णांच्या त्या दिवशी त्याच्या सर्व मित्रांना दारु दिली. सगळीकडे विरोधात आहेत. समाजकार्य ज्यांच्या हातांत आहे ते मेणवत्त्या पेटबल्या होत्या आणि आग लागून सबंध घर लोकांना सुखाने जगू देणार नाहीत. लोकांना आपापसांतच भस्मसात झालं. आणखी कुणी म्हणेल की त्याने कितीतरी लढू दे किंवा बाटेल तसं वागूं दे पण आपली खुर्ची शाबूत बायका ठेवल्या ! हे सर्व लोक महामुर्ख आहेत. जणूं असे राहावी अशीच त्यांची वृत्ती आहे. नितीमत्तेची त्यांना लोक नरकांत जाण्याकरता सर्व तयारी व व्यवस्था करत मुळीच चाड नाही आणि आपल्याच देशांतील मुलांवर आहेत. ते नर कांतच जाणार आहेत. त्यांना हेच सांगायला चुवकांवर आणि लोकांवर किती वाईट परिणाम होतो आहे हवं.तुम्ही असंच वागलात तर दुसरे कारय होणार ? हे सर्व याची काहीच पर्वा नाही. काही जमा होऊन त्यांचाच नाश होणार आहे. अमेरिकन लोकांना अशा विनाशकारी गोष्टीच का आवडतात मला सन्मान करत आहोत.तो खातो आणि काहीच खात नाही; समजत नाही. आणि ते सुध्दा श्रीकृष्ण हेच दैवत तिथे झोपतो पण झोपत नाही . त्याला अनेक पत्नी आहेत पण असतांना ! म्हणून सहजयोग्यांनी हे समजून घ्यायला हवं पत्नी नाही असा हा योगेश्वर आहे. तुम्ही योगी आहांत की आपल्यात इतक परिवर्तन व्हायला हवं की जे आणि तो तुमचा ईश्वर आहे म्हणून तुम्ही त्याच्यासारखं विनाशकारी आहे ते टाकूनच द्यायला हवे. प्रथम म्हणजे पुष्कळ पुरूष आणि स्त्रिया गंभीर होऊ दे आणि तुमचे व्यक्तिमत्व इतक महान होऊ दे की चेहरे करून वसलेले मी पाहते. तुम्ही असे का होतां ? तुमच्यात सर्व काही सामावून येईल तुम्ही सर्व काही पाहू तुम्ही 'लीलाधरा च्या राज्यात आहांत ; त्यानेच प्रत्येकाला शकाल योग्य कार्य व अयोग्य कारय हे समजण्याचं नाचायला लावले आणि स्वतः राधावरोवर रासक्रिडा तारतम्य तुम्ही मिळवाल. ह्या अमेरिकेची सध्याची बाईट खेळला, जी प्रकाशित मनःशक्तीला धारण करते. लोक स्थिती बदलण्यासाठी तुम्ही तुमची सर्व शक्ती आणि मन इतके अघार्मिक, अनितीमान होऊन विनाशाच्या मार्गाकडे पणाला लावाल. है फार महत्त्वाचं कार्य तुम्हाला करायचे आज आपण योगेश्वराचा म्हणजेच श्रीकृष्णाचा बनलं पाहिजे.तुमची बुध्दी त्याच्या आशिर्वादाने प्रकाशित कसे चालतात ? सकाळ-संध्याकाळ अशा मूर्खपणाच्या आहे. श्रीकृष्ण हे कुबेर आहेतच. त्यांच्या पायाशी लक्ष्मी उद्योगांत गर्क झालेल्या या अमेरिकन लोकांना श्रीकृष्णच वाचवणार आहेत.राजकारणातही त्यांच्याकडे कोणी सुजाण पुरेपूर आशिर्वाद तुमच्याजवळ आहेत ; म्हणून तुमच्याजवळ व्यक्ती नाही. इतरांवर टिका करण्यांत ते पटाईत आहेत. पैसा बुध्दी भरपूर आहे. सर्व काही आहे . कोणती गोष्ट भारतात प्लेगचा थोडासा प्रादर्भाव झाला आणि या कमी असेल तर सूज्ञता, जसं तुमच्याजवळ गाड़ी आहे, लोकांनी त्याला सर्व प्रसीध्दी माध्यमातून खुप जाहिरात किल्लया पण आहेत पण तुम्हाला गारडी चालवता येत नसेल दिली. त्यांनी आपल्या जहाजांना व विमानांना येण्याची तर कसं होईल ? बंदी घातली आणि नसता डांगोरा पिंटूनत आम्हाला खूप लोळत आहें. त्यांनीच तुम्हाला सर्व वैभव दिलं आहे. त्यांचे परमेधराचे तुम्हां सर्वांना अनंत आशिर्वाद श्री योगेश्वर पूजा ভভ ল ( १। । ৬ AAA AANAAAAAAAAA श्री खत्रस्त पूजा शाद प.पू.श्री माताजी निर्मला देवी यांचे भाषण के गणपती -पुळे - २७ डिसेंबर १९९४ ३ि या खिस्तांचा जन्म फार गरीबीच्या परिस्थितीत झाला आणि यातूनच परमात्मसत्ता ही कुठल्याही परीस्थितीमध्ये व अनेक संकटांसमोरही कार्यरत असते हे दिसून वेते. त्याला त्याच्यावे कुटुवियांकडून युष्कळ विरोध झाला. त्या जन्म ज्यू कुटुंबात झाला आणि त्यावेळी ज्यू लोकच त्याला मानायला तयार नव्हते. पण त्यांनी त्याखा मारले नाही ही महत्वाची गोष्ट पण आपण लक्षात घ्यायला हवी.जनसमुदायाला एखाद्या व्यक्तिला ठार करण्यास कुठलाही कायदा सांगत नाही ; पण त्याच्या वाबतीत रोमन साम्राज्यातील एका रोमिन जजनेच त्याला तसं ठार मारण्याची शिक्षा ठोठावली. स्वच्छ कर". पण दुर्दैव वघा की ते ज्या लोकांच्या कल्याणाकरतां झटले त्या लोकांनीच त्यांना क्रुसावर चढवले आत्ताचा ख्रिश्चन धर्म पाहिला तर त्वाला काय म्हणाव समजत नाही,ते नेहमी सहजयोगाला विरोध करत असतात, ब्रिस्तांनीच होली घोस्ट (Holy Ghost) येणार हे सांगीतल्याचा अर्थच त्यांनी कधी समजून घेतला नाही. शिवाय काही ख्रिश्चन लोकही सहजयोगात आल्यावर आधीच्या चालीरिती सोडत नाहीत. पण आतां ते सर्व संपले आहे. । आम्होही मानतो की मानवांना मदत करण्यासाठी खिस्तांचा अवतार होणं महत्वाचं होते. तुम्ही आज ज्या पावरीवर आहांत ती चढून तुम्हाला वरच्या पायरीवर वायचे आहे. पाचा असा अर्थ नाही की तुम्ही स्रिस्ताची पूजा करू नकां. उलट ते करावंच, पण ते जुन्या कल्पना व रूढीना चिकटून राहून करणं है बरोबर नाही, कारण त्यांनीच तुम्हाला सहजयोगासाठी सिध्द केले. ख्रिस्तांच चरित्र आचरणांत आणणं अवधड आहे कारण ते ईश्वरावेच अवतरण होते म्हणूनच त्यांनी जे काही नियम व पूर्णपणे पध्दती खरिश्चन लोकांकरता सांगोतले त्यांचे पालन करणं अवघड होते , फारच योड्या लोकांना त्यांच्या जीवनाचा खरा अर्थ समजला, कारण ते म्हणत की तुमच्या नजरेमधे काही पाप आले तर ते डोळे काढून टाका, तुमच्या हाताने काही गुन्हा केला तर तो हते कापून मोठे सहजयोगी होते आणि सामान्य माणसाजवळ असणार नाहीत टाका, त्यांच्या दृष्टीतून गुन्हा हीसुध्दा एक सूक्ष्म वाब होती. तुमच्या उजव्या गालावर कुणी थण्पड मारली तर डावा गाल त्याच्यासमोर करा, अशा गोष्टींच आचरण करणे अशक्य होते. शिवाय ते असंही म्हणायचे की है इतरांनी नव्हे तर तुम्हीच करायचं आहे.ते फार थोर्ड आयुष्य जगले ते भारतात येऊन राहिले होते त्यावद्दल मी पस्तकांत , " वाचलं आहे आणि पुराणांतही संस्कृत भाषेमध्ये पण त्याचा स्पष्ट उल्लेख असल्याच पाहन मी आश्चर्यचकीत झाले., त्या काळी माझ पूर्वजे सनेक प्रश्थ निर्माण झाले आणि लोक खन्या धर्माला व मार्गाला वंचित शालिवाहन त्याला मेटले होते व म्हणाले होते " तुझे नांव काय ? तर ते म्हणाले "माझे नांव 'इसा-मसी' (Issa Massi) आणि झाल स्व घर्माच्या इतिहासात हचे घडले, अशा तन्हेने खन्या अवतारी माझ्या देशांत म्लेच्छ लोक फार आहेत म्हणून मी इकड़े आलो " म्लच्छ म्हणजे मल-इच्छा म्हणजे जे लोक फक्त घाणेरड्या गोष्टीच वदनाम कले गेल, रिविश्चन धर्मातही हेच घडले. खिस्तांनी जे सांगीतले करत असतात. मग त्यांनी ग्रिस्ताला सांगीतले "तू परंत तुझ्या देशांत जाऊन त्यांना निर्मल धर्म शिकव" अगदी हेच शब्द वापरणं आणि तेसुध्दा संस्कृतमच्ये स्वच्छ लिहून ठेवलेलं असण आश्चर्वकारकच, अवतरण आज्ञा चक्र उघडण्यासाठी झाले जी एक फार अवघड गौोष्ट तर त्यांनी असंही सांगीतले की " त्या लोकांना तू सुधार , त्यांना आहे. आज्ञा चक्र है फार आकुंचित चक्र आहे. ज्यावर ते अधिष्ठित त्यांच्या जीवनांतून तुम्ही काय घेणार मला माहीत नाही. ते फार अशा कितीतरी शक्ति त्यांच्याजवळ होत्या. विशेष म्हणजे त्यांचा त्याग, सहनशीलता, जे काही सांगीतले त्याचा स्विकार करण्याची तयारी, आईवरचे त्यांचे प्रेम,ते म्हणायचे क्रूसावरसुध्दा ते नुसतं म्हणाले लक्षात घेतलं पाहिजे की बायबलमध्ये सुध्दा खिस्तांचे खरं स्वरूप दाखविलं गेले नाही. हे सगळ्यांच ग्रंथामध्ये होत आले आहे. म्हणून आई आली आहे, पहा पहा, आई.आली आहे "आपण हे " बाशान व्यक्तींना नावं ठेवली गेली,, ज्यांनी ते धर्म स्थापन केले त्यांनाच त्याच्या अगदी विरुध्द ते वागत आहेत. आपण सहजयोग्यांनी हे समजून घ्यायला हवं की ख़िस्तांवे चैतन्य लहरी ৩ ৬ २) AAVAAAAA AAVA आहेत आणि ते म्हणतात की तुम्ही स्वत:ला आणि दुसन्यांना क्षमा मामलेदाराला निलंबित करण्वात आले. हे कसं झालं कुणाला समजलं केली पाहिजे. आज्ञा चक्राचा हाच मंत्र आहे. वीजाक्षरामध्ये यालाच नाही, पण ते झालं खरं असे हे ख्रिस्तांचे कार्य आहे, गणेशांचे कार्य आपण "हम्, क्षम् म्हणतो, 'क्षम' म्हणजे दुसऱयांना क्षमा व 'हम्' आहे यांत शंकाच नाही. म्हणजे स्वतःला क्षमा, आज्ञा चक्र उधडण्याकरतां याच बीजाक्षरांचा उपयोग होतो. आज्ञा चक्र उघडण्याचा सगळ्यांत सोपा उपाय म्हणजे निर्विचार जाणीव अवस्थेत येणे या स्थितीमध्ये आज्ञाचक उघड़ने ने आड वरणाच्या सर्व लोकांचे ते असेच निर्दालन करतात. घटना कशा उघडलं नाही तर ते फार वाईट असते, फारच वाईट आणि त्याचा तुम्हाला व इतरांना त्रास होतो. भूतवाधा झालेल्या लोकांना त्यां बाधांची आज्ञाचक्रांवर पकड़ येते आणि मग ते त्यांच्या डोक्यांत शिरलेल्या दुष्ट वासनांव्या आहारी जातात मग त्या दष्ट आक्ति त् अचानक सपेल आणि तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल अशा अनेक त्यांच्यावर पूर्ण वर्चस्व गाजवतात आणि मग तो माणूस असा विवित्र अनुभवांची. त्यांनी भगवान चेश ग्रिस्तानी मदत केल्याची अनेक पत्र वागू लागतो की, आपल्याला समजेनासे होते. अमेरिकेत आता बीजगुणांवर (Genes) बरंच संशोधन होत असल्याचं आपल्याला माहीत आहे, पूर्वी कधीही कल्पनेतसुध्दा नसलेल्या गोष्टींवद्दल ते आतां बोलत आहेत. तरीही आजकाल महाभयंकर रोगांनी सूड उगवल्यासारखं त्यांना ग्रासले आहे. हे का होत आहे त्यांना समजत महत्वाचं आहे. सर्वात महत्वाच सध्याच्या आधुनीक युगात "मी कोण नाही, एवढी स टी प्रगती, संशोधन होऊनही लोकांचे आजार आहे" हे प्रत्येक सहजयोग्याने जाणले पाहिजे, हे अगदी नम्रपणाने वाढतच आहेत आणि या सर्वांच कारण समजणे त्यांच्या अकलेच्या मुद्दाम सांगते. तुम्ही मला ओळखलं पाहिजे, माझा आदर-सन्मान पलीकडे आहे. कुणाचा नाश व्हावा असं मंमला वाटत नाही पण सहजयोगाच्या घडतात आणि हे कस कार्यान्वित होतं सर्व मोठ आश्चर्यचकीत करणारं आहे. लोकांनी आपल्याला विरोध केला तरी घावरूल जायचं कारण नाही. त्यांना काय बाटेल ते करू दे, काही तरी घडून तुमचा ि मला येतात. मला त्यांना काही सांगायची जरूर नाही, ते त्यांचे काम व्यवस्थित जाणतात. सहजयोगी म्हणून आपलं वर्तन कसं असायला हवे हे समजणं ठेवला पाहिजे आणि माझ्यावर प्रेम केलें पाहिजे. शब्दात आणखी सागायच म्हटल तर मी म्हणेन की तुम्ही माझ्याशी प्रतारणा करु नका. एका बाजूने माझ्यावर प्रेम करायचं आणि दुसर्या वाजूने मलाच त्रास होईल असं वागायचं हे चूक आहे. महत्वाची गोष्ट, तुम्हाला दैवी शक्तीचं संरक्षण नितीमत्तेंचं संरक्षण, परमेशरी नियमांच संरक्षण मिळायला हवे. असं संरक्षण नसेल तर तुम्ही कसल्याही प्रभावाखाली येऊ शकतां. अमेरिकेमध्ये मी पाहते की घर्माच्या बाबतींत तिथे अतोनात गोंधळ आहे. त्यांच्याकडे तन्हेतहेचे धर्म आहेत, अगदी सैतानाचा धर्म, पिशाच्च - चेट्क करणाऱ्यांचा धर्म पण, त्यांनी भौतिकशास्त्रांत प्रचंड प्रगती केली तरी ते लोक सतत कसल्यातरी भितीच्या दडपणाखाली वावरत आहेत. आजपर्यंत सामूहिक जागृती झाली नाही. सामूहिक जागृतीशियाय लोकांना परमेश्वराचे अवतार ओळखता आले नाहीत तर त्यांना दोष देता येणार नाही. साक्षात्कार दिल्याशिवाय लोक हे कसं ओळखणार ? पण सामूहिकतेत मिळालेल्या साक्षात्कारानंतर तुम्ही तसे ओळख शकला नाहीत तर ती गंभीर गोष्ट आहे.तुम्ही तुमच्या जुन्या वेडगळ आपण प्रथम मान्य केलं पाहिजे की ग्रिस्तांनी जी नितीमत्ता शिकवली ती आपल्या अंतरंगातील अविभाज्य भाग अशी होती ते. समजूतीना चिकटून राहू नका. काही हिंदू म्हणवणाच्या लोकांना जर मी म्हणत " तुमच्या नजरेतूनही पाप घडू नये, तुम्ही एकदां एखाद्या स्त्रीकडे वघा, पण दुसन्यादा बघाल तर ते पाप होईल. नितीमान माणसावद्दलचे त्यांनी घालन दिलेले असे कड़क नियम होते. तुम्ही आता सहजयागी झालल यांगीतले तर त्यांनाही आवडणार नाही. त्याना फक्त त्यांच्या पूर्वापार असल्यामुळे सुजाण झाला आहांत व अशा नियमांचं तुम्ही इतरांपेक्षा विनासायास पालन करू शकता. पण तरीसुध्दां काही गोष्टीवहल मला वोलण भाग आहे. ख्रिस्तांनी म्हटले होतं " भी स्वतःवरचा कुठलाही अन्चाय सहन करेन पण होली-घोस्टविरुध्द काहीही खपवून घेणार नाही तर तुमच्या जीवनात क्षणोक्षणी मी तुमच्या वरोबर आहे याचं नाही" ही फार महान गोष्ट आहे. ते क्षमेचं सागर असूनही म्हणतात मान राखणे, काहीही चालवून घेईन पण होली घोस्ट विरुध्द काहीही नाही ". लोक आश्चर्वचकीत होतील अशा अनेक घटना घडत आहेत. या गणपतीपुळ्यांतच सहजयोगाच्या विरोधांत असलेले एक चमत्कारिक सांगावचं लागते. तर पहिली शिस्त म्हणजे तुम्ही मला नीट ओळखलं गहस्य भेटले, त्यांनी गावंच्या मामलेदाराच्या संगनमताने आम्हाला पाहिजे आणि माझा आदर बाळगला पाहिजे. सांगीतलं की आता देवळांत जाणं, उपास-तापास वगैरे ब्राम्हणांच्या तहा सोडून द्या तर त्यांना ते मुळीच आवडणार नाही.तुम्ही आता संत झाला आहांत है लक्षात घेतलं पाहिजे संतांना कुठली जात-पात, वर्ण वगैरे नसते. तुम्ही हे जैन लोकांना सांगीतलं किंवा बुध्द धर्मी लोकेंना नजरेत पाप असावला नको". म्हणजे साध्या परंपरेतून आलेल्या प्रवृत्तींनाच चिकटून रहायला हवं असते. मला ओळखणे म्हणजे मी आदिशक्ति आहे है मानणे एवढंच सहजयोगाची शिस्त आपो आप निर्माण व्हायला हवी. त्यावद्दल मला काही सांगायची जरूर नाही. पण जर तसे झालें नाही तर मला व्रास यायला सुरुवात केली. आम्ही यायचया दहा दिवस आधी त्या AAAAAAANAAA श्री ख्रिस्त पूजा ১ ( १ ३ ি AAAAAAe क ৬ ॉ दुसरी शिस्त म्हणजे सहजयोग्यांनी कस असायला हवं हे शिकणें कल्पना करा की ख्रिस्त आतां इथे तुमच्यावरोबर असते तर माझ्याशी करसे वागले असते व इथे असलेल्या सहजयोग्यावरोबर कसे वागले असते ? कुणाचा कसलाही भुर्खपणा त्यांना खपत नसे , ते काही ऐकणारच नाहीत. मला खूप गोष्टी आवडत नाहीत पण मला वाटते की कालान्तराने असले प्रश्न सुटतील आणि सर्व काही ठीक होईल. तरी पण मी पाहते की कित्येक सहजयोग्यांना अजून जवावदारी समजत नाही.ख्रिस्तांनी खांद्यावर सूळ नेले तुम्हाला आता विश्व हेच आतां माझे कुटुंब आहे. म्हाणजे तुम्ही विशाल वनायला हवं . सहजयोग्यांनी विशाल वनायला हवं. ते जर त्यांच्याच कुटुंवात मुलांवाळांत, त्यांच्याव कामांत गुंतणार असतील तर सर्व अवघड होऊन जाईल है" स्व' मधे राहणं आता पुरे, ते पुर्णपणे संपले पाहिजे. जीवनावद्दल तुमची दृष्टी विस्तारली पाहिजे. आपण सर्वजण एक विश्व कुटब आहोत हे सहजयोग्यांच फार मोठं कर्तव्य आहे. आजच्या लानाकडेच पहां, कोणी म्हणतय मला आवडत नाही, मी भारतीययांवरोक्र लग्न करणार नाही. कुणी भारतीय म्हणतो मी विदेशी व्यक्तीवरोवर लग्न करणार नाही. तुमचे मन जर बुद्र असेल तर लग्नालाच नांव यायचं नाही, तुम्ही मला लग्नावद्दल विचारायचंव नाही. आपल्याला आता स्वतःचा धर्म - जात देश यांच्या पलीकडे जाय्ं आहे. तुम्हाला हैं जमत नसेल तर तुम्ही सहजयोगी नाहीत. तुमचं हृदय विशाल झाल पाहिजे. हे महत्वाच आहे. भारतामध्ये जात पात हाच मोठा प्रश्न आहे.मला ते समजतव नाही मी शंभर वेळा सांगीतले आहे की सगळ्यांच्या हृदयांत आत्मा आहे तर मग वा जाती कुठून आल्या ? तुमच्या आवडीप्रमाणे जात असेल तर नाही. तुम्हाला तुमचं कुटुंब आहे, मुलंबाळे आहेत तुमचं स्वतःचे गोष्ट वेगळी पण जन्माने कुणाची जात ठरत नाही. पुष्कळ उदाहरणं दाखवून हे सिध्द करता येईल, पाश्चात्य देशातला याहून वाईट प्रकार संघानांत असायला हवं. (Connected) प्रपंचात गुंतल्यासरखं म्हणजे वर्ण पध्दती मी रुमानियात गेले होते तेव्हा तिये वरेच जिपसी राहून सहजयोगाची सामूहिकता तुमच्या हातून बिघडेल असं व्हायला पाहीले , त्यांना कुत्र्यासारखें वागवतात ; इतके त्यांना हीन समजतात. नको. तुमचे संबंध, भाऊ-वहीण , आई-वड़ील चालू राहु देत पण खर तर है जिप्सी चांगले लोक जाहेत, त्यांच्यात काही कमी नाही. सहजयोग हीच तुमची मुख्य जवाबदारी आहे, ते सोडून तुम्ही या त्यांचे चारित्र्य चांगलं आहे. स्त्रियांच्या बावतीत त्यांचे नियम चांगले नसत्या गोष्टींमध्ये अडकून बसलात तर सहजयोगाच्या सामूहिकतेला आहेत आणि आयुष्यात ते नितीमत्ता संभाळतात. ते समूह करून राहतीत पणे त्यांना फार बाईट वागणूक मिकते, इतकी किळसवाणी की भारतातसुध्दा असं कधी पाहयलामिळणार नाही. या रुमानियन तसे काही कराव लागणार नाही. उलट तुमच्या गळ्यांत हार पडणार आहेत. पण आधी तुम्ही त्या हारांसाठी लायक बनले पीहिजे.कुणाला इतके येणार आहे करलाही बास होणार नाही, सर्व काही सरळीत जळन जर्स काही सोन्याने मढवल्यासारखे, त्याच्यावर कसे चालायचं एवढ़ मात्र तुम्ही समजून घेतले पाहिजे. म्हणून दुसरा मुद्दा मी मांडते तो म्हणजे तुम्ही अगदी पारदर्शक बनले पाहिजे; आत एक वाहेर एक असली प्रतारणा नको | ३ एकच ध्येय व ध्यास. म्हणजे चोवीस तास तेच करायचे असं जीवन आहे. ते सर्व चालू असताना तुम्ही सतत परमात्म्याच्या वाधा येईल आणि उगीचच राजकारण सुरु होईल. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं नात फक्त सहजयोग्याशी आहे दुस्या कोणाशीही नाही. हे फार महत्वाचे आहें मला है तम्हाला अमदी लोकाची अशी कोणिती विशिष्ट जात किंवा वंश नाही त्यांना जर्मन स्पष्टपूणे सांगावयाचे आहे की सहजयोग्याशिवाय दसरे कोणीही मोा ३्रेज किवा आल सक्सेन असंही म्हणता येणार नाही. त्यांची इतरत्र नाही. अर्यात त्यांच्याबरोवर संबंध ठेऊन त्यांना सहजयोगात आणायच आहे याच्यावदल काही शंका नाही, पण कोणा सहजयोग्याला फसवू नका खाली पाडू नका तुमच्यामधे आपापसात काही मतभेद असतील तर त्यांचे निराकारण करा. वाहेर तुम्ही सर्वांनी एक रोहिर पाहिजे, एकवा कोकांकडे आसावं ही भूख्य वाव आहे. जे दुःखी आहेत, ज्यांना अनेक आढळणार नाही. एवढी मोठी संख्या पाहून मला आश्चर्व वाटल, इंग्लंडमध्ये सुध्दा तोच प्रकार,, तिथेहीं त्यांना वाईट बागणूक मिळते. खरं तर है लोक फार प्रमळ आहेत आणि त्यांच्याजवळ खुप कला . तुम्ही इतर लोकांना भेटावं, त्यांच्याशी बोलावं . आहेत आमच्या प्रोग्रामला त्यांची संख्या पाहून मला आ्र्य वाटल, म्हणून आपलं वित्त जीवनाच्या विशालतेकडे असावं, दुःखी-दीन नयत. कशाकरता अशी भांडणं ? मतभेद राहु सत्य समजल्यावर आणि तरीही मतभेद असतील तर आधी आपलं काही चुकले आहे का हे ओळखा आणि ही चुक काय आहे तर तुम्ही स्वा्थी आहात आणि प्रश्न आहेत.. ज्यांना मदतीची जरूर आहे अशा लोकांची काळजी घ्या. जे आपल्याला पेशाची मदत करतील अशावरोबर मैत्री नको दीनदवळ्या लोकाचा कवार घ्या. त्यांना बर काढण्यासाठी तुम्हाला माझ्याप्रेमाणे वागणं अवघड वाटेल, मला पण मुले आहेत. नातवंड सहणयाग मिळाला आहे. असे काहीतरी कार्य करा. बाशीमध्ये मी आहेत पण मी त्यांना कधीही टेलीफोन करत नाही. माझे पती मात्र त्वाच्यावद्दल काळजीत असतात त्यांना टेकीफोन करत असतात. मला मात्र ते सर्व ठोक आहेत हे माहीत असते त्याच्या बावतीत मी महजयोगांत आणलं पाहिने आणि होईल तेवढी मदत त्यांना केली माझे कर्तव्य केलं आहे. आता मी, माझी मुलं, माझे पती, माझ कुटुंब वामध्येच माझे आयुष्य वाया घालवणार नाही, कारण सार ि आहे. आपण मच्यम लोक, ज्यांना आयुष्यात साध्यासुध्या गरजा पाहिजे. मी लग्न ठरवते तेव्हा विकसित व विकसनशील देशांमध्ये समन्वय ठेवण्याचा प्रयत्न करते है तुमच्या लक्षात आले असेल त्यातुन श्री खिस्त पूजा बaa ১ ( १४ ) ৩ AGAAAAAAAAAAAAAAATA ৬ ७ २० एक देवाणववाण होते पण काही लोक यांत जास्त गर्विष्ठ असल्याचे मी ईश्वराचा पुत्र आहे", अगदी ठासून म्हणाले आणि तेवड्यावरून मी पाहिले आहे. असा विचित्र शिष्टपणा तुमच्यामघे आला तर ते लोकांनी त्वांना सुळावर चढवलं." मी ईश्वराचा पुत्र आहे "असं त्यांनी खरि-धर्माविरुध्द होईल म्हणून सहजयोगी म्हणून आपण हे लक्षात घेतले पाहिजे की सहजयोगाच एक तत्व अस आहे की छोट्या मोठ्या पुनरुद्यार केला, म्हणून आता सहजवोग्यांनी पण "मी आदिशक्तीचा किरकोळ गोष्टींव्या आणि वंधनांच्या, ज्यांच्यापसून आपल्याला व मुलगा ( मुलगी) आहे" असं म्हटलं पाहिजे. एकदा तुमच्या मनांत है इतरांनाही बास होतो. आपल्याला पार जायच आहे. आपण जेव्हा ठसलं तुम्हाला एकदम परिवर्तन झाल्यासरखं वाट लागेल कारण ही सामूहिकतेत येतो तेव्हा सर्वांनी सामूहिक वनायचं आहे है आपण समजल पाहिजे, मग ध्यानाकरता आपल्याला मोठे महाल वर्गैरे हवा असल्या प्रकारांची गरज उसत नाही, प्रार्थना व ध्यान करायला वाटेल जे लोक जगुरुवरोबर होते ते सहजयोगांत आल्यावर अगदी कुठीही जागा चालते तुम्ही कुठेही असलात तरी काय पाहिजे ते मागू उदार, कर्तव्यनिष्ठ आणि नम्र होतात कारण त्यांनी आधी खुप शकता,तुम्ही आता गपणतीपुळयात आहांत तिथे विशेष आराम नसेल सींसलेलं असते एरवी एकदम सहजयोग सुरु कलेल्या लोकांना अशी है पण मला माहीत आहे, रहायला पण ३-स्टार हॉटेलची व्यवस्था नाही तरी पण तुम्ही सर्व आनंदात राहता. एकमेकांवर प्रेम करता, अशी तुमची संगत समाधानकारक आहे. असं समाधान हे एकमेकातल्या लोकांच्या लक्षात येत नाही. प्रेम, वात्सल्य, आपुलकी, एकता अशा भावनांमधून मिळत असते. मग तुम्हाला आराग्ायक सोयी, करमणूक वर्गैरेची आठवणही होत नाही, अचानक डिचशे लोक जास्त आल्याच कळल्यावर जमलआ तशी तात्पुरती व्यवस्था करणं भाग पडले आणि तरीही तुम्ही तक्रारज . करत नाही. या तुमच्या सोशीकपणाबद्दल मी तुमचें आभार मानते. अगदी उपडपणे सांगीतले ते एक सत्य होते, त्या सत्याचाच त्वांनी फार उच्च स्थिती आहे. अगदी अभूतपूर्व पायरी आहे. असं म्हण लागलात की तुम्हाला तुमची जवाबदारी समजेल, तुम्हाला आश्चर्य भावना नसते आधी अनेक संकटातून पार पड़ल्यानंतरच तुम्हाला जे मिळालं आहे त्याची किमत कळते पण हे सहजच मिळाले तर ते आपण यावरोवरच संतत आत्मपरीक्षण केले पाहिजे. पहिल्या प्रथम है वरघावचं की मी नम्र आहे का ? मी कोणासमोरही नम्र होऊ शकतो का ? हे फार महत्वाचे आहे. उतावळा रागीट स्वभाव फार वाईट श्रीकृष्ण म्हणाले होते की उताबळेपणात्ुनच सगळे सुरु होते राग हा लिव्हरमधून सुरु होता म्हणून वाईट आहे आणि तो मी कसा शारिरीक सुखसोयीपेक्षा आत्म्याचं सुख जास्त महत्वाच आहे. दूर करणार है जाणू शकरता, या रागामुळे सारी सामूहिकता संपून तुमच्या शरीराला जर आराम हवा असेल तर ती सबय मोडायचं जाईल, देवी चैतन्याचें सौंदर्य नाहीसं होईल, रागीट माणूस जर शिका. शरीरावे तुम्ही गुलाम न होता शरीरालाच तुमचा गुलाम वनवा देवाबद्दल बोलू लागला तर लोक त्याच्यापासून दूर निघून जातात. हा हे जर तुम्हाला करायचं नसेल तर सहजयोगांत तुम्ही हरवून जाल, रागीट स्वभाव सोडला पाहिजे. कारण मंग तुम्ही सारख गाडी वंगला वर्गरे - वगैरे वद्दलच वोलणार. शरीरांचे फार लाई केलेत तर आत्म्याचा पअ्रकाश कमी हाता. तुमच्या नपासन घेतलं पाहिजे काही लोकांना वाटतं की रागावण हा त्वाचा चेहर्यावरची झळाळी निघून जाते. मनाची शोती नाहीशी होते. तुम्हा अधिकार आहे. पण सहजयोगात तसे नसते, मारामारी करायची शारीरिक सुखाची चिंता करत राहण्यापेक्षा ते सर्व परमात्म्याकडे सोपवा, काळजी कशाची करायची आहे ती म्हणजे तम्ही जीवनांत जरूर नाही. काहीं प्रश्न निर्माण झाला असेल तर मला सांगा मी बरेच प्रामाणिक दैवी- गुणी व समर्पित राहण्याची तच तुमचे काम आहे. मला नवल वाटावचं की हे आपापसांतच का भांडण करत आहत ? आपण किती शरण आहोत इकडे लक्ष या, मी खरा सहजयागी आहे इल इ कां ? सहजयोगाकरतां मी काव करतो. ? सहजयोगसाठी भी काय हळु हळु, जसे तुम्ही आध्यात्मिक प्रगल्भता मिळवाल ही सर्व भांडणं केले किंया कराव इकडे लक्ष या, हे केले नाही तर तुमचे मन उलट दिशेने पळाचला लागेल आणि मग हे चांगल नाही. ते नको, हे हवे इ. चालू मला सहजयोगाकरता काय करायचं आहे, सहजयोगातून मला काय कार्यान्वित करायचे आहे. सहजयोगाचा प्रसार मी कसा करणार आहे इ.विचार तुम्ही करायला लागलात तर तुमचे मन दिव्य अनुभवाच्या प्रकाशात आल्याचे कळून तुमच तुम्हालाच नवल बाटेल दुसर्या कुणी तुम्हाला काही सांगावलाच नको, सर्व काही आपोआप येईल तुमच्याजवळ शक्ती आहे. सर्व काही आहे, तुमच्यामयाल विचारप्रणालीने आज्ञाचक्रावर पकड आलेली असते प्रत्येक वावतीति शिवाय आपल्याला कुठल्या गोष्टीचा राग येतो हे पण तुम्ही मिटतील आणि न्याला तुम्ही वेगेवगळे गुप समजत होतात ते पण ते राहणार नाहीत. सहजयोगच तुमचे खर स्वरूप उपडे करेल आणि टिकु देणार नाही. लोक मग तुम्हाला वरोवर ओळखतील, तुम्हाला आपल्याला राग का येतो है समजण्याचा प्रयत्न करा, कार्य कारण आहे ? दुसऱ्याच्या ज्या कृतीचा तुम्हाला राग येती तीच गोष्ट तुम्हीही करत असाल, तुमच्यातही काही दोप असेल, म्हणून सहजयोगातून होणारी ही एक प्रकारची स्वच्छता आहे आणि ते महत्वाच आहे. , खिस्तांच्या मदतीची आपल्याला जरूर आहे कारण आपल्या तारकिक घडून हा स्त्रोत प्रवाही होण्याचाच अवकाश. तार्किकपणावी आपल्याला इतकी सवय असते की कुणाचा खून आता आणखी एक मुद्दा म्हणजे आपण कोण आहोत हे करूनही आपण त्याच समर्थन करायला वघतो. वर म्हणतो"मी काय करणार ? ते तसंच होणार होते " एकदा आत्मपरीक्षणाची जाणलं पाहिजे. सहजयोगांत याला फार महत्व आहे. ब्रिस्त म्हणाले श्री ख्रिस्त पूजा ১A (95) ১AVAAAAVAAAA सबय लागळी की है सर्व प्रकार बांवतील, फार राग आला असेल तर आरशासमार उभे रहा आणि स्वतःवरच रागवायचा प्रयत्न करा. ु आपण त्याच्याकरतां काय कैले ? आपण काय मिळून घेतो ? उलट आपल्यात पुष्कळ लोक हपापलेले आहेत, त्यांना आणखी पाहिजे असतं. इतर काही लोक सारखे कर्ज काढ़त असतात, काही लोक दुसर्यांचा स्वतःच्या कामासाठी उपयोग करून घेतात. या सर्व फालतू आता आसक्तीवद्दल. ही आसक्ती फार सूक्ष्म असते. पूर्वी माझा अनुभव होता की पाञ्चात्य सहजयोगी त्याच्या फारस प्रम मुलांबर गोष्टी सहजयोगात कामाच्या नाहीत. तुम्हाला त्यांची जरूर नाही, जे गाष्टी सहजयोगात कामाच्या नाहीत. तुम्हाला त्यांची जरूर नाही, जे करत नसत, पण आतां ते मुलांना चिकटून असल्यासारखे झालेत त्यांना सहजयोगाचा प्रचारही त्यांच्या मुलांच्या मर्जीप्रमाणे चालावा असे वाटते. मारतीय सहजयोगी पण मुलांमध्ये खप गंतन जातात मी आधीच सांगीतले आहे की आसक्ती आली की प्रेम संपल समजातुम्ही जरूर असेल त्याची नुसती इच्छा केलीत की ते तुम्हाला मिळेल. तर काही लाक दुसर्याचा फायदा उपटतात, काही लोक स्वतःचंच रक्षण करण्याच्या प्रयत्नात असतात, तुमचे मन अगदी स्वच्छ व खुल हवें ाजे दिये सहस्त्रार उघडते. तुम्हाला हृदय चक्र माहीत आहे आणि ज्यांच्यावर प्रेम करता त्या सर्वांवर जशी त्यांना गरज आहे तेवढंच प्रेम करा तुम्ही प्रवाही वनल पाहिजे. एकाच जागी थांबून चालणार नाही. ती तुमची जबाबदारी नाही तर परमात्म्याच्या सत्तेची आहे. आणि ती त्याच्यावर सोपवा. मग तुम्हाला कळून बइल का तुमया मुल मिळेल का ? तुम्हाला हृदयापासून कसली भावना समजून प्याववा सुधारतात, तुमचे संबंध सुधारतात, सर्व काही ठीक होते कारण तुमची जवाबदारी संपलेली असते. तुमच्या सिमित विचारांचा तुमच्या संबंधांबर परिणाम होतो, मी तर चक्क म्हणेन की आशा सिमीत नाते-संबंधांनी प्रत्यक्षात ते संबंधच गुदमसरून जातात. तुमची दृष्टी विशाल करा, तसेच वुध्दी विशाल होऊ द्या मग तुम्हाला समजेल पाहिजे आणि एकमेकांवद्दल भावना हवी. निसर्गाकडे पाहिलेत तर हे पटकनु समजेल पाणी पहा, ते सगळ्या झाडांकडे जाते (मिळते) एकाच झाडाला मिळेल असंे नाही, तसं झाले आहे आणि कुणी गोरा आहे, कुणी उंच आहे, कुणी बुटका आहे तर सार काही संपून जाईल. तुम्ही सामूहिकतेचा विचार करता तेव्हां तुमची अलिप्तता चांगली हवी, कशाच्या तरी मागे लागून किंवा आहे नाही तर यांत्रिकताव झाली असती, या विविधतेचा आनंद कसल्याही हेतूने लहान-सहान संबंधांमधे अडकू नका - जगातील आपण उपभोगला पाहिजे. ज्यातून निर्मिततेचं सौदर्य प्रतीत होते. कुणापेक्षाही तुम्हाला सहजयोग सांभाळणे सोपे आहे कारण ते इतर बाहेरच्या गोष्टींचा तुमच्यावर मुळीच प्रभाव पड़ता कामा नये, लोकांनी लोक साक्षात्कारी (जागृत) नाहीत. तुम्ही साक्षात्कारी आत्मे आहांत. नीट-नेटकं व्यवस्थित रहायला हवं हे ठीक पण प्रत्येकानं सहस्त्रार उघडल्यावर हृदय-चक्र पण उघडते, तुमचे हृदय उधड द्या म्हणजे तुम्हाला आनंदी- आनंद मिळेल. आता मला काही पहायचं आहे. तर डोळे बंद ठेऊन पाहण्याचा आणि त्यातील आनंदाचा लाभ मला अमेल तर हदय उघडल्याशिवाय ते कसं शक्य आहे ? म्हणून हृदय उपड होऊ दे म्हणजे मग काही अवघड नाही हे तुम्हाला सहज समजेल हे आपल्याला सहज जमेल पण आधी आपल हृदय उधडल सहजयोग्चांनी एकमेकांचा आदर ठेवला पाहिजे. कुणी काळा कुणी असा तर कुणी तसा परमेश्वराने अशी विविधता निर्माण केली ं आता इतर म्हणजे पैशाची आसक्ती पहा काही लोक आपल्यासरखचे असाव असं म्हणणं चूक आहे. भारतामधे तम्ही सहजयोगातही दुकानासारख, वाजारासारखा उपयोग करतात.उदा.ते म्हणतात "माताजी, यावी किंमत निम्मी करायची कां, पाव करायची कां, काही सुट देऊ या, किंवा सेल ठेऊ वा " पस्तीस टक्के लोक फुकट आलेले असतात आणि ज्यांना घ्यायची शक्ती आहे त्याना निम्मी किंवा जास्त सुट पाहिजे असते. अशा लोकांना काय म्हणायचं मला माहीत नाही. मला बाटतं की दान करण्याचीच ही एक संधी असते आणि दिलेला हा पैसा सगळ्यांत वाटला जातो हा पसा एकाच व्यक्तीला मिळतो असं नाही तर तो इतरांच्याही उपयोगी येतो डमथ झाला अस समजतात. ज्या देशात जन्म झाला त्या देशाबद्दल कारण बाहेरून येणाऱ्या बऱ्याच लोकांची इतका ऐपत नसते. आपण सर्व जगाचा जेव्हा विचार करतो तेव्हां अशा तन्हेने पैसा सर्वांनी मिळून वापरायला हवा है आपण लक्षात घ्यायली केी पाहिजे ্লाणि आपल्यातील विचित्र लोक ज्यांची क्षमता मर्यादित , मागासलेल्या इंग्रजी भाषा चुकीच्या तहेने बोललात तर त्याला जातीसारखे नावं ठेवतात. इथे ही गुलामी - वूत्ती इतकी घट्ट झाली आहे की तुम्हाला तुमची भाषा, मातृभाषा वा हिंदी वर्गरे वोलता नाही आल तरी चालेल पण इंग्रजी बोलतां आलं पाहिजे. तिनशे वर्षे आपल्यावर सत्ता गाजवलेल्या इंग्रजांचे गुलाम असल्याची ही वृत्ती आहे. त्वांनी स्वतःचंही काही कल्याण केलं नाही आणि रिकाम्या होतांनी इथून गेले भारतातले ख्रिश्चन लोकहो ख्रिस्ताचा जन्म आपल्याला अभिमान वाटला पाहिजे है आयुष्यांत महत्वाच आहे, आपल्याला स्वतःवा देश असला पाहिजे पण आपण म्हणजे देश असं. समजू नये, आपल्या देशाच्या सर्व चुकीच्या गोष्टीवर आपण टीका कली आहे, जरा दूर ठेऊन त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागू नये. तुम्ही एकदा खर्च करून येण्याची हवं.एवढं नीट समजून घेतलंत तर तुमची पैशाची आसक्ती कमी होईल तुम्ही काहीच वाटून घ्यायला तयार नाही, लक्षावधी संपत्ती असली तरी तुम्ही दान करायला, बाटून घ्यायला तयार नसतां.सहजयोगातही पुष्कळ लोक असे श्रीमंत झाले पण तेही असे वाटन घेत नाहीत आपण इधे पैशाकरता एकत्र जमलो आहोत अस मी म्हणत नाही पण तुमची वृत्ती सहकाराची हवी. सहजयोगाने आपल्याला एवढं दिलं मग देशाच्या पलीकडच्या विचारांत आलात की अशा सर्व वंधनातून मुक्त होता तुम्हा आता विशेष व महान लोक झाला आहात तर मग एकाद्या डवक्यात असल्यासारखे वागू नका, तुम्हाला आता समुद्रात उत्तरावच आहे नाही तर गुदमरून जाल, श्री खिस्त पूजा ATAYAAYAAAAAA ( १ ६ ) हु. AAAAAAAAAAAAAAAAAAA AAAAAAAAAAAA आणखी एक गोष्ट म्हणजे यंत्रामचून बनवलेल्या गोष्टी तुम्ही त्यांच्यासाठी काय करतां येईल हे पण लक्षात येईल. पण त्यासाठी आपण हे औळखायला हवे की आपल्यामधील प्रकाश जोफ्यंत सर्व निर्माण झाले आहेत.हातांनी बनवलेल्या कापड़ावे कपडे वापरावे किंवा समाजात पसरत नाही तोषर्यंत आपले सर्व प्रयत्न फुकट आहेत , म्हणजे सहजयोगाचा आनंद आपल्यापुरताच राहिला आहे, गणपतीपुळे प्रदूषण होत नाही. सहजयोगी म्हणून निसर्गाची संतुलनता विधडणार बगैरे सर्व ठीक, पण बाहेरच्या छोकांच काय ? तसंच कला , संगीत नाही याची आपण काळजी घ्यायला हवी. मला माहीत आहे की जिथे कलाकुसरीची निर्मिती यांना उत्तेजन देऊनही गरिवाना मदत होते. असल्या गोष्टीवद्दल तुम्ही जागरुक असायला हवें, इतर नसत्या असतात. पण त्यासाठी नैसर्गिक असमतोल नष्ट करण्याची तळमळ गोष्टीमघून लक्ष काढून टाका. राजकारणावी काळजी करू नका. तुमच्यामघे असेल तर व्हाव्रेशन्स हे कार्य करतील कुठेही गेलात तरी त्यातील सर्व भानमडी उष्रडकीला येतील. निकालात जातील आणि सर्व ठीक होईल. त्यांना झगडे वर्गरे काय करायचं ते करू दे, ते मूर्खच विधडणार नाही इकडे लक्ष ठेवायला हवे नसर्गिक प्रक्रिया विधडवणार्या आहेत. तुमचे लक्ष तुमच्या निर्मितीक्षमतेकडे असु दे, दुस-्याला कशी मदत करता येईल इकड़े असू दे प्रत्येक गोष्टीमधे प्रेम असू दे, करुणा जबावदार आहोत. म्हणून आपणय त्यात सुधारणा करण्याचं काम ब अनुकंपा असू दे. प्रत्येक सहजचोग्याच्या देनंदिन जीवनांत क्षणोक्षणी प्रेम व करुणेचा सहजमुंदर अविष्कार व्हायला हवा,"मला है आवडत नाही, मी है खात नाही" असले प्रकार नकातच : असे म्हणणारा वापरु नये. शक्य तो टाळाव्या,या वंत्रामुळेच आपल्यासमोर अनेक प्रश्न लहान-सहान मशीनबर बनवलेल्या कपडाचे. कारण त्या मशीनपासून सहजयोगी आहेत तिथे चैतन्यलहरीमधून हे प्रश्न आपोआप सुटत तुम्हाला प्रदूषण आढळणारच, ते दूर करण्याकरता निसर्गाचा समतोल बस्तु आपणच निर्माण करत असतो, म्हणजे आपणय त्याला करायला हवं. आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे आपल्वापेक्षा गरीब व कमनशीवी लोका गे पण आपण काळजी घेतली पाहिजे वातावरणाची सहजयोगी असूच शकत नाही; तो नेहमी "काय छान आहे" म्हणत | ३ काणी तरी मला फळे खायला दिली; माझा घसा खराव होता काळजी घ्यायला हवी व त्यांताल नको त्या फालतु गाष्टा टाकृत तरीपण मी ती खाली हरकत नाही. तुम्हाला दुखवायचे नाही म्हणून मी दिल्या पाहिजेत, त्यासाठी आपली जीवनपध्दती सरळ व सोरपी ठेवावी स्यामुळे उगीचच वाहने आणि तत्सम त्रासदायक गोष्टीची जरूर भासणार नही. अशा अनेकानेक प्रकारांतून आपण वातावरणाची काळजी घेऊ शकतो आणि ती आपलीच जवाबदारी आहे. वयाच्या ४७ वर्षापर्यंत मी सुती कपडेच घालत होते, रेशमी तर नाहीच, सहस्त्रार उघडल्यानंतरच मी है इतर कपडे वापरायला लागले. तरीपण मी तो खाली, हरकत नाही. तुम्हाला दुखवायचें नाही म्हणून मी ही भारी साी नेसले टुसर्याला खूष करण्यासाठी आपण काय करू शकणार नाही ? स्वतःव्या आवडी-निवडीकडे लक्ष न देता दुस-्यांना " मला हे आवडत ते नाही आवडतं आपण आनंद धावा, याच्यापेक्षा इतरांना प्रसन्न कसं वाटेल इकडे लक्ष द्य, परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी आपलं व्यक्तिमत्व, चारित्य आणि बागणूक अगदी स्वच्छ हवी. आश्चर्यकारक काम करणारे, आपले जीवन असं असायला हव की आपणे आजूवाजूच्या चांगले सहजयोगी मला माहीत आहेत पण त्यांच्याजवळ अजून खूप जिवंत क्रियांबद्दल संवेदनशील बनू, त्वाकरतां या गोष्टीकडे तुम्ही किती सतर्कपणे घ्यान देता याला महत्व आहे. जसे आजकाल - खूप करण्याची शक्ती आहे.म्हणून मी है सार ख्रिस्तांच्या जन्मदिनी आज तुम्हाला सांगत आहे. त्यांच अनुकरण करणं फार अवघड आहे. है मी जाणते. पण आपण प्रत्येकजण एवढ तरी करु शकतो की ते सतत आपल्याज़वळ आहेत याचं मान ठेऊन त्यांचा साधेपणा, त्यांचे पावित्र्य व त्यांचे जीवन यांचे अनुकरण करू भारतामध्ये पुष्कळ नवीन नवीन चांगल्या गेष्टी मिळू लागल्या आहेत. एकदा मी कुणाला म्हटलं तुम्ही जर्मनीमधुन का नाही मागवत तर तो म्हणाला "जर्मनीमधे मिळतात की नाही मला माहीत नाही त्यावर मी म्हटलं "तुला माहीत नाही का की जर्मनीमधे त्याचे मोठे कारखानेच आहेत " तो म्हणाला "तुम्हाला कसं माहीत माताजी' तर मी फक्त "मला माहीत आहे" एवढंच म्हणाले मी ज्या ज्या देशांत जाते तेथील इत्यंभूत माहिती मला असते, अगदी वारीकसारीक तपशीलसुध्दा, म्हणून त्यांच्याकडे एवढा मोठा धंदा असल्याचे यांना माहीत नसाब याचं मला आश्चर्य वाटके तसंच आपल्या देशामध्ये च कलाकुरीच्या किती सुंदर वस्तु बनतात याची आपल्याला माहिती नसते, म्हणून त्वा गरीब कारागीरांना मदतीची जरूर आहे.खिस्तांना अगदी हलाखीच्या परिस्थितीत का जन्म मिळाला ? कारण त्या गरीवांना आशिर्वाद देऊन त्यांच्या आच्यिात्मक उत्नतीचं काम त्यांना करायच होतं, पण आज आपल्याला गरीबी कुठे कुटे आहे व त्यासाठी आपल्याला वरंच काही करता येईल. तुमच्या देशापुढील खरे प्रश्न समजणे अगदी सोपे आहे., लोक अजून गरिवीतच कां आहेत व सरळपणी, शकतो. परमेश्वराचे तुम्हां सर्वांना अनंत आशिर्वाद. की क श्री खरिस्त पूजा ( १ ७ ) AAAAAAAAAAAAAA TAVAVAAAAAA शिवरात्री पूजा प. प्र.श्री माताजी निर्मला देवी गर यांचे भाषण भाि ऑस्ट्रेलिया : २६-२-९५ (सारांश) आज आपण सदाशिवांची पूजा करण्यासाठी इथे जमलो बनलो हे त्यांचं त्यांनाच समजत नाही. पण त्यांच्यामधे ती क्षमता आहोत. आपल्यामधील शिव, म्हणजे शुध्द आत्मा है त्यांचेच आहे, ते खरोखरच परमात्म्याचे प्रतिबिंब बनू शकतात: प्रतिबिंब आहे. पाण्यामध्ये सुर्वाचं ग्रतिबिंव पडले की ते प्रतीत त्यासाठी त्यांना स्वतःवद्दलच आत्मविश्वास असायला हवा. स्वतःच्या होते पण दगढावर तसं प्रतिबिंद पडत नाही. आरशांत सूर्याचं उल्क्रांत स्थितीवर विश्वास हवा आणि आपण आता आत्मा नुसतं प्रतिबिंब पडत नाही तर त्याचा प्रकाशही आरशातून आहोत है ठामपणे जाणायला हवे. सहजयोगावर खात्रीपूर्वक परावर्तित होतो.तसंच मनुष्यप्राण्यामधील परमात्म्याचं हे प्रतिबिंब श्रध्दा असणे महत्वाचे आहे, आत्मविश्वासामशिवाय आत्मोन्नती त्याच्या व्यक्तिमत्वातून प्रकट होत असते.तुम्ही स्वतः जर स्वच्छ, शक्य नाही, माझ्या भाषणांमधुनही मी सगळ्यांना पूर्ण स्पष्ट आणि अवोधित असाल तर हे प्रतिबिंव आरशासारखे आत्मविश्वासांत राहण्याबद्दल सांगत आले आहे. अर्थात हा असेल. साधुसंतांमधे परमात्म्याचं सुंदर दर्शन मिळते म्हणजे विश्वास कुठल्याही प्रकारे अहंकार वा आक्रमकतेशी संबंधित त्याच्यामधे कुठल्याही वाईट प्रवृत्ती नसतात. अर्थात अशा नाही. खरा आत्मविश्वासू मनुष्य कधीच आक्रमक नसतो. कुठल्याही बाईट प्रवृत्तींपासून मुक्त असलेला मनुष्य निर्मळ आत्मा होतो . तेव्हां त्याच्यामधील दिव्यत्वाचं हे प्रतिबिंब दुसऱ्यामधे कोंबड्यांच्या झंज खेळांत आपलीच कोंबडी जिंकावी अशी इच्छा परावर्तित होते. विनी लोकांत एक गंमतीदार कथा आहे. एका राजाला होती. कुणीतरी त्याला सांगीतल की अमक्या-अमक्या साधूकडे तुम्ही नशीबवान, तुम्हां सर्वांना आत्मसाक्षात्कार मिळाला कोंबडी घेऊन गेलात तर तो तुमच्या कोंबड्यांना झंज जिंकताल आहे.म्हणजेच परमात्म्याचे प्रतिबिंव तुमच्या चित्तामधे कार्यान्वित इतके ताकदवान बनवेल. म्हणून त्याने दोन कोंबडया त्या झालं आहे ; तुमचं चित्त आत्म्याच्या शक्तीतून प्रकाशित झाले साधुकडे दिल्या व त्यांना झुंज जिंकतील अशी शक्ती त्यांना आहे. आत्म्याची ही शक्ति तो प्रतिबिंब आहे म्हणून, म्हणजे ते देण्यासाठी सांगीतले एक महिन्यानंतर त्या कोंवडया राजाने परत प्रतिबिंब पाण्यापासून किंवा आरशापासून अलिप्त आहे. कारण आणल्या आणि ज्या मैदानावर ही झुंज होणार होती आणि जिथे पाण्यातील किंवा आरशातील प्रतिबिंब सूर्य जोपर्यंत आहे इतर कोंबडचाही आल्या होत्या तिथे त्यांना नेले. कोंबड्यांची झुंज तोपर्यंतच असू शकते,म्हणजे सहजयोगी झाल्यावर तुम्ही स्वतःला सुरू झाली, या दोन कोंवड्यांवर इतर कोंवडे चालून आले पण स्वच्छ केलें आहे. कुंडलिनीने तुम्हाला स्वच्छ केलं आहे आाणि हे दोन कोंबडे थंडपणे, शांतपणे आरामातं स्वस्थ वसले ; कितीही आतां तुम्ही एक शुध्द व्यक्ति झाला आहातं. म्हणूनच हे प्रतिबिंव हल्ला झाला तरी हे दौघे त्याला गंमत समजूनच उभे राहिले ; अधिकाधिक स्पष्ट होत चाललं आहे : एवढंच नाही तर इतरांना शेवटी सर्व कोबडे दमून-भागून मैदान सोडून पळाले आणि या त्याचा प्रत्यय येत आहे, तुमच्या चेहर्यावर, तुमच्या शरीरावर दोन कोंबड्यानीं ती झुंज जिंकली. यांतून हे तात्पर्व समजून घेतल त्याची कांती आली आहे आणि तुमच्या कार्यातून, वागण्यातून पाहिजे की जो अनासक्त असतो त्याच्यावर कधीच हला होत नाही. आपल्या अनेक आसक्तीवरोबर आपण गुंतून राहतो आणि सगळीकडून त्याचा अविष्कार होत आहे. ्यामधूनचे आपले सर्व प्रश्न निर्माण होतात. प्रथम आपलं कुटुंब मग देश, मग धर्म, जाती इ. तहेतहेच्या वंधनातच राहिल्याने तुम्ही अशक्त, कमजोर होता कारण याच गौष्टी सतत सर्वसाधारण माणसांचा आपण परमात्म्यांच प्रतिबिंब आहोत यावर विश्वास बसणं अवघड आहे. त्यांची घडणच अशी गुंतागुंतीची आहे की आपण एकाएकी परमात्म्याचं प्रतिबिंब कसे चैतन्य लहरी (पुढील मजकूर पान क्र. १८ वर) AAAAAAAAAAA आल्यावर ते त्याला म्हणाले तूं हे काय चालवलं आहेस ? तुला काय पाहिजे ?',तर रावण म्हणाला "मला वर द्या" कसला वर मुखपृष्ठाचा पुढील मजकूर तुमच्यावर वैमान घालतात आणि मग सहजयोगी असूनही भ्रमात पडता, म्हणून तुम्हाला सहजयोगवद्दल, तुमच्या स्वतःवहल असा विचारल्यावर तो म्हणाला " मी जे मागेन ते देईन असं आधी हढ विश्वास हवा की आपण योग्य मार्गावर आहोत, कुणीही कबूल करा" तर ते म्हणाले तुम्हाला त्रास दिला तरी तुमचे नेहमीच रक्षण होणार आहे , दैवी देईन". ही फार मजेदार गोष्ट आहे. मग रावण म्हणाला "मला शक्तीकडून तुम्हाला पूर्ण सुरक्षितता मिळणार आहे याची सदैव तुमची पत्नी हवी" कारण त्याला माहीत होते की शिवांची पत्नी ख़ात्री वाटेल, "मला ते शक्य असेल तर नक्कीच म्हणजे आदीशक्ति, आणि ती भागीदार झाल्यावर काहीही अशक्य नाही. म्हणून तो म्हणाला "तुमची पत्नी मला माझी जोडीदारीण म्हणून हवी', आता या राक्षसाला एवढा मोठा वर कुठल्याही धर्माचे , गुरु-पंथाचे किंवा इतर अनुयायी लोक बघा, त्यांना सदैेव दुसर्या लोकांच्या आक्रमणाची भिती वाटत असते ज्यामळे आपल्या पध्दतीबद्दल बोलायला ते बिचकतात. असल्याने त्यांनी ते मानलं या कथेतील तात्पर्य एवढेच की काय वोलायचं हेही तारतम्य त्यांच्याजवळ नसते. आपण आत्माच त्यांच्या करुणेमधन सर्व काही कार्यान्वित होते. मग सदाशिवांची आहोत है एकदा मनावर विवल की तुम्ही जे काही करता त्यावर पत्नी पार्वती हिने त्या भयंकर राक्षसावरोबर जावे असं ठरले. तुमचा ठाम विश्वास असतो यावं तुमचं तुम्हांलाच नवल वाटेल. पार्वतीचा भाऊ म्हणजे श्री विष्णु, अर्थात श्रीकृष्ण, तो मनांत द्यायचा म्हणजे सदाशिवाना पंचाईतच आली, तरी करुणामय आणि म्हणूनच आपल्याला याचा फायदा पण आहे की आपण सामूहिकतेत आहोत असंही म्हणता येईल. सामुहिकतेमधे आपली नाही, मला काहीतरी केलंच पाहिजे. श्रीकृष्ण फारच चतुर म्हणून वागणूक कशी आहे हेही तुम्हाला समजून येईल, सामूहिकतेवर त्याने रावणाला बायरुमला जावंसं वाटावं अशी युक्ति केली. यावा काय परिणाम होत आहे ? सामूहिकतेत जो सूक्मात असती लाजेखातर- रावणाने पार्वतीला उतरवून खाली ठेवले आणि तो त्याला काही बोलायची जरूर नसते, काही म्हणायची जरूर नसते. वरील गोष्टीप्रमाणे त्या कोंवडयां सारखा नुसता वघत राहू होते की भूमाता ही पार्वतीची आई असल्यामुळे तिला जमिनीवर शकतो. पण त्याची गहनता इतरांना स्पर्श करून राहते. अशा ठेवायचं नाही, व तिला पूर्ण वेळ खांदयावर बसवून न्यायचं, माणसाची योग्यता पाहूनच तुम्हाला समजेल की त्याची गहनता पार्वतीला खाली उभे केल्याबरोवर भूमातेने तिला आपल्यामधे इतकी आहे की तो आक्रमकता दाखवूच शकत नाही, आपल्या ओढन घेतले; रावणाला काय करावं सुधेना, म्हणून तो पुन्हा आपणच तो आपल्या सुरक्षिततबद्दल निःशक असती. ही सुराक्षतता शिवाकडे आला व म्हणाला "तुम्ही मला वचन दिल आणि आता आपण भावनेतून नव्हे तर आतूनच समजली प्राहिजे. एकदी ती है काय झाले ?" ते म्हणाले " मी तुला आधीच वजावले होते की प्रगल्भता व जाणीव आली की कुणीही तुमच्यावर हल्ला करू तिचा भाऊ फार खोडकर आहे आणि तो काही तरी युक्ती करेल शेकणार नाही. चालून येणारा माणूस स्वतःच असुरक्षित असतो. त्याच्यावर वाईट संस्कार असतील किंवा तो सहजयोगी असेल म्हणून त्या व्यक्तीवद्दल तुमचा दृष्टिकोन उदार असावा. सगळ्यांना माहित आहे की सदारशीव सर्वांना क्षमा करणारे पाहन हसणारा एक लहान मुलगा जो श्रीकृष्णच होता- दिसला. आहेत. कुणालाही अगदी एका पायावर उभे राहून वा डक्यावर तो म्हणाला "माझ्याकडे पाहून असा हसतोस कशाला ?" मुलगा उभे णाला बा वा. या म्हातारीला कशाला खांयावर घेऊन चालला म्हणाला की माझ्या बहिर्णीला या सैतानावरोबर जाऊ देणार आधीच बजावून ठेवल बाथरुमला गेला, शिवानी तर रावणाला म्हणून तुला जपून रहायला हवं. आता पुन्हा तिला कुठल्याही प्रसंगी जमिनीवर ठेऊ नकोस त्याने पुन्हा तिला खांद्यावर घेतलं एकदम त्याला आपल्याकडे राहून वा उपवास करून किंवा आणखी कसल्याही प्रकारे प्राय्चित करणारे पण. या प्रकारांनी ते अगदी वैतागृन जातात व म्हणतात की ठीक आहे, तुला काय पाहिजे ते मी देतो. अगदी राक्षसांनाही, त्यांनी प्रायश्चित वा तप कल्यावर त्यानी वर कारण त्यांच्या पायश्चित्ताला ते कंटाळले. आहेस ? तिच्या अंगावर काहीच दागीने दिसत नाही". ही देवता आहे असं सांगीतल्यावर मुलगा म्हणाला " शक्यच नाही, हिच्या दिले. अंगावर दागीने नाहीत. भरजरी वस्त्रे नाहीत, ही कसली देवता ? वघितलं तर दात पडलेली एक म्हातारी बसलेली आणि आपल्याला हसत असलेली ; त्यावरोबर घावरून त्याने तिला टाकून दिले हीच महामाया सदाशिवांनी वर दिलेल्या पुष्कळ कथा आहेत. रायणाला पण मिळाला. रावणाने काय काय तप केलं त्याव्या मजेदार कथा आहेत.दहा तोंडे असुनही तो इतके उपास कसा करू शकला मला तिसर्या वेळी पुन्हा येऊन त्याने शिवाला सांगीतले की पत्नीला कुणाचंही काही ऐकूं नकोंस असं सांग आणि तिला बन्या बोलाने माझ्याबरोबर पाठव, शिवानी सांगीतले की ठीक समजत नाही. अगदी शिवसुध्दां वैतागून जातील इतकी उग्र तुझ्या तपश्चर्या त्याने केली त्यांची करुणाच इतकी महान आहे की तेच म्हणाले असतील की याला काय पाहिजेल ते देऊ या शिवाकडे शिवरात्री पूजा AAYA ( १८) क VAAAAAAAAAA आहे. ती लंकेत जन्म घेईल आणि तिच्याबरोकबर तू विवाह कर. पाहिजे. लियं नांव मंदोदरी असेल ही कथा अशीच पुढे चालते, मंदोंदरी श्री विष्णुची भक्त होती; पुढे श्रीराम रावणाचा बध, करीयली राक्षस यांच्यावरही ते दया करतात, पण दुसर्या बाजून ते आले वरगरे सर्व मंदोदरीनेच जमवलं कारण तिला माहीत होते की तितकेच कठोर आहेत. जर लोक अगदी रसातळाला गेले जर श्रीरामच रावणाला त्याच्या स्त्रीलपटपणापासून मुक्त करतील ज्यामुळे तो सीतेच्या सागे लागला होता आणि असेच उद्योग करत होता. खरंतर तिची इच्छा होती की काहीतरी घडून रावणाला मौतिक उपभोगापासून जर ते दूर राहिले नाहीत तर शिव सर्व पुनर्जन्म मिळावा आणि सुंदर स्त्रियांच्या मागे लागण्याची त्याची प्रवृत्ती दूर व्हावी त्याने सीतेला पळवून लेकेत आणून तिला अजिवात आवडल नव्हते, पण रावण ऐकायलाच तयार जागरण वरगैरे सर्व कार्य करायला आदिशक्तीला त्यानी मुभा दिली नव्हता. म्हणून मग मोठे युध्द गेला. शिव है एका बाजूला अत्यंत करुणामय आहेत, असुर वा त्यांनी अध्यात्मिक उन्नतीकडे दुर्लक्ष केले, त्यांची निरागसता पुर्णपणे नष्ट झाली, जगांत नाना तन्हेचे प्रश्न निर्माण करणाच्या सृष्टीचा नाश करतील. आदिशक्तीच्या कार्याचे ते साक्षी आहेत. सर्व कार्य करायला, मानवांची निर्मिती, मानवांच कुंडलिनी- ठेवल्याचें झाले आणि रामांकडून तो मारला आहे. पण जर लोक, ज्यांना तिने मुलांसारख सांभाळलं, वाईट वागू लागले, तिच्या कार्याचा अपमान होईल किंवा त्यामधे हे सर्व शिवांच्या अपार करुणेमधून घडून आले त्यांची ही अडथळे आणून विधाड माजवू लागले तर त्यांचा राग अनावर करुणा कधी कधी विचित्र वाटते पण त्याच्यामागे फार मोठे तत्व होऊन ते सर्व सृष्टीचाव नाश करू शकतील. आतां त्यांना ते आहे, ते जे काही करतात त्याच्यामधून कुटला तरी प्रश्न सुटत करायधी वेळ येणार नाही असं मला वाटतं कारण आता असतो.उदा, एका पुध्दामध्ये असाच एक मोठा प्रश्न निर्माण झाला सगळीकडे सहजयोगी झाले आहेत. पण सहजयोग्यांमध्ये मला जे होता जो एका मयंकर राक्षसामुळे, ज्याला शिवांकडून अमरपणाचं दिसतं ते असं की काही सहजयोगी लवकर प्रगल्भ होतात, हळूं वरदान मिळालं होते त्याच्यामुळे. तसंच एका संताला पण वरदान हळ पण हडपणे त्यांचे शिवतत्त्व प्रप्रस्थापित होते त्यावी पहिली मिळालं होते आणि त्याची झोपायची वेळ झाल्यामुळे कुणीही खूण म्हणजे ते अंतःकरणापासून अनासक्त वनूं लागतात. ही आपल्याला त्रास देऊन जागे न करण्याविषयी त्याने सांगीतले. अनासक्ती मानसिक नसते. हे म्हणजे सर्व घरदार सोडून त्याला असं वरदान मिळालं होते की त्याची इझोपमोड़ करणाऱ्याकडे हिमालयांत जायचे वा संन्यास घ्यायचा असला प्रकार नव्हे: पण त्याने नुसती नजर टाकली तर ती व्यक्ति भस्मसात होईल युध्द ती अंगभूत स्वभाव बनते ही अलिप्तता कार्यान्वित झाली की पहिली गोष्ट म्हणजे आपण आनंदी होतो, समाधानी होतो. आतां तुम्ही कोणाही दुःखी माणसाला विचारलं की तुम्हाला काय दुःख वालू झाल्यावर श्रीकृष्णाला असा उत्तम उपाय सुचला की या अमर राक्षसाला या वर्दान मिळालेल्या साधूकडूनच मारून टाकलेलं बरं, त्याने युक्ति केली, तो रणांगणातून पळून चालायला आहे तर तो आपली पत्नी, मुले, घर, देश, समाज वर्मैरे लागला. म्हणून त्याला रणझोडदास नांवही पडलं पळून जातांना वगैरेवद्दल सांगत बसेल; अवतीभवतीच्या या त्रासदायक घटनांमूळे तो फार त्रस्त व असमाधानी असतो. पण आता आत्मसाद्षात्कार त्याने अंगावर शाल घेतली होती आणि हळूव एका गुहेमधे, जिथे तो साधु झोपला होता, त्याच्या अंगावर टाकली. त्याच्या मिळाल्यावर असं दुःख करीत असण्याचा काही फायदा नाही. पाठोपाठ आलेल्या त्या राक्षसाने मती शाल पाहिली आणि आता कशाची जरूर असेल तर हे समजण्याची की इतर , लोकांमधे पण असंच परिवर्तन करण्यास व त्यायोगे म्हणाला "म्हणजे तू आता दमून झोपला आहेस तर मी चांगला समाचार घेतो" शाल पांघरून कोण झोपला आहे याची पर्वा न करता त्याने शाल ओढली, झोपलेला तो सायु जागा झाला आणि त्याने तिसरा डोळा उघडून त्या राक्षसाला भस्मसात केलं. अशा तन्हेने प्रश्न सुटला. कुटुवातील समाजातील वा देशांतील अशांत परिस्थिती सुधारण्यास तुम्ही योग्य झाला आहांत, नुसती टीका करून किंवा वाईट वाटून चालणार नाही. पण है सर्व करीत असतानা मुख्य गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतः अलिप्त राहिले पाहिजे. ही सगळी लीला अशी चालते ज्यामधे तीन शक्त्या कार्य करत असतात आणि सरतेशेवटी सत्याचा विजय होतो. पहिली लोकांनी आपल्या देशाबद्दल, धर्माबद्दल जे काही ते चुकीचे श्री शिवाची करुणा आणि सौजन्य एका बाजूला; दुसरीकडे समजत होते वा करत होते त्यावद्दल सांगीतल्यावर मला आश्चर्यच श्रीकृष्णाची म्हणजेच श्रीविष्णूची तिला सावरून घेणे तिसरी ब्रम्हशक्ती जी सर्व काही निर्माण करत असते व पैदा करत असते. मला वाटलं की हीच त्यांची अलिप्तता आहे ज्यामुळे त्यांना या तिन्ही शक्तींचे कार्य अशा रितीने चालते की त्या वातावरणामधून आपल्या नातेवाईकांत, समाजात, देशांत व सर्व जगात काय आपल्याला बाटावं की मानवी चेतनेसाठी आणखी काही करायला सुरवातीला जेव्हा मी सहजयोग सांगायला लागले तेव्हा वाटले. त्यांनी सांगीतल्यापैकी वरंचस मला माहीत नव्हते आणि कारय चुकीचंे चाललं आहे ते समजू लागले होते. जेव्हा तुम्ही शिवरात्री पूजा NAAAAAAA (34) ७ कोणत्याही गोष्टीचा अलिप्त राहून विचार करात तेव्हांच हे शक्य त्याच्यावर प्रेम आहे वरगैरे कुठल्वाही तन्हेची अशा बंधनांमधून होते : एरवी हे दोष आपल्याला कधीच उमजत नाहीत , दुस्या आलेली करुणा ही करुणा नव्हेच; लोकांना उगीच वाटतं की माणसाचं काय चुकतं हे पण समजत नाही. एवढंच काय पण शिक-तत्व आपल्यामधे कार्यान्वित झालं आहे पण तसं मुळीच कुठल्या चक्रावर पकड़ येत आहे है सुध्दा समजत नाही. म्हणून नसते. श्री शिवांची करुणा तुम्ही मिळवू शकत नाही; कारण ती प्रथम ही अलिप्तता आली पाहिजे. आतां ही अलिप्तता कशी करुणा अगदी शुध्द असते. जणुं वृक्षातील जीवनसत्व जे वर मिळवायची हे बघू. पुष्कळ लोक विचारतात की माताजी ही चढत वृक्षाच्या सर्व भागात पोचते आणि नंतर विरून जाते किंवा अलिप्तता कशी मिळवायची ? तर मी कशातही गुंतलेली नसते धरणीमातेमध्ये परत येते. त्याला कुठल्याही भागाशी दुसरं काम म्हणून मी आधीच अलिप्त होते. हे कसं करायचं मला माहीत नसते. ते जर झाडाच्या एकाच फ़ुलाला पानाला किंवा फळाला नाही. पण तुम्हाला है मिळवण्याकरता आत्मपरीक्षण केले पाहिजे. गेले तर सबंध झाडच मरून जाईल आणि फुलं पण नाहीशी आपण कशात अड़कलोय हे शोधण्याचा प्रयत्न करा. भी का दुःखी होतील. म्हणून एखाधा विशिष्ट कल्पना किंवा वस्तुंच आकर्षण आहे, कुणासाठी भी काळजी करतोय, मला कां काळजी वाटते वा वंधन बरोबर नाही. सहजयोगातील लोक जमवून घेतात आणि काय करायचें ते काही गोष्टी अशा असतात की त्याला काही भहत्व नसते त्यांना वरोबर समजतं, पण मुख्य गोष्ट म्हणजे ध्यान, पण काही सहजयोगी त्यांतच खुप लक्ष घालतात. उदा, पाशात्य हृदयापासून तुम्ही शिवतत्वावर ध्यान केल्यावर कपलीच आसक्ति लोक आपल्या मुलांची तितकी काळजी घेत नाहीत असं मला राहणार नाही आणि त्या ध्यानांत पुरेपूर आनंद मिळतो. लोकांना सांगीतले गेले. पण जागृती मिळाल्याबरोबर ते मुलांमध्ये अगदी खाणे-पिणे, कपडे-लत्ते, घर यावद्दल आवड असते पण त्या चिकटल्यासारखे गुंतून जातात; त्या मुलांच्या कल्याणासाठी खर काय करायला हवं याचा विचार ते करू शंकत नाही. ते समजतात चिकटून जात नाही. की मुलांचच सगळे करणं हे त्यांचे प्रथम कर्तव्य आहे मुलांना कुठे ठेवायचं वगैरेसारख्या गोष्टीतच त्यांचे सारं चित्त अडकून जाते. अलिप्तता ही आतून वाटायला पाहिजे, जवरदस्तीने ती निर्माण निव्वळ फॅशन म्हणून ते काही गोष्टी करत असतात.तुम्ही प्रगत्म करता येणार नाही. पण ध्यानामधून तुमच्या आतून ती हृढ करता व्यक्ती झाल्यावर प्रत्येक गोष्टीकडे इतरांच्यापेक्षा एका वरच्या येते आणि ती स्थिती आनंद-दायक असते. आवडीमधे प्रकाश आलेला असतो आणि मग त्या गोष्टीना तुम्ही पाश्चात्य देशांत लोक नको त्या गोष्टीच्या मागे धावत असतात. त्यांच्या व्यक्तिमत्वामधे प्रगल्भता आलेली नसल्यामुळे दृष्टीकोनातून तुम्ही बघता आणि दुसऱ्याच्या विचारात विरघळून तुम्ही जेव्हां पवित्र आत्मा बनता त्यावेळी तुम्ही अलिप्त जात नाही. तुम्हाला जे मिळालेलं असते ते इतरांपेक्षा जास्त होऊन जाता कारण तुम्ही फक्त परमात्म्याचे प्रतिबिंब झालेले मूल्यवान, उच्चतम व आनंद-दायक असते. असतां. त्या स्थितीत तुमची सर्व बंधने गळून जातात. कोणी म्हणेल असं कस ? हा प्रपंच कसा संपेल ? तर प्रथम ध्याने, मिलेल बायको मिळाली, मुलगा झाला आणि सुख-सोयी मिळाल्या तुम्ही स्वतःवह्दल, स्वतःचा काय चुकतय, कुठल्या बाजूवर की समाधान मिळेल असं वाटतं, ही तर चुकीची समजूत आहे. पक्कड आहे डावी की उजवी ? याचा शोध घेत राहता. आनंदाचा स्त्रोत तुमच्यामधेच आहे अर्थात तो स्हणजे आत्मा ध्यानातून हे सर्व समजतें. तुम्हाला पैसा, धंदा, कुटुंब, देश इ. गोष्टीमधे, ज्या 'सहज' नाहीत, अडकलेले आहात का ? तुमव सर्व कसेही असले तरी ते तुम्हाला आनंद देऊ शकत नाही तुम्ही वागणं-चालणं अ-सहज तर नाही नों ? ध्यानातूनव या बंधनापासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करा. डवी व उजवा क्षमाशीलता येते. जर कोणीच तुमचं काही बर - वाईट करू शकत बाजू कशी सोडवावची तुम्हाला माहीत आहे. ही सारी स्थिती नाही तर तुम्ही रागावणार तरी कोणावर ? अपार क्षमा हीच तुम्हाला हातांच्या बोटांवर जाणवेल, त्यातून कुठल्या चक्रावर सुदाशिवांची फार महान शक्ति (गुण) आहे. ते एका सिमपर्यत पक्कड आहे ते समजेल आणि तुम्हाला कसला त्रास आहे हे पण कळेल सहजयोगाच्या सोप्या पध्दतीने तुम्ही त्यात सुधारणा करू टाकतात एरवी ते फार क्षमाशील आहेत आणि त्याबरोवरच फार लोकाना वाटतं की आवडी-निवडीतून आपल्याला समाचान र पति चांगला आहे कां, मुलं चांगली आहेत का वाईट, ते तुमचा तुमचाव आनंद उपभोगू शकतां आणि त्यातूनच तुमच्यात क्षमा करतात पण त्याच्या पलीकडे आदिशक्तीचे सर्व विश्व जाळून शकाल. अडचण हीच आहे की एकदा आपण एखाद्या गोष्टीत अडकलो की आपण यांधले गेलो आहोत हा साधा विचारही आपल्या मनांत येत नाही, आपल्याला वाटतं आपण फार मोठे काम करतो आहोत, म्हणजे आपलं याच्यावर प्रेम आहे. जगाचा राग आला आणि तिने संगळ्यांचा नाश सुरु कैला. म्हणून संतुलित आहेत. एकदां आदिशक्तीला सर्वत्र अवनती माजल्यामुळे साऱ्या शिवरात्री पूजा SAAAAA ( २०) ১ AeANAAAVAAAAAAVAAAAAAAAAAAAAATAAAAAA परक्या ठिकाणी अचानक एखादा सहजयोगी भेटतो आणि त्यावा एका लहान वालकाला तिच्या पायाखाली ठेवलं ; तेव्हां धावरून जाऊन तीने भलीमोठी जीभ बाडेर काढली आणि आदिशक्तीने खुप आनंद मिळतो. सहजयोग्यांमधील हे वंघन फार आनंद देणार विध्वंस बंद केला.त्यांची पध्दत अशी आहे की ज्यांना शिव-तत्व आहे आणि त्या आनंदतंतुनेच आपण एकमेकांशी जोडले गेलो जागृत करायचं आहे ते लोक प्रथम खूप क्षमाशील झाले पाहिजेत. आहोत. म्हणूनच तुम्ही एकमेकांपासून आनंद मिळवता. काही लोक फार क्रूर व छळ करणारे असतात ; काही सहन झाल नाही तर नाहीस करा भी त्यावद्दल तुम्हाला दीष देणार नाही पण तम्हाला सांगीतली होती ते शिंपी होते.तसाच आणखी एक कुंभार जमत असेल तर ते सहन करण्याचा अनुभव छ्या, रहने करणे है होता. तो पण नामदेवांसारखा कवी होता व त्यांच नांव होते र्चापासून दूर जाण्यापेक्षा चांगल जस एकदा एक माझ्याकडे येऊन म्हणाली की " मी नवऱ्यापासून घटस्फोट घेणार आहे" का म्हणून असं मी विचारले तर म्हणाली कीतो फार एकदम तो स्तब्ध झाला आणि त्याच्या तोडातून सुंदर अभग उशीरा घरी येतो, त्यामुळे मला त्याचा सहवास फार योडा निघाला - मी चैतन्य वधायला आलो आणि इथे तर चैतन्यानेच मिळतों". मग मी म्हणाले "घटसूफोट घेतल्यावर तर तुला अजिवातव मिळणार नाही, तर है का्य कारण आहे आत्ता निराकार बघायला चेतन्य वधायला आलो पण त्या चितन्यानंच योडांफार का होईना, वेळ मिळेल तेव्हां तो आहेच. घटस्फोट घेतल्यावर मुळीच मिळणार नाही." म्हणजे घटस्फोट हा काही उपाय नाही मग अशा घटस्फोटाचा कार्य फायदा ? म्हणज अशी संतामधेच अस शकते नामदेवांना तो मळलेले कपड़े घालून माती तन्हेंच्या अनेक गोप्टी अलिप्त झाल्यावर, कसल्याही गोष्टीची आसकती संपल्यावर समजू लागतात. शिवाय तुम्ही सर्वांपासून अलिप्त बनल्यावर कोण तुमच्यावर हुकूमत गाजवणार आहे कुणीच नाही. तरी जेव्हां जरूर आहे असं तुम्हाला वाटेल त्यावेळी तुम्ही विरोध केला पाहिजे. तोसध्दा अलिप्तता राखून विरोध वृध्दिगत झाली पाहिजे, मग तुम्हाला इतर फालतू वरवरच्या करातांनासुध्दा पूर्ण अलिप्तता राखूनच करायला पाहिजे. आज आपल्यापुढचा प्रश्न याहून वेगळा आहे, तो म्हणजे केसांच्या जटा झाल्या आहेत, लग्नाला जातांनासुध्दा ते त्यांच्या आपण सगळ्यांनी उन्नत व्हायचे आहे आणि तेही एकसारखेपणाने, जलदगतीच्या बैलावर आरामांत बसून जातात. तुम्हाला कल्पना जाळ्यांत अडकलेल्या पक्षाची एक गाँष्ट आहे. त्या पक्षानी येणार नाहीं, त्यांच्या मित्र व शिष्यांपेकी कुणाला एकच डोळा जाळ्यांतून बाहेर पडायच ठरवले आणि सगळे धडपडे करोयला आहे. कणाला एकच हात आहे . कुणी फार वाकलेला आहे पण लागले प्रत्येकाने खुप प्रच्लन केला पण कुणालाव ते जमेना, म्हणून त्यांनी एकत्रित उड़ायचं ठरवलं, एक-दोन-तीन म्हटल्याप्रमाणे भारतातील एक महान संत नामदेव यांची एक गोष्ट मी महिला गोरा कुभार, एका संताला दुसर्या संतभटीची ओढ असते: तसा नामदेव गोराकंभाराला भेटायला गेला : त्याच्याकडे वघितल्यावर तो आकार घेतला आहे (निर्गुणणाचे भेटी आलो सगुणाशी), मी माझ्या समोर हा आकार घेतलेला मला दिसतो आहे, एक संतच संतावहदल असं म्हणू शकतो. हे सूक्ष्म आकर्षण व स्तुती दुसर्या तुडवीत आहे बगैरे दिसलंच नाही: दिसलं ते फक्त चैतन्याने घारण केलेला आकार. सहजयोग्यामध्ये एकमेकांबद्दलच्या भावनेची संवेदनक्षमता गोष्टीची पर्वा उरणार नाही आणि हाव शिवतत्त्वाचा आणखी एक महत्वाचा भाग आहे. त्यांना कसली पर्वा नाही : त्यांच्या या बाहेरच्या गोष्टींची त्यांना फिकीर नाही. तुम्हाला एक हात आहे वा तुमचं शरीर बाकडं-तिकड़ं आहे वगैरे गोष्टींचा त्यांना फरक नाही. कारण त्यांच्या बाजूने ते सर्वांना आपला समजतात: बरवरचा चेहरा-मोहरा, आकार वगैरेकडे त्यांचं लक्ष सगळे उडाले आणि जाळ्यासकट आकाशांत आले, मग त्यांनी उंदरांना बोलावून सगळे जाळे तोड़ून घेतले आणि अशी सर्वांची सुटका झाली. उंदीर आणि पक्षी जर है करू शकतात तर नसते. त्यांच्यातील दैवी प्रभा ते वघतात. आपल्याला का नाही जमणार ? सामूहिकतेमधे आल्यावर आपण एकमेकांना कशी मदत करतो व आनंद मिळवतो हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल आता तुमच्या आईला., वडिलांना.. बहिणीला कसला वास असला तरी हरकत नाही. आता तुम्ही वाटली तर ती कार्यान्वित होते. मेक्सिकोमध्ये नुकतीच एक आनंदाच्या सागरात आला आहात आणि या सामूहिकतेतनच असाधारण रोग झालेल्या माणसाची घटना घडली, यू. नो. मधे तुमचे प्रश्न सुटणार आहेत. तुमचे प्रश्न जर सोडवायचे असतील काम करणान्या एका मेक्सिकन महिलची ही घटना तिने मला दोन तर तुम्हाला सामूहिकतेतूनच यायला हवं, सामूहिकतेतच मिसळून पत्र पाठवून कळवलं की तिवा मुलगा असाधारण रोगाने मरायला जायला हव, सहजयोगाच्या सागरांत एकदा उतरलात की तो टेकला आहे ते वाचून माझे डोळे भरून आले आणि करूणेने माझं आनंदच तुम्हाला खेवून घेईल, एकमेकांना भेटण्याचा आनंद तुम्हाला कळेल पुष्कळ सहजयोग्यांनी मला सांगीतलं आहे की माध्यमातून तो मुलगा वरा झाला. मग तिने मला पुन्हा पत्र व्यक्तीचा है तत्त्व समजून घेण्याच्या अनेक त्ही आपल्याला अवगत आहेत कारण ते सर्वव्यापी आहेत. तुम्हाला कोणावद्दलही अनुकंपा तदय भरून आले. तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या करुणेच्या ा शिवरात्री पूजा ाँ WAAAY पाठवून माझे आभार मानले. माझी करुणा मानसिक नसल्यामुळे दाबून ठेवणंही चुकीचे आहे. तसंच वासना या बाहेरून दबावाखाली मला आश्र्य वाटले,ती असते, तिचा अविष्कार होतो आणि कार्य आणल्या तरी माणूस तितकाच जास्त अनितीमान होतो. दबावामयून घडून येते. तुम्हीसुध्दा तसे होऊ शकता. तुम्हाला माझ्या सर्व निर्माण झालेलं आकर्षण ठीक वा सुसंस्कृत नसते. शक्तया मिळाव्या हीच माझी इच्छा आहे. पण प्रयम ही करुणा. सहजयोगी दुस्याशी वाईट वागत नाही, वागू शंकते नाही, निरागस होता हेच शिवांच तत्व, सहजसंस्कृतीमध्ये सर्व काही टुसरा मनुष्य सहजयोगी असो वा नसो त्याला महत्व नाही. संतुलनात असते, त्यामध्ये कडक नितीनियम नाहीत किंवा सहजयोग्याने कधी आक्रमक बनू नये. ते सहजयोग्याला शोभत कसलाही नियंत्रण नाही तर फक्त मधोमध असणे महत्वाचं आणि नाही. सहजयोगी वेगळा असतो. परवा मी एकाला म्हटल का तू हेच शिवांचे महान तत्व अवोधिता तुमच्या व्यकित्मत्वातून फार तापट आहेस. तो म्हणाला "हो मी तापट आहे पण जैव्हा कोणी मला भड़कवतो तेव्हा", मी म्हटले की चिड़वल्यावर कुणालाही राग येणारच. चिडवल्यावर रागावणं म्हणजे काही पाश्चिमात्य लोकांसारखा विचित्रपणा आतां राहिला नाही. बरेचसे मोठेपणाचं लक्षण नव्हे. पण चिडवल्यावरही ज्याला राग वेत नाही इस्लाम ती स्थिती वेगळीच आहे. सहजयोगामधे कसल्याच तन्हेचे दडपण नाही. तुम्ही फक्त प्रकाशमान होते. तुम्ही सर्व लोक पूर्वी कसेही असलात तरी आता शुध्द झाले आहांत है मला दिसत आहे. तुमच्या स्वभावात घर्माचे लोक पण सहजयोगात आल्यावर खऱ्या अर्थाने 'सहज' झाले व आतां चांगलं आयुष्य घालवित आहेत. काही आजकाल या आधुनिक गणल्या जाणार्या काळी जगात इराणी लोकांनी पण सहजयोग घेतल्यानंतर मला पत्र पाठवून वातावरण असं आहे की सगळीकडे संघर्ष चालू आहे. हा शिवांचा पूर्वीच्या साय्या चुका कवूल केल्या आहेत, मला त्यांचं फार गुण नाही. शिवांच तत्व म्हणजे 'सहज' तत्व, तुम्ही यहजयोगी असाल तर तुमच्यामधे करुणा असलीच पाहिजे, दुसऱ्यांना कारण माझ्या दृष्टीने ते फारच होते. पण आतां तेच सगळ्यांत भावना तुम्ही समजावून घेतल्या पाहिजेत आणि त्यांना मदत सुसंस्कृत झाले असल्याचं मला दिसत आहे. एका टोकाला जाणं करावला तुम्ही तत्पर असले पाहिजे. दुसर्यांना सहजयोग्यांनाच नव्हे तर जे सहजयोगी नाहीत त्यांना पण, मगच सहज' मधे मधोमध राहणं म्हणजे जीवनातील सर्वात महत्वाची तुमच्यातील करुणा कार्यशाली होईल. आजकालच्या संस्कृतीचा गोष्ट म्हणजे नितीमत्ता होय हे उमजणं आणि तोच सगळ्यांत सर्वांत मोठा प्रश्न म्हणजे ही पाश्चात्य संस्कृती अधोगतीकडे सोपा मार्ग आहे. ही जाण तुमच्या अबोवितेमधून निर्माण होते. हा चालली आहे. वर्तमानपत्र उघडल्यावरोबर ज्या बातम्या नजरेस श्रीगणेशांचा, जे शिवावे पुत्र आहेत, मोठा गुण आहे. आणि तो पडतात त्या घक्कादयक असतात. तसल्या लोकापकी किती शिवांच्या अबोधितेपासून प्रकाशित होत असतो. म्हणून मुलांबद्दलच जणांना यात नाश होण्यापूर्वी त्यांची चूक उमजणार आहे मला आसक्ती वाळगून रहाल तर तुम्ही अयोग्य गोष्टी करत वसाल. हे कळत नाही. खरोखरच हे सर्व स्वतःला घातक आहे.एका बाजूने तुमच्यासाठी ठीक नाही. अशी ही नवीन आसक्ती सहजयोगांत हा सर्व स्वार्थीपणा आहे आणि समाजामध्ये स्वैर वृत्ती बोकाळत आल्यावर सुरु झालेले लोक मी पाहिले आहेत आणि अशी बरीच आहे. दुसऱ्या वाजूने इस्लाम घर्मीयांचा याला विरोध आहे, पण उदाहरणं आहेत. या विरोध करण्याच्या प्रकारांतून आणखीनच प्रश्न उभे रहात आहेत. तुम्ही जेव्हां एखाद्याला है करू नको ते करू नको असं सांगता तेव्हां तो माणूस नेमकं तसंच करायला बघतो. जिथे इस्लाम संस्कृतीचा पगडा आहे अशा उत्तर भागातील प्रदेशात चक् तपासण्याची जरूर नाही तुम्ही फक्त स्वतःची काळजी घ्या, तुम्ही गेलात तर तिथे कडक नितीनियम चाललेले दिसतील. ते लोक , सगळे नाही तरी पुष्कळ जण सारखे बायकांकडेच वघते आश्चर्य वाटलं व धक्काच बसला. मी ती पत्रं वाचलीच नाहीत ा म्हणजे जसं चूक आहे तसंच दुसऱ्या टोकाला जाणंही तितकंच चूक. पण तुम्ही लोकांनी आथ्रमातही सामूहिक ध्यान करावें असां माझे म्हणण आहे. तस केलं तर ती एक फार चांगली गोष्ट होईल. पण तुम्ही कोणाला चैतन्य-हरी द्यायची जरूरी नाही: दुसऱ्यांची। स्वतःचं कुठं चुकतं आहे ते बघा. तुमच्या उन्नतीसाठी जे उपाय आहेत ते करा कारण सहज़योग्यांवरच आता साच्या जगाची जबाबदारी आहे. हे तुम्ही पक्क लक्षात घ्या सहजयोगाशिवाय आता दुसरा उपायच नाही. मनुष्यजातीला सर्व समस्यामधुन सोडवण्यासाठीच या पृथ्वीवर सहजयोग अवतरला आहे. म्हणून वसतात, तिथल्या हिंदूनासुध्दा त्यांच्या वाईट सवयी लागल्या आहेत कारण तेही मुस्लिम दबावाखाली जगले स्त्री जेव्हां कुणाला दिस नये असे कपडे घालते तेव्हां त्यांची उत्सुकता वाढतेच. माझ्याबरोबर प्रवासांत एक गृहस्थ रस्त्यावरच्या एकूण एक तम्हां सर्व सहजयोग्यांची हीच जवाबदारी आहे की शब्दजंजाल व स्त्रियांकडे मान झुकवून पहात होते, म्हणून मी म्हटल "इतक मान फिरवून-फिरवून तुमची मान मोडेल, पण ही सर्वसाधारणच त्याकरतां प्रेम आणि करुणेचा मार्ग स्विकारा गोष्ट आहे. एवढंच नाही तर या सवयीसाठी लोक फार अनितीमान बनतात, पाश्चात्य देशाप्रमाणे, तुमच्या वासना फार आक्रमकता याच्या मागे न लागता तुम्ही स्वतःला आदर्श बनता, परमेश्वराचे तुम्हाला अनंत आशिर्वाद. शिवरात्री पूजा (सहजयोगी सभासदांसाठी विनापूज्प) ---------------------- 1994-95_Chaitanya_Lehari_M_(Scan)_9,10.pdf-page-0.txt ॥ चैतन्य लहरी ॥ %3D LEGO सन १९९४-९५ अक क्र. ९ व १० P.B.KALE PUNE GU 1994-95_Chaitanya_Lehari_M_(Scan)_9,10.pdf-page-1.txt ७ AAAAAAAAAAAAA AAAAAVAAAAAA ME या श्री योगेश्वर पूजा ४ ाम प॥ प.पू.श्री माताजी निर्मलादेवी भाषण न्यू जर्सी, अमेरिका २-१०-९४ La द्वारकेला गेले आणि तिथे नबवीन नगर बनवून द्वारकाधीश झाले, सहजयोगात श्रीकृष्णाला जाणणं हे फार सूक्ष्म आहे, तो लीलाधर आहे. ह्या विश्वाला तो एक नाटक म्हणायचा, म्हणजेच तुम्ही एक साक्षी बनलं पाहिजे. तुमचं मनसुध्दा साक्षी व्हायला हवं असं म्हणायचा. विराट - स्थितीमध्ये ते आज आपण श्रीकृष्णाची योगेश्वर म्हणून पूजा करणार आहोत. विष्णूचा पहिला मानवी स्वरूपाचा अवतार म्हणजे वामन म्हणजे श्रीकृष्णाचा पूर्वजन्म म्हणजे श्रीराम होता. ्रीरामांनी अवतार ; कालांतराने श्रीराम आले, त्यांच्या काळी वनवास पत्करून खूप कष्ट केले. त्यांच्या पत्नीचे - सीतेचे - अपहरण झाले आणि तिला परत अकबर असतात, ज्यावेळी ते आदिशक्तीचे मन व बुध्दी आणून कल्याणकारी राज्य या पृथ्वीवर निर्माण करण्यासाठी वनतात. म्हणून ते प्रथमच सांगतात की आपण या अयोध्येचे राजपद त्यांनी भूषवले. पण आयुष्यभर कष्ट, जगाच्या नाटकाचे प्रथम साक्षी बनलं पाहिजे आणि ताप हेच त्याच्या वाट्याला आले. त्यामुळे श्रीरामाचे भक्त मायेच्या भ्रमामध्ये हरवून जाऊ नका. साक्षीभावामध्येच फार कष्टप्रद जीवन जगले. श्रीराम खूप वर्ष दर्भासनावर तुम्हाला माया आणि तिचा प्रभाव समजेल. म्हणून श्रीकृष्णाचे झोपले तसेच हे भक्त पण गवतावर झोपत, पायात लाकडी पहिले सुक्ष्म कार्य है लीला दाखवण्याच आणि त्यामधून क खडावा घालत, अगदी कमी कपड़े वापरत किंवा पत्नी श्रीरामाच्या आवतारकाळात जीवनाला आलेला खडतरपणा नसताना श्रीराम घालत तसे नुसते एक धोतर नेसायचे. कमी करण्याचं. त्यांचा दुसरा गुण म्हणजे लोकांना माये पत्नी जवळ नसताना श्रीरामाने आयुष्यांत कसलाही मधे न्यायचं. ते जर बुध्दी आहेत तर आपली बुध्दीसुध्दा उपभोग घेतला नाही आणि तिचे अपहरण झाल्यावर तर साक्षीरुप झाली पाहिजे आणि त्यातून जगाकडे नाटक ते तपस्व्सारखे रहात. हे सर्व एक आदर्श माणूस, पती म्हणून बघितलं पाहिजे, मग कुठल्याही घटनेकडे फार म्हणून कसा असावा हे दाखविण्यासाठी झाले. ते एकपत्नीव्रत गंभीरपणाने लक्ष देऊ नये. जगातील घटनांकडे एक नाटक धारण करून होते.सीता ही देवता आहे , साक्षात महालक्ष्मी म्हणून साक्षीभाबाने पाहताना आपण नेपोलियन आहोत आहे हे माहीत असूनही त्यांनी जे कराव लागलं ते किंवा नाटकात काम करीत अहोत असं तुम्हाला प्रथम कल्याणकारी राजा कसा असावा हे दाखविण्याकरता केले. वाटेल. पण नंतर ते नाटक सेपल्यावर हे नाटक होतं असं श्रीकृष्णाचा अवतार घेऊन विष्णूंनी या खडतर तुम्हीं जाणाल. या स्थितीला येण्याकरता तुम्ही फार फार जीवनाचे परिणाम नाहीसे केले. वालपणी त्यांनी खूप जागरुक व्हायला हवं. कारण आपण प्रत्येक गोष्टीचा संकटांना तोंड दिले आणि त्यातून पार पडून पुढे आपल्या बुध्दीतून विचार करतो. आणि ही वुध्दीच विचार आणखी विचार करायला लागून माया तयार करते आणि मामाचा, कंस, जो राक्षस होता त्याचा बध केला. मग ते AAAAAAAAAAL चैतन्य लहरी AWAAAAAAAAA ॐी 1994-95_Chaitanya_Lehari_M_(Scan)_9,10.pdf-page-2.txt NAAAAVAAAAA होईल. ते म्हणतात की है सर्व लोक अगोदरच मेले आहेत कोण त्यांना ठार करणारा ? आणि युध्द न त्यातच अडकून बसते. तर तुम्हा सर्वांना आत्मसाक्षात्कार झाला आहे म्हणून तुम्ही या मायेच्या पलीकडे पाहू शकता. तुमच्यामध्ये श्रीकृष्णाची बुध्दी प्रतीबिंबित झाली असेल तर मी काय मस तर मग तू करतां तू रणांगणातून पळून गेलास तर लोक तुला भ्याड़ म्हणतील, मग तुला काय मिळणार ? पण जर तू तुझ्या करते व तुम्ही काय करता है तुम्हाला बरोबर समजेल. क्षंत्रिय धर्मानुसार लढलास तर तुझाच उध्दार होणार आहे तुमच्या डोक्यात कसलीही काळजी असायला नको, कसले ही फार मौठी किमया होती, मोहम्मद साहेब, ख्रिश्चन प्रश्न नकोत आणि कसलाही तणाव नको कारण तुम्ही सारं लोक आणि हिंदू लोकही तसंच म्हणतात. त्या सर्वांनाच काही निर्विचार चेतनावस्थेतृन पहात असता. तुम्ही अशा वाटत असतं की ते आपापल्या धर्माकरता लढत आहेत. निर्विचार जागृतावस्थेत असता तेव्हा तुमची बुध्दी फक्त आता अर्जुनाच्या बावतीत तो एका राक्षसी अधर्मी साक्षीभावात असते तेव्हाच तुम्हाला परमेश्वरी कार्य कसं प्रवृत्तवरोबर लढणार होता असं म्हणता येईल पण हे लोक चालते हैे समजेल उदा. मी गाडीमध्ये बसले तेव्हा त्यांना जेव्हा धर्माकरता प्राण द्यायला तयार असल्याच म्हणतात कुठं जायचं माहीत नव्हतं आणि ते चुकीच्या रस्त्याला त्याला कसं समजायचं ? बोस्नियामधील एका मुसलमानाला लागल्यावर मी त्यांना सांगीतलं. त्याला आश्चर्य वाटलं की मी म्हणाले की तुम्ही जर निर्गुण ईश्वर मानता तर माताजींना हे कसं कळलं ? पण मला चैतन्यलहरीतून भूमीवद्दल कां भांडतां ? तर तो म्हणाला ध तुम्ही इकडे जमला आहात है समजलं, निर्व्विचार अवस्थेत मारला जातो त्याला मोक्ष मिळतो असे कुराणात सांगीतलं पण जागृत असल्याशिवाय तुम्हाला परम सत्य समजू आहे " श्रीकृष्णांनी तेच सांगीतलं. मग कुठे चुकले ? चुक शकत नाही. तुमच्या बुध्दीमधूनच तुम्हाला ते कळेल. हीच की " धर्म म्हणजे काय ?" तुम्ही धार्मिक आहात कां तुम्हाला कुठं हात लावायची वा प्रश्न करण्याची जरूर नाही ? शिवाय त्या काळी युध्द म्हणजे शस्त्रांचा वापर मग कारण हे सर्व एखाद्या कॉम्प्यूटर सारखं चालते आणि श्रीकृष्णांनी आपल्या हातात शस्त्र धारण करणे का तुम्हाला उत्तरं मिळतात. त्यावेळी तुम्ही परम चैतन्याशी नाकारले ? एकरूप झालेले असता. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक क्षण श्रीकृष्णाने जाणलेला व नोंदलेला असतोच पण त्याचवेळी हिंदु वगैरे म्हणत असले तरी त्यांना धर्म नसतो, धर्माच ते ते आपली परिक्षा घेत असतात. ते फार कुशल असल्यामुळे पालन करत नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे ते एकमेकांना तुमच्याशी लीला खेळत असतात. ते तुमच्याशी कशी लीला खेळतात हे पाहणं फार आपणच बरोबर, आपण जे करत आहोत त्यात काही धर्मयुध्धात जो पहिली गोष्ट म्हणजे लोक स्वतःला ख्रिश्चन, मुसलमान, ३र ठार मारण्याच्या मागे लागलेत. प्रत्येकाला वाटतंय की मजेशीर आहे. उदा. त्यांनी अर्जुनाला सांगीतलं की 'मी चुक नाही. आपल्या धर्माकरता प्राण बायला तयार व्हा युध्द करणार नाही पण तुझ्या रथाचा सारथी होईन' हे हीच मुळी पहिली अट, म्हणजे तुम्ही धर्मासाठी भांडत वरवर पाहिले तर कुणालाही विचित्र वाटेल पण यातूनही आहात ! पण श्रीकृष्णाच सर्वच वेगळे , त्यांनी लगाम ते अर्जुनाला, जो भविष्यांतील घटना आपण जाणतो असं हाती घेतले. पण श्रीकृष्ण हे विराट आहेत म्हणजे समजत होता , एक माया दाखवतात. अर्जुनाला वाटत होतं विश्वमनच आहत.त्यांना शस्त्रांची काय गरज ? त्यांचं मन की आपण आपल्याच सग्या-सोयऱ्यांशी आणि बडीलधाऱ्या एक महान ज्ञान अर्जुनाला प्रत्यक्ष रणभूमीवरच, जिथे सर्व नातलगांशी युध्द करू शकणार नाही म्हणून श्रीकृष्णाला वीर युध्दासाठी सज्ज होऊन आले होते देण्यासाठी सारथ्य करून गीता सांगावी लागली. तुम्ही जर असं उत्सुक होतं. ते अर्जुनाला अगदी शांतपणे सांगू लागलें. समजला की गीता हा शांततेचा संदेश आहे. तर ते चुकीचं पहिल्या अध्यायातच आत्मज्ञानी पुरुषांच म्हणजे जो श्री योगेश्वर पूजा ५ { २) 1994-95_Chaitanya_Lehari_M_(Scan)_9,10.pdf-page-3.txt AAAAAAAANA स्थितप्रज्ञ असतो, लक्षणं सांगीतली धंदेवाला माणूस, एक आहे. परमेश्वराच्या भक्तीपासून काय मिळतं ? इथेही रुपयातून सुरुवात करून शंभर रुपयांपर्यत येतो पण श्रीकृष्णाची जादू चालते. एकाच शब्दाने सर्वांना मोहित श्रीकृष्णांनी वरोबर उलट केलं. ते प्रथमच म्हणाले की करतात, म्हणतात " भक्ती करत असाल तर ती अनन्य स्थितप्रज्ञ झाल्याशिवाय इतर सर्व व्यर्थ आहे, तुम्ही धर्म मिळवू शकत नाही. श्रीकृष्ण समजण्यासाठी तुम्ही स्थितप्रज्ञ आहात ১ A त्याशिवाय हवी". म्हणजे तुम्ही माझ्याशी एकरूप व्हा, म्हणजेच , म्हणजेच तुम्ही साक्षात्कारी तुमची बुध्दी खूप सूक्ष्म व तीव्र हवी. त्यांनी अर्जुनाला सांगीतलं की हा तुझा गर्भगळीतपणा भक्तीचे हे फालतू प्रकार बंद करतील आणि अनन्य टाकून दे, शस्त्र उचल आणि युध्द कर. ते म्हणाले "तू भक्तीतून परमतत्वाशी योग पावतील. हीच खरी भक्ती . मला सांगतोस की तुला निष्क्रिय व्हायचंय् म्हणजे कर्म श्रीकृष्यांना मानवी स्वभाव चांगला माहीत होता म्हणून नको; तुझी कर्मच अकर्म होतील मग युध्द कशाला ? त्यांनी ही गोम ओळखून चलाखी केली., मानव प्राणी युध्द म्हणजे कर्मच". तर मग त्यांनी समजावलं की एरवी सहजासहजी ऐकणार नाही. म्हणून ही गोष्ट सांगून धर्मासाठीच हे युध्द आहे. हे खरं म्हणजे फार सूक्ष्म आहे. त्यांना उद्युक्त केले आणि जास्तीत जास्त भक्ती करण्याची तुम्ही धर्मात आहांत का ? नाही. मग कुठल्या धर्मासाठी प्रेरणा दिली. भांडणार ? दुसरी गोष्ट कर्म, त्यांची दुर्दी चलाख असल्यामुळे त्यांनी अर्जुनाला जावू केल्यासारखं समजावलं पाहिजे असं त्यांनी सांगीतलं. हे कसे होणार कसं घटित की "तू कर्म करतोस आणि स्थितप्रज्ञ पण आहेस तेव्हां होणार वगैरे त्यांनी त्यावेळी स्पष्ट केलं नाही. तुम्हालाही कर्माची सर्व फळे ईश्वराच्या चरणाशी अर्पण कर सर्व धर्म कॉलेजमध्ये गेल्यावर पहिल्या वर्षीच सगळे ज्ञान मिळते सोडून दे आणि मला शरण ये". आता धर्म म्हणजे काय का ? काही दुसऱ्या, मग तिसऱ्या वर्षी. गीतेमधुन आहात, हा एकच शब्द जर लोकांना नीट समजला तर ते आत्साक्षात्कार होण्यासाठी तुम्ही प्रथम आत्मा बनलं ? अडचण ही की लोक कृष्णाला समजू शकत नाहीत. है सांगीतलेल सर्व ज्ञान हे सर्व माणसांना श्रीकृष्णाने फार सर्व ज्ञान श्रीकृष्णामध्ये आणि त्यांच्या अवतार-कार्यामधे खुवीने सांगीतलं कारण माणसांच्या अज्ञानामुळे ते सामावलेलं आहे. म्हणून ते म्हणतात "कर्म करत रहा पण सहजयोगाबद्दल वोलले असते तर ते त्यांना कधीच समू ती सर्व कर्म ईश्वरचरणी समर्पण करा'", स्थिप्रज्ञता शकले नसते. आजही मला तसे अनेक जण भेटतात. पण मिळविल्याशिवाय हे होणं शक्य नाही, आत्साक्षात्काराशिवाय कुंडलिनीबद्दल ऐकून घेणारे आजच्या इतके लोक एवढया WEE हे होणार नाही, तुम्ही आत्मसाक्षात्कारी झाल्यावर एकाद्याला संख्यने मिळाले नसते इतर अवतारांचही असंच झाल जागृती देता तेव्हां "मी जागृती देत आहे" असं न त्यांच्याजवळ जे शिष्य होते, जो समाज त्यावेळी होता तो म्हणता " हे सर्व घटित होत आहे " असं म्हणतां. म्हणजे इतक्या उन्नत स्थितीला नव्हता की कुंडलिनीच्या हा "मी" नाहीसा झाला की मगच तुम्ही सर्व ईश्वरापण जागरणावद्दल त्यांना सर्व काही सांगता येईल. त्यावेळी करू शकाल. प्रथम हाच धर्म झाला पाहिजे, आतां कुणी लोक इतके उत्क्रांत नक्हते आणि त्यांच्या मेंदूची वाढ पण एकाने खून केला आणि ते कर्म म्हणून श्रीकृष्णाच्या कमी होती. चरणी अर्पण केले ! तर ते म्हणाले "हे धर्म म्हणून केलं प्र भ या कलियुगामधे जेव्हां मी हे कार्य सुरू केलं तेव्हां मला आढळून आलं की माणसांचे मेंदू फारच वाढलेले आहेत. इतके की तें मृर्खपणा करू लागले आहेत. त्यांना हे सर्व सूक्ष्मातील ज्ञान कसं सांगणार ? जर श्रीकृष्णाच्या भाषेतून सांगीतलं तर माझे व तुमचेही श्रम वाया जाणार. पाहिजे ", पहिल्या प्रथम तुम्ही स्थितप्रज्ञ बनले पाहिजे. मग तुम्ही जे काय कराल ते आपोआप ईश्वराच्या चरणी पोहोचेल, ताबडतोव आणि सहज, आतां भक्तीवद्दल बोलू ही तिसरी गोष्ट पण जरूर श्री योगेश्वर पूजा (91 1994-95_Chaitanya_Lehari_M_(Scan)_9,10.pdf-page-4.txt सं ১ तुमच्यातील निम्मे तर झोपूनच जातील. म्हणून मी म्हटलं लोकांनी त्याचा चुकीचा अर्थ लावला. पण श्रीकृष्णाची की प्रथम तुमचा परमशक्तीशी योग करून दिला पाहिजे. पध्दत अशी होती की ते एका जन्मात समजू शकणार त्यांना असा थोडासाही संबंध आला तरी त्यामुळे त्यांची नाहीत , दुसऱ्या जन्मातही नाही पण तिसऱ्या जन्मात ते बुध्दी प्रकाशित होऊन ते समजू शकतील, मग त्यांना विचार करायला लागतील की हे सर्व काय आहे ? म्हणून उमजेल की आजपर्यंत आपल्याला जे माहीत होतं प्रथम स्थितप्रज्ञ होणे व नंतर आपलं काय चुकलं असा त्यांच्यापलिकडे आणखी काही मिळवण्यासारखं आहे अशा विचार येऊन आत्मपरीक्षण करणे. हीच श्रीकृष्णांची लीला तप्हेने हे सर्व कार्यान्वित होणार आहे, श्रीकृष्णांच्या सूक्ष्म व जादू केल्यासारख्या लिलांमुळे एक खूप व निश्चित बघितुले पण त्यांचे मेंदू पार बंद झाले आहेत. श्रीकृष्ण परिणाम झाला आहे आणि लोक समजू लागले आहेत की कुंडलिनीवद्दल काहींच बोलले नाहीत पण ज्ञानेश्वरांनी आजपर्यंत काहीतरी चुकत होते.इस्लाम पण बघा, इस्लाम आपल्या गुरुंची (वडील भावाची) परवानगी मार्गीतली की म्हणजे शरणागती पण ही शरणागती कुणापुढे ? मुल्लांकडे मला कुंडलिनी वद्दल बोलू द्यावे आणि मग त्यांनी त्यावद्दल ! का ? ही वारसदारी सुरु झाल्यामुळे हे प्रश्न निर्माण थोडं सांगीतले अर्थात त्याआधी पण सहाव्या शतकामध्ये झाले. रियादमधे पाच वेळा पूजा करण्याचा नियम आहे व आदि शंकराचार्यांनी व त्याआधी मार्कडेयस्वामींनी हे कार्य तसं केलं नाही तर बायकांना मारतात. प्रत्येक दुकान पण केलं पण त्यांनी कुंडलिनी म्हणजे काय एवढंच सांगीतलं, पांच वेळा वंद करावे लागते. मी म्हणते हे सर्व लोक मुळी तिची महती सांगीतली पण सहा चक्र पार करून ती कशी गीतेवर तासन् तास व्याख्यान देणारे लोक मी खोटारडे व दिखाऊ आहेत . आता ध्यानसुध्दा पांच-पांच वर येते वगैरेवद्दल नाही. इतरही पुष्कळ लिहिलं गेलं पण वेळा करायला सांगतात. मग ते ध्यान भितीपोटीच होणार. प्रथम जर कोणी सहजयोग्याच सविस्तर वर्णन केलें असेल तर ते ज्ञानेश्वरांनी आपल्या "पसायदान" या काव्यातून, भितीमुळे कुठलीही गोष्ट करण्यांत काय फायदा ? मोहम्मद साहेबांनी किंवा ख्रिस्तांनी जे सांगीतले ते त्यांत त्यांनी भविष्यंकाळी काय घटित होणार आहे हे संतमंडळींनाच उद्देशून होते , सामान्य माणसाकरीता नव्हते. सांगीतले. पुष्कळ लोकांना साक्षात्कार होणार आहे हे आता असे देवलोक कुठे मिळणार ? फारच धोडे. पण सांगून ते म्हणाले की तुम्ही (सहजयोगी) सर्वजण वरदायी आता जन्मत:च साक्षात्कारी असलेले लोक आहेत , ते या अशा कल्पतरूंच्या वनाएवढे आहात तर दुसन्यांना है ज्ञान पृथ्वीवर यक्ष म्हणूनच जन्माला आले आहेत आणि त्यांना देण्याच्या कामाला लागा, तुम्ही सागर आहात. त्यांनी जे करू नये असं सांगीतले ती गोष्ट ते कधीच करणार तुमचं वर्णनही इतकं सुंदर केलं आहे की ते बाचून, त्यांचे नाहीत. त्या बहुतेकांना काय योग्य वा अयोग्य आहे याची भाषांतर वाचून, तुम्ही खरें कोण आहात ते तुम्हाला जाण आहे. पूर्वचे यक्ष लोक बेडे समजतात. कुणाचा कळेल. त्यांनी सांगीतले "तुम्ही आता सारे लागे-बांधे विश्वास बसणार नाही पण या यक्ष-लोकांनाच समजणार. विसराल आणि सहजयोगी हेच नात उरेल. ल्यांच्यावरोबरच म्हणून इतर सामान्य लोकांकरीता श्रीकृष्णाने चतुराई नातंच खरं. एवढं म्हणणारे आणि भविष्यकाळाची जाण बापरली, पुष्कळ लोक येऊन मला सांगतात "आम्ही असणारे म्हणजे ते खरंच अवतारी -पुरुषच असणार. कृष्णाचा जप करतो".त्यांना तरी काही प्राप्त झालं नाही. सहाव्या आध्यायात त्यांनी लिहून ठेवलंय की तुम्ही मिळवू शकता. कुंडलिनी आणि तिच्या म्हणून ते म्हणाले की प्रथम तुम्ही स्थितप्रज्ञ व्हायला हवं. साक्षात्कार स्थित म्हणजे प्रस्थापित आणि प्रज्ञ म्हणजे साक्षात्कारी. जागरणावद्दलही लिहिलयं. कालान्तराने हे सर्व प्रगट होऊ तुमचे व्यक्तिमत्व प्रकाशित व पूर्णपणे प्रस्थापित व्हायला लागले आणि लोकांची आध्यिात्मिक उन्नती होऊन त्यांना हवं.नंतर त्यांनी इतर खूप काही सांगीतलं आणि म्हणून ते समजू लागलं. मी जर हाच सहजयोग शंभर वर्षापूर्वी श्री योगेश्वर पूजा ३ उ ন ন িন 1994-95_Chaitanya_Lehari_M_(Scan)_9,10.pdf-page-5.txt DA0AAAAAAAVA सांगायला लागले असते तर तो घेणारा एकही शिष्य लक्षात घ्या दुसर्या दिवशी येऊन तो मनसोक्तक्त भक्षण मिळाला नसता. कारण त्या काळी सर्वसाधारण लोक सुखी- करतो, मग त्याची मादी व शेवटी त्यांची पिल्ले खातात: समाधानी होते, त्यांचं जीवन शांत व सुरळीत होते. पण सध्या सगळीकडे मानव प्राणी या कलियुगामध्ये खातात व सर्वांत शेवटी कावळे. ह्या प्रोटोकॉलमुळे प्राण्यांना अशांत बस्त्र दुःखी व भांवावलेला आहे. हे घोर कलियुग उपदेश मिळतो आणि त्यांचा स्वभाव टिकून राहतो. ते आहे , काय करावं लोकांना समजेनासं झालं आहे, मनुष्यप्राण्यांसारखे नसतात; साप हा सापच आणि वाघ भविष्याची त्यांना भिती व चिंता लागली आहे , या हा वाघच राहतो. मनुष्यप्राणी मात्र कधी साप कधी वाघ, सर्वांतून काय मिळणार हा त्यांच्यापुढे प्रश्न आहे. जीवनाच कधी चित्ता वा सर्वांचे मिश्रण बनतो. पूर्वजन्मी या योनीतून हे विदारक रूप त्यांना दिसत आहे आणि म्हणून ते विचार गेले असल्यामुळे तो काहीसा किंवा थोडा थोड़ा करू लागले आहेत - मी हे काय केलं ? मी काय करत सगळ्यांसारखा वागतो. हे प्रकार या तव्हा पूर्वयोनीतल्या आहे ? हे असं कसं झालं ? सगळीकडे असा गोंधळ कां असल्या तरी अजून आढळतात. तुमच्यावर जर कोणी ? आता काय बाकी आहे वगैरे आणि मग त्यांचा शोध संमोहन केलं तर लोक कुत्र्याप्रमाणे भुंकु लागतील किंवा (साधना) सुरु झाला आणि त्यातूनच त्यांना साक्षात्कार वाघासारखे वागतील हे होऊ शकते. हा सर्व भूतकाळ मिळाला. तुमच्यामवे ही शोधण्याची इच्छा नसली तर मी आपल्याबरोबरच अजूनही आहे. अशा या अनाकलनीय, सहजयोगाबद्दल तुमच्याशी बोलूच शकले नसते अमेरिकेत व्यक्तिमत्वाचे काही लोक घुबडासारखे होतात. फार नंतर इतर जनावरे क्रमाक्रमाने , आपापल्या अधिकाराप्रमाणे गंभीर, तर काही चिमण्यांसारखे चिवचिव करणारे या हे घटित झालं म्हणून मी फार समाधानी आहे. श्रीकृष्णांचे आणशी एक वैशिष्ट्य म्हणजे ते "गोचर" अशा चित्र-विचित्र स्वभावामुळे त्यांना सरळ मार्गावर आहेत म्हणजे ते आकाशनत्वातून आले आणि ते प्रत्येक आणणं अवधड काम आहे. त्यांची खूप गुंतागुंत झालेली वस्तुमागच्या अंतरंगात पोचू शकैतात; अणू-रेणू असते. म्हणून मला प्रथम हा गुंता सोडवायचा आहे आणि परमाणूच्याही आत जाऊ शकतात. सर्व शास्त्रज्ञ मानतात मग त्यांची कुंडलिनी चढ़वायची आहे. की अणूमध्येसुध्दा समान व असमान लहरी असतात आणि ते या सर्वांच्या अंतरंगात शिरू शकत असल्यामुळे चेतना ही उर्ध्वगामी आहे, सुप्त चेतना डावीकडे आणि ते सर्व काही व्यापून राहतात - मानव, साक्षात्कारी लोक इ. सर्व वस्तुमात्रांत ते असतात. महालक्ष्मीचा आहे , हा मार्गच तुम्हाला विराटाकडे नेणारा पदार्थामध्ये ते चैतन्यरूप तर प्राण्यांमध्ये प्रेरकशक्ती आहे. म्हणून आता या तीन गोष्टी एकत्र घटित होणार म्हणून ते आहेत. सैबेरियापासून पक्षी ऑस्ट्रेलियात बरोबर आहेत : मेंदूमध्ये विराट, हृदयांत शिव आणि लिव्हरमध्ये पोचू शकतात; त्यांना दिशेच ज्ञान कसं येते ? आपण व्रम्हदेव अशा तीन शक्ती आहेत. पण तुम्हाला जेव्हा एरवी याचा विचार करत नाही. तीच गोष्ट जनावरांची , त्यांना काही गोष्टी वरोबर समजतात. उदा. जंगलातील म्हणजेच आत्म्याला शरण येते. बुध्दीच हे शरण येणं वाघ, सर्व प्राणी वाघाला ओळखतात. जंगलातील त्यांच कुठल्याही शक्तीकडून होत नाही तर आत्मशक्तीमध्ये ती वास्तव्य त्यांना ओळखता येते आणि ते सर्वजण शांतपणे सामावून जाते. बुध्दीच्या या आत्म्याला शरण जाण्यामुळे त्याचा अधिकार मानतात. तो फक्त एकच जनावर मारतो, ती आत्म्याकडून प्रकाशित होते आणि या प्रकाशामुळेच इतर प्राणी ते जाणतात आणि मान्य करतात, त्या मेलेल्या वुर्दीला सूक्ष्माचं ज्ञान मिळवण्याची क्षमता येते आणि हे या यंत्रणेतला सागळ्यांत चांगला भाग असा की प्रत्येक वस्तु, प्राणी, परा-चेतना उजवीकडे. मध्यमार्ग हा सुपुम्नेचा आहे. आत्मसाक्षात्कार होतो त्यावेळी तुमची बुध्दी शिवतत्वाला पशूला एक दिवस कुणीही हात लावत नाही, हा प्रोटोकॉल तुमच्या बुध्दीला कळावे अशाच मंगल घटना घडत श्री योगेश्वर पूजा ( ५ ) 1994-95_Chaitanya_Lehari_M_(Scan)_9,10.pdf-page-6.txt ॐी ৩ eAANAAAAAAA असतात. लोकांना असे अनुभव एकदां, दोनदा, तीनदा काही स्वार्थी हेतु मात्र असू नये, कसली द्वेषाची भावना आल्यावर त्यांना आश्चर्य वाटतं, मग त्यांच्या डोक्यात असू नये किंवा काही तरी प्रदर्शन करण्याची विचार येतो की मला एवढे आशीर्वाद कसे मिळाले ? जाहिरातबाजीपणाची वृत्ती वगैरे नको. पण फक्त सहजयोग आणि त्याच्या कार्याचा शुध्द विचार असेल तर तम्ही ते मलाच कसा हा लाभ मिळाला ? माझ्यात एवढा बदल कसो झाला ? मग हळु हळु ते आपल्या हृदयावर मिळवणारच. परमेश्वरच तुम्हाला मिळाला असल्यामुळे विसावतात, म्हणजे त्यांचा आपल्या आत्म्यावरचा विश्वास तुम्हाला निराश व्हायचं कारण नाही. तोच तुमचा गुराखी बळावतो आणि त्यातून आपल्या भक्तीवरचा विश्वास आहे तुम्ही गुराख्याच्या छत्राखाली शरणागत कोकरासारखे वळावतो. अशा तन्हेने ही अनन्य भक्ती होते हतेव्हा आशा, झालात की हे सहज शक्य होते मग तुमची बुध्दी प्रकाशित इच्छा, उपकार सर्व काही संपून जाते, इतकी एकरूपता झालेली असल्यामुळे तुम्हाला आत्मविश्वास मिळतो. डोक्यातले निरमाणि होते. कारण या अवस्थेत बुध्दी व आत्मा एकरूप प्रश्न आणि शंका संपल्या की तुम्हाला निर्विकल्प स्थिती होतात. यावेळी ब्रम्हदेवसुध्दा शरण होतो आणि तुमची मिळते. या बुध्दीमुळेच, विचार शंका, वध्दता आणि लिव्हर प्रकाशित बुध्दीकडे खेचली जाते. हे झालं , तुम्ही जे अहंकार निर्माण होतात. या डोक्यातूनच (मेंदू नावाच यंत्र) ., द्वेष-मत्सर होणं, मूर्खपणाचंही नोकर वा आणखी कोणीही असा., तुमच्या बुध्दीकडून समर्थन करणे दुसऱ्यांवर टिका करणे, द्वेष करणे, स्वाधिष्ठान वा व्रम्हदेवाकडून, ते दिव्यच (प्रकाशित) दुसऱ्यांची चेष्टा करणे हे सर्व त्याचे उद्योग, पण श्रीकृष्ण कार्य होईल. बुध्दी प्रकाशित होऊन परमात्म्याशी योग सर्वव्यापक असल्यामुळे त्यांच्याकडे असले गुण नाहीत. पावल्यामुळे जे काय तुम्ही कराल, ज्या कल्पना कराल तें म्हणून ते कधी तुम्हाला पापी, अपराधी समजले नाहीत. सर्व प्रकाशात आले असल्यामुळे तुम्ही ते प्राप्त कराल. हे त्यांनी कुणावर टिका केली नाही. मला मात्र टिका करणं नीट समजून घेतलं पाहिजे, साक्षात्कारी व्यक्तीला काहीही भाग आहे. एखादा कंस असेल तर त्याला मारलं पाहिजे, मिळवण्याची शक्ती प्राप्त असते, अर्थात त्याच्या इच्छा जरासंधाला मारा, नरकासूर खतम् व्हायला पाहिजे. याबावत वादविवाद वगैरे नकोतच, या फालतू गोष्टी सगळे खेळ चालतात काही कराल ते दिव्य होणार, मग तुम्ही गायक, सरकारी मात्र देवी असायला हव्यात. काल बघा, आपल्या प्रोग्रामला फार थोडे लोक होते. नकोतच. सरळसोटपणा वरा. दूसर्यांवर टिका करून काय सगळे सहजयोगी अस्वस्थ होते - जसं काही त्यांच्या उपयोग ? त्यांना ठार करा ; त्यांना ठार केलं नाही तर या कुटुंबातील कोणी निवर्तलेत - अगदी फारच निराश कारण कलियुगात ते पुन्हा अवतरतील. कां ? तर हे त्यांनीच ठरवलेलं होतं आणि जागृत असूनही त्यांच्या या प्रयत्नात यश मिळेल असं दिसत अलग करा. कारण ते त्यांच्यामुळे भ्रमिष्ट झाले आहेत. नव्हते. म्हणून ते फार असमाधानी, दुःखी होते. यामध्ये यासाठी एक तर ते राक्षस आहेत ही गोष्ट मी तुमच्या त्यांनी आपलं जीवन परमेश्वरी कार्याकरीतां पूर्णपणे डोक्यात भरवू शकते पण तरी लोकांनी ऐकलं पाहिजे ना अर्पण केलं हेच दिसते. त्यांना हा कार्यक्रम हीच सर्वांत काय होतं की तुम्ही त्यांच्याजवळ गेलात की तुमच्या सगळ्यांत चांगलं म्हणजे लोकांना या राक्षसापासून मोठी गोष्ट होती सगळे लोक असे नसतात. काहीना डोक्यात नसत्या कल्पना येतात. तुमच्या बौटांवर सुया- दुसरीच कुठली तरी गोष्ट जास्त महत्वाची वाटते. ते टाचण्या वोचल्यासाररखं जाणवतं. हे सर्व तुमच्या बुध्दीच सहजयोगाचा उपयोग स्वःसाठी जरूर करतील. पण जे काम आहे जिचा परिणाम तुमच्या मज्जातंतूवर होतो सहजयोगाचाच विचार (स्मरण) करत राहतात, हेच आणि ते तुम्हाला जाणवतं. त्यांना कापरं भरते. माझ्या प्रकाशित बुध्दीचं लक्षण त्यांना तो मिळतो, त्याच्यामागे उपस्थितीत बुध्दी कामाला लागते कारण ती शक्तिमघे श्री योगेश्वर फूजा AAAAAA (६) ভ ২ 1994-95_Chaitanya_Lehari_M_(Scan)_9,10.pdf-page-7.txt VAAAAAAAA AAAAAAAAAA एक इतकी तीव्र असते) फक्त बरोवर काय व चूक कोणते है ओळखू शकतात, त्यांना परमेश्वरी शक्तीची जाणीव होते. खोलवर शिरते जसं मी एखाद्याकडे नुसतं पाहते ! खोड़कर मुलगा होता, तो लोकांना मारायचा, चावायचाही पण मला पाहिल्यावरोबर पळून गेला.तो सगळ्यांवर धावून अवतारी व्यक्ती कोण हेही ते जाणू शकतात. तुमच्या जायचा पण त्यावेळी पळाला. भूत अंगांत शिरलेले लोक मज्जासंस्थेतील हा बदल तुमच्या लक्षात येत नाही. खरं माझ्यासमोर कापायला लागतात. अशा पछाडलेल्या लोकांवर. म्हणजे एक नवी दिशा (दृष्टी) तुम्हाला मिळालेली असते जे वेडेवाकडे हातवारे करतात, कोण प्रभाव पाडते ? तर आणि ती प्रगट होत असते. ही सर्व श्रीकृष्णाचीच कृपा ती बुध्दीच. त्यांच्या बुध्दीत वैगुण्य असते आणि श्रीकृष्ण आहे, ते सामुहिकततेतूनच आपल्यामधे आहेत आणि त्या त्यांना कापायला लावतात; ते या सुया टाचण्यांमुळेच, ती सामुहिकतेतच त्यांच कार्य चालू असते. बोच व गरमी त्यांना जाणवते. हे सर्व प्रकाशानंतरच्या पा अमेरिका हा श्रीकृष्णांच्या मंगलशक्तीचा प्रदेश आहे म्हणून त्यांचं मांगल्य कशांत आहे हे समजून घेतलं पाहिजे. त्याना सोळा हजार बायका होत्या, त्या त्यांच्या सोळा हजार शक्तया होत्या. आपलं अवतारकार्य करण्यासाठी त्यांना त्यांची जरूरी होती म्हणून त्या राजकन्या म्हणून म्हटले आहे की तो पूर्णपणे क्रूर सैतान होता, त्याच्याइतका जन्माला आल्या आणि त्यांना पकडून तुरुंगात डावले होते. क्रूर माणूस दुसरा कोणी पाहिला नव्हता, त्याचा चेहरा म्हणून त्याने त्या राजाशी युध्द करून त्यांची मुक्तता फक्त दिखाऊपणा होता, तो मोठा सुधारक होता, त्याने केली आणि नंतर त्यांच्याशी विवाह केला. आता लोकांना. मज्जासंस्थेमधून होते., मेंदू आपला शांत राहतो, एरवी प्रमाणे तो काही प्रतिक्रिया करत नाही, या ठिकाणीच खूप घाईत असलेले निराश, अस्वस्थ , त्रस्त व चिडखोर लोक कु पाहिले. माओ बद्दल त्याच्याच एका वैयक्तिक डॉक्टरने खूप काही केलं पण तितकाच तो खोटारडा होता.खोटारडा एका माणसाला त्यांचं वय कितीही असलं तरी सोळा हजार बायका कशा असू शकतील है समंजणार नाही. ते योगेश्वर होते. पुरुषांना हा प्रश्न पडतो पण स्त्रियांना नाही माणूस तुम्ही कसा ओळखणार, तुमही साक्षात्कारी झालात तरच तुमच्या वुध्दीकडून ते समजेल. श्रीकृष्ण जर तुमच्या बुध्दीमधे आले तर तुम्ही ज्ञानी कारण त्या माता होतात. बडीलपणाविरुध्द आव्हान करता ( प्रकाशित) होता. (स्थितप्रज्ञ) तुम्हाला पुष्कळ ज्ञान मिळते. येतं. म्हणून त्यांनी पंचमहाभूत तत्वांशी विवाह केला, व जे जरूर आहे ते सर्व ज्ञात होते. विम्बलडनमध्ये कोण त्यांच्या पांच पत्नी झाल्या. पण नितीतत्वाच्या मूलभूत अर्थ जिंकला, एकाद्या अभिनेत्रीचं आयुष्य किंवा एकाद्या द्रौपदीच्या वाबतीत प्रत्ययाला येतो. तिला भर दरबारात देशाचा राष्ट्रपती इ. बद्दल कदाचित तुम्हाला माहिती आणून दुर्योधनाने दुःशासनाला तिची वस्त्र दूर करायला नसेल, पण ज्याची तुमच्या स्वतःसाठी जरूर आहे ते सर्व सांगीतले त्यावेळी तिने साडीचा पदर दातांनी पकडून समजेल ज्यासाठी इतर लोकांना खूप श्रम घ्यावे लागतात. ठेवला आणि फक्त "कृ" या शब्दाने श्रीकृष्णाला हाक मी एक माणूस पाहिला होता की त्याला दोन हजार मारली, नुसते "कृष्ण" म्हणताच साडी खाली पडली. त्या गाड्यांचे व टेलिफोनचे नंबर पाठ होते. थाची काही जरूरी शब्दाचा आवाज श्रीकृष्णांना द्वारकेमध्ये एकू आला आहे कां ? या फालतू गोष्टीत कितीतरी मानसिक शक्ती तावडतोब शंख, चक्र, गदा, पदम ही चार आयुधे घेऊन वाया जाते. स्थितप्रज्ञ माणूस असे करत नाही. त्याच लक्ष ते गरुडावर आरूढ झाले. आपल्या बहिणीच्या शिलाच ज्ञानाकडे, परमेश्वरी कार्याकडे व ते समजण्याकडे असते. रक्षण करण्यासाठी एवढ्या लांवबून धाऊन आले, त्यांच्या असा माणूस जणू फार शक्तीशाली कॉम्प्यूटर असतो. आज दृष्टीने बहिणीच्या पावित्र्याच रक्षण ही फार मोठी गोष्ट मी कबीरांवद्दल वोलायला लागताच सर्वांना चैतन्य होती, त्यांनी साड्यावर साडया पुरवल्या. द्रौपदीचं चारित्र्ं जाणवले. फक्त साक्षात्कारी लोकांनाच (त्यांची मज्जासंस्था इतके शुध्द व पवित्र होते आणि श्रीकृष्णाने तिचं रक्षण श्री योगेश्वर पूजा (5 ) 1994-95_Chaitanya_Lehari_M_(Scan)_9,10.pdf-page-8.txt टी. व्ही. चालू केला, रस्त्यावरील प्रकार पाहिले. जाहिराती वघा किंवा संगीत ऐका, या सर्वांमुळे मेंदूचा सत्यानाश केले ही फार महान कहाणी आहे. हा योगेश्वर म्हणजेच श्रीकृष्ण एक धन्बंतरी पण होता - डॉक्टरांचा डॉक्टर तेच सर्व काही ठिक करतात होत असतो. सगळ वातावरणच श्रीकृष्णांच्या विरोधी कारण बुध्दी आणि चैतन्य मञ्जासंस्थेतून वहात असतात. आहे, शुध्दता हा शब्दच त्यांना समजत नाही. नितीमत्तेचं आपल्या बुध्दीतून ते लोकांना ठीक करतात.कसं ? समजा नाव नाही. त्यांचे सिनेमे तरी काय, वाट्टेल तो संहार एखाद्याला हृदयाचा त्रास आहे. त्याने माझ्या फोटोकडे अनैतिक प्रकार, वाट्टेल त्या गोष्टी सगळं त्यात आहे नुसते हात जरी केले तरी त्याला डाव्या हाताच्या मधल्या आणि हे सर्व हीन प्रकार श्रीकृष्णांच्या भूमिवरच ! स्वतः शकते. मेंदू कार्यरत असतो आणि माझ्याकडून योगेश्वर असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारांनी सर्व काही श्रीकृष्णाच्या चैतन्यलहरी तेथे येतात आणि त्यांचे संदेश शुध्द करणारा, तसाच पूर्णपणे अलिप्त असलेला , चालू होतात, मी श्रीकृष्णही आहे म्हणून हा कॉम्प्यूटर कशाबद्दलही आसक्ती न ठेवणारा. या मेंदूकडूनच सर्व चालू होतो आणि त्या व्यक्तिला कसला बास आहे हे लगेच प्रकारची आसक्ति निर्माण होते. आता हे कार्पेट आहे तुम्हाला समजतं, की ह्याला हृदयाच्या विकार आहे. किंवा ही साडी आहे . साडीकडे पाहून मला वाटतं "माझी त्यासाठी काही परिक्षा चाचणी करायची जरूर नाही. साडी छान आहे ", ती माझी साडी आल्यामुळे ती कुठे ठेवणार , ती खराव होणार नाही ना, ती फाटणार वगैरे नाही ना इ. काळज्या डोक्यात आणायच्या असंच प्रत्येक बावतीत काळजी करत राहायचं. किंवा रस्त्यातून चाललात बोटांवर समजू तुम्ही तात्काळ समजू शकता. हे कोण करते ? हे श्रीकृष्ण -तत्व विराटाच्या बुध्दीतून कार्यान्वित होते. आता तुमची खात्री पटली असेल हे कसं कार्यान्वित होतं, कशा घटना घडतात आणि ते तुमच्यामधून कसा संपर्क बनवून राहतं तर भरपूर दुकाने असतात आणि तुमचं चित्त तिकडेच हेही तुम्ही जाणतां माझा कॉम्प्यूटर असा संपर्क बनवतो. लागतं आणि या सर्व गोष्टीमध्ये मेंद अडकून जातो आणि मानवानं बनवलेल्या कॉम्प्यूटरमधून नुसतं बटन दाबून मग हे पाहिजे, ते पाहिजे वगैरे सुरु., काम करवून घेऊ शकता पण इथे असं काही होत नाही. तुमच्या मेंदूतून आपोआप उत्तरं मिळत राहतात, ताबडतोब , तुमच्यातील औदार्य विकसित व्हायला हवं. सहजयोगात दुसऱ्या माणसाद्वारे. त्याच मेंदूकडून काय करायचं त्याची असलेल्या पुष्कळ लोकांमध्ये उदारपणा कमी असतो. तुम्हाला सूचना मिळते आणि त्याचेकडूनच ते कसं औदार्य म्हणजे काय ? तर माझी साडी तुम्हाला आवडली करायचं हे पण समजते. त्याच मेंदकडून चैतन्य लहरी तर मी लगेच "घेऊन जा" असं म्हणणे. हाच खरा बाह्य बस्तूबद्दलची आसक्ती सोडायची असेल तर बाहेर पडत असतात आणि त्याचा लहरी या मेंद्मधे वाहू उदारपणा. मी जें काही खरेदी करत असते ते देण्यासाठी लागतात आणि याच लहरीकडून या माणसामधे काय या भावनेतून. तुमची वृत्ति अशी उदारपणाची व अलिप्त बिघाड आहे हे तुम्हाला समजतं. अंतरंगापर्यंत आंत असेल तर तुम्ही भौतिकामध्ये गुंतत नाही. आणि जी शिरण्याच हे कार्य श्रीकृष्ण करत असतात. ते चैतन्यलहरी एकाकडून दुसऱ्या मेंदूमध्ये नेतात , तेव्हां तिथे चांगली माशांची अंडी - तिथे मध्यवर्ती मज्जासंस्थेद्वारा त्या मेंदूचं कार्य सुरु होते पाहिली. लंडनमध्ये एका डॉक्टरला ती फार आवडायची. आणि तुम्हाला त्याचे परिणाम समजतात. माझ्यासमोर हात त्याच्यासाठी मी ती विकत घेतली, तो फार खूष झाला की केल्या केल्या ताबडतोब हे घटित होते. म्हणजे आपल्या माताजी या लहान-उहान गोष्टीही लक्षात ठेवतात. दुसऱ्याला मेंदूकडे लक्षः ठेवणे किती महत्वाचे आहे. अमेरिकेममधील मेंद्बद्दल मला फार काळजी बाटते कारण करताना प्रेमाने पण निरासक्त असयला हवं. त्यालाच तरे भौतिकता उरते ती फक्त प्रेमाची मी रशियामधे गेले होते कॅव्हियर नावांची आनंद देण्याची भावनाच या गोष्टीतून दिसते. असं बघा , श्री योगेश्वर पूजा NAAAAA ১A ( ८ ) ল 1994-95_Chaitanya_Lehari_M_(Scan)_9,10.pdf-page-9.txt अलिप्तपणा म्हणतात. ते पूर्णपणे अलिप्त असतात, आवडतात, त्या बाबतीत निरासक्त असणं त्यांना खूप अलिप्ततेमधे प्रेम कसं असतं ? जसं झाडांमधील रस अवघड होते, विशेषतः विशिष्ट वयांत चांगलं चमचमीत असतो जो झाडाच्या पाना-पानापर्यंत सर्वत्र पसरतो, खाण्याची त्यांना हौस असते. गांधींजी म्हणत की माणसाने एकाच भागाकडे तो जाईल असं होत नाही. तसं झालं तर विशिष्ट चवीचा आग्रह धरू नये; पण सहजयोगात आल्यावर आणि गहन झाल्यावर या गोष्टी आपोआप ते झाडच मरेल आणि फळ पण मरेल. निरासक्त प्रेम कसं असते ? ते फारच सुंदर असते. नाहीशा झाल्याचं तुम्ही पाहाल. खाण्याबद्दलचे तुमचे सर्व पहिल्याप्रथम अशा प्रेमातून कुणाला काय द्यायचं , लोकांना चोचले नाहीसे होतील. जेवणावरची आसक्ती कमी झाल्याचं काय मिळाल्यामुळे आनंद व समाधान होईल त्यांना काय है लक्षण आहे. मला तर काहीच खाल्लं नाही तरी काही , त्याच्यामुळे मला अशक्तक्तपणा येत आवडतं है तुम्हाला समजेल मग तुमच्या लहान-लहान वस्तु फरक पडत नाही देण्यातही प्रेम येते ; मी अशाच वस्तु खरेदी करते कारण नाही की असमाधानी बाटत नाही. पण खाण्याबद्दचा तुम्हाला त्या आवडतील हे मी ओळखते. तुम्हीसुध्दा असंच बिचार करणं म्हणजे बुध्दी खराब करून घेणं "आम्ही करत रहा. ही अलिप्तता पूर्ण व पूरेपूर असायला हवी, त्यांच्या घरी गेलो होतो त्यांनी फारच सुंदर जेवण केलं तरच लोक तुमच्याकडे आकर्षिले जातील, एरवी नाही. होतं" या म्हणण्याला काय अर्थ आहे ? तुम्ही ते खा्ले अलिप्तपणा जपला नाही तर दुसर्या व्यक्तिवद्दल खरं प्रेम म्हणाजे झालं ते सर्व संपलं , त्याचा कशाला विचार करता तुमच्यामध्ये निर्माण होणार नाही. दुसऱ्याकरता काही ? तसंच "आम्ही अमक्याच्या धरी गेलो होतो, काय करताना तुमच्या मनात पैशाची , हावरेपणाची, वेकार जेवण होतं ?" ह्यालाही काही अर्थ नाही. त्याचा अप्पलपोटेपणाची किंवा अधिकाराची बगैरे भावना असेल विचार केल्यानं तुम्ही काय खाल्लंत ते परत मिळणार नाही तर त्या करण्याला काही अर्थ नाही. सहजयोगात येतानाही किंवा जे खाणार आहात ते बदलणार नाही. तुमच्या काही लोक पैसे मिळवण्याच्या किंवा आजा रातून बरे दातांच्या आरोग्याला जे अयोग्य आहे ते कधी खाऊ नये. होण्याच्या हेतुन येतात. पण तुम्ही तरच सहजयोग पसरेल. जोपर्यंत तुम्ही कसली ना कसली लोकांचे दात लवकर पडतात. पुष्कळ लोक मला विचारतात आसक्ती बाळगून रहाल तोपर्यंत तुम्ही खरे सहजयोगी की माझे दात खरे आहेत काय म्हणून. त्यांना ते माझेच नाही हे ध्यानात ठेवा. आत्मपरीक्षण करून मी कशात, किती व कां अडकलो आहे हे वधा, तुम्ही डोळे काढा किंवा मला माहीत आहे. पण त्यावरोबरच कुठल्याही एका मताला हात कापून घ्या वगैरे नाही म्हणत. आसक्तिपणापासून चिकटून राहू नये.. ती आणखीनच सूक्ष्म आसक्ती आहे, नेहमी निराशाच पदरी येत असते. आपल्या मुलांचे लाड त्यामुळेच या जगाच खूप नुकसान झालं आहे, उदा. करणारे आणि त्यांच्यावरच प्रेम करणारे माता-पिता तर जातीयवाद , मूलतत्ववाद वगैरे, पाम अलिप्तपणा राखाल उदा. म्हशीचं मांस दाताला फार बाईट, म्हणूनच त्या आहेत है खर वाटत नाही. दातांकरतां काय खाऊ नये लोकांमध्ये किती विरोधाभास आहे पहा. ते रंग काळा फारच बाईट. पण मुलांबवरही जर तुम्ही निष्काम प्रेम केलंत तर त्यांच्यासाठी तुम्ही चांगल्याच गोष्टी कराल, त्यावरोबरच पडण्याकरतां समुद्रकिनारी जातात आणि दुसरीकडे काळे कशाला नाही म्हणायचं ते तुम्हाला समजेल. मला असं गौरे भेद पाळतात मग समुद्रावर कशाला जायचं ? आणि केलेलं आवडणार नाही, तसं करू नकां है पण मुलांना मग काळ्या लोकांचा द्वेष का करायचा ? याला कारण सांगावच लागते. अलिप्तता ही खरं तर याहूनही सूक्ष्म आहे व तिचा माजले हे नाही तर दुसऱ्याच प्रकारचा आग्रह (कंडिशनिंग) अर्थ विस्तृत आहे. काही लोकांना खाण्याच्या गोष्टी खूप जसा भारतात तर खूप जाती-पाती आहेत. जर सर्वांच्या म्हणजे बुध्दी संतुलनांत नाही आणि म्हणून जात पात श्री योगेश्वर पूजा ১A की 1994-95_Chaitanya_Lehari_M_(Scan)_9,10.pdf-page-10.txt हृदयांत आत्म्याचाच वास आहे तर जात वेगवेगळी कशी हा अहंकार तुम्हाला माकड बनवतो आणि तुम्ही स्वतःला होईल ? वरच्या जातीचे लोक खालच्या जातीतल्या फार मोठे, सुंदर असं- तसं समजू लागता; पण तसे १० लोकांकडचं काही खाणार पण नाहीत. हे सगळे प्रश्न तुम्ही खरं नसता कारण तसे असता तर असा विचार आपणच आपल्या डोक्यातून निर्माण केले आहेत. आजपर्यंत मनांत आला नसता. तुम्ही जे आहांत त्याच्यावर विचार या पृथ्वीवर, भारतातच नव्हे तर परदेशातही, अवतरलेल्या करू नकां. मी माणूस आहे हा सुध्दा विचार करू नका. सर्व संतांनी या जातीभेदाबिरुध्द प्रखरपणे सांगीतले आहे. तुम्ही जे कोणी आहात त्याचा तुम्हाला गर्व होती. मी सुंदर तरीही लोकांच्या डोक्यांत अजून तेच चालू आहे. इतरांपेक्षा आहे . अमुक आहे, तमुक आहे वगैरे श्रीकृष्ण मग ते वरच्या जातीचे कशावरून है त्यांनाव विचारा. जर्मन आपल्या मायेची लिला चालवतात आणि त्या माणसाला कोण धडा देतात. म्हणून आपण फार मोठे आहोत . हे मिळवलें विश्वास ठेवणार ? या जर्मन लोकांनी लहान मुलांनाही ते केलं, असं समजून स्वतःला बादशहा मानू नका. हा लोक स्वतःला उच्च श्रेणीचे समजतात, त्यांच्यावर विषारी वायुच्या खोल्यांत कोंडून ठार मारले व जल्लोप अहंकारच बळावून तुमच्या डोक्यात या नसत्या कल्पना केला, ते अगदी हलक्या कुळातलेच असले पाहिजेत रूजवतो, आणखी तसेच पुढे गेल्यावर तुमच्या डोक्यात हिटलर' निर्माण होतो आणि तुम्ही त्याच्यासारखे बनून आणि वर स्वतःच्या उच्च कुळाचे गोडवे गातात. हे कसं शक्य आहे. ? स्वतःला दुसऱ्यांपेक्षा थेष्ठ समजणे, जाता. तुम्ही फार कण्डिशन्ड झालले असाल तर स्वतःला दुसर्यांपेक्षा सुंदर समजणे आणि दुसर्याला कुरुप तुम्हाला काही सांगणंच अवघड़ आहे. त्या एका 'हरे- निर्माण होतो आणि रामा ला मी विचारलं की एचढथा थंडीमध्ये तु धोतर म्हणणे हा सर्व मूर्खपणा मेंदूतून जाय त्यांतूनच अहंकार बळावतो आणि हाच अहंकार मग कशाला नेसतोस तर तो म्हणतो माझ्या गुरूने तसं सांगीतलं आहे म्हणून तुम्हाला थडीचा त्रास वाटू देणारा तुमच्या डोक्यावर बसतो. नारद, तिन्ही लोकांतला ऋषी स्वत:ली फार मोठा हा कसला गुरू ? मी आई आहे, मला असले वेडे प्रकार आवडत नाहीत. ह्या कसल्या मूर्खपणाच्या, अनर्थक, आणि शंकराला पण आव्हान देत होता. मग श्रीकृष्णाने वेडेचाराच्या बाधा ? या बाबतीत अमेरिकेतले लोक फार एक युक्तक्ती चालवली. त्याने दोन गंधवाना त्याला आकृष्ट होतात (वश होतात). त्यांना मुखपणाची कसलीही चिडवण्यासाठी पाठवले. ते नारदाकडे येऊन म्हणाले "तू कल्पना नुसती सांगा ते लगेच त्याच्यामागे धावतील मादक औषधे , वेडथावाकड्या फॅशन्स इ.ते सारं परिसमध्ये वनते आणि अमेरिकेत खपतं. ते नेहमी काही तरी नवीन स्त्रिकडे आकर्षिला नव्हता समजत होता कारण तो अजून अ TEVE इतका सुंदर, रूपवान पुरूष आहेस , तिकडे त्या लावण्य सुंदरी रूपवर्तींचे, राजकन्येचं स्वयंवर चाललं आहे तिकडे तू का जात नाहीस ? ती तुझ्याशी नक्कीच लग्न करेल. शोधत असतात.मग ते माकडासारखं का असेना.श्रीकृष्णाच्या भूमीतल्या या अमेरिकन लोकांना काय घ्यावं काय घेऊ त्यांनी त्याला इतकी भुरळ घातली की तो हवेत तरंगायला लागला.तो स्वतःला खूबसुरत समजून तिकडे गेला. हा सर्व नये एवढासुध्दा विवेक कसा नाही मला कळत नाही. त्याचा अहंकार होता. तो आल्यावर राजकन्या वरमाला कुठल्याही वावतीत काही प्रगल्भता नाही. घेऊन आली आणि त्याच्याकडे पाहून काहीतरी कुजबुजली आणि मोठ्याने हसत निघून गेली. नारद काहीच न असते . मिळणारा विवेक संपून जातो. अमेरिकेत भेटलेल्या समजल्यामुळे त्या दोघा गंधवांकडे बघू लागला. त्याला खूप एका प्रतिष्ठित महिलेन मोठया गर्वात मला सांगीतलं राग आला आणि तो तलावाजवळ आला ; त्याने पाण्यात " ज्यांचं नियंत्रण विशुष्दी करत हस चक्राकडून, तुम्ही इंग्लंडमधल्या 'पव" (Pubs) मघे कधी गेलात पाहिले आणि त्याला आपला चेहरा माकडासारखा दिसला. का?" मी एका प्रसिध्द पवमधे गेले होते, त्याच नाव श्री योगेश्वर पूजा ১ ( १०) 1994-95_Chaitanya_Lehari_M_(Scan)_9,10.pdf-page-11.txt AAAAAA हर्मिट! तिथे मेलेल्या माणसांच्या शरीराची दुर्गधी आणि ्रस दिला. तुम्ही तुमच्याकडचा एडस् सगळीकड़े पाठवला कोळ्यांची जळमटं असतील तशी जपून ठेवतात". ती त्याचं काय म्हणाली की तिला तिथे फार दिव्य वाटलं पुढं ती गर्वने मिळाला आहे तेच लोक फ्रॉइड सारख्या माणसाला मान्यता म्हणाली "आम्ही स्वतंत्र लोक आहोत. मी मुलांना दारु देतात है एक आश्चर्यच आहे. आता तुमचा सर्वनाश ? ज्यांच्या बुध्दीला श्रीकृष्णांकडून प्रकाश प्यायला सुध्दा नाही म्हणत नाही ". ती मुलं जेमतेम वारा व्हायची वेळ आली आहे आणि तुम्ही काळजीत पडला व चौदा वर्षाची असतील. तीन चार महिन्यानंतर आम्हाला आहांत. आता त्यांची कुटुंबसंस्था मोडकळीस आली आहे. समजलं की तिच्या लहान मुलाचा बाढदिवस झाला आणि तर्क वितर्कातून घेतलेले त्यांचे सर्व विचार श्रीकृष्णांच्या त्या दिवशी त्याच्या सर्व मित्रांना दारु दिली. सगळीकडे विरोधात आहेत. समाजकार्य ज्यांच्या हातांत आहे ते मेणवत्त्या पेटबल्या होत्या आणि आग लागून सबंध घर लोकांना सुखाने जगू देणार नाहीत. लोकांना आपापसांतच भस्मसात झालं. आणखी कुणी म्हणेल की त्याने कितीतरी लढू दे किंवा बाटेल तसं वागूं दे पण आपली खुर्ची शाबूत बायका ठेवल्या ! हे सर्व लोक महामुर्ख आहेत. जणूं असे राहावी अशीच त्यांची वृत्ती आहे. नितीमत्तेची त्यांना लोक नरकांत जाण्याकरता सर्व तयारी व व्यवस्था करत मुळीच चाड नाही आणि आपल्याच देशांतील मुलांवर आहेत. ते नर कांतच जाणार आहेत. त्यांना हेच सांगायला चुवकांवर आणि लोकांवर किती वाईट परिणाम होतो आहे हवं.तुम्ही असंच वागलात तर दुसरे कारय होणार ? हे सर्व याची काहीच पर्वा नाही. काही जमा होऊन त्यांचाच नाश होणार आहे. अमेरिकन लोकांना अशा विनाशकारी गोष्टीच का आवडतात मला सन्मान करत आहोत.तो खातो आणि काहीच खात नाही; समजत नाही. आणि ते सुध्दा श्रीकृष्ण हेच दैवत तिथे झोपतो पण झोपत नाही . त्याला अनेक पत्नी आहेत पण असतांना ! म्हणून सहजयोग्यांनी हे समजून घ्यायला हवं पत्नी नाही असा हा योगेश्वर आहे. तुम्ही योगी आहांत की आपल्यात इतक परिवर्तन व्हायला हवं की जे आणि तो तुमचा ईश्वर आहे म्हणून तुम्ही त्याच्यासारखं विनाशकारी आहे ते टाकूनच द्यायला हवे. प्रथम म्हणजे पुष्कळ पुरूष आणि स्त्रिया गंभीर होऊ दे आणि तुमचे व्यक्तिमत्व इतक महान होऊ दे की चेहरे करून वसलेले मी पाहते. तुम्ही असे का होतां ? तुमच्यात सर्व काही सामावून येईल तुम्ही सर्व काही पाहू तुम्ही 'लीलाधरा च्या राज्यात आहांत ; त्यानेच प्रत्येकाला शकाल योग्य कार्य व अयोग्य कारय हे समजण्याचं नाचायला लावले आणि स्वतः राधावरोवर रासक्रिडा तारतम्य तुम्ही मिळवाल. ह्या अमेरिकेची सध्याची बाईट खेळला, जी प्रकाशित मनःशक्तीला धारण करते. लोक स्थिती बदलण्यासाठी तुम्ही तुमची सर्व शक्ती आणि मन इतके अघार्मिक, अनितीमान होऊन विनाशाच्या मार्गाकडे पणाला लावाल. है फार महत्त्वाचं कार्य तुम्हाला करायचे आज आपण योगेश्वराचा म्हणजेच श्रीकृष्णाचा बनलं पाहिजे.तुमची बुध्दी त्याच्या आशिर्वादाने प्रकाशित कसे चालतात ? सकाळ-संध्याकाळ अशा मूर्खपणाच्या आहे. श्रीकृष्ण हे कुबेर आहेतच. त्यांच्या पायाशी लक्ष्मी उद्योगांत गर्क झालेल्या या अमेरिकन लोकांना श्रीकृष्णच वाचवणार आहेत.राजकारणातही त्यांच्याकडे कोणी सुजाण पुरेपूर आशिर्वाद तुमच्याजवळ आहेत ; म्हणून तुमच्याजवळ व्यक्ती नाही. इतरांवर टिका करण्यांत ते पटाईत आहेत. पैसा बुध्दी भरपूर आहे. सर्व काही आहे . कोणती गोष्ट भारतात प्लेगचा थोडासा प्रादर्भाव झाला आणि या कमी असेल तर सूज्ञता, जसं तुमच्याजवळ गाड़ी आहे, लोकांनी त्याला सर्व प्रसीध्दी माध्यमातून खुप जाहिरात किल्लया पण आहेत पण तुम्हाला गारडी चालवता येत नसेल दिली. त्यांनी आपल्या जहाजांना व विमानांना येण्याची तर कसं होईल ? बंदी घातली आणि नसता डांगोरा पिंटूनत आम्हाला खूप लोळत आहें. त्यांनीच तुम्हाला सर्व वैभव दिलं आहे. त्यांचे परमेधराचे तुम्हां सर्वांना अनंत आशिर्वाद श्री योगेश्वर पूजा ভভ ল ( १। । 1994-95_Chaitanya_Lehari_M_(Scan)_9,10.pdf-page-12.txt ৬ AAA AANAAAAAAAAA श्री खत्रस्त पूजा शाद प.पू.श्री माताजी निर्मला देवी यांचे भाषण के गणपती -पुळे - २७ डिसेंबर १९९४ ३ि या खिस्तांचा जन्म फार गरीबीच्या परिस्थितीत झाला आणि यातूनच परमात्मसत्ता ही कुठल्याही परीस्थितीमध्ये व अनेक संकटांसमोरही कार्यरत असते हे दिसून वेते. त्याला त्याच्यावे कुटुवियांकडून युष्कळ विरोध झाला. त्या जन्म ज्यू कुटुंबात झाला आणि त्यावेळी ज्यू लोकच त्याला मानायला तयार नव्हते. पण त्यांनी त्याखा मारले नाही ही महत्वाची गोष्ट पण आपण लक्षात घ्यायला हवी.जनसमुदायाला एखाद्या व्यक्तिला ठार करण्यास कुठलाही कायदा सांगत नाही ; पण त्याच्या वाबतीत रोमन साम्राज्यातील एका रोमिन जजनेच त्याला तसं ठार मारण्याची शिक्षा ठोठावली. स्वच्छ कर". पण दुर्दैव वघा की ते ज्या लोकांच्या कल्याणाकरतां झटले त्या लोकांनीच त्यांना क्रुसावर चढवले आत्ताचा ख्रिश्चन धर्म पाहिला तर त्वाला काय म्हणाव समजत नाही,ते नेहमी सहजयोगाला विरोध करत असतात, ब्रिस्तांनीच होली घोस्ट (Holy Ghost) येणार हे सांगीतल्याचा अर्थच त्यांनी कधी समजून घेतला नाही. शिवाय काही ख्रिश्चन लोकही सहजयोगात आल्यावर आधीच्या चालीरिती सोडत नाहीत. पण आतां ते सर्व संपले आहे. । आम्होही मानतो की मानवांना मदत करण्यासाठी खिस्तांचा अवतार होणं महत्वाचं होते. तुम्ही आज ज्या पावरीवर आहांत ती चढून तुम्हाला वरच्या पायरीवर वायचे आहे. पाचा असा अर्थ नाही की तुम्ही स्रिस्ताची पूजा करू नकां. उलट ते करावंच, पण ते जुन्या कल्पना व रूढीना चिकटून राहून करणं है बरोबर नाही, कारण त्यांनीच तुम्हाला सहजयोगासाठी सिध्द केले. ख्रिस्तांच चरित्र आचरणांत आणणं अवधड आहे कारण ते ईश्वरावेच अवतरण होते म्हणूनच त्यांनी जे काही नियम व पूर्णपणे पध्दती खरिश्चन लोकांकरता सांगोतले त्यांचे पालन करणं अवघड होते , फारच योड्या लोकांना त्यांच्या जीवनाचा खरा अर्थ समजला, कारण ते म्हणत की तुमच्या नजरेमधे काही पाप आले तर ते डोळे काढून टाका, तुमच्या हाताने काही गुन्हा केला तर तो हते कापून मोठे सहजयोगी होते आणि सामान्य माणसाजवळ असणार नाहीत टाका, त्यांच्या दृष्टीतून गुन्हा हीसुध्दा एक सूक्ष्म वाब होती. तुमच्या उजव्या गालावर कुणी थण्पड मारली तर डावा गाल त्याच्यासमोर करा, अशा गोष्टींच आचरण करणे अशक्य होते. शिवाय ते असंही म्हणायचे की है इतरांनी नव्हे तर तुम्हीच करायचं आहे.ते फार थोर्ड आयुष्य जगले ते भारतात येऊन राहिले होते त्यावद्दल मी पस्तकांत , " वाचलं आहे आणि पुराणांतही संस्कृत भाषेमध्ये पण त्याचा स्पष्ट उल्लेख असल्याच पाहन मी आश्चर्यचकीत झाले., त्या काळी माझ पूर्वजे सनेक प्रश्थ निर्माण झाले आणि लोक खन्या धर्माला व मार्गाला वंचित शालिवाहन त्याला मेटले होते व म्हणाले होते " तुझे नांव काय ? तर ते म्हणाले "माझे नांव 'इसा-मसी' (Issa Massi) आणि झाल स्व घर्माच्या इतिहासात हचे घडले, अशा तन्हेने खन्या अवतारी माझ्या देशांत म्लेच्छ लोक फार आहेत म्हणून मी इकड़े आलो " म्लच्छ म्हणजे मल-इच्छा म्हणजे जे लोक फक्त घाणेरड्या गोष्टीच वदनाम कले गेल, रिविश्चन धर्मातही हेच घडले. खिस्तांनी जे सांगीतले करत असतात. मग त्यांनी ग्रिस्ताला सांगीतले "तू परंत तुझ्या देशांत जाऊन त्यांना निर्मल धर्म शिकव" अगदी हेच शब्द वापरणं आणि तेसुध्दा संस्कृतमच्ये स्वच्छ लिहून ठेवलेलं असण आश्चर्वकारकच, अवतरण आज्ञा चक्र उघडण्यासाठी झाले जी एक फार अवघड गौोष्ट तर त्यांनी असंही सांगीतले की " त्या लोकांना तू सुधार , त्यांना आहे. आज्ञा चक्र है फार आकुंचित चक्र आहे. ज्यावर ते अधिष्ठित त्यांच्या जीवनांतून तुम्ही काय घेणार मला माहीत नाही. ते फार अशा कितीतरी शक्ति त्यांच्याजवळ होत्या. विशेष म्हणजे त्यांचा त्याग, सहनशीलता, जे काही सांगीतले त्याचा स्विकार करण्याची तयारी, आईवरचे त्यांचे प्रेम,ते म्हणायचे क्रूसावरसुध्दा ते नुसतं म्हणाले लक्षात घेतलं पाहिजे की बायबलमध्ये सुध्दा खिस्तांचे खरं स्वरूप दाखविलं गेले नाही. हे सगळ्यांच ग्रंथामध्ये होत आले आहे. म्हणून आई आली आहे, पहा पहा, आई.आली आहे "आपण हे " बाशान व्यक्तींना नावं ठेवली गेली,, ज्यांनी ते धर्म स्थापन केले त्यांनाच त्याच्या अगदी विरुध्द ते वागत आहेत. आपण सहजयोग्यांनी हे समजून घ्यायला हवं की ख़िस्तांवे चैतन्य लहरी ৩ ৬ २) 1994-95_Chaitanya_Lehari_M_(Scan)_9,10.pdf-page-13.txt AAVAAAAA AAVA आहेत आणि ते म्हणतात की तुम्ही स्वत:ला आणि दुसन्यांना क्षमा मामलेदाराला निलंबित करण्वात आले. हे कसं झालं कुणाला समजलं केली पाहिजे. आज्ञा चक्राचा हाच मंत्र आहे. वीजाक्षरामध्ये यालाच नाही, पण ते झालं खरं असे हे ख्रिस्तांचे कार्य आहे, गणेशांचे कार्य आपण "हम्, क्षम् म्हणतो, 'क्षम' म्हणजे दुसऱयांना क्षमा व 'हम्' आहे यांत शंकाच नाही. म्हणजे स्वतःला क्षमा, आज्ञा चक्र उधडण्याकरतां याच बीजाक्षरांचा उपयोग होतो. आज्ञा चक्र उघडण्याचा सगळ्यांत सोपा उपाय म्हणजे निर्विचार जाणीव अवस्थेत येणे या स्थितीमध्ये आज्ञाचक उघड़ने ने आड वरणाच्या सर्व लोकांचे ते असेच निर्दालन करतात. घटना कशा उघडलं नाही तर ते फार वाईट असते, फारच वाईट आणि त्याचा तुम्हाला व इतरांना त्रास होतो. भूतवाधा झालेल्या लोकांना त्यां बाधांची आज्ञाचक्रांवर पकड़ येते आणि मग ते त्यांच्या डोक्यांत शिरलेल्या दुष्ट वासनांव्या आहारी जातात मग त्या दष्ट आक्ति त् अचानक सपेल आणि तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल अशा अनेक त्यांच्यावर पूर्ण वर्चस्व गाजवतात आणि मग तो माणूस असा विवित्र अनुभवांची. त्यांनी भगवान चेश ग्रिस्तानी मदत केल्याची अनेक पत्र वागू लागतो की, आपल्याला समजेनासे होते. अमेरिकेत आता बीजगुणांवर (Genes) बरंच संशोधन होत असल्याचं आपल्याला माहीत आहे, पूर्वी कधीही कल्पनेतसुध्दा नसलेल्या गोष्टींवद्दल ते आतां बोलत आहेत. तरीही आजकाल महाभयंकर रोगांनी सूड उगवल्यासारखं त्यांना ग्रासले आहे. हे का होत आहे त्यांना समजत महत्वाचं आहे. सर्वात महत्वाच सध्याच्या आधुनीक युगात "मी कोण नाही, एवढी स टी प्रगती, संशोधन होऊनही लोकांचे आजार आहे" हे प्रत्येक सहजयोग्याने जाणले पाहिजे, हे अगदी नम्रपणाने वाढतच आहेत आणि या सर्वांच कारण समजणे त्यांच्या अकलेच्या मुद्दाम सांगते. तुम्ही मला ओळखलं पाहिजे, माझा आदर-सन्मान पलीकडे आहे. कुणाचा नाश व्हावा असं मंमला वाटत नाही पण सहजयोगाच्या घडतात आणि हे कस कार्यान्वित होतं सर्व मोठ आश्चर्यचकीत करणारं आहे. लोकांनी आपल्याला विरोध केला तरी घावरूल जायचं कारण नाही. त्यांना काय बाटेल ते करू दे, काही तरी घडून तुमचा ि मला येतात. मला त्यांना काही सांगायची जरूर नाही, ते त्यांचे काम व्यवस्थित जाणतात. सहजयोगी म्हणून आपलं वर्तन कसं असायला हवे हे समजणं ठेवला पाहिजे आणि माझ्यावर प्रेम केलें पाहिजे. शब्दात आणखी सागायच म्हटल तर मी म्हणेन की तुम्ही माझ्याशी प्रतारणा करु नका. एका बाजूने माझ्यावर प्रेम करायचं आणि दुसर्या वाजूने मलाच त्रास होईल असं वागायचं हे चूक आहे. महत्वाची गोष्ट, तुम्हाला दैवी शक्तीचं संरक्षण नितीमत्तेंचं संरक्षण, परमेशरी नियमांच संरक्षण मिळायला हवे. असं संरक्षण नसेल तर तुम्ही कसल्याही प्रभावाखाली येऊ शकतां. अमेरिकेमध्ये मी पाहते की घर्माच्या बाबतींत तिथे अतोनात गोंधळ आहे. त्यांच्याकडे तन्हेतहेचे धर्म आहेत, अगदी सैतानाचा धर्म, पिशाच्च - चेट्क करणाऱ्यांचा धर्म पण, त्यांनी भौतिकशास्त्रांत प्रचंड प्रगती केली तरी ते लोक सतत कसल्यातरी भितीच्या दडपणाखाली वावरत आहेत. आजपर्यंत सामूहिक जागृती झाली नाही. सामूहिक जागृतीशियाय लोकांना परमेश्वराचे अवतार ओळखता आले नाहीत तर त्यांना दोष देता येणार नाही. साक्षात्कार दिल्याशिवाय लोक हे कसं ओळखणार ? पण सामूहिकतेत मिळालेल्या साक्षात्कारानंतर तुम्ही तसे ओळख शकला नाहीत तर ती गंभीर गोष्ट आहे.तुम्ही तुमच्या जुन्या वेडगळ आपण प्रथम मान्य केलं पाहिजे की ग्रिस्तांनी जी नितीमत्ता शिकवली ती आपल्या अंतरंगातील अविभाज्य भाग अशी होती ते. समजूतीना चिकटून राहू नका. काही हिंदू म्हणवणाच्या लोकांना जर मी म्हणत " तुमच्या नजरेतूनही पाप घडू नये, तुम्ही एकदां एखाद्या स्त्रीकडे वघा, पण दुसन्यादा बघाल तर ते पाप होईल. नितीमान माणसावद्दलचे त्यांनी घालन दिलेले असे कड़क नियम होते. तुम्ही आता सहजयागी झालल यांगीतले तर त्यांनाही आवडणार नाही. त्याना फक्त त्यांच्या पूर्वापार असल्यामुळे सुजाण झाला आहांत व अशा नियमांचं तुम्ही इतरांपेक्षा विनासायास पालन करू शकता. पण तरीसुध्दां काही गोष्टीवहल मला वोलण भाग आहे. ख्रिस्तांनी म्हटले होतं " भी स्वतःवरचा कुठलाही अन्चाय सहन करेन पण होली-घोस्टविरुध्द काहीही खपवून घेणार नाही तर तुमच्या जीवनात क्षणोक्षणी मी तुमच्या वरोबर आहे याचं नाही" ही फार महान गोष्ट आहे. ते क्षमेचं सागर असूनही म्हणतात मान राखणे, काहीही चालवून घेईन पण होली घोस्ट विरुध्द काहीही नाही ". लोक आश्चर्वचकीत होतील अशा अनेक घटना घडत आहेत. या गणपतीपुळ्यांतच सहजयोगाच्या विरोधांत असलेले एक चमत्कारिक सांगावचं लागते. तर पहिली शिस्त म्हणजे तुम्ही मला नीट ओळखलं गहस्य भेटले, त्यांनी गावंच्या मामलेदाराच्या संगनमताने आम्हाला पाहिजे आणि माझा आदर बाळगला पाहिजे. सांगीतलं की आता देवळांत जाणं, उपास-तापास वगैरे ब्राम्हणांच्या तहा सोडून द्या तर त्यांना ते मुळीच आवडणार नाही.तुम्ही आता संत झाला आहांत है लक्षात घेतलं पाहिजे संतांना कुठली जात-पात, वर्ण वगैरे नसते. तुम्ही हे जैन लोकांना सांगीतलं किंवा बुध्द धर्मी लोकेंना नजरेत पाप असावला नको". म्हणजे साध्या परंपरेतून आलेल्या प्रवृत्तींनाच चिकटून रहायला हवं असते. मला ओळखणे म्हणजे मी आदिशक्ति आहे है मानणे एवढंच सहजयोगाची शिस्त आपो आप निर्माण व्हायला हवी. त्यावद्दल मला काही सांगायची जरूर नाही. पण जर तसे झालें नाही तर मला व्रास यायला सुरुवात केली. आम्ही यायचया दहा दिवस आधी त्या AAAAAAANAAA श्री ख्रिस्त पूजा ১ ( १ ३ ি AAAAAAe क 1994-95_Chaitanya_Lehari_M_(Scan)_9,10.pdf-page-14.txt ৬ ॉ दुसरी शिस्त म्हणजे सहजयोग्यांनी कस असायला हवं हे शिकणें कल्पना करा की ख्रिस्त आतां इथे तुमच्यावरोबर असते तर माझ्याशी करसे वागले असते व इथे असलेल्या सहजयोग्यावरोबर कसे वागले असते ? कुणाचा कसलाही भुर्खपणा त्यांना खपत नसे , ते काही ऐकणारच नाहीत. मला खूप गोष्टी आवडत नाहीत पण मला वाटते की कालान्तराने असले प्रश्न सुटतील आणि सर्व काही ठीक होईल. तरी पण मी पाहते की कित्येक सहजयोग्यांना अजून जवावदारी समजत नाही.ख्रिस्तांनी खांद्यावर सूळ नेले तुम्हाला आता विश्व हेच आतां माझे कुटुंब आहे. म्हाणजे तुम्ही विशाल वनायला हवं . सहजयोग्यांनी विशाल वनायला हवं. ते जर त्यांच्याच कुटुंवात मुलांवाळांत, त्यांच्याव कामांत गुंतणार असतील तर सर्व अवघड होऊन जाईल है" स्व' मधे राहणं आता पुरे, ते पुर्णपणे संपले पाहिजे. जीवनावद्दल तुमची दृष्टी विस्तारली पाहिजे. आपण सर्वजण एक विश्व कुटब आहोत हे सहजयोग्यांच फार मोठं कर्तव्य आहे. आजच्या लानाकडेच पहां, कोणी म्हणतय मला आवडत नाही, मी भारतीययांवरोक्र लग्न करणार नाही. कुणी भारतीय म्हणतो मी विदेशी व्यक्तीवरोवर लग्न करणार नाही. तुमचे मन जर बुद्र असेल तर लग्नालाच नांव यायचं नाही, तुम्ही मला लग्नावद्दल विचारायचंव नाही. आपल्याला आता स्वतःचा धर्म - जात देश यांच्या पलीकडे जाय्ं आहे. तुम्हाला हैं जमत नसेल तर तुम्ही सहजयोगी नाहीत. तुमचं हृदय विशाल झाल पाहिजे. हे महत्वाच आहे. भारतामध्ये जात पात हाच मोठा प्रश्न आहे.मला ते समजतव नाही मी शंभर वेळा सांगीतले आहे की सगळ्यांच्या हृदयांत आत्मा आहे तर मग वा जाती कुठून आल्या ? तुमच्या आवडीप्रमाणे जात असेल तर नाही. तुम्हाला तुमचं कुटुंब आहे, मुलंबाळे आहेत तुमचं स्वतःचे गोष्ट वेगळी पण जन्माने कुणाची जात ठरत नाही. पुष्कळ उदाहरणं दाखवून हे सिध्द करता येईल, पाश्चात्य देशातला याहून वाईट प्रकार संघानांत असायला हवं. (Connected) प्रपंचात गुंतल्यासरखं म्हणजे वर्ण पध्दती मी रुमानियात गेले होते तेव्हा तिये वरेच जिपसी राहून सहजयोगाची सामूहिकता तुमच्या हातून बिघडेल असं व्हायला पाहीले , त्यांना कुत्र्यासारखें वागवतात ; इतके त्यांना हीन समजतात. नको. तुमचे संबंध, भाऊ-वहीण , आई-वड़ील चालू राहु देत पण खर तर है जिप्सी चांगले लोक जाहेत, त्यांच्यात काही कमी नाही. सहजयोग हीच तुमची मुख्य जवाबदारी आहे, ते सोडून तुम्ही या त्यांचे चारित्र्य चांगलं आहे. स्त्रियांच्या बावतीत त्यांचे नियम चांगले नसत्या गोष्टींमध्ये अडकून बसलात तर सहजयोगाच्या सामूहिकतेला आहेत आणि आयुष्यात ते नितीमत्ता संभाळतात. ते समूह करून राहतीत पणे त्यांना फार बाईट वागणूक मिकते, इतकी किळसवाणी की भारतातसुध्दा असं कधी पाहयलामिळणार नाही. या रुमानियन तसे काही कराव लागणार नाही. उलट तुमच्या गळ्यांत हार पडणार आहेत. पण आधी तुम्ही त्या हारांसाठी लायक बनले पीहिजे.कुणाला इतके येणार आहे करलाही बास होणार नाही, सर्व काही सरळीत जळन जर्स काही सोन्याने मढवल्यासारखे, त्याच्यावर कसे चालायचं एवढ़ मात्र तुम्ही समजून घेतले पाहिजे. म्हणून दुसरा मुद्दा मी मांडते तो म्हणजे तुम्ही अगदी पारदर्शक बनले पाहिजे; आत एक वाहेर एक असली प्रतारणा नको | ३ एकच ध्येय व ध्यास. म्हणजे चोवीस तास तेच करायचे असं जीवन आहे. ते सर्व चालू असताना तुम्ही सतत परमात्म्याच्या वाधा येईल आणि उगीचच राजकारण सुरु होईल. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं नात फक्त सहजयोग्याशी आहे दुस्या कोणाशीही नाही. हे फार महत्वाचे आहें मला है तम्हाला अमदी लोकाची अशी कोणिती विशिष्ट जात किंवा वंश नाही त्यांना जर्मन स्पष्टपूणे सांगावयाचे आहे की सहजयोग्याशिवाय दसरे कोणीही मोा ३्रेज किवा आल सक्सेन असंही म्हणता येणार नाही. त्यांची इतरत्र नाही. अर्यात त्यांच्याबरोवर संबंध ठेऊन त्यांना सहजयोगात आणायच आहे याच्यावदल काही शंका नाही, पण कोणा सहजयोग्याला फसवू नका खाली पाडू नका तुमच्यामधे आपापसात काही मतभेद असतील तर त्यांचे निराकारण करा. वाहेर तुम्ही सर्वांनी एक रोहिर पाहिजे, एकवा कोकांकडे आसावं ही भूख्य वाव आहे. जे दुःखी आहेत, ज्यांना अनेक आढळणार नाही. एवढी मोठी संख्या पाहून मला आश्चर्व वाटल, इंग्लंडमध्ये सुध्दा तोच प्रकार,, तिथेहीं त्यांना वाईट बागणूक मिळते. खरं तर है लोक फार प्रमळ आहेत आणि त्यांच्याजवळ खुप कला . तुम्ही इतर लोकांना भेटावं, त्यांच्याशी बोलावं . आहेत आमच्या प्रोग्रामला त्यांची संख्या पाहून मला आ्र्य वाटल, म्हणून आपलं वित्त जीवनाच्या विशालतेकडे असावं, दुःखी-दीन नयत. कशाकरता अशी भांडणं ? मतभेद राहु सत्य समजल्यावर आणि तरीही मतभेद असतील तर आधी आपलं काही चुकले आहे का हे ओळखा आणि ही चुक काय आहे तर तुम्ही स्वा्थी आहात आणि प्रश्न आहेत.. ज्यांना मदतीची जरूर आहे अशा लोकांची काळजी घ्या. जे आपल्याला पेशाची मदत करतील अशावरोबर मैत्री नको दीनदवळ्या लोकाचा कवार घ्या. त्यांना बर काढण्यासाठी तुम्हाला माझ्याप्रेमाणे वागणं अवघड वाटेल, मला पण मुले आहेत. नातवंड सहणयाग मिळाला आहे. असे काहीतरी कार्य करा. बाशीमध्ये मी आहेत पण मी त्यांना कधीही टेलीफोन करत नाही. माझे पती मात्र त्वाच्यावद्दल काळजीत असतात त्यांना टेकीफोन करत असतात. मला मात्र ते सर्व ठोक आहेत हे माहीत असते त्याच्या बावतीत मी महजयोगांत आणलं पाहिने आणि होईल तेवढी मदत त्यांना केली माझे कर्तव्य केलं आहे. आता मी, माझी मुलं, माझे पती, माझ कुटुंब वामध्येच माझे आयुष्य वाया घालवणार नाही, कारण सार ि आहे. आपण मच्यम लोक, ज्यांना आयुष्यात साध्यासुध्या गरजा पाहिजे. मी लग्न ठरवते तेव्हा विकसित व विकसनशील देशांमध्ये समन्वय ठेवण्याचा प्रयत्न करते है तुमच्या लक्षात आले असेल त्यातुन श्री खिस्त पूजा बaa ১ ( १४ ) 1994-95_Chaitanya_Lehari_M_(Scan)_9,10.pdf-page-15.txt ৩ AGAAAAAAAAAAAAAAATA ৬ ७ २० एक देवाणववाण होते पण काही लोक यांत जास्त गर्विष्ठ असल्याचे मी ईश्वराचा पुत्र आहे", अगदी ठासून म्हणाले आणि तेवड्यावरून मी पाहिले आहे. असा विचित्र शिष्टपणा तुमच्यामघे आला तर ते लोकांनी त्वांना सुळावर चढवलं." मी ईश्वराचा पुत्र आहे "असं त्यांनी खरि-धर्माविरुध्द होईल म्हणून सहजयोगी म्हणून आपण हे लक्षात घेतले पाहिजे की सहजयोगाच एक तत्व अस आहे की छोट्या मोठ्या पुनरुद्यार केला, म्हणून आता सहजवोग्यांनी पण "मी आदिशक्तीचा किरकोळ गोष्टींव्या आणि वंधनांच्या, ज्यांच्यापसून आपल्याला व मुलगा ( मुलगी) आहे" असं म्हटलं पाहिजे. एकदा तुमच्या मनांत है इतरांनाही बास होतो. आपल्याला पार जायच आहे. आपण जेव्हा ठसलं तुम्हाला एकदम परिवर्तन झाल्यासरखं वाट लागेल कारण ही सामूहिकतेत येतो तेव्हा सर्वांनी सामूहिक वनायचं आहे है आपण समजल पाहिजे, मग ध्यानाकरता आपल्याला मोठे महाल वर्गैरे हवा असल्या प्रकारांची गरज उसत नाही, प्रार्थना व ध्यान करायला वाटेल जे लोक जगुरुवरोबर होते ते सहजयोगांत आल्यावर अगदी कुठीही जागा चालते तुम्ही कुठेही असलात तरी काय पाहिजे ते मागू उदार, कर्तव्यनिष्ठ आणि नम्र होतात कारण त्यांनी आधी खुप शकता,तुम्ही आता गपणतीपुळयात आहांत तिथे विशेष आराम नसेल सींसलेलं असते एरवी एकदम सहजयोग सुरु कलेल्या लोकांना अशी है पण मला माहीत आहे, रहायला पण ३-स्टार हॉटेलची व्यवस्था नाही तरी पण तुम्ही सर्व आनंदात राहता. एकमेकांवर प्रेम करता, अशी तुमची संगत समाधानकारक आहे. असं समाधान हे एकमेकातल्या लोकांच्या लक्षात येत नाही. प्रेम, वात्सल्य, आपुलकी, एकता अशा भावनांमधून मिळत असते. मग तुम्हाला आराग्ायक सोयी, करमणूक वर्गैरेची आठवणही होत नाही, अचानक डिचशे लोक जास्त आल्याच कळल्यावर जमलआ तशी तात्पुरती व्यवस्था करणं भाग पडले आणि तरीही तुम्ही तक्रारज . करत नाही. या तुमच्या सोशीकपणाबद्दल मी तुमचें आभार मानते. अगदी उपडपणे सांगीतले ते एक सत्य होते, त्या सत्याचाच त्वांनी फार उच्च स्थिती आहे. अगदी अभूतपूर्व पायरी आहे. असं म्हण लागलात की तुम्हाला तुमची जवाबदारी समजेल, तुम्हाला आश्चर्य भावना नसते आधी अनेक संकटातून पार पड़ल्यानंतरच तुम्हाला जे मिळालं आहे त्याची किमत कळते पण हे सहजच मिळाले तर ते आपण यावरोवरच संतत आत्मपरीक्षण केले पाहिजे. पहिल्या प्रथम है वरघावचं की मी नम्र आहे का ? मी कोणासमोरही नम्र होऊ शकतो का ? हे फार महत्वाचे आहे. उतावळा रागीट स्वभाव फार वाईट श्रीकृष्ण म्हणाले होते की उताबळेपणात्ुनच सगळे सुरु होते राग हा लिव्हरमधून सुरु होता म्हणून वाईट आहे आणि तो मी कसा शारिरीक सुखसोयीपेक्षा आत्म्याचं सुख जास्त महत्वाच आहे. दूर करणार है जाणू शकरता, या रागामुळे सारी सामूहिकता संपून तुमच्या शरीराला जर आराम हवा असेल तर ती सबय मोडायचं जाईल, देवी चैतन्याचें सौंदर्य नाहीसं होईल, रागीट माणूस जर शिका. शरीरावे तुम्ही गुलाम न होता शरीरालाच तुमचा गुलाम वनवा देवाबद्दल बोलू लागला तर लोक त्याच्यापासून दूर निघून जातात. हा हे जर तुम्हाला करायचं नसेल तर सहजयोगांत तुम्ही हरवून जाल, रागीट स्वभाव सोडला पाहिजे. कारण मंग तुम्ही सारख गाडी वंगला वर्गरे - वगैरे वद्दलच वोलणार. शरीरांचे फार लाई केलेत तर आत्म्याचा पअ्रकाश कमी हाता. तुमच्या नपासन घेतलं पाहिजे काही लोकांना वाटतं की रागावण हा त्वाचा चेहर्यावरची झळाळी निघून जाते. मनाची शोती नाहीशी होते. तुम्हा अधिकार आहे. पण सहजयोगात तसे नसते, मारामारी करायची शारीरिक सुखाची चिंता करत राहण्यापेक्षा ते सर्व परमात्म्याकडे सोपवा, काळजी कशाची करायची आहे ती म्हणजे तम्ही जीवनांत जरूर नाही. काहीं प्रश्न निर्माण झाला असेल तर मला सांगा मी बरेच प्रामाणिक दैवी- गुणी व समर्पित राहण्याची तच तुमचे काम आहे. मला नवल वाटावचं की हे आपापसांतच का भांडण करत आहत ? आपण किती शरण आहोत इकडे लक्ष या, मी खरा सहजयागी आहे इल इ कां ? सहजयोगाकरतां मी काव करतो. ? सहजयोगसाठी भी काय हळु हळु, जसे तुम्ही आध्यात्मिक प्रगल्भता मिळवाल ही सर्व भांडणं केले किंया कराव इकडे लक्ष या, हे केले नाही तर तुमचे मन उलट दिशेने पळाचला लागेल आणि मग हे चांगल नाही. ते नको, हे हवे इ. चालू मला सहजयोगाकरता काय करायचं आहे, सहजयोगातून मला काय कार्यान्वित करायचे आहे. सहजयोगाचा प्रसार मी कसा करणार आहे इ.विचार तुम्ही करायला लागलात तर तुमचे मन दिव्य अनुभवाच्या प्रकाशात आल्याचे कळून तुमच तुम्हालाच नवल बाटेल दुसर्या कुणी तुम्हाला काही सांगावलाच नको, सर्व काही आपोआप येईल तुमच्याजवळ शक्ती आहे. सर्व काही आहे, तुमच्यामयाल विचारप्रणालीने आज्ञाचक्रावर पकड आलेली असते प्रत्येक वावतीति शिवाय आपल्याला कुठल्या गोष्टीचा राग येतो हे पण तुम्ही मिटतील आणि न्याला तुम्ही वेगेवगळे गुप समजत होतात ते पण ते राहणार नाहीत. सहजयोगच तुमचे खर स्वरूप उपडे करेल आणि टिकु देणार नाही. लोक मग तुम्हाला वरोवर ओळखतील, तुम्हाला आपल्याला राग का येतो है समजण्याचा प्रयत्न करा, कार्य कारण आहे ? दुसऱ्याच्या ज्या कृतीचा तुम्हाला राग येती तीच गोष्ट तुम्हीही करत असाल, तुमच्यातही काही दोप असेल, म्हणून सहजयोगातून होणारी ही एक प्रकारची स्वच्छता आहे आणि ते महत्वाच आहे. , खिस्तांच्या मदतीची आपल्याला जरूर आहे कारण आपल्या तारकिक घडून हा स्त्रोत प्रवाही होण्याचाच अवकाश. तार्किकपणावी आपल्याला इतकी सवय असते की कुणाचा खून आता आणखी एक मुद्दा म्हणजे आपण कोण आहोत हे करूनही आपण त्याच समर्थन करायला वघतो. वर म्हणतो"मी काय करणार ? ते तसंच होणार होते " एकदा आत्मपरीक्षणाची जाणलं पाहिजे. सहजयोगांत याला फार महत्व आहे. ब्रिस्त म्हणाले श्री ख्रिस्त पूजा ১A (95) 1994-95_Chaitanya_Lehari_M_(Scan)_9,10.pdf-page-16.txt ১AVAAAAVAAAA सबय लागळी की है सर्व प्रकार बांवतील, फार राग आला असेल तर आरशासमार उभे रहा आणि स्वतःवरच रागवायचा प्रयत्न करा. ु आपण त्याच्याकरतां काय कैले ? आपण काय मिळून घेतो ? उलट आपल्यात पुष्कळ लोक हपापलेले आहेत, त्यांना आणखी पाहिजे असतं. इतर काही लोक सारखे कर्ज काढ़त असतात, काही लोक दुसर्यांचा स्वतःच्या कामासाठी उपयोग करून घेतात. या सर्व फालतू आता आसक्तीवद्दल. ही आसक्ती फार सूक्ष्म असते. पूर्वी माझा अनुभव होता की पाञ्चात्य सहजयोगी त्याच्या फारस प्रम मुलांबर गोष्टी सहजयोगात कामाच्या नाहीत. तुम्हाला त्यांची जरूर नाही, जे गाष्टी सहजयोगात कामाच्या नाहीत. तुम्हाला त्यांची जरूर नाही, जे करत नसत, पण आतां ते मुलांना चिकटून असल्यासारखे झालेत त्यांना सहजयोगाचा प्रचारही त्यांच्या मुलांच्या मर्जीप्रमाणे चालावा असे वाटते. मारतीय सहजयोगी पण मुलांमध्ये खप गंतन जातात मी आधीच सांगीतले आहे की आसक्ती आली की प्रेम संपल समजातुम्ही जरूर असेल त्याची नुसती इच्छा केलीत की ते तुम्हाला मिळेल. तर काही लाक दुसर्याचा फायदा उपटतात, काही लोक स्वतःचंच रक्षण करण्याच्या प्रयत्नात असतात, तुमचे मन अगदी स्वच्छ व खुल हवें ाजे दिये सहस्त्रार उघडते. तुम्हाला हृदय चक्र माहीत आहे आणि ज्यांच्यावर प्रेम करता त्या सर्वांवर जशी त्यांना गरज आहे तेवढंच प्रेम करा तुम्ही प्रवाही वनल पाहिजे. एकाच जागी थांबून चालणार नाही. ती तुमची जबाबदारी नाही तर परमात्म्याच्या सत्तेची आहे. आणि ती त्याच्यावर सोपवा. मग तुम्हाला कळून बइल का तुमया मुल मिळेल का ? तुम्हाला हृदयापासून कसली भावना समजून प्याववा सुधारतात, तुमचे संबंध सुधारतात, सर्व काही ठीक होते कारण तुमची जवाबदारी संपलेली असते. तुमच्या सिमित विचारांचा तुमच्या संबंधांबर परिणाम होतो, मी तर चक्क म्हणेन की आशा सिमीत नाते-संबंधांनी प्रत्यक्षात ते संबंधच गुदमसरून जातात. तुमची दृष्टी विशाल करा, तसेच वुध्दी विशाल होऊ द्या मग तुम्हाला समजेल पाहिजे आणि एकमेकांवद्दल भावना हवी. निसर्गाकडे पाहिलेत तर हे पटकनु समजेल पाणी पहा, ते सगळ्या झाडांकडे जाते (मिळते) एकाच झाडाला मिळेल असंे नाही, तसं झाले आहे आणि कुणी गोरा आहे, कुणी उंच आहे, कुणी बुटका आहे तर सार काही संपून जाईल. तुम्ही सामूहिकतेचा विचार करता तेव्हां तुमची अलिप्तता चांगली हवी, कशाच्या तरी मागे लागून किंवा आहे नाही तर यांत्रिकताव झाली असती, या विविधतेचा आनंद कसल्याही हेतूने लहान-सहान संबंधांमधे अडकू नका - जगातील आपण उपभोगला पाहिजे. ज्यातून निर्मिततेचं सौदर्य प्रतीत होते. कुणापेक्षाही तुम्हाला सहजयोग सांभाळणे सोपे आहे कारण ते इतर बाहेरच्या गोष्टींचा तुमच्यावर मुळीच प्रभाव पड़ता कामा नये, लोकांनी लोक साक्षात्कारी (जागृत) नाहीत. तुम्ही साक्षात्कारी आत्मे आहांत. नीट-नेटकं व्यवस्थित रहायला हवं हे ठीक पण प्रत्येकानं सहस्त्रार उघडल्यावर हृदय-चक्र पण उघडते, तुमचे हृदय उधड द्या म्हणजे तुम्हाला आनंदी- आनंद मिळेल. आता मला काही पहायचं आहे. तर डोळे बंद ठेऊन पाहण्याचा आणि त्यातील आनंदाचा लाभ मला अमेल तर हदय उघडल्याशिवाय ते कसं शक्य आहे ? म्हणून हृदय उपड होऊ दे म्हणजे मग काही अवघड नाही हे तुम्हाला सहज समजेल हे आपल्याला सहज जमेल पण आधी आपल हृदय उधडल सहजयोग्चांनी एकमेकांचा आदर ठेवला पाहिजे. कुणी काळा कुणी असा तर कुणी तसा परमेश्वराने अशी विविधता निर्माण केली ं आता इतर म्हणजे पैशाची आसक्ती पहा काही लोक आपल्यासरखचे असाव असं म्हणणं चूक आहे. भारतामधे तम्ही सहजयोगातही दुकानासारख, वाजारासारखा उपयोग करतात.उदा.ते म्हणतात "माताजी, यावी किंमत निम्मी करायची कां, पाव करायची कां, काही सुट देऊ या, किंवा सेल ठेऊ वा " पस्तीस टक्के लोक फुकट आलेले असतात आणि ज्यांना घ्यायची शक्ती आहे त्याना निम्मी किंवा जास्त सुट पाहिजे असते. अशा लोकांना काय म्हणायचं मला माहीत नाही. मला बाटतं की दान करण्याचीच ही एक संधी असते आणि दिलेला हा पैसा सगळ्यांत वाटला जातो हा पसा एकाच व्यक्तीला मिळतो असं नाही तर तो इतरांच्याही उपयोगी येतो डमथ झाला अस समजतात. ज्या देशात जन्म झाला त्या देशाबद्दल कारण बाहेरून येणाऱ्या बऱ्याच लोकांची इतका ऐपत नसते. आपण सर्व जगाचा जेव्हा विचार करतो तेव्हां अशा तन्हेने पैसा सर्वांनी मिळून वापरायला हवा है आपण लक्षात घ्यायली केी पाहिजे ্লाणि आपल्यातील विचित्र लोक ज्यांची क्षमता मर्यादित , मागासलेल्या इंग्रजी भाषा चुकीच्या तहेने बोललात तर त्याला जातीसारखे नावं ठेवतात. इथे ही गुलामी - वूत्ती इतकी घट्ट झाली आहे की तुम्हाला तुमची भाषा, मातृभाषा वा हिंदी वर्गरे वोलता नाही आल तरी चालेल पण इंग्रजी बोलतां आलं पाहिजे. तिनशे वर्षे आपल्यावर सत्ता गाजवलेल्या इंग्रजांचे गुलाम असल्याची ही वृत्ती आहे. त्वांनी स्वतःचंही काही कल्याण केलं नाही आणि रिकाम्या होतांनी इथून गेले भारतातले ख्रिश्चन लोकहो ख्रिस्ताचा जन्म आपल्याला अभिमान वाटला पाहिजे है आयुष्यांत महत्वाच आहे, आपल्याला स्वतःवा देश असला पाहिजे पण आपण म्हणजे देश असं. समजू नये, आपल्या देशाच्या सर्व चुकीच्या गोष्टीवर आपण टीका कली आहे, जरा दूर ठेऊन त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागू नये. तुम्ही एकदा खर्च करून येण्याची हवं.एवढं नीट समजून घेतलंत तर तुमची पैशाची आसक्ती कमी होईल तुम्ही काहीच वाटून घ्यायला तयार नाही, लक्षावधी संपत्ती असली तरी तुम्ही दान करायला, बाटून घ्यायला तयार नसतां.सहजयोगातही पुष्कळ लोक असे श्रीमंत झाले पण तेही असे वाटन घेत नाहीत आपण इधे पैशाकरता एकत्र जमलो आहोत अस मी म्हणत नाही पण तुमची वृत्ती सहकाराची हवी. सहजयोगाने आपल्याला एवढं दिलं मग देशाच्या पलीकडच्या विचारांत आलात की अशा सर्व वंधनातून मुक्त होता तुम्हा आता विशेष व महान लोक झाला आहात तर मग एकाद्या डवक्यात असल्यासारखे वागू नका, तुम्हाला आता समुद्रात उत्तरावच आहे नाही तर गुदमरून जाल, श्री खिस्त पूजा ATAYAAYAAAAAA ( १ ६ ) 1994-95_Chaitanya_Lehari_M_(Scan)_9,10.pdf-page-17.txt हु. AAAAAAAAAAAAAAAAAAA AAAAAAAAAAAA आणखी एक गोष्ट म्हणजे यंत्रामचून बनवलेल्या गोष्टी तुम्ही त्यांच्यासाठी काय करतां येईल हे पण लक्षात येईल. पण त्यासाठी आपण हे औळखायला हवे की आपल्यामधील प्रकाश जोफ्यंत सर्व निर्माण झाले आहेत.हातांनी बनवलेल्या कापड़ावे कपडे वापरावे किंवा समाजात पसरत नाही तोषर्यंत आपले सर्व प्रयत्न फुकट आहेत , म्हणजे सहजयोगाचा आनंद आपल्यापुरताच राहिला आहे, गणपतीपुळे प्रदूषण होत नाही. सहजयोगी म्हणून निसर्गाची संतुलनता विधडणार बगैरे सर्व ठीक, पण बाहेरच्या छोकांच काय ? तसंच कला , संगीत नाही याची आपण काळजी घ्यायला हवी. मला माहीत आहे की जिथे कलाकुसरीची निर्मिती यांना उत्तेजन देऊनही गरिवाना मदत होते. असल्या गोष्टीवद्दल तुम्ही जागरुक असायला हवें, इतर नसत्या असतात. पण त्यासाठी नैसर्गिक असमतोल नष्ट करण्याची तळमळ गोष्टीमघून लक्ष काढून टाका. राजकारणावी काळजी करू नका. तुमच्यामघे असेल तर व्हाव्रेशन्स हे कार्य करतील कुठेही गेलात तरी त्यातील सर्व भानमडी उष्रडकीला येतील. निकालात जातील आणि सर्व ठीक होईल. त्यांना झगडे वर्गरे काय करायचं ते करू दे, ते मूर्खच विधडणार नाही इकडे लक्ष ठेवायला हवे नसर्गिक प्रक्रिया विधडवणार्या आहेत. तुमचे लक्ष तुमच्या निर्मितीक्षमतेकडे असु दे, दुस-्याला कशी मदत करता येईल इकड़े असू दे प्रत्येक गोष्टीमधे प्रेम असू दे, करुणा जबावदार आहोत. म्हणून आपणय त्यात सुधारणा करण्याचं काम ब अनुकंपा असू दे. प्रत्येक सहजचोग्याच्या देनंदिन जीवनांत क्षणोक्षणी प्रेम व करुणेचा सहजमुंदर अविष्कार व्हायला हवा,"मला है आवडत नाही, मी है खात नाही" असले प्रकार नकातच : असे म्हणणारा वापरु नये. शक्य तो टाळाव्या,या वंत्रामुळेच आपल्यासमोर अनेक प्रश्न लहान-सहान मशीनबर बनवलेल्या कपडाचे. कारण त्या मशीनपासून सहजयोगी आहेत तिथे चैतन्यलहरीमधून हे प्रश्न आपोआप सुटत तुम्हाला प्रदूषण आढळणारच, ते दूर करण्याकरता निसर्गाचा समतोल बस्तु आपणच निर्माण करत असतो, म्हणजे आपणय त्याला करायला हवं. आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे आपल्वापेक्षा गरीब व कमनशीवी लोका गे पण आपण काळजी घेतली पाहिजे वातावरणाची सहजयोगी असूच शकत नाही; तो नेहमी "काय छान आहे" म्हणत | ३ काणी तरी मला फळे खायला दिली; माझा घसा खराव होता काळजी घ्यायला हवी व त्यांताल नको त्या फालतु गाष्टा टाकृत तरीपण मी ती खाली हरकत नाही. तुम्हाला दुखवायचे नाही म्हणून मी दिल्या पाहिजेत, त्यासाठी आपली जीवनपध्दती सरळ व सोरपी ठेवावी स्यामुळे उगीचच वाहने आणि तत्सम त्रासदायक गोष्टीची जरूर भासणार नही. अशा अनेकानेक प्रकारांतून आपण वातावरणाची काळजी घेऊ शकतो आणि ती आपलीच जवाबदारी आहे. वयाच्या ४७ वर्षापर्यंत मी सुती कपडेच घालत होते, रेशमी तर नाहीच, सहस्त्रार उघडल्यानंतरच मी है इतर कपडे वापरायला लागले. तरीपण मी तो खाली, हरकत नाही. तुम्हाला दुखवायचें नाही म्हणून मी ही भारी साी नेसले टुसर्याला खूष करण्यासाठी आपण काय करू शकणार नाही ? स्वतःव्या आवडी-निवडीकडे लक्ष न देता दुस-्यांना " मला हे आवडत ते नाही आवडतं आपण आनंद धावा, याच्यापेक्षा इतरांना प्रसन्न कसं वाटेल इकडे लक्ष द्य, परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी आपलं व्यक्तिमत्व, चारित्य आणि बागणूक अगदी स्वच्छ हवी. आश्चर्यकारक काम करणारे, आपले जीवन असं असायला हव की आपणे आजूवाजूच्या चांगले सहजयोगी मला माहीत आहेत पण त्यांच्याजवळ अजून खूप जिवंत क्रियांबद्दल संवेदनशील बनू, त्वाकरतां या गोष्टीकडे तुम्ही किती सतर्कपणे घ्यान देता याला महत्व आहे. जसे आजकाल - खूप करण्याची शक्ती आहे.म्हणून मी है सार ख्रिस्तांच्या जन्मदिनी आज तुम्हाला सांगत आहे. त्यांच अनुकरण करणं फार अवघड आहे. है मी जाणते. पण आपण प्रत्येकजण एवढ तरी करु शकतो की ते सतत आपल्याज़वळ आहेत याचं मान ठेऊन त्यांचा साधेपणा, त्यांचे पावित्र्य व त्यांचे जीवन यांचे अनुकरण करू भारतामध्ये पुष्कळ नवीन नवीन चांगल्या गेष्टी मिळू लागल्या आहेत. एकदा मी कुणाला म्हटलं तुम्ही जर्मनीमधुन का नाही मागवत तर तो म्हणाला "जर्मनीमधे मिळतात की नाही मला माहीत नाही त्यावर मी म्हटलं "तुला माहीत नाही का की जर्मनीमधे त्याचे मोठे कारखानेच आहेत " तो म्हणाला "तुम्हाला कसं माहीत माताजी' तर मी फक्त "मला माहीत आहे" एवढंच म्हणाले मी ज्या ज्या देशांत जाते तेथील इत्यंभूत माहिती मला असते, अगदी वारीकसारीक तपशीलसुध्दा, म्हणून त्यांच्याकडे एवढा मोठा धंदा असल्याचे यांना माहीत नसाब याचं मला आश्चर्य वाटके तसंच आपल्या देशामध्ये च कलाकुरीच्या किती सुंदर वस्तु बनतात याची आपल्याला माहिती नसते, म्हणून त्वा गरीब कारागीरांना मदतीची जरूर आहे.खिस्तांना अगदी हलाखीच्या परिस्थितीत का जन्म मिळाला ? कारण त्या गरीवांना आशिर्वाद देऊन त्यांच्या आच्यिात्मक उत्नतीचं काम त्यांना करायच होतं, पण आज आपल्याला गरीबी कुठे कुटे आहे व त्यासाठी आपल्याला वरंच काही करता येईल. तुमच्या देशापुढील खरे प्रश्न समजणे अगदी सोपे आहे., लोक अजून गरिवीतच कां आहेत व सरळपणी, शकतो. परमेश्वराचे तुम्हां सर्वांना अनंत आशिर्वाद. की क श्री खरिस्त पूजा ( १ ७ ) 1994-95_Chaitanya_Lehari_M_(Scan)_9,10.pdf-page-18.txt AAAAAAAAAAAAAA TAVAVAAAAAA शिवरात्री पूजा प. प्र.श्री माताजी निर्मला देवी गर यांचे भाषण भाि ऑस्ट्रेलिया : २६-२-९५ (सारांश) आज आपण सदाशिवांची पूजा करण्यासाठी इथे जमलो बनलो हे त्यांचं त्यांनाच समजत नाही. पण त्यांच्यामधे ती क्षमता आहोत. आपल्यामधील शिव, म्हणजे शुध्द आत्मा है त्यांचेच आहे, ते खरोखरच परमात्म्याचे प्रतिबिंब बनू शकतात: प्रतिबिंब आहे. पाण्यामध्ये सुर्वाचं ग्रतिबिंव पडले की ते प्रतीत त्यासाठी त्यांना स्वतःवद्दलच आत्मविश्वास असायला हवा. स्वतःच्या होते पण दगढावर तसं प्रतिबिंद पडत नाही. आरशांत सूर्याचं उल्क्रांत स्थितीवर विश्वास हवा आणि आपण आता आत्मा नुसतं प्रतिबिंब पडत नाही तर त्याचा प्रकाशही आरशातून आहोत है ठामपणे जाणायला हवे. सहजयोगावर खात्रीपूर्वक परावर्तित होतो.तसंच मनुष्यप्राण्यामधील परमात्म्याचं हे प्रतिबिंब श्रध्दा असणे महत्वाचे आहे, आत्मविश्वासामशिवाय आत्मोन्नती त्याच्या व्यक्तिमत्वातून प्रकट होत असते.तुम्ही स्वतः जर स्वच्छ, शक्य नाही, माझ्या भाषणांमधुनही मी सगळ्यांना पूर्ण स्पष्ट आणि अवोधित असाल तर हे प्रतिबिंव आरशासारखे आत्मविश्वासांत राहण्याबद्दल सांगत आले आहे. अर्थात हा असेल. साधुसंतांमधे परमात्म्याचं सुंदर दर्शन मिळते म्हणजे विश्वास कुठल्याही प्रकारे अहंकार वा आक्रमकतेशी संबंधित त्याच्यामधे कुठल्याही वाईट प्रवृत्ती नसतात. अर्थात अशा नाही. खरा आत्मविश्वासू मनुष्य कधीच आक्रमक नसतो. कुठल्याही बाईट प्रवृत्तींपासून मुक्त असलेला मनुष्य निर्मळ आत्मा होतो . तेव्हां त्याच्यामधील दिव्यत्वाचं हे प्रतिबिंब दुसऱ्यामधे कोंबड्यांच्या झंज खेळांत आपलीच कोंबडी जिंकावी अशी इच्छा परावर्तित होते. विनी लोकांत एक गंमतीदार कथा आहे. एका राजाला होती. कुणीतरी त्याला सांगीतल की अमक्या-अमक्या साधूकडे तुम्ही नशीबवान, तुम्हां सर्वांना आत्मसाक्षात्कार मिळाला कोंबडी घेऊन गेलात तर तो तुमच्या कोंबड्यांना झंज जिंकताल आहे.म्हणजेच परमात्म्याचे प्रतिबिंव तुमच्या चित्तामधे कार्यान्वित इतके ताकदवान बनवेल. म्हणून त्याने दोन कोंबडया त्या झालं आहे ; तुमचं चित्त आत्म्याच्या शक्तीतून प्रकाशित झाले साधुकडे दिल्या व त्यांना झुंज जिंकतील अशी शक्ती त्यांना आहे. आत्म्याची ही शक्ति तो प्रतिबिंब आहे म्हणून, म्हणजे ते देण्यासाठी सांगीतले एक महिन्यानंतर त्या कोंवडया राजाने परत प्रतिबिंब पाण्यापासून किंवा आरशापासून अलिप्त आहे. कारण आणल्या आणि ज्या मैदानावर ही झुंज होणार होती आणि जिथे पाण्यातील किंवा आरशातील प्रतिबिंब सूर्य जोपर्यंत आहे इतर कोंबडचाही आल्या होत्या तिथे त्यांना नेले. कोंबड्यांची झुंज तोपर्यंतच असू शकते,म्हणजे सहजयोगी झाल्यावर तुम्ही स्वतःला सुरू झाली, या दोन कोंवड्यांवर इतर कोंवडे चालून आले पण स्वच्छ केलें आहे. कुंडलिनीने तुम्हाला स्वच्छ केलं आहे आाणि हे दोन कोंबडे थंडपणे, शांतपणे आरामातं स्वस्थ वसले ; कितीही आतां तुम्ही एक शुध्द व्यक्ति झाला आहातं. म्हणूनच हे प्रतिबिंव हल्ला झाला तरी हे दौघे त्याला गंमत समजूनच उभे राहिले ; अधिकाधिक स्पष्ट होत चाललं आहे : एवढंच नाही तर इतरांना शेवटी सर्व कोबडे दमून-भागून मैदान सोडून पळाले आणि या त्याचा प्रत्यय येत आहे, तुमच्या चेहर्यावर, तुमच्या शरीरावर दोन कोंबड्यानीं ती झुंज जिंकली. यांतून हे तात्पर्व समजून घेतल त्याची कांती आली आहे आणि तुमच्या कार्यातून, वागण्यातून पाहिजे की जो अनासक्त असतो त्याच्यावर कधीच हला होत नाही. आपल्या अनेक आसक्तीवरोबर आपण गुंतून राहतो आणि सगळीकडून त्याचा अविष्कार होत आहे. ्यामधूनचे आपले सर्व प्रश्न निर्माण होतात. प्रथम आपलं कुटुंब मग देश, मग धर्म, जाती इ. तहेतहेच्या वंधनातच राहिल्याने तुम्ही अशक्त, कमजोर होता कारण याच गौष्टी सतत सर्वसाधारण माणसांचा आपण परमात्म्यांच प्रतिबिंब आहोत यावर विश्वास बसणं अवघड आहे. त्यांची घडणच अशी गुंतागुंतीची आहे की आपण एकाएकी परमात्म्याचं प्रतिबिंब कसे चैतन्य लहरी (पुढील मजकूर पान क्र. १८ वर) 1994-95_Chaitanya_Lehari_M_(Scan)_9,10.pdf-page-19.txt AAAAAAAAAAA आल्यावर ते त्याला म्हणाले तूं हे काय चालवलं आहेस ? तुला काय पाहिजे ?',तर रावण म्हणाला "मला वर द्या" कसला वर मुखपृष्ठाचा पुढील मजकूर तुमच्यावर वैमान घालतात आणि मग सहजयोगी असूनही भ्रमात पडता, म्हणून तुम्हाला सहजयोगवद्दल, तुमच्या स्वतःवहल असा विचारल्यावर तो म्हणाला " मी जे मागेन ते देईन असं आधी हढ विश्वास हवा की आपण योग्य मार्गावर आहोत, कुणीही कबूल करा" तर ते म्हणाले तुम्हाला त्रास दिला तरी तुमचे नेहमीच रक्षण होणार आहे , दैवी देईन". ही फार मजेदार गोष्ट आहे. मग रावण म्हणाला "मला शक्तीकडून तुम्हाला पूर्ण सुरक्षितता मिळणार आहे याची सदैव तुमची पत्नी हवी" कारण त्याला माहीत होते की शिवांची पत्नी ख़ात्री वाटेल, "मला ते शक्य असेल तर नक्कीच म्हणजे आदीशक्ति, आणि ती भागीदार झाल्यावर काहीही अशक्य नाही. म्हणून तो म्हणाला "तुमची पत्नी मला माझी जोडीदारीण म्हणून हवी', आता या राक्षसाला एवढा मोठा वर कुठल्याही धर्माचे , गुरु-पंथाचे किंवा इतर अनुयायी लोक बघा, त्यांना सदैेव दुसर्या लोकांच्या आक्रमणाची भिती वाटत असते ज्यामळे आपल्या पध्दतीबद्दल बोलायला ते बिचकतात. असल्याने त्यांनी ते मानलं या कथेतील तात्पर्य एवढेच की काय वोलायचं हेही तारतम्य त्यांच्याजवळ नसते. आपण आत्माच त्यांच्या करुणेमधन सर्व काही कार्यान्वित होते. मग सदाशिवांची आहोत है एकदा मनावर विवल की तुम्ही जे काही करता त्यावर पत्नी पार्वती हिने त्या भयंकर राक्षसावरोबर जावे असं ठरले. तुमचा ठाम विश्वास असतो यावं तुमचं तुम्हांलाच नवल वाटेल. पार्वतीचा भाऊ म्हणजे श्री विष्णु, अर्थात श्रीकृष्ण, तो मनांत द्यायचा म्हणजे सदाशिवाना पंचाईतच आली, तरी करुणामय आणि म्हणूनच आपल्याला याचा फायदा पण आहे की आपण सामूहिकतेत आहोत असंही म्हणता येईल. सामुहिकतेमधे आपली नाही, मला काहीतरी केलंच पाहिजे. श्रीकृष्ण फारच चतुर म्हणून वागणूक कशी आहे हेही तुम्हाला समजून येईल, सामूहिकतेवर त्याने रावणाला बायरुमला जावंसं वाटावं अशी युक्ति केली. यावा काय परिणाम होत आहे ? सामूहिकतेत जो सूक्मात असती लाजेखातर- रावणाने पार्वतीला उतरवून खाली ठेवले आणि तो त्याला काही बोलायची जरूर नसते, काही म्हणायची जरूर नसते. वरील गोष्टीप्रमाणे त्या कोंवडयां सारखा नुसता वघत राहू होते की भूमाता ही पार्वतीची आई असल्यामुळे तिला जमिनीवर शकतो. पण त्याची गहनता इतरांना स्पर्श करून राहते. अशा ठेवायचं नाही, व तिला पूर्ण वेळ खांदयावर बसवून न्यायचं, माणसाची योग्यता पाहूनच तुम्हाला समजेल की त्याची गहनता पार्वतीला खाली उभे केल्याबरोवर भूमातेने तिला आपल्यामधे इतकी आहे की तो आक्रमकता दाखवूच शकत नाही, आपल्या ओढन घेतले; रावणाला काय करावं सुधेना, म्हणून तो पुन्हा आपणच तो आपल्या सुरक्षिततबद्दल निःशक असती. ही सुराक्षतता शिवाकडे आला व म्हणाला "तुम्ही मला वचन दिल आणि आता आपण भावनेतून नव्हे तर आतूनच समजली प्राहिजे. एकदी ती है काय झाले ?" ते म्हणाले " मी तुला आधीच वजावले होते की प्रगल्भता व जाणीव आली की कुणीही तुमच्यावर हल्ला करू तिचा भाऊ फार खोडकर आहे आणि तो काही तरी युक्ती करेल शेकणार नाही. चालून येणारा माणूस स्वतःच असुरक्षित असतो. त्याच्यावर वाईट संस्कार असतील किंवा तो सहजयोगी असेल म्हणून त्या व्यक्तीवद्दल तुमचा दृष्टिकोन उदार असावा. सगळ्यांना माहित आहे की सदारशीव सर्वांना क्षमा करणारे पाहन हसणारा एक लहान मुलगा जो श्रीकृष्णच होता- दिसला. आहेत. कुणालाही अगदी एका पायावर उभे राहून वा डक्यावर तो म्हणाला "माझ्याकडे पाहून असा हसतोस कशाला ?" मुलगा उभे णाला बा वा. या म्हातारीला कशाला खांयावर घेऊन चालला म्हणाला की माझ्या बहिर्णीला या सैतानावरोबर जाऊ देणार आधीच बजावून ठेवल बाथरुमला गेला, शिवानी तर रावणाला म्हणून तुला जपून रहायला हवं. आता पुन्हा तिला कुठल्याही प्रसंगी जमिनीवर ठेऊ नकोस त्याने पुन्हा तिला खांद्यावर घेतलं एकदम त्याला आपल्याकडे राहून वा उपवास करून किंवा आणखी कसल्याही प्रकारे प्राय्चित करणारे पण. या प्रकारांनी ते अगदी वैतागृन जातात व म्हणतात की ठीक आहे, तुला काय पाहिजे ते मी देतो. अगदी राक्षसांनाही, त्यांनी प्रायश्चित वा तप कल्यावर त्यानी वर कारण त्यांच्या पायश्चित्ताला ते कंटाळले. आहेस ? तिच्या अंगावर काहीच दागीने दिसत नाही". ही देवता आहे असं सांगीतल्यावर मुलगा म्हणाला " शक्यच नाही, हिच्या दिले. अंगावर दागीने नाहीत. भरजरी वस्त्रे नाहीत, ही कसली देवता ? वघितलं तर दात पडलेली एक म्हातारी बसलेली आणि आपल्याला हसत असलेली ; त्यावरोबर घावरून त्याने तिला टाकून दिले हीच महामाया सदाशिवांनी वर दिलेल्या पुष्कळ कथा आहेत. रायणाला पण मिळाला. रावणाने काय काय तप केलं त्याव्या मजेदार कथा आहेत.दहा तोंडे असुनही तो इतके उपास कसा करू शकला मला तिसर्या वेळी पुन्हा येऊन त्याने शिवाला सांगीतले की पत्नीला कुणाचंही काही ऐकूं नकोंस असं सांग आणि तिला बन्या बोलाने माझ्याबरोबर पाठव, शिवानी सांगीतले की ठीक समजत नाही. अगदी शिवसुध्दां वैतागून जातील इतकी उग्र तुझ्या तपश्चर्या त्याने केली त्यांची करुणाच इतकी महान आहे की तेच म्हणाले असतील की याला काय पाहिजेल ते देऊ या शिवाकडे शिवरात्री पूजा AAYA ( १८) 1994-95_Chaitanya_Lehari_M_(Scan)_9,10.pdf-page-20.txt क VAAAAAAAAAA आहे. ती लंकेत जन्म घेईल आणि तिच्याबरोकबर तू विवाह कर. पाहिजे. लियं नांव मंदोदरी असेल ही कथा अशीच पुढे चालते, मंदोंदरी श्री विष्णुची भक्त होती; पुढे श्रीराम रावणाचा बध, करीयली राक्षस यांच्यावरही ते दया करतात, पण दुसर्या बाजून ते आले वरगरे सर्व मंदोदरीनेच जमवलं कारण तिला माहीत होते की तितकेच कठोर आहेत. जर लोक अगदी रसातळाला गेले जर श्रीरामच रावणाला त्याच्या स्त्रीलपटपणापासून मुक्त करतील ज्यामुळे तो सीतेच्या सागे लागला होता आणि असेच उद्योग करत होता. खरंतर तिची इच्छा होती की काहीतरी घडून रावणाला मौतिक उपभोगापासून जर ते दूर राहिले नाहीत तर शिव सर्व पुनर्जन्म मिळावा आणि सुंदर स्त्रियांच्या मागे लागण्याची त्याची प्रवृत्ती दूर व्हावी त्याने सीतेला पळवून लेकेत आणून तिला अजिवात आवडल नव्हते, पण रावण ऐकायलाच तयार जागरण वरगैरे सर्व कार्य करायला आदिशक्तीला त्यानी मुभा दिली नव्हता. म्हणून मग मोठे युध्द गेला. शिव है एका बाजूला अत्यंत करुणामय आहेत, असुर वा त्यांनी अध्यात्मिक उन्नतीकडे दुर्लक्ष केले, त्यांची निरागसता पुर्णपणे नष्ट झाली, जगांत नाना तन्हेचे प्रश्न निर्माण करणाच्या सृष्टीचा नाश करतील. आदिशक्तीच्या कार्याचे ते साक्षी आहेत. सर्व कार्य करायला, मानवांची निर्मिती, मानवांच कुंडलिनी- ठेवल्याचें झाले आणि रामांकडून तो मारला आहे. पण जर लोक, ज्यांना तिने मुलांसारख सांभाळलं, वाईट वागू लागले, तिच्या कार्याचा अपमान होईल किंवा त्यामधे हे सर्व शिवांच्या अपार करुणेमधून घडून आले त्यांची ही अडथळे आणून विधाड माजवू लागले तर त्यांचा राग अनावर करुणा कधी कधी विचित्र वाटते पण त्याच्यामागे फार मोठे तत्व होऊन ते सर्व सृष्टीचाव नाश करू शकतील. आतां त्यांना ते आहे, ते जे काही करतात त्याच्यामधून कुटला तरी प्रश्न सुटत करायधी वेळ येणार नाही असं मला वाटतं कारण आता असतो.उदा, एका पुध्दामध्ये असाच एक मोठा प्रश्न निर्माण झाला सगळीकडे सहजयोगी झाले आहेत. पण सहजयोग्यांमध्ये मला जे होता जो एका मयंकर राक्षसामुळे, ज्याला शिवांकडून अमरपणाचं दिसतं ते असं की काही सहजयोगी लवकर प्रगल्भ होतात, हळूं वरदान मिळालं होते त्याच्यामुळे. तसंच एका संताला पण वरदान हळ पण हडपणे त्यांचे शिवतत्त्व प्रप्रस्थापित होते त्यावी पहिली मिळालं होते आणि त्याची झोपायची वेळ झाल्यामुळे कुणीही खूण म्हणजे ते अंतःकरणापासून अनासक्त वनूं लागतात. ही आपल्याला त्रास देऊन जागे न करण्याविषयी त्याने सांगीतले. अनासक्ती मानसिक नसते. हे म्हणजे सर्व घरदार सोडून त्याला असं वरदान मिळालं होते की त्याची इझोपमोड़ करणाऱ्याकडे हिमालयांत जायचे वा संन्यास घ्यायचा असला प्रकार नव्हे: पण त्याने नुसती नजर टाकली तर ती व्यक्ति भस्मसात होईल युध्द ती अंगभूत स्वभाव बनते ही अलिप्तता कार्यान्वित झाली की पहिली गोष्ट म्हणजे आपण आनंदी होतो, समाधानी होतो. आतां तुम्ही कोणाही दुःखी माणसाला विचारलं की तुम्हाला काय दुःख वालू झाल्यावर श्रीकृष्णाला असा उत्तम उपाय सुचला की या अमर राक्षसाला या वर्दान मिळालेल्या साधूकडूनच मारून टाकलेलं बरं, त्याने युक्ति केली, तो रणांगणातून पळून चालायला आहे तर तो आपली पत्नी, मुले, घर, देश, समाज वर्मैरे लागला. म्हणून त्याला रणझोडदास नांवही पडलं पळून जातांना वगैरेवद्दल सांगत बसेल; अवतीभवतीच्या या त्रासदायक घटनांमूळे तो फार त्रस्त व असमाधानी असतो. पण आता आत्मसाद्षात्कार त्याने अंगावर शाल घेतली होती आणि हळूव एका गुहेमधे, जिथे तो साधु झोपला होता, त्याच्या अंगावर टाकली. त्याच्या मिळाल्यावर असं दुःख करीत असण्याचा काही फायदा नाही. पाठोपाठ आलेल्या त्या राक्षसाने मती शाल पाहिली आणि आता कशाची जरूर असेल तर हे समजण्याची की इतर , लोकांमधे पण असंच परिवर्तन करण्यास व त्यायोगे म्हणाला "म्हणजे तू आता दमून झोपला आहेस तर मी चांगला समाचार घेतो" शाल पांघरून कोण झोपला आहे याची पर्वा न करता त्याने शाल ओढली, झोपलेला तो सायु जागा झाला आणि त्याने तिसरा डोळा उघडून त्या राक्षसाला भस्मसात केलं. अशा तन्हेने प्रश्न सुटला. कुटुवातील समाजातील वा देशांतील अशांत परिस्थिती सुधारण्यास तुम्ही योग्य झाला आहांत, नुसती टीका करून किंवा वाईट वाटून चालणार नाही. पण है सर्व करीत असतानা मुख्य गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतः अलिप्त राहिले पाहिजे. ही सगळी लीला अशी चालते ज्यामधे तीन शक्त्या कार्य करत असतात आणि सरतेशेवटी सत्याचा विजय होतो. पहिली लोकांनी आपल्या देशाबद्दल, धर्माबद्दल जे काही ते चुकीचे श्री शिवाची करुणा आणि सौजन्य एका बाजूला; दुसरीकडे समजत होते वा करत होते त्यावद्दल सांगीतल्यावर मला आश्चर्यच श्रीकृष्णाची म्हणजेच श्रीविष्णूची तिला सावरून घेणे तिसरी ब्रम्हशक्ती जी सर्व काही निर्माण करत असते व पैदा करत असते. मला वाटलं की हीच त्यांची अलिप्तता आहे ज्यामुळे त्यांना या तिन्ही शक्तींचे कार्य अशा रितीने चालते की त्या वातावरणामधून आपल्या नातेवाईकांत, समाजात, देशांत व सर्व जगात काय आपल्याला बाटावं की मानवी चेतनेसाठी आणखी काही करायला सुरवातीला जेव्हा मी सहजयोग सांगायला लागले तेव्हा वाटले. त्यांनी सांगीतल्यापैकी वरंचस मला माहीत नव्हते आणि कारय चुकीचंे चाललं आहे ते समजू लागले होते. जेव्हा तुम्ही शिवरात्री पूजा NAAAAAAA (34) 1994-95_Chaitanya_Lehari_M_(Scan)_9,10.pdf-page-21.txt ७ कोणत्याही गोष्टीचा अलिप्त राहून विचार करात तेव्हांच हे शक्य त्याच्यावर प्रेम आहे वरगैरे कुठल्वाही तन्हेची अशा बंधनांमधून होते : एरवी हे दोष आपल्याला कधीच उमजत नाहीत , दुस्या आलेली करुणा ही करुणा नव्हेच; लोकांना उगीच वाटतं की माणसाचं काय चुकतं हे पण समजत नाही. एवढंच काय पण शिक-तत्व आपल्यामधे कार्यान्वित झालं आहे पण तसं मुळीच कुठल्या चक्रावर पकड़ येत आहे है सुध्दा समजत नाही. म्हणून नसते. श्री शिवांची करुणा तुम्ही मिळवू शकत नाही; कारण ती प्रथम ही अलिप्तता आली पाहिजे. आतां ही अलिप्तता कशी करुणा अगदी शुध्द असते. जणुं वृक्षातील जीवनसत्व जे वर मिळवायची हे बघू. पुष्कळ लोक विचारतात की माताजी ही चढत वृक्षाच्या सर्व भागात पोचते आणि नंतर विरून जाते किंवा अलिप्तता कशी मिळवायची ? तर मी कशातही गुंतलेली नसते धरणीमातेमध्ये परत येते. त्याला कुठल्याही भागाशी दुसरं काम म्हणून मी आधीच अलिप्त होते. हे कसं करायचं मला माहीत नसते. ते जर झाडाच्या एकाच फ़ुलाला पानाला किंवा फळाला नाही. पण तुम्हाला है मिळवण्याकरता आत्मपरीक्षण केले पाहिजे. गेले तर सबंध झाडच मरून जाईल आणि फुलं पण नाहीशी आपण कशात अड़कलोय हे शोधण्याचा प्रयत्न करा. भी का दुःखी होतील. म्हणून एखाधा विशिष्ट कल्पना किंवा वस्तुंच आकर्षण आहे, कुणासाठी भी काळजी करतोय, मला कां काळजी वाटते वा वंधन बरोबर नाही. सहजयोगातील लोक जमवून घेतात आणि काय करायचें ते काही गोष्टी अशा असतात की त्याला काही भहत्व नसते त्यांना वरोबर समजतं, पण मुख्य गोष्ट म्हणजे ध्यान, पण काही सहजयोगी त्यांतच खुप लक्ष घालतात. उदा, पाशात्य हृदयापासून तुम्ही शिवतत्वावर ध्यान केल्यावर कपलीच आसक्ति लोक आपल्या मुलांची तितकी काळजी घेत नाहीत असं मला राहणार नाही आणि त्या ध्यानांत पुरेपूर आनंद मिळतो. लोकांना सांगीतले गेले. पण जागृती मिळाल्याबरोबर ते मुलांमध्ये अगदी खाणे-पिणे, कपडे-लत्ते, घर यावद्दल आवड असते पण त्या चिकटल्यासारखे गुंतून जातात; त्या मुलांच्या कल्याणासाठी खर काय करायला हवं याचा विचार ते करू शंकत नाही. ते समजतात चिकटून जात नाही. की मुलांचच सगळे करणं हे त्यांचे प्रथम कर्तव्य आहे मुलांना कुठे ठेवायचं वगैरेसारख्या गोष्टीतच त्यांचे सारं चित्त अडकून जाते. अलिप्तता ही आतून वाटायला पाहिजे, जवरदस्तीने ती निर्माण निव्वळ फॅशन म्हणून ते काही गोष्टी करत असतात.तुम्ही प्रगत्म करता येणार नाही. पण ध्यानामधून तुमच्या आतून ती हृढ करता व्यक्ती झाल्यावर प्रत्येक गोष्टीकडे इतरांच्यापेक्षा एका वरच्या येते आणि ती स्थिती आनंद-दायक असते. आवडीमधे प्रकाश आलेला असतो आणि मग त्या गोष्टीना तुम्ही पाश्चात्य देशांत लोक नको त्या गोष्टीच्या मागे धावत असतात. त्यांच्या व्यक्तिमत्वामधे प्रगल्भता आलेली नसल्यामुळे दृष्टीकोनातून तुम्ही बघता आणि दुसऱ्याच्या विचारात विरघळून तुम्ही जेव्हां पवित्र आत्मा बनता त्यावेळी तुम्ही अलिप्त जात नाही. तुम्हाला जे मिळालेलं असते ते इतरांपेक्षा जास्त होऊन जाता कारण तुम्ही फक्त परमात्म्याचे प्रतिबिंब झालेले मूल्यवान, उच्चतम व आनंद-दायक असते. असतां. त्या स्थितीत तुमची सर्व बंधने गळून जातात. कोणी म्हणेल असं कस ? हा प्रपंच कसा संपेल ? तर प्रथम ध्याने, मिलेल बायको मिळाली, मुलगा झाला आणि सुख-सोयी मिळाल्या तुम्ही स्वतःवह्दल, स्वतःचा काय चुकतय, कुठल्या बाजूवर की समाधान मिळेल असं वाटतं, ही तर चुकीची समजूत आहे. पक्कड आहे डावी की उजवी ? याचा शोध घेत राहता. आनंदाचा स्त्रोत तुमच्यामधेच आहे अर्थात तो स्हणजे आत्मा ध्यानातून हे सर्व समजतें. तुम्हाला पैसा, धंदा, कुटुंब, देश इ. गोष्टीमधे, ज्या 'सहज' नाहीत, अडकलेले आहात का ? तुमव सर्व कसेही असले तरी ते तुम्हाला आनंद देऊ शकत नाही तुम्ही वागणं-चालणं अ-सहज तर नाही नों ? ध्यानातूनव या बंधनापासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करा. डवी व उजवा क्षमाशीलता येते. जर कोणीच तुमचं काही बर - वाईट करू शकत बाजू कशी सोडवावची तुम्हाला माहीत आहे. ही सारी स्थिती नाही तर तुम्ही रागावणार तरी कोणावर ? अपार क्षमा हीच तुम्हाला हातांच्या बोटांवर जाणवेल, त्यातून कुठल्या चक्रावर सुदाशिवांची फार महान शक्ति (गुण) आहे. ते एका सिमपर्यत पक्कड आहे ते समजेल आणि तुम्हाला कसला त्रास आहे हे पण कळेल सहजयोगाच्या सोप्या पध्दतीने तुम्ही त्यात सुधारणा करू टाकतात एरवी ते फार क्षमाशील आहेत आणि त्याबरोवरच फार लोकाना वाटतं की आवडी-निवडीतून आपल्याला समाचान र पति चांगला आहे कां, मुलं चांगली आहेत का वाईट, ते तुमचा तुमचाव आनंद उपभोगू शकतां आणि त्यातूनच तुमच्यात क्षमा करतात पण त्याच्या पलीकडे आदिशक्तीचे सर्व विश्व जाळून शकाल. अडचण हीच आहे की एकदा आपण एखाद्या गोष्टीत अडकलो की आपण यांधले गेलो आहोत हा साधा विचारही आपल्या मनांत येत नाही, आपल्याला वाटतं आपण फार मोठे काम करतो आहोत, म्हणजे आपलं याच्यावर प्रेम आहे. जगाचा राग आला आणि तिने संगळ्यांचा नाश सुरु कैला. म्हणून संतुलित आहेत. एकदां आदिशक्तीला सर्वत्र अवनती माजल्यामुळे साऱ्या शिवरात्री पूजा SAAAAA ( २०) ১ 1994-95_Chaitanya_Lehari_M_(Scan)_9,10.pdf-page-22.txt AeANAAAVAAAAAAVAAAAAAAAAAAAAATAAAAAA परक्या ठिकाणी अचानक एखादा सहजयोगी भेटतो आणि त्यावा एका लहान वालकाला तिच्या पायाखाली ठेवलं ; तेव्हां धावरून जाऊन तीने भलीमोठी जीभ बाडेर काढली आणि आदिशक्तीने खुप आनंद मिळतो. सहजयोग्यांमधील हे वंघन फार आनंद देणार विध्वंस बंद केला.त्यांची पध्दत अशी आहे की ज्यांना शिव-तत्व आहे आणि त्या आनंदतंतुनेच आपण एकमेकांशी जोडले गेलो जागृत करायचं आहे ते लोक प्रथम खूप क्षमाशील झाले पाहिजेत. आहोत. म्हणूनच तुम्ही एकमेकांपासून आनंद मिळवता. काही लोक फार क्रूर व छळ करणारे असतात ; काही सहन झाल नाही तर नाहीस करा भी त्यावद्दल तुम्हाला दीष देणार नाही पण तम्हाला सांगीतली होती ते शिंपी होते.तसाच आणखी एक कुंभार जमत असेल तर ते सहन करण्याचा अनुभव छ्या, रहने करणे है होता. तो पण नामदेवांसारखा कवी होता व त्यांच नांव होते र्चापासून दूर जाण्यापेक्षा चांगल जस एकदा एक माझ्याकडे येऊन म्हणाली की " मी नवऱ्यापासून घटस्फोट घेणार आहे" का म्हणून असं मी विचारले तर म्हणाली कीतो फार एकदम तो स्तब्ध झाला आणि त्याच्या तोडातून सुंदर अभग उशीरा घरी येतो, त्यामुळे मला त्याचा सहवास फार योडा निघाला - मी चैतन्य वधायला आलो आणि इथे तर चैतन्यानेच मिळतों". मग मी म्हणाले "घटसूफोट घेतल्यावर तर तुला अजिवातव मिळणार नाही, तर है का्य कारण आहे आत्ता निराकार बघायला चेतन्य वधायला आलो पण त्या चितन्यानंच योडांफार का होईना, वेळ मिळेल तेव्हां तो आहेच. घटस्फोट घेतल्यावर मुळीच मिळणार नाही." म्हणजे घटस्फोट हा काही उपाय नाही मग अशा घटस्फोटाचा कार्य फायदा ? म्हणज अशी संतामधेच अस शकते नामदेवांना तो मळलेले कपड़े घालून माती तन्हेंच्या अनेक गोप्टी अलिप्त झाल्यावर, कसल्याही गोष्टीची आसकती संपल्यावर समजू लागतात. शिवाय तुम्ही सर्वांपासून अलिप्त बनल्यावर कोण तुमच्यावर हुकूमत गाजवणार आहे कुणीच नाही. तरी जेव्हां जरूर आहे असं तुम्हाला वाटेल त्यावेळी तुम्ही विरोध केला पाहिजे. तोसध्दा अलिप्तता राखून विरोध वृध्दिगत झाली पाहिजे, मग तुम्हाला इतर फालतू वरवरच्या करातांनासुध्दा पूर्ण अलिप्तता राखूनच करायला पाहिजे. आज आपल्यापुढचा प्रश्न याहून वेगळा आहे, तो म्हणजे केसांच्या जटा झाल्या आहेत, लग्नाला जातांनासुध्दा ते त्यांच्या आपण सगळ्यांनी उन्नत व्हायचे आहे आणि तेही एकसारखेपणाने, जलदगतीच्या बैलावर आरामांत बसून जातात. तुम्हाला कल्पना जाळ्यांत अडकलेल्या पक्षाची एक गाँष्ट आहे. त्या पक्षानी येणार नाहीं, त्यांच्या मित्र व शिष्यांपेकी कुणाला एकच डोळा जाळ्यांतून बाहेर पडायच ठरवले आणि सगळे धडपडे करोयला आहे. कणाला एकच हात आहे . कुणी फार वाकलेला आहे पण लागले प्रत्येकाने खुप प्रच्लन केला पण कुणालाव ते जमेना, म्हणून त्यांनी एकत्रित उड़ायचं ठरवलं, एक-दोन-तीन म्हटल्याप्रमाणे भारतातील एक महान संत नामदेव यांची एक गोष्ट मी महिला गोरा कुभार, एका संताला दुसर्या संतभटीची ओढ असते: तसा नामदेव गोराकंभाराला भेटायला गेला : त्याच्याकडे वघितल्यावर तो आकार घेतला आहे (निर्गुणणाचे भेटी आलो सगुणाशी), मी माझ्या समोर हा आकार घेतलेला मला दिसतो आहे, एक संतच संतावहदल असं म्हणू शकतो. हे सूक्ष्म आकर्षण व स्तुती दुसर्या तुडवीत आहे बगैरे दिसलंच नाही: दिसलं ते फक्त चैतन्याने घारण केलेला आकार. सहजयोग्यामध्ये एकमेकांबद्दलच्या भावनेची संवेदनक्षमता गोष्टीची पर्वा उरणार नाही आणि हाव शिवतत्त्वाचा आणखी एक महत्वाचा भाग आहे. त्यांना कसली पर्वा नाही : त्यांच्या या बाहेरच्या गोष्टींची त्यांना फिकीर नाही. तुम्हाला एक हात आहे वा तुमचं शरीर बाकडं-तिकड़ं आहे वगैरे गोष्टींचा त्यांना फरक नाही. कारण त्यांच्या बाजूने ते सर्वांना आपला समजतात: बरवरचा चेहरा-मोहरा, आकार वगैरेकडे त्यांचं लक्ष सगळे उडाले आणि जाळ्यासकट आकाशांत आले, मग त्यांनी उंदरांना बोलावून सगळे जाळे तोड़ून घेतले आणि अशी सर्वांची सुटका झाली. उंदीर आणि पक्षी जर है करू शकतात तर नसते. त्यांच्यातील दैवी प्रभा ते वघतात. आपल्याला का नाही जमणार ? सामूहिकतेमधे आल्यावर आपण एकमेकांना कशी मदत करतो व आनंद मिळवतो हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल आता तुमच्या आईला., वडिलांना.. बहिणीला कसला वास असला तरी हरकत नाही. आता तुम्ही वाटली तर ती कार्यान्वित होते. मेक्सिकोमध्ये नुकतीच एक आनंदाच्या सागरात आला आहात आणि या सामूहिकतेतनच असाधारण रोग झालेल्या माणसाची घटना घडली, यू. नो. मधे तुमचे प्रश्न सुटणार आहेत. तुमचे प्रश्न जर सोडवायचे असतील काम करणान्या एका मेक्सिकन महिलची ही घटना तिने मला दोन तर तुम्हाला सामूहिकतेतूनच यायला हवं, सामूहिकतेतच मिसळून पत्र पाठवून कळवलं की तिवा मुलगा असाधारण रोगाने मरायला जायला हव, सहजयोगाच्या सागरांत एकदा उतरलात की तो टेकला आहे ते वाचून माझे डोळे भरून आले आणि करूणेने माझं आनंदच तुम्हाला खेवून घेईल, एकमेकांना भेटण्याचा आनंद तुम्हाला कळेल पुष्कळ सहजयोग्यांनी मला सांगीतलं आहे की माध्यमातून तो मुलगा वरा झाला. मग तिने मला पुन्हा पत्र व्यक्तीचा है तत्त्व समजून घेण्याच्या अनेक त्ही आपल्याला अवगत आहेत कारण ते सर्वव्यापी आहेत. तुम्हाला कोणावद्दलही अनुकंपा तदय भरून आले. तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या करुणेच्या ा शिवरात्री पूजा 1994-95_Chaitanya_Lehari_M_(Scan)_9,10.pdf-page-23.txt ाँ WAAAY पाठवून माझे आभार मानले. माझी करुणा मानसिक नसल्यामुळे दाबून ठेवणंही चुकीचे आहे. तसंच वासना या बाहेरून दबावाखाली मला आश्र्य वाटले,ती असते, तिचा अविष्कार होतो आणि कार्य आणल्या तरी माणूस तितकाच जास्त अनितीमान होतो. दबावामयून घडून येते. तुम्हीसुध्दा तसे होऊ शकता. तुम्हाला माझ्या सर्व निर्माण झालेलं आकर्षण ठीक वा सुसंस्कृत नसते. शक्तया मिळाव्या हीच माझी इच्छा आहे. पण प्रयम ही करुणा. सहजयोगी दुस्याशी वाईट वागत नाही, वागू शंकते नाही, निरागस होता हेच शिवांच तत्व, सहजसंस्कृतीमध्ये सर्व काही टुसरा मनुष्य सहजयोगी असो वा नसो त्याला महत्व नाही. संतुलनात असते, त्यामध्ये कडक नितीनियम नाहीत किंवा सहजयोग्याने कधी आक्रमक बनू नये. ते सहजयोग्याला शोभत कसलाही नियंत्रण नाही तर फक्त मधोमध असणे महत्वाचं आणि नाही. सहजयोगी वेगळा असतो. परवा मी एकाला म्हटल का तू हेच शिवांचे महान तत्व अवोधिता तुमच्या व्यकित्मत्वातून फार तापट आहेस. तो म्हणाला "हो मी तापट आहे पण जैव्हा कोणी मला भड़कवतो तेव्हा", मी म्हटले की चिड़वल्यावर कुणालाही राग येणारच. चिडवल्यावर रागावणं म्हणजे काही पाश्चिमात्य लोकांसारखा विचित्रपणा आतां राहिला नाही. बरेचसे मोठेपणाचं लक्षण नव्हे. पण चिडवल्यावरही ज्याला राग वेत नाही इस्लाम ती स्थिती वेगळीच आहे. सहजयोगामधे कसल्याच तन्हेचे दडपण नाही. तुम्ही फक्त प्रकाशमान होते. तुम्ही सर्व लोक पूर्वी कसेही असलात तरी आता शुध्द झाले आहांत है मला दिसत आहे. तुमच्या स्वभावात घर्माचे लोक पण सहजयोगात आल्यावर खऱ्या अर्थाने 'सहज' झाले व आतां चांगलं आयुष्य घालवित आहेत. काही आजकाल या आधुनिक गणल्या जाणार्या काळी जगात इराणी लोकांनी पण सहजयोग घेतल्यानंतर मला पत्र पाठवून वातावरण असं आहे की सगळीकडे संघर्ष चालू आहे. हा शिवांचा पूर्वीच्या साय्या चुका कवूल केल्या आहेत, मला त्यांचं फार गुण नाही. शिवांच तत्व म्हणजे 'सहज' तत्व, तुम्ही यहजयोगी असाल तर तुमच्यामधे करुणा असलीच पाहिजे, दुसऱ्यांना कारण माझ्या दृष्टीने ते फारच होते. पण आतां तेच सगळ्यांत भावना तुम्ही समजावून घेतल्या पाहिजेत आणि त्यांना मदत सुसंस्कृत झाले असल्याचं मला दिसत आहे. एका टोकाला जाणं करावला तुम्ही तत्पर असले पाहिजे. दुसर्यांना सहजयोग्यांनाच नव्हे तर जे सहजयोगी नाहीत त्यांना पण, मगच सहज' मधे मधोमध राहणं म्हणजे जीवनातील सर्वात महत्वाची तुमच्यातील करुणा कार्यशाली होईल. आजकालच्या संस्कृतीचा गोष्ट म्हणजे नितीमत्ता होय हे उमजणं आणि तोच सगळ्यांत सर्वांत मोठा प्रश्न म्हणजे ही पाश्चात्य संस्कृती अधोगतीकडे सोपा मार्ग आहे. ही जाण तुमच्या अबोवितेमधून निर्माण होते. हा चालली आहे. वर्तमानपत्र उघडल्यावरोबर ज्या बातम्या नजरेस श्रीगणेशांचा, जे शिवावे पुत्र आहेत, मोठा गुण आहे. आणि तो पडतात त्या घक्कादयक असतात. तसल्या लोकापकी किती शिवांच्या अबोधितेपासून प्रकाशित होत असतो. म्हणून मुलांबद्दलच जणांना यात नाश होण्यापूर्वी त्यांची चूक उमजणार आहे मला आसक्ती वाळगून रहाल तर तुम्ही अयोग्य गोष्टी करत वसाल. हे कळत नाही. खरोखरच हे सर्व स्वतःला घातक आहे.एका बाजूने तुमच्यासाठी ठीक नाही. अशी ही नवीन आसक्ती सहजयोगांत हा सर्व स्वार्थीपणा आहे आणि समाजामध्ये स्वैर वृत्ती बोकाळत आल्यावर सुरु झालेले लोक मी पाहिले आहेत आणि अशी बरीच आहे. दुसऱ्या वाजूने इस्लाम घर्मीयांचा याला विरोध आहे, पण उदाहरणं आहेत. या विरोध करण्याच्या प्रकारांतून आणखीनच प्रश्न उभे रहात आहेत. तुम्ही जेव्हां एखाद्याला है करू नको ते करू नको असं सांगता तेव्हां तो माणूस नेमकं तसंच करायला बघतो. जिथे इस्लाम संस्कृतीचा पगडा आहे अशा उत्तर भागातील प्रदेशात चक् तपासण्याची जरूर नाही तुम्ही फक्त स्वतःची काळजी घ्या, तुम्ही गेलात तर तिथे कडक नितीनियम चाललेले दिसतील. ते लोक , सगळे नाही तरी पुष्कळ जण सारखे बायकांकडेच वघते आश्चर्य वाटलं व धक्काच बसला. मी ती पत्रं वाचलीच नाहीत ा म्हणजे जसं चूक आहे तसंच दुसऱ्या टोकाला जाणंही तितकंच चूक. पण तुम्ही लोकांनी आथ्रमातही सामूहिक ध्यान करावें असां माझे म्हणण आहे. तस केलं तर ती एक फार चांगली गोष्ट होईल. पण तुम्ही कोणाला चैतन्य-हरी द्यायची जरूरी नाही: दुसऱ्यांची। स्वतःचं कुठं चुकतं आहे ते बघा. तुमच्या उन्नतीसाठी जे उपाय आहेत ते करा कारण सहज़योग्यांवरच आता साच्या जगाची जबाबदारी आहे. हे तुम्ही पक्क लक्षात घ्या सहजयोगाशिवाय आता दुसरा उपायच नाही. मनुष्यजातीला सर्व समस्यामधुन सोडवण्यासाठीच या पृथ्वीवर सहजयोग अवतरला आहे. म्हणून वसतात, तिथल्या हिंदूनासुध्दा त्यांच्या वाईट सवयी लागल्या आहेत कारण तेही मुस्लिम दबावाखाली जगले स्त्री जेव्हां कुणाला दिस नये असे कपडे घालते तेव्हां त्यांची उत्सुकता वाढतेच. माझ्याबरोबर प्रवासांत एक गृहस्थ रस्त्यावरच्या एकूण एक तम्हां सर्व सहजयोग्यांची हीच जवाबदारी आहे की शब्दजंजाल व स्त्रियांकडे मान झुकवून पहात होते, म्हणून मी म्हटल "इतक मान फिरवून-फिरवून तुमची मान मोडेल, पण ही सर्वसाधारणच त्याकरतां प्रेम आणि करुणेचा मार्ग स्विकारा गोष्ट आहे. एवढंच नाही तर या सवयीसाठी लोक फार अनितीमान बनतात, पाश्चात्य देशाप्रमाणे, तुमच्या वासना फार आक्रमकता याच्या मागे न लागता तुम्ही स्वतःला आदर्श बनता, परमेश्वराचे तुम्हाला अनंत आशिर्वाद. शिवरात्री पूजा (सहजयोगी सभासदांसाठी विनापूज्प)