*******XXXX*** ।/ चैतन्य लहरी /। क्र. 99 व १२ रान 9९९५-९६ चि दुभ बभ हे ও "माझे स्वन हेब आहे की. प्रेमधारांमध्ये विव झालेले, आपापरात प्रेमाचा आनंद ाटणारे, एकमेकांव्या संगतीवा आनंद घेणारे व माणसा - माणसांचे संबंध सुधारणारे अे सर्व सहजयोगी मला सगळीकडे दिसावेत, गुरु पूजा भाषण, कबेला २6 जुलै १९९६ श्री माताजी निर्मला देवी ১ ४ AAAAAAAAAAAAA AAAAAAAAAAAAAA वा पल प. पू. श्री माताजी निर्मला देवी गुरु पूजा भाषण : कबेला २८ जुलै १९९६ साराश भारतामध्ये गुरुपूजेची प्रथा पुरातन काळापासून चालत आली आहे. त्यावेळी थोर साधक होते आणि त्यांच्याजवळ तसे प्रेम वा अनुकंपा नसेल : सत्य त्यांचे गुरु दूर जंगलामध्ये रहात असतः त्यांच्या जाणण्याची त्यांची प्रामाणिक धडपड आहे व त्या प्रयत्नांत परवानगीमधूनच ते त्यांच्याजवळ राहून आत्मसाक्षात्कार त्यांना त्रास होऊ नये असं त्या गुरुना समजले नसावे. मिळवीत होते. भारतांमध्ये प्राचीन काळी खूप ऋषीं त्या बाबतींत त्यांना चिंता वाटत नसावी. शिष्यांची मुनी असत. भारतामध्ये संरचित असा धर्म नसल्यामुळे सतत परीक्षा घेणे हाच त्यांचा मार्ग होता. शिवाजी ही पध्दत सुरु झालीः तिथें पाप- पाद्री असा प्रकार नाहीं. महाराज जन्मतःच साक्षात्कारी होते तरीही त्यांचे गुरु भेटण्याचंही कांही बंधन गुरुंना नसे कदाचित् त्याकाळचे पुजारी फक्त देवळांमध्ये पुजा-आरती रामदास यांनी शिवाजीची अनेक प्रसंगी परीक्षा घेतली. करत पण साक्षात्कार देण्यासाठी , जीवनाच्या उच्च स्थितीबद्दल चर्चा करण्यासाठी सर्वांना महान अशा साक्षात्कारी ऋषीकडे जावे लागत होते आणि कुणाला सहजयोगाची गोष्ट वेगळी आहे. मला वाटले की लोकांना शिष्य म्हणून स्वीकारायचे व कुणाला नकार द्यायचा हा आत्मसाक्षात्कार झाला की ,आपले काय कार्य चुकत । पूर्ण अधिकार त्या गुरुनांच होता. आपल्याकडे येणार्या आहे हे त्यांचे त्यांनाच कळेल; ते आत्मपरिक्षण करु प्रत्येक साधकांची, तो साक्षात्कार घ्यायला योग्य आहे शकतील; स्वतःला सुधारु शकतील. हे पुष्काळांच्या की नाही याची कठोर परीक्षा गुरु करीत असे ही वाबतीत खरं ठरले आहे. पण अजूनही कांही जण परीक्षा इतकी अवघड व कठीण असायची , कधी इतकी रेगाळत आहेत. आपण सहजयोगी झालो म्हणजे फार क्रूर पध्दत असायची की फार थोड़े साधक ती पार करु मोठे, विशेष झालो असं समजून पूर्वी सारखंच त्याचं शकत. सहजयोगासारखे ते नव्हते , इयें प्रत्येकजण सारं चालूं आहे. ही गैरसमजूत अनेक प्रश्न निर्माण सहजयोगी असतो. त्यामुळे त्या काळी साक्षात्कार होणें करत आहे, त्यामुळे ते स्वा्थी व संकुचित वृत्तीचे झाले ही फार दुर्मिळ गोष्ट होती: शिवाय त्यांचे हे गुरु आहेत व इतर लोकांना हे कसले सहजयोगी असं वाटूं आपले अधिकारपद कधीचं सोडत नव्हते. त्यांची लागले आहे. परवानगी मिळाली तरच त्यांच्याकडे येणाऱ्यांना आश्रांमात त्यांच्याजवळ राहण्याची सोय होत होती. कितीही मैल ही प्रेमशक्ती पूर्वी कधी नव्हती इतकी आंता कार्यान्वित दुर अंतरावरुन साधक आला असला तरी नाहीं; त्याला झाली असल्यामुळेच हा सहजयोग आतां शक्य झाला हे गुरुपद व अधिकार मिळवण्यासाठी त्यांना खूप कष्ट करावे लागले आणि मगच ते संत झाले. पण आपण हे लक्षांत घेतले पाहिजे की परमचैतन्याची चैतन्य लहरी নু YAAAYA NAVAVAAAAAAA आहे. मी " आई " असल्यामुळेच हे घडून आले आहे. तुम्हाला झोप लागणार नाही असं कसं होईल किंवा या प्रेमशक्तीच्या कार्यामुळेंच तुम्हाला साक्षात्कार मिळून मिळेल त्या जागीं तुम्हाला झोप कां येणार नाही ? आतां तुम्ही आत्मसाक्षात्कारी जीवाच्या स्थितीला आला आहात. त्यांना बाथरुमची चांगली व्यवस्था असलेली जागा हवीं तरीपण तुम्हाला ध्यान आत्मपरिक्षण व समर्पण यांच्याकडे हे हवे ते हवे दुःख सर्व सवयी होण्याचं कारण हेच की लक्ष द्यायला हवे. बरेच जण तसे चांगले झाले आहेत तुम्ही स्चत कडे फार लक्ष देता. म्हणजे जाणीवेच्या पण अजूनही पुष्कळांना आपण सार काही प्राप्त केले वरच्या स्थितीवर कसे येणार? तुम्हाला सारं काही आहे अस वाटत असते. आत्मपरिक्षण करुन आपण हे टिप-टॉप हवे आणि दुस-या कुणी त्याच्यांत ढवळाढवळ बधितले पाहिजे की स्वत:बद्दल आपण किती जागरुक केलेली तुमहाला आवडत नाही. एकदा माणूस म्हतारा आहोत ? सदान कदा आपण आपल्याला हा त्रास आहे. असला, त्याला वाटेल त्या परिस्थितीत जमवून घेण हे प्रश्न आहेत. अमकं करायला पाहिजे, तमकं करायला जमणार नसेल तर मी समजू शकते; अशा माणसांना पाहिजे असा विचार करत राहू नये. तुमचं चित्त यामध्येच थोडयाशा आरामदायक व्यवस्थ असायलाच हवीं. पण सारख गुंतुन राहिले तर तुम्ही स्वतःवद्दलच्या मानसिक प्रभावातून व स्वार्थी वृत्तीतून बाहेर येऊ शकणार नाही. मागे लागलेले दिसतात सहजयोगांत है चालत नाही. हा स्वार्थीपणा किंवा अहंकारच तुमच्या प्रगतीमधला मोठा अडसर होतो. संताना कुठेही राहिले तरी चालते ; हे मी पाहिले आहे. भारतांत आल्यावर त्यांना लक्झारी माझंच पहा, मी सदैव आनंदात असते, कुठेही राहू बसपेक्षा साध्या एसूटी वसमधून प्रवार करायला आवडते, शकते व झोपू शकते , माझ्या कसल्याही मागण्या नसतात. कां असं मी विचारलं तर म्हणतात. माताजी बसमध्ये पण जर तुम्ही नेहमीं आपल्या शारिरीक आरामचाचा धक्के खात उडत उड़त जायला मजा वाटते, सामान वा त्रासाचा विचार करत असाल तर तुम्ही त्यांच पुण असंच उड़या मारत राहते . खिडक्या उधडयाच अवस्थेमध्ये रहाल त्या स्थितींच्या वर येऊ शकणार असल्यामुळे मोकळी हवा मिळते. सगळ काही सहज नाही आपण कसं दिसतो, काय कपड़े घालावेत, काय चालल्यासारखे हे छान आहे. त्यांना बैलगाडीमधून जायला काय अंगावर घालायचे हेच विचार करत राहिलात हवं होते. या सर्वापासून ते आनंद मिळवतात. तसं तर चांगले सहजयों गी वनं शकणीस नाही. सहजयोग्यांमघला हा एक प्रकार आहे की, ज्याना सर्व खेडवळ राहणी पसंत पडायला लागली आहे. आरामाच्या ! सुख-आराम हवा असतो. अशा आरामांत रहायची कृत्रिम राहणीपेक्षा अशा खेडवळ वातावरणांत त्यांना सवय जर झाली असेल तर चक्क रस्त्यावर झापायचा जास्त मजा वाटते. मी जेवढे पाश्चमात्य देशांतले लोक प्रयत्न करा. शरीराला ज्या गोष्टी हव्याशा वाटतात (सहजयोगी) पाहिले आहेत ते कुठेही राहू शकतात त्याची आता तुम्हाला जरुर नाही है समजण्याचा सर्व त्यांना खायला जे असेल ते चालते ; हे सर्व कौतुकास्पद प्रयत्न करा. मी म्हणजे हे शरीर नाही, मी शरीराच्या पलीकड़े आहे ही मोठी गोष्ट आपण लक्षांत ठेवली म्हणतील " माताजी मला ठाऊक नाही "अशा माणसाची पाहिजे. काही आराम करायला मिळाला तर ठीक, नाहीं खुण हीच की त्याला आपण काय खातो काय आपल्याला मिळाला तरीसुध्दा ठीक. सहजयोग्याने संतासारखं राहिले पाहिजे. यांचा अर्थ तुम्ही संन्यासी झालं पाहिजे असा नाही पण तुमची शरीराची अशी धारण हवी की तुम्हीच कठीण नाही, अजिवात अवघड नाही. तुम्हाला वाटेल शरीरावर नियंत्रण ठेऊं शकाल. वाटेल त्या ठिकाणी की मी तुम्हाला न जमणारे असं काहीं भलतंच सांगते आजकाल तरुण लोकं पण अशा आरामाच्या व सुखाच्या पाश्चिमात्य लोक या बाबतीत खरंच वरे असतात पाहिल तर पाश्चमात्य देशातल्या लोकांना आजकाल असे विचारल तर तुम्ही काय खाल्लेत आहे. मिळणार आहे याची पर्वाच नसते : हें हवं ते नको हे शब्द पण त्याच्याकरता संपून जाता. असं असणं मुळीच गुरु पूजा भ ১ a VAAAAAAAAAAAAAAAVNAAAAAAAAAA आहे ;B पण हे अगदी सोपे आहे. तुम्हाला जर तुमच्या नव्हती. आपण उपाशी ही जाणीवदेखील त्यांना नसायची, आजूबाजूच्या लोकांवर छाप पाडाची असेल तर तुम्ही खायला अन्न नाही. तर नाही अशी त्यांची वृत्ती होती. संतासारखे बनायला हवें. तुम्ही जर सारखी कुरबुर पण आतां तुम्हाला असले त्रास होणार नाहींत, कारण करणार असाल तर तुम्ही आत्मसाक्षात्कारी आहांत आता तुम्हाला साक्षात्कार झाला आहे आणि त्यामध्ये असा प्रभाव लोकावर पाडू शकणार नाहीं. तुम्ही ही शक्ती मिळवू शकाल. सहजयोग्यांची आणखी एक गोष्ट मला दिसते. पुष्कळ लोक मला सांगतात की माताजी लोकांना पुष्कळ कष्ट करून हिमालयांत जाऊन, निरनिराळी काहीजणांना दुस-या सहजयोग्यांवद्दल आकस असतो. तपे करुन साक्षात्कार मिळवावा लागला. मग या लोकांना सहजयोग हा प्रेमाच्या व करुणेच्या आशीर्वाद आहे. तुमचे आशीर्वाद कसे मिळाले? त्यांना साक्षात्कर घेण्याचा सहजयोग्यामध्ये एकमेकांवद्दल ब्देष, सूड किंवा राग अधिकार होता का? त्यांनी काय मिळवले ? मी या भावनांना स्थानच नाही. जर तुम्हाला तशी भावना म्हणाले की यांना फक्त तिच इच्छा होती. साक्षात्कार असेल तर तुम्ही तिच्यावर काबू मिळवला पहिजे, एकादा मिळावा अशी तीव्र भावना त्यांना होती आणि म्हणून शीघ्रकोपी किंवा रगीट माणूस भेटला तर ती एक संधीच त्यांना साक्षात्कार मिळाला. पण आतां नुसती इच्छा मिळाली असं समजा अणि त्याच्याशी मैत्री जमवा . त्या असणें पुरेसे नाही. तुम्ही आतां स्वतःवर विश्वास ठेवायला व्यक्तीवरोवर आपण सुसंवाद करु शकतो वां नाही हे हवा. आत्म्याच्या प्रकाशांत कुठे काय चुकत आहे हे बघा. एकादा रडकुंड्या माणूस भेटला तर त्याच्याशीही } पहायला हवे. हे फार महत्वाचे आहे. स्वतःलाच प्रश्न मैत्री जमवा. त्यामुळे तुमुम्हाला असं शांत वाटेल की विचारित रहा मी हे का का तुम्ही राग, संताप या सगळ्याच्या पार व्हाल, काही मागतो, मला हे का हवे, त्याचा काय फायदा ? जगांत सहजयोग्यांना फार लवकर राग येतो. मी म्हणेन की ते तुमच्या आजूबाजूला लोक नको त्या गोष्ष्टींच्या मागे सहजयोगीच नाहीत. कारण जर तुम्हांला राग आवरता लागलेलेतुम्ही पाहतांच. ज्यामध्ये काही अध्यात्मिकता येत नसेल तर तुमच्यामध्ये प्रेमाची व करुणेची शक्ति नाही अशा गोष्टी त्यांना हव्याशा वाटतात. अध्यात्मिक कशी कार्य करु शकणार, पण तुम्हाला आपला राग जीवन समाधान देणार असते. तुमचा आत्मा जर प्रकाशित आवरणे आवडतच नसेल तर इलाज नाही. असेल तर तुम्ही स्वतःशी समाधानी असता या आंतरिक समाधानामधूनच तुम्ही आनंदाच्या सागरांमध्ये उतरता. जगातला मूर्ख पणा फार पूर्वी ऋषी लोक फार रागीट होते. त्यांना आजिवात खपत नसे: ते लोकांच्यापासून दूर जाऊन रहायचे. एक नित्यांनद स्वामी सहजयोगामध्ये या स्थितीला " म्हणता. निरानन्द म्हणजे त्या आनंदाला कशाची जरुरी नावांच्या साधूला मी ओळखत होते, मी झाडावर रहायचा नाही. आनंद हा आनंदच असतो. त्याचाच तुम्हीआनंद आणि कोणी त्यांच्याजवळ येण्याचा प्रयत्न केला तर उपभोगता. तुम्हाला तो मिळवण्यासाठी कशाची जरुर पडत नाही : त्या आनंदी अवस्थेमध्येच तुम्हाला समाधान मिळत राहते ; त्यालाच निरानन्द स्थिति म्हणतात. संत लोक जीवन कसे जगले हे जर तुम्ही जाऊन पाहिले तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, ते कसे राह तुमच्याजवळ आहे. थोडासा प्रयत्न केला तर तुम्हाला है शकले त्याचे तुम्हाला फारच आश्चर्य वाटेल. किती सहज साधेल साधारणपणे एकादा रागीट माणूस भेटला दिवस आपण उपाशी आहोत याचीही त्यांना फिकीर तर त्याच्यापासून दूर जावंस लोकांना वाटतेः चांगल्या निरानन्द " त्याच्यावर दगड फेकायचा. त्याला रागीट माणसे अजिबात आवडत नसत. पण तुम्हाला असं करायची जरुन नाही. कारण तुम्हाला जे त्रासदायक व कुरबुर करणारे आहेत त्यांच्याकडूनही प्रेम व आदर मिळवण्याची क्षमता ै स्वभावाच्या माणसांवरोबर मैत्री जमवली तर त्यांत काय ३ প गुरु पूजा २ं NAAAAAAAA मोठेपणा? हा कसला चांगुलपणा? हा कसला गोड झाले आहे. जसं तुम्ही समुद्रात आल्यावर म्हणालात की स्वभाव झाला? पण तुम्ही त्या रागीट माणसाबरोबर आम्हाला समद्राच्या तळा पर्यंत जायचं आहे, जर काय कसं बोलता, त्याच्याशी संवाद कसा जमवता. कसं जमवून घेता है महत्वाचे आहे. तुमच्याजवळच्या स्वतःहून तिथे पोचालच. त्याचप्रमाणे तुम्ही एकदा प्रेमामध्ये ती व्यक्ति विरघळून जाईल कारण तो ही आत्मसाक्षात्कार मिळवला आणि या करुणेच्या सागरात सहजयोगीच असतो. म्हणून तुमची वागणूक अतिशय आलात की आणखी काही मिळवण्याची जरुरच नाही. प्रेमळ करुणामय व गोड असली पाहिजे. आणखी एक लक्षात घेण्याची महत्वाची गोष्ट ही प्रवृत्तीतून निर्माण झाली. आता ते सर्व संपले पाहिजे. की आपल्याला जो साक्षात्कार मिळाला तो आई " च्या प्रेमशक्तीतून केवळ करुणा म्हणून मिळाला. फक्त मला अमुक स्थिति मिळावी. तमुक स्थिति मिळावी हा आईच्या करुणेमधूनच हे घटित झाले. आता हया विचार थांबवला पाहिजे. फक्त डुवी घ्या (भरारी घ्या) प्रेमशक्ती (लहरी) जरी दगडावर किंवा डेंगरावर वा तशाच घन वस्तुंवर आली तरी त्या लहरी तरंगासारख्या सर्व काही घडून येईल. या करुणेच्या सागरामध्ये तुम्हाला परत येतील, त्या परत यायलाच हव्या. तसं तुम्ही विरघळून जायचे आहे. साक्षात्कार मिळाल्यानंतर हे नीट लक्षांत घ्या की प्रेम व करुणा हयाच शक्तया तुम्हांनाही प्राप्त झाल्या आहेत. पुढे पुढे करायची सवय आहे : विशेषतः भारतीय लोक याच्याशिवाय काही नाही. तुम्ही जर स्वत:वरच प्रेम खरं तर जिथें जागा मिळेल तिथे त्यांनी शांतपणे दसून करत व स्वतःशी काळजी घेत रहाल. फक्त तुमच्याच घ्यावे. तुम्ही पुढे बसला काय किंवा एका कोप-यामध्ये कुटुंबाचा व मुला-बाळांचा सांभाळ करत बसलात, तर अंधारात वसला काय, तुम्हाला माझी व्हायब्रेहान्स तुम्ही विशेष काहीच मिळवलं नाही. तुम्ही स्वतःचीच मिळतातच मग तुम्ही खास जागी वसण्याची जरु नाहीः काळजी करत बसता तेंव्हा तुम्हीं त्याच मर्यादेमध्ये अशा राखीव खास जागेत बसलात तर विशेष काय अडकुन बसता. हे स्वाभाविक असले तरी या बंधनाच्या मिळवले ? गर्दीमध्ये मिसळून जाणे. प्रेम सागरामध्ये पलीकडे जाऊन तुमच्यातील प्रेमशक्तीचा कुठें उपयोग विरघळून जाणें हे महत्वाचें आहे. आपल्याला कसंही करता येईल हे शोधून पाहिलेत तर तुम्हाला ते शक्य करुन पुढची जागा पटकवायला हवी वगैरे फालतू कल्पना होईल. जसं पाणी सगळीकडे आपल्या पातळीवरच राहवे आहेत. पुढें म्हणजे मागें मागें म्हणजे पुढे असे आहे. तसे ही तुमची करुणा सगळीकडे पसरु दे, सुगळया खड्ड्यांमध्ये भरुन येऊ दे म्हणजे की एका पातळीवर ही आश्चर्याची गोष्ट आहे. तर मग तुमचं मन कुठे येईल. पण जर तुम्ही फक्त स्वतःबद्दलच समाधानी भरकटत आहे. चित्त कुठे आहे? कसला विचार रहाल आणि दुस -यांची पर्वा करणार नाही ; आपण चालला आहे ? तुम्ही जर निर्विचार झालात की तुम्ही सहजयोगी झालो म्हणजे कोणी मोठे विशेष झालो अशा समाधानी होता, आनंदी होता; समजुतीत रहाल तर ती तुमची मोठी व दुदैवी चुक मागावेसे, काही हवेसे वाटत नाही. पाहिजेच असं काय होईल असंच मी म्हणेन, आतां सहजयोग्याबदूदलची तिसरी गोष्ट म्हणजे क्रिया अज्ञानामुळे चालतात. एकदां हरे-राम हरे- ते म्हणतात " माताजी , आम्हाला परमेश्वराची भेट कृष्णवाल्यांचा एक माणूस माझ्याकडे आला आणि म्हणाला होऊ दे." याचं मला हसून येत. कारण ते अगोदरच तुम्ही एक थोर साध्वी आहात; तुमच्याजवळ आयुष्यांतील त्याच्याशी करणार? त्यासाठी तुम्ही खोल डुवी घेतली तर तुम्ही रा. काहीतरी मिळचण्याची ही वृत्ती मानवाच्या शोधक आतां तुम्ही परमेशधरी साम्राज्यांत आला आहात म्हणजे तुमच्या डोक्यांतील हे सर्व ओझं सोडून द्या म्हणजे अजूनही असे कांही लोक आहेत की त्यांना नेहमी लोक अजूनही मूर्खपणाच्या गोष्टीमागे लागतात मग तुम्हाला काही असते ? त्यांत एवढं महत्वाचं काय आहे ? या सर्व ১ ल गुरु पूजा खुप सोयी सुविधा आहेत तर मग तुम्ही संत कसले ? मनाच्या पलीकडे जाऊ शकणार नाही. हे मनही एक मी त्याला म्हटले की तूं संत कशावरुन आहेस तर तो कल्पना आहे. म्हणाला की मी माझे कुटुंब सोडून दिले. माझ्या गाडया सोडून दिल्या, घरदार सोडून दिले, मुळाबाळांना सोडून हे पहा. परदेशामध्ये गेलांत तर सगळे लोक श्रीगणेशांची दिले. तर मी म्हणाले की तुम्ही आणखी एक गोष्ट भजणं म्हणतांना पहाल. श्री गणेशांची सगळी भजने सोडून दिली आहे म्हणजे तुमची बुध्दि, तो म्हणाला की त्यांना पाठ असतात. श्रीगणेशांचा फोटो श्रीगणेशाबद्दल । हे कशावरुन? तर मी म्हणाले की, सोपे आहे : मी सर्व आतां मी ऐकले की तिथली व्हायत्रेशन्स यांवली. काहीच सोडले नाही कारण काहीच धरले नाही जर श्रीगणेशांनी ही व्हायब्रेशन्स का थांबवली ? माझ्या तुम्हीं काहीच धरुन ठेवले नाही तर सोडायचा प्रश्नच लक्षात आले की मीच म्हटले होते की श्रीगणेश खिस्त कुठें येतो ? आता या घरामध्ये किंवा माझ्या शरीरामध्ये म्हणून अवतरले त्या लोकांवर खरिश्चन धर्माचे व ख्रिस्तांचे तुम्हाला जर श्रीकृष्णच्या धूलिकणाइतके काही सापडेल संस्का अगदी हृढ़ होते पण ते सुक्ष्म होते. आम्ही एका असं तुम्हाला वाटेल तर ते तुम्ही घेऊन जा :; पण ते पौर्वात्य देशांत श्रीगणेशांची गाणी ऐकली आणि कल्पना त्याच्याइतके हवे. मग ते इकडे तिकडे शोघू लागले ; मी करा की सारी व्हायब्रेशनस् धांवली. ते लोक श्री गणेशांची म्हणाले तुम्ही काय सोडून दिले आहे ते आता बुधा, सगळी भजने गात होते पण सहजयोगाचे एक ही भजन फक्त दगड मग तुम्ही या सोडून देण्याच्या गोष्टी नाही ; गुरुचं तर सोडून द्या तर हा सुध्दा एक सूक्ष्म अभिमानाने का सांगता? त्यांनी डोक्यावरचे केसही संस्कार असतो. आता है संस्कार आपल्याबरोबर कसे असतात पूर्ण काढायला सुरुवात केली-आम्ही है केले, आम्ही ते केले या सगळया फालतू समजला जायचा. तो म्हणायचा आपण माताजीचा फोटो कोणीही मी सहज योगाचे खुप काम केले आहे असं समजू लागला तर त्याने अजिवात ते सोडून द्यावे. ही व्हायब्रेशन्स येतील. हे शक्य नाही कारण (icons) हे अज्ञानाची आणखी एक खूण आहे. जर तुम्ही सांगराचेंचे एका कलाकाराची कल्पना आहे. त्यांचा मारिया किंवा कण नू कण आहांत तर तो सांगरच सर्व काही करते खिस्त किंवा इतर कुणाशींच संबंध नसतो. ते सव्र असतो. तुम्ही काहींच करत नाही. स्वतःवद्दल अशी काल्पनिक आहे. इटालियन माणसाने ख्रिस्त वनवला समजूत असणं म्हणजे स्वतःबद्दल आपण किती थोड जाणतो असे आहे. तुम्ही एकदा सागर झाल्यावर आम्ही तर तो हाइक्ह्या फ्रेंच माणसासारखा असेल हॉलडच्या या किना-यापर्यंत गेला ,त्या किना-यापर्यत गेलो असं कसे म्हणू शकाल ? कारण हे म्हणायला "" कुठ आहे ? हा तुमच्यामधील सर्वव्यापी आत्मा प्रकाशति होतो. काही लोक आपल्या देशावरोबर किंवा आपल्या व्रतावद्दल पूर्णपणे वाहिलेले असतात. या प्रकारच्या आपाआपली त-हा असते. rembrant ची एक त-हा , चुकीच्या समर्पणाच्या कल्पना टाकून दिल्या पाहिजेत, eomordo ची वेगळी त-हा. तो जन्मतःच साक्षात्कारी लोकांवर हे संस्कार इतके बिंबवले गेले असतात की त्यांना हे अवघड वाटते. पण जोपर्यत तुम्ही या संस्कारामध्ये गुंतलेले असतात तोपर्यत तुम्ही तुमच्या रशियामध्ये एक गृहस्थ होता, फार हुशार गोष्टी आहेत. सहजयोगामधला ठेऊ आणि icons ही ठेऊ दोन्हीमधून सारखीच तर तो इटालियन धर्तीचा वनेल; फ्रेंच माणसांने बनवला बनविला तर त्याच्या कपाळाला विशिष्ट माणसाकडून आकार असेल. सगळेजण आपाआपल्या कल्पनेप्रमाणे मी म मी " पण जेव्हा संपता तेव्हाच तो बनवणार, मारियाची पण तीच गोष्ट, तिचा हावभाव, फोटो सर्व शेवटीं एका कलाकाराच्या कल्पनेमधून येणार. है सारे कलाकार स्वतंत्र नसतात. त्यची असला तरी त्याची एक पध्दत आहे. आज असे बनवेल उद्या तसे बनवेल असा कोणीच नसतो, तसं स्वातंत्र्य ज गुरु पूजा ১ ी NVAVAALAAAANAAVAAAAAAAAAAAAAAAAA नसते. ते आपाआपल्या पध्दतीप्रमाणेंच काम करतात. निसर्गाची एक देणगी आहे. हे सर्व तुमच्यासाठीच घडून प्रत्येकाची स्वतःची अशी पध्दत असते आणि त्याच आणले गेले जेणेकरुन तुम्ही शक्य तो थोडथा वेळांत पध्दतीने त्यांच काम चालते. याचं कारण काय ? तर या मानवी जीवनाची अत्युच्च स्थिती प्राप्त करुन घ्यावी. त्यांनी प्रथम तीन चार प्रकार केले असतील पण लोकांना पण त्यासाठी खूप आत्मपरिक्षण करायला हवे. काय ते आवडले नाहीत. हे सुध्दां लोकांचे मत झाले. म्हणून मिळवायचं याचा विचार करण्यापेक्षा तुम्ही आत्मपरिक्षण या आत्मपरिक्षणाचा खुप उपयोग ठेवली. आतां ख्रिस्तांचे पहा : तो जर जपानी लोकांनी होईल आणि त्यांतून तुम्ही ख-या अर्थाने गुरु वनाल. बनवला तर त्याचे डोळे मिरचमिचे असतील; चिनी लोकांनी तुम्ही खेड्यापाड्यांत गेलात त्या लोकांना तुमच्याकडे केला तर त्याचं नाक नसणार , भारतीयाने बनवला तर पाहूनच वाटेल की हा कोणी संत-पुरुष आहे. त्यासाठी काळया वर्णाचा असेल. मग त्यातून चैतन्यलहरी कशा तुमच्याजवळ कसले सर्टिफिकेट नको. तुमच्या साध्या येणार? म्हणून माझ्या फोटोवरोबर ते कशी तुलना सरळ वागणूकीवरून ते दिसून येईल. मी प्रथम जेव्हां करु शकतील ? कॅमेरा आता वापरात आले, पूर्वी लेनिनग्राडला गेले तेव्हा मला कोणी ओळखत नव्हते: नव्हते. तसाच हा लाउड-स्वीकार पूर्वी नव्हता. तसेच कसली जाहिरातही केली नव्हती. त्यांनी फक्त थोडी विमानं पण त्या काळी नव्हती. मी आतां एकोणीस पत्रके लावली होती आणि प्रोग्रामला हॉलमध्ये दोन हजार दिवस प्रवास करत आहे. एक दिवस विमानांत तर माणसं जमली आणि आणखी दोन हजार वाहेर होती, दुस-या दिवशी पब्लिक प्रोग्राम, तसं त्यांना शक्य नव्हते. हॉलमध्ये येण्याकरतां त्यांना पेसे लागले, ठीक आहे कुणालाच ते शक्य नव्हते. श्रीकृष्ण सुध्दा त्यांना त्याकाळी हे काय चालले आहे असा मी विचार करत मी बाहेर प्रवास करण्यासाठी विमाने नव्हती. पण आजकाल आले आणि त्या बाहेरच्या माणसांना जागृति दिली. प्रवास करणं शक्य झाले आहे कारण विमानांची सोय आणि सांगितले की उद्या परत या. पुन्हां दुस-या दिवशी आहे. आतां व्हीडिओमुळे तुम्ही माझा फोटो बघू शकता. आंत दोन हजार व बाहेर दोन हजार जमले आणखी त्याकाळी हे कुठे होते ? म्हणजे सत्य साधकांना मदत नंतर दोन हजार आले आणि मैदानातच बसून राहिले करण्यासाठी शास्त्रसुध्दा प्रगत झाली आहे. शास्त्रिय मी आश्चर्यचकित झाले. मी त्यांना विचार उे की तुम्ही ज्ञानाचे आपल्यावर हे उपकारच आहेत. त्याकाळी कस काय प्रोग्रामला आलात ; ते म्हणाले उघड आहे मोटारीपण नव्हत्या. त्या नसत्या तर मी मिलान सुध्दा माताजी आम्ही फोटो पाहून आलो. आध्यात्माबद्दल येऊ शकले नसते मी जर वैलगाडीमधून प्रवास करत एवढी आस्था ! त्यांच्यामध्ये शास्त्रज होते. डॉक्टर होते असते तर माझी काय अवस्था झाली असती ? या सर्व आणि सर्व प्रकारचे बुध्दिवादी होते. त्यांना फोटावरुनच दैवी प्रकारचा अनुभव आला. त्या प्रकारची सर्जनशिलता आपल्याजवळ हवी, मग कसला तर्क लागत नाही की शेवटी त्यांनी तीच एक पध्दत स्वीकारली व चालू सतत करत रहा. सुविधा तुमच्यासाठी निर्माण केल्या गेल्या आहेत. तुमचा जन्मच मुळी या विशेष गोष्टीसाठी या काळी झाला आहे. त्या काळी तुम्ही नव्हता म्हणून काही नाही; जे आपल्याला पाहिजे ते हेच एवढंच साक्षत्कार देण्यासाठी कोणी लोक नव्हते. तुमच्यासारखे कळते. कसला विचार नाही; वाद नाहीं निवड नाही, फारच थोडे लोक तेव्हा होते. तुम्ही स्वतःची शक्ती यासाठी कोण सगळयांत योग्य आहे हे तुम्ही सांग ओळखतां का याचाच मला प्रश्न पडतो. तुम्ही कोण शकणार नाही. काहीं प्रथमच आलेल, काही नंतर आहांत हे तुम्ही अजून आळेखत नाही. संबंध वातारणांतच आलेले किंवा कांही अजूनही येत असलेले. तरुण वा सध्या किती कार्य घडून आले आहे ! शास्त्रसुध्दा म्हतारे, बायका, पुरुष मुले कुणीही असूं शकेल. तुमच्यासाठी विकसति झाले आहे. शास्त्र ही सुध्दा १ै. " ও माझ्या हयातीमध्ये तुमच्यासारखे पूर्ण परिवर्तन गुरु पूजा ৯a झालेले सुंदर दिसणारे अगदी चांगले आणि सगळं पाहिजे. वाताविरणच भारून टाकणारे असे खूप लोक पाहू शकले तर मला त्याच्यासारखं दुसरं समाधान नाहीं. कधी शांतपणे पहा इच्छेला सांगा, मी पूर्णपणे समाधानी कधी मला वाटते की आतां करण्यासारखे काहीं उरले आहे. आतां मला कांही नको आतां दूर निघून जा! नाही, सांर जमून आले. पण मग मला इकडे यायला अशा त-हेने तुम्ही निरीच्छ बनुं शकाल. सांगितले जाते. तिकडे वोलावतात म्हणून मी फ़िरत राहते. पण खरं तरं मी खूप समाधानी आहे. है एकादा निर्माण होत राहते. छोट्या छोट्या गोष्टींमधुनही तुम्ही आप्रवृक्षासारखे आहे. आव्यांचे झाड एकदा लावले, ३ प्रेम व्यक्त करु शकता. वागण्याच्या लहान लहान ४ वर्षे त्यांची देखभाल केली की मग त्याच्याकडे काही पृ्दतीमधूनही प्रेम व्यक्त होत असते. आज जगांत बघावे लागत नाहीं; तुमची वाढ पण अशीच कायला कशाची मुख्य आवश्यकता असेल तर ती प्रेम व शांतीची, हवी, तुम्ही स्वतःच स्वतःची प्रगति करायची आहे. तम्ही शक्य असेल तेवढे प्रत्येकाला प्रेम व शांती वाटत कधी कधी तुम्हालाही कांही विचित्र लोक भेटतील जे मूर्ख असतात, आक्रमक असतात, खरं तर सहजयोगी सहजयोगात नाहींत अशा लोकांबरोबरही तुम्ही आदराने नसतातच असे बागतात पण माठे सहजयोगी आहात व असं दाखवतात; पण त्यांच्याकडे नुसते पहात रहा. आजच्या गुरुपूजेमध्ये गुरु कोणाला म्हणायचे आहे , ते जसे आहेत तसे असूं दे, पुष्कळ सहजयोग्यांची याचा निश्चय करायचा आहे. पहिल्या प्रथम गुरुला सहजयोगांत खुप मिळवलं आणि नंतर आपली साथ कसलीही इच्छा नसते. अगदी कसल्याही प्रकारची नाहीं. सोडून दिली हे तुम्हाला माहीत आहेच. कांही विघडलं तुम्ही फक्त शांत रहाणे चांगले. तुमच्याच इच्छाकडे ही जी करुणा आहे त्या करुणेमधुनच शक्ति ा रहा. सहजयोग्याला हे फार सोपं आहे. पण जे प्रेमाने वागत चला. फक्त त्यांच्याकडून आपल्याला काही मिळाले पाहिजे अशी इच्छा बाळगू नका ठीक याला "निरीच्छ " म्हणतात. भारतात एक अ- गुरु नाही. ल्याला महत्व नाही; कारण त्यामध्ये त्याचच म्हणाला होता की माझ्याजवळ माताजींकडे आहे तशी नुकसान होणार आहे. आपलं नाही; असल्या गोष्टीची " फिकीर करायची मुळीच जरुर नाही. शक्ती असली तर मी सा-या जगाचा सम्राट झाली असतो लोक म्हणाले " महाराषज्ञी का होत नाहींत ? कारण त्यांना कसलीच माताजी तसं का करत नाहींत? माताजी आणखी एक गोष्ट म्हणजे तुमचे मन प्रतिक्रीया करणार नाहीं इकड़े लक्ष द्या. काही लोकांना प्रतिक्रीया ज्या व्यक्तीला कसलीही इच्छा नसते व्यक्त करण्याची संवयच असते. तुम्ही त्यांना काहीही सांगा, त्यांचे त्यावर लगेच उत्तर (मत) तयार ते इच्छा नसते त्याला काहीही बनण्यांत स्वारस्य नसते मी म्हणाले की त्याला जाऊन सांगा की "तुला कसली इच्छा असेल तर कधीच काही मान्य करणार नाही. कुणी काही तुला कसलीही शक्ती मिळणार नाही. त्यांना कसलीही इच्छा नाही म्हणूनच त्यांच्याजवळ शेक्ती आहे" तुमच्या डोक्यात काय शिरणार ? तुमच्या हृद्यांत काय जाणार ? मनांत जेव्हा केव्हां इच्छा निर्माण होते तेव्हा आपल्यालाच आणि तमच्या चित्तांत कारय शिरणार ? प्रतिक्रिवा करणे छे, नको ", ते फक्त विसरून जा. इच्छा ही तमची योग्य ती वाढ न झाल्याचे लक्षण आहे. आपलं म्हटल्याबरोबर लगेच तुम्ही पण बोलू लागाल तर तुमच्या म्हणा जेव्हां मनावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करले तक्हा चित्त नेहमी आपल्या मनांच्या वा शरीराच्या व्यापाराकडे तुमचे चित्त तुम्ही दुसरीकडे वळवा. जसजसे तुम्ही आणि सगळीकडे जात राहते. पण ते त्यांच्या आंत निर्विचार अवस्थमध्ये स्थिरावता तसतसे तुमच्या इच्छा शिरु शकत नाही. कारण जेव्हा जेव्हा ते तसे शिरायचा संपत जातात जैंव्हा कधी आणीवाणीचा प्रसंग उद्भवतो तेंव्हा तुम्हाला निर्विचार अवस्थेत जाण्याची क्षमा मिळवली . प्रयत्न करते तेव्हा तुम्ही क्रिया करुन त्याला थांबवतां AAAAAAAAAAA गुरु पूजा AAYAY শা नुसते पहायचे म्हणून तुम्ही कुठलीही वस्तू पहात नाही, अहंकार आतां तुमच्या आनंदाचा प्रेमाचा वर्षाव करणारे तर त्याच्यावर प्रतिक्रया करतात. उदा. हे चांगले नाही, मशीनमध्ये परिवर्तित झाला पाहिजे. तुम्ही हे करु ते चांगले नाही, मी म्हटलं पाच वाजले तर लगेच शकाल ते मुळीचं अवघड नाही. अहंकार म्हणजे एक म्हणतील, नाही पाच वाजून दोन मिनिटे, दोन सेकंद, प्रकारची प्रतिक्रियाच असते. तुम्ही गोड बोलण्यांतून हे सगळे खूपच कंडिशनिंग झाल्यामुळे होते. ते जायला किंवा कठोरपणे दोन्ही त-हांनी प्रतिक्रीया व्यक्त करत पाहिजे. प्रतिक्रिया कशाला व्यक्त करायची ? अशामुळे असता. गोडपणातून नंतर विनोद निर्माण होईल. म्हणजे वाद-विवाद चालू होतात. त्यांतून भांडणे मारामारी सुंदर फुले जशी उमलत असतात तसं तुमचे बोलणे असू आणि शेवटी युध्द तुम्ही मनाला जर बजावले की दे. मग तुम्ही जे कांही कराल तुमची प्रत्येक कृति कांही नाही; तूं फक्त काल्पनिक आहेस आणि मी मधुर होत जाईल. मी नम्र होईन, दयाळू होईन, गोड प्रतिक्रीयाच करणार नाही तर ९९. ९९ टक्के प्रश्न वागेन क्षमाशील बनेन प्रमेळ होईन याचा अहंकार संपतील र बाळगायला शिका. म्हणजे अहंकार दुस या बाजूने आता शेवटची पण सगळ्यांत जास्त महत्वाची वापरा. म्हणजे तुम्ही सर्व जगाला कसे अंकित करु गोष्ट अहंकार अहंकार असलेल्या संत माणसाला मी शकाल हे समजून चकित व्हाल. समजू शकत नाही. अहंकार असणे महणजे अगदी मृर्खपणा. एक प्रकारे तो वर्चस्व गाजविणाचा प्रकार शिष्यांना सुधारण्यासाठी उपदेश देत असतो. मी माइ्या आहे. कुणी काही म्हटले की तुम्ही लगेच रागावता, नेहमीच्या हलक्या फुलक्या शब्दांत तुम्हाला जे सांगितले याचा अर्थ तुमच्याजवळ प्रेमाची व करुणेची शक्ति अजून त्यांचं वाईट वाटून घेऊ नका. तुमचा धि:कार करण्याचा कमी आहे. दुसरी माणसे जेव्हां चुकतात तेव्हां तुम्ही माझा मुळीच हेतू नाहीं पण आत्मपरिक्षणाचे महत्व त्यांना सुधारलेच पाहिजे पण त्यासाठी ती शक्ति पटवून द्यायला हवं होतं म्हणून सांगितले, कारण त्यातूंनच तुमच्यामध्ये असली पाहिजे. त्या माणसाला पण कळले तुम्हीसुध्दा गुरुपदावर आरुढ होणार आहात. (माझे पाहिजे की तुम्हाला त्यांच्याबद्दल प्रेम वाटले म्हणून स्वप्न हेच आहे की, प्रेमधारांमध्ये चिंद झालेले, तुम्ही त्याची चूक दाखवत आहांत, त्यांत तुमचा स्वार्थ आधापसांत प्रेमाचा आनंद वाटणारे एकमेकांच्या नाही, किंवा काही फायदा नाही. हा अहंकार हा एक संगतीचा आनंद घेणारे व माणसा-माणसांचे संवंध मोठी अडचण आहे, तो कुठल्या अज्ञानामुळे नव्हे तर सुधारणारे असे सर्व सहजयोगी मला सगळीकडे दिसावेत) तुमच्या स्वतःबद्दलच्या मूर्खपणाच्या समजुतीमुळे निर्माण आपल्याकडे कांही प्रश्न व अडचणी आहेत. कांही विचित्र होतो. तुम्ही स्वत:ला फार मोठी व्यक्ति समजत असाल लोक आहेत हे सर्व मी जाणते. पण हे प्रश्न तुम्हीच तर त्याला कोण काय करणार ? अहंकारामुळे तुम्हाला सोडवायचे आहेत. एरवी तुम्ही जे सामर्थ्य मिळवले अभिमान व गर्व चढतो आणि तुम्ही उध्दटपणाने वागता; पण जर तुम्ही नम्र झालातं, धंदेवाईक नम्रपणा नव्हे सोडवायचे हे मी तुमच्यावरच सोपवते. आत्मपरिक्षण तर अंतर्यामी नम्र होणे हृदयापासून त्या नम्रपणाचा प्रेम व करुणा ( कंडिशनिंग न होता ) या मार्गातून आनंद घेऊ लागलात तर हा अहंकार पळून जातो. तुम्ही ते साध्य कराल अशी खात्री आहे. तुम्ही स्चतःलाच विचारा की आता कशाचा राग आला ? मी पुन्हा त्यांच मुद्यावर येते. म्हणजे आत्मपरिक्षण तुम्ही इथे फक्त काही काम करण्याकरता नाही आलांत तर संत बनण्यासाठी तुम्ही इथे आला आहांत म्हणून हा आज या गुरुपूजेच्या दिवशी गुरु आपल्या आहे त्याचा उपयोग काय ? म्हणून तुमचे हे प्रश्न कसे परमेश्वराचे तुम्हाला अनंत आशिर्वाद. गुरु पूजा ি AAAAAAAAAA १ ८ SeteteteeeeAAAA कुंडलिनी व श्री माताजींनी दि. २५ सप्टेंबर १९७९ रोजी सद्गुरू महिमा आणि श्रीकृष्ण शक्ति ब (रु हिंदुजा ऑडिटोरियम, मुंबई येथे केलेल्या भाषणाच्या आधारे म्हणता येईल व या शक्तीचे वहन किंवा नियमन पिंगला नाडीमुळे होत असते. ही आपल्या शरीरात उजव्या दाजूस असते व या मारगील लेखामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या शरीरात निरनिराळ्या देवतांची विशिष्ट स्थाने आहेत. क सदगुरूचे स्थान सुद्धा आपल्या शरीरात आहे. आणि हे शक्तीस श्री महासरस्वती शक्तीमुळे चालना मिळते. आपल्यामध्ये कुंडलिनीशक्ती जागृत झाली की, आपण ि' आपल्या दोन्ही (इडा आणि पिंगला) नाड्याचे संतुलन जाणु विष्णूशक्तीमुळेच मानवाची अॅमीवापासून उत्क्रांती झाली आहे शकता किंवा असंतुलन कुठे असू शकते याची जाणीव होऊ व याच श्री विष्णूशक्तीमुळेच मानवाचे अतिमानवात घडण होणार शकते व त्यानंतर सहजयोगातील काही फारच सोप्या प्रक्रियेमुळे आपण संतुलन आणू शकतो हे सांगण्याच तात्पर्य है की, भानवाचे बहुतेक किंवहूना सर्वच्या सर्वत्रास (शारिरीक, मानसिक, वॉद्धिक इत्यादी) वरील नमूद केलेल्या दोन नाड्यामधील असंतुलनामुळे निर्माण होत असतात. म्हणूनच या दोन्ही नाइयांमधे संतुलन असणे ही फार अत्यावश्यक गोष्ट म्हणता येईल. वरील नमुद केलेल्या दोन शक्तयांव्यतिरिक्त आपणामध्ये स्थान आपल्या शरीरात आपल्या नाभीच्या सभोवार म्हणता येईल. नाभीचक्रावर मात्र श्री विष्णुशक्तीचे स्थान आहे, नि आहे . सद्गुरूचे स्थान आपल्यामध्ये पूर्वीपासूनच स्थित आहे. आता गुरुतत्व कसे आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करू या. गुरुतत्य अनादी आहे . आपल्यामध्ये अदृश्यरूपाने तीन मुख्य शक्तवा कार्यान्वित आहेत. यातील पहिल्या शक्तीस आपण श्री महाकालीची शक्ती, दुसरीस श्री महासरस्वतीची व तिसरीस श्री महालक्ष्मीची शक्ती असे संबोधू या . यापैकी श्री महाकालीची शक्ती आहे. त्यामुळे स्थिती तिसरी शक्ती स्थित असते. ही शक्तीसुद्धा अतिशय महत्वपूर्ण प्राप्त होते की, ज्यामुळे आपले अस्तित्व टिकुन च बनुन राहिले आहे. कारण की, आज आपण ज्या मानवचेतनेच्या स्थितीस आहे. या विश्वाचे अस्तित्व सुद्धा श्री महाकाली शक्तीमुळे बनून राहिले आहे. आपणामध्ये ह्या शक्तीचे बहन 'इडा नाडीमुूळे शक्ती म्हणतात. या शक्तीमुळेच अमीबापासून मानवाची उत्क्रांती होत असते ही नाडी आपल्या शरीराच्या डाव्या बाजूस असते व आपल्या शरीरातील डावीकडील भागाचे चलनवलन ही नियमन करते, किंवा डाव्या 'सिम्पयेट नव्हस सिस्टिम ' ला चालीत किंवा जिथे तिनही शक्तींचा समन्वय होतो, तेथे कुठल्याही करते. ह्या नाडीमुळे आपणाला इच्छाशक्ती प्राप्त होते . इच्छेमुळे प्रकारची घाण किंवा त्रास रहात नाही. उलट अशी गोष्ट नित्य प्राप्त झालो आहोत , ते या शक्तीमुळेच या शक्तीस श्री महालक्ष्मी झाली आहे .. या तिनही शक्ती जेव्हा बाल्यस्वरूपात एकत्रित होतात टवटवीत असते आणि नवीनच वाटते. अशा वस्तुमवे कुठलाही अहंकार बगैरे नसतो. हेच ते सदगुरूत्व. मनुष्य कार्यान्वित होतो. कार्यशक्तीवा भाग आपणामध्ये उजवीकडे असून आपल्या जसजसा मनुष्य मोठा होत जातो तसतशा त्याच्यामध्ये नव्व्हस सिस्टिम' ला चालीत करणारी शक्ती ही कार्यशकती हळूहळू दोन ग्रंथी आणि दोन विशेष संस्था तयार होतात सर्व उजवीकडील भागाचे चलनवलन किंवा उजव्या सिम्परथेटीक चैतन्य लहरी १ १ ा त्यांपैकी एकीला अंहकार व दुसरीस प्रतिअहंकार म्हणतात. इंग्रजी भाषेत त्यास अनुक्रमे 'इगो व 'सुपर इगो' असे व्यक्ती सद्गरू नाही . सद्गरूतत्वाची ओळखच ही आहे की म्हणतात. या दोन्ही संस्थान इच्छाशक्ती व क्रियाशक्तीमुळे घडतात. सर्वधर्माचे जे सार आहे किंवा सर्व धर्मांची नूतनता किंवा सर्व जैव्हा एखादा मनुष्य फार इच्छा करतो किंवा इच्छेनेच भारीत धर्माचे भोळे रूपं आहे . ते त्या सद्गुरुत्यात सामावलेले आहे. असतो, त्या बेळेस प्रतिअहंकार प्रस्यापित होतो. ही संस्या आपल्या डोक्यात उजवीकडे चालू होऊन डोक्याच्या मध्यभागी तसेव अनेक व्यक्ती आहेत की, ज्या आपणास धर्मगुरु म्हणवून ती प्रस्थापित होते. दुसरी संस्था म्हणजेच अहंकाराची संस्था म्हणून घेताता त्यात सुध्दा काही राजकीय संस्था आहेत मग क्रिया शक्तीमुळे निर्माण होते ही संस्था कोणत्याही मनुष्यामध्ये एका धर्मपंथीयाने दुस-या धर्मपंथीयांना नावे ठेवायची, की जो कोणतेही काम करतो त्यात प्रस्थापित होऊ शकते . मनुष्य त्यावेळेस असा विचार करतो की, मी अमुक काम केले मुसजलमानांना ; इ.इ.वास्तविक असे जे लोक आहेत, ते सर्वच मी रस्ते बांधण्याचे कार्य केले' मी धरण वाधले 'मी घर दांभिक व अज्ञानी आहेत कारण की अशा लोकांना सद्गुरुत्तव अमुक धर्माचा गुरू आहे तर निश्चित असे समजावे की, ती या जगात धर्माच्या नावावर कित्येक संस्था आहेत उदा. हिंदूनी मुसलमानांना, मुसलमानांनी ख्रिश्चन लोकांना, ख्रिश्वननांनी वांधले' इत्यादी यामुळे मनुष्यांत एक प्रकारचे कर्तापण येते आणि त्यामुळे त्याच्यामधे अहंकाराची संस्था वळावते . ही किंवा कोण नाहीत हे त्यांना कळत नाही. आता सद्गुरु संसस्था आपल्या डोक्यात डाव्या बाजूकडे सुरू होऊन डोक्याच्या ओळखण्याची खुण काय, ते प्रथम पाहू या. सद्गुरु तुमच्या मध्यभागी येते . जेव्हा अहंकार व प्रतिअंहंकाराच्या दोन्ही संस्था डोक्यात मधोमध येऊन भिडतात त्यावेळेस दाळ भरते. याला लेखतील. सदगुरुंना पैसे किंवा सोने, हिरे देऊन विकत घेऊ इंग्रेजीत 'कॅल्सीफिकेशन असे म्हणतात. सर्वसाधारणपणे मुलाची टाळू ३ ते ४ वर्षापर्यत पूर्ण भरते. या वयापर्यंत मुले फार नसते. सद्गुरु हे आपल्या स्वतःच्या स्वभायात स्वच्छंदपणे चांगल्याप्रकारे वोलावयास शिकलेली असतात व आपल्या मातृभाषेत बोलू शकतात. म्हणजे काय, याची कल्पनाच नाही किंवा कोण सद्गुरु आहेत जुवळील पैसे किंवा धन मागणार नाहीत उलट त्यास ते धुळीसमवेत शकत नाही. सद्गुरुना असल्या गोष्टीची यस्किचितही आसक्ती वागत असतात. जर त्यांना वाटले तर ते इतरांशी बोलतील. नाहीतर नाही सद्गु रुपरमेश्वर प्राप्तीसाठी आपणाला सद्गुरूत्व हे श्री महाकाली श्री महासरस्वती आणि श्री विनवण्यासाठी आपल्या मागे मागे घावणार नाहीत हे सर्व भी महालक्ष्मी या तीन शक्तींच्या समन्वयामुळे उद्भवले आहे . असे आपली आई म्हणून आपणास सांगु शकते की, आपण प्रयम आपल्यातील सद्गुरुतत्वाला जाणा. मला कित्येक योगसाघना. गुरूत्व आपणामधे परमेश्वराने फारच नूतन स्वसूपात स्थित केले आपणा सर्वांस सद्गुरू श्री दत्तात्रयाचा जन्म कसा झाला है केलेले साधु व योगी भेटले ही सर्व मंडली फा मोठी आहेत. माहीतच आहे. श्री दत्तात्रयांमध्ये श्री ब्रम्ह, श्री विष्णु व श्री त्यांना मी म्हटले की आपण आता जंगलात किंबा डोंगरावर महेश या तीनही देवतांच्या पवित्रतेची शक्ति समन्वीत झाली बसण्यापेक्षा समाजात येऊन लोकांना परमेश्वर प्राप्तीसाठी उष्युक्त आहे. ही शक्ति आपल्या नाभीच्या सभोवार ज्याला भवसागर म्हणतात त्यात समाविष्ट झालेली आहे. संपूर्ण विराट पुरुषाच्या लोकांना समाजात यावयाचे नाही. ते म्हणतात की, समाजातील मध्ये सुध्दा ही शक्ति समाविष्ट झाली आहे. ही शक्ति अनेक लोकांची अजून लायकी नाही की इतकी मोठी शक्ती त्यांना वेळा जन्म घेत असते.आदी कालापासून पाहिले तर श्री आदीनाथ सहजगत्या द्यावी ! अशा महायोगी लोकांची स्थितीच निराळी या शक्तिचेच अवतार होत. जैन संप्रदायात श्री आदीनाथजीना आहे, अशा महान व्यक्तीसमवेत वागताना सुध्दा अतिशय सद्गुरु मानून त्यांचे पूजन करतात. प्रार्थना करतात परंतू जैन विनम्र होऊन, सांभाळून वोलावे लागते, नाहीतर त्यांचे दंडुके लोकांना श्री आदीनाथजींच्या शक्तिवद्दल माहीत नाही. तीन किंवा चिमटे ते तुमच्या अंगावर मारु शकतात तेव्हा सद्गरुच्या शक्तीपासून निर्माण होणारी ही प्रथम शक्ती आहे . या शक्तीमधे सभोवतालचे वातावरणच भिन्न प्रकारचे व पवित्र असल्यामुळे धर्माधता नाही. संन्याशाची जात नसते, असे आपण म्हणतो. ते स्वभावातही कडक असतात व त्यांना कुठल्याही प्रकारचा याचा अर्थ हाच की, तो सर्व जाती व धर्म मानतो जर कोणी धर्म सहन होत नाही. समाजामध्ये परमेश्वर प्राप्तीसाठी व व्यक्ती असे म्हणत असेल की , मी अमुक जातीचा गुरू किंवा त्यासाठी त्याला जागृत करण्यासाठी एखाद्या सद्गुरुरुपी आईच्या करा. त्याचे सद्गुरुत्व जागृत करुन घा. परंतु या महायोगी कुंडलीनी, सद्गुरु महिमाव श्रीकृष्ण शक्ती ি १ २ WAAAYAAAAAAAAYAYAYAY AAAYAYAAAAAAAAAA कार्यपध्दतीत व महान योगी किंवा साधू यांच्या कार्य पध्दतीत क्रिया अतिशय मंद असते आणि त्यामुळे त्यात विधाड असल्यास फार फरक असतो. सद्गुरुरुपी आईच्या कार्य पध्दतीत दोन लवकर निदान होत नाही. अशा कित्येक वस्तु आहेत की भाग आहेत. एक सद्गुरुतत्व व दुसरे म्हणजे मातृप्रेम. अशा ज्यामुळे यकृत फार लवकर खराब होते. त्यामध्ये प्रथम म्हणजे मातेचे हृदय प्रेमशक्तीने, परमेश्वराच्या करुणेने तुइुंद भरुन वाहात असते व असे वाहणार प्रेम किंवा परमेश्वराची शक्ती झाले आहे , मग ते श्री. अब्राहाम असो, श्री मोझेस असो, श्री इतरांना देण्यास ती आई उत्सुक असते. परंतु याचवरोवर लाआत्से असोत किंवा श्री. साक्रॉटीस असोत सर्व ससद्गुरुनी सद्गुरुतत्वाच्या सर्व गोष्टी कटाक्षाने पाळाव्या लागतात आणि एक गोष्ट प्रामुख्याने सांगितली आहे ती म्हणजे मंदिरापान, त्यामुळे इतरांनी परमेश्वर प्राप्तीसाठी कोणत्या गोष्टी करावथास पाहिजेत व कोणत्या वर्ज्य कराव्या त्यावर निर्वध येऊ पहातात. पोटामध्येच आपल्या दाही धर्माचे स्थान आहे मदिरापानामुळे त्यासाठी साधकांमध्ये शिस्त असणे ही एक आवश्यक वाब दारु. आतापर्यत संसारात जेवढया जेवढया सद्गुरुचे अवतरणे मानव धर्माच्या विरोधात आहे ह्याचे कारण असे की, आपल्या आपल्या चेतनेवर आक्रमण होते, त्यामुळे दाही धर्मावर आक्रमण आहे. आपणास या आधी सांगितले आहे की, सद्गुरुतत्व होते. जेव्हा मानवाची चेतनाच कमी होतो त्यावेळी तो चेतनेच्या आपणामध्ये भवसागरात स्थित असते. आता आपणमध्ये हे विरोधात असतो. वाचकांनी हया गोष्टीची नोंद घ्यावी. सद्गुरुत्व कार्यान्वित कसे असते हे समजले तर थोडेसं आश्चर्य त्यावाबतीत आमच्या सहजयोगातील एका शिष्याचा फार गाढ वाटेल ! उदाहरणार्य समजा आपण फार सात्विक विचाराचे अभ्यास आहे आणि त्या निमित्त त्यांना लंडन युनिव्हसिटीने आहात व आपण एखाय्या व्यक्तीच्या घरी जेवणासाठी गेलात. डॉक्टरेट पदती दिली आहे ते मॉरशियसचे रहिवासी आहेत जर ती व्यक्ती दुष्ट प्रवृत्तीची असली, तर आपणास त्या आणि त्यांचे नाव आहे श्री. रेजीस्. मदिरापानामुळे मानवाची व्यक्तीकडे जैवल्यावर फार त्रास होईल. अशा प्रकारचा त्रास चेतना कमी होऊन मानव चेतनेच्या विरोधात कशा प्रकारे निर्माण होण्यामागे अतिसूक्ष्म कारण जर आपण पाहिलेत तर हास पावतो, हे सखोल अभ्यासानंतर सिध्द करुन दाखावले लक्षात येईल की दुष्ट प्रवृत्ती असलेल्या व्यक्तीकडे जेवल्यामळे आहे. आपले विघडले व त्यामुळे आपणास त्रास झाला मदिरेमुळे रक्तातील विषारी द्रव्याचे वर्गीकरण करु शकत नाही. किंबहुना जर ( विल्म ब्लेक - एक दृष्टे, विल्यम व्लेक या नावाचे एक फार मोठें दृष्टे व कवि ( १७५७-१८२७ ) या काळात इंगग्लंडमध्ये होऊन गेले. त्यांनी श्री मातार्जीच्या कार्याचे वर्णन आपल्या कवितांमधून अगदी स्पष्ट लिहून ठेवले सद्गुरुतत्व काही गोष्टी ज्या खाली स्पष्टपणे नमूद करण्यात आल्या आहेत त्यावद्दल कुठल्याही प्रकारे वाईट वाटून घेऊ नये कारण की मी आई ' असल्यामुळे सर्व स्पष्टपणे विशद करुन सांगत आहे आणि सर्वानी ही गोष्ट विशेष समजून घ्यावी. सद्गुरुतत्व आपल्या शरीरांमध्ये प्रामुख्याने यकृतामध्ये आहे. कुंडलिनी जागृती, सामुहिक कुंडलिनी जागृती, आत्म्याचे स्थित असते. सदगुरुतत्वामुळे आपल्यामध्ये चेतनाशक्ती कार्यान्वित प्रकाश श्री माताजींचे इंग्लंडमधील सुरुवातीचे व नंतरचे वास्तबल्यण असते. जोपर्यत आपले यकृत उत्तम प्रकारे कार्य करीत असते. त्या ठिकाणांची नावे इत्यादी सर्वाचे २०० वर्षापूर्वी स्पष्ट तोपर्यत आपल्यामधील चेतना ठीक असते. यकृत खराव होते त्यावेळी आपली चेतना विचलीत होते. आपण पाहिले असेल की, ज्या माणसाची पित्तप्रकृती असते , त्याने सहजयोगाच्या घटनांचे वर्णन स्पष्ट जाणवते. ) झालेच तर तळलेली ज्यावेळेस आले वर्णन केलेले असून तेथे होणा-या पुढील कार्याचे वर्णन सुध्दा करुन ठेवले आहे. विल्यम व्लेक वाचताना संध्याच्या वस्तु खाल्ली तरी त्याला पित्ताचा त्रास होतो व त्याची त्याचे यकृतात थर साचून यकृताच्या पेशीवर त्याचा परिणाम चेतना बिचलीत होते. आपले यकृत आपल्या चेतनेच शोाषण होतो. आपण असे पाहिले असेल की, ज्या माणसाने दारूचें करीत असते आणि त्यामळे आपले यकत उत्तम स्थितीत ठेवणे प्राशन केले असेल त्या माणसाच्या शरीराचे तापमान वाढत आवश्यक आहे. आता यकुत काय करते? यकृत आपल्या नाही. कारण की, शरीरात निर्माण होणारी सर्व उष्णता शरीरातील शरीरात पोषक नसलेल्या विषारी द्रव्याचे विम्लेषण यकृतात किंवा इतर अवयवात , साठून रहाते. पाण्यातील करुन त्यांना वेगळे केले जाते. आणि त्या विषारी द्रव्याचे घटनेच्या वदलामुळे पाणी सुध्दा शरीरात निर्माण होणारी उष्णता शरीराबाहेर विसर्जन करण्यास मदत करते. यकताची विघडण्याची शोषण करु शकत नाही. त्यामुळे शरीरातील एक एक अवयव AAAAAAAAAA कुंडलीनी, सद्गुरु महिमाब श्रीकृष्ण शक्ती ११ १ ३ AAAAAY SeeeleveeeveAYAYAYAYAVAVAVAYA NevelAAA ১ हेळूहळू विघडू लागतो. त्यात प्रथम यकृतावर जास्त परिणाम ठेवावे. मग ते व्यवहारिक जीवन असो किंवा वैवाहिक जीवन होतो. हयाचेच परिवर्तन पुढे कर्करोगासारख्या रोगामध्ये होते असो किंवा सामाजिक जीवन असो संर्वामध्ये समतोलपणा आणि कर्करोग सुध्दा हैड्रोजन व ऑक्सीजन यांच्या अणूंच्या असणे आवश्यक आहे आणि हे अत्यंत सनैगिंक आहे. आपण अतिबदलामुळे होत असतो. एखाद्या कर्करोग झालेल्या व्यक्तीत पाहिले असेल की सर्व साधारण मानव सहा फुटाव्या आसपास । न्याहाळले असल्यास असे आढळून येईल की, त्याच्या अंगावर उंच असतो. तो कधी २०० फुट उंच नसतो. तसेच निसर्गातील निरनिराळे चट्टे पडलेले आढळून येतील किंवा त्याचा एखादा इतर गोष्टीत समतोलत्व आपणास आढळून येईल. जो मनुष्य अवयव काळसर पड़ू लागेल, काही अवयव भाजून निधतील स्वतःळा फार चढाओढीमध्ये प्रयत्नशील रहातो तो अखेरीस परंतु त्या व्यक्तीचे तपमान नेहमीसारखे साधारण राहील. तेव्हा वेडयासारखा होतो. पाश्चिमात्य देशांत जेथे प्रत्येक क्षेत्रात एक गोष्ट निर्विवाद आहे की, सद्गुरुतत्वासच्या विरोधात चढ़ाओढ आहे तिथले स्टॅंटिस्टिक्स् पहाता असे लक्षात येईल कुटलीही गोष्ट केल्यामुळे मग ते दारु पिणे असो किंवा इतर की, तिथल्या व याचश्या मंडळीची स्थिती चढाओढीमुळे वेडसर कुठलाही गोष्ट असो. त्यामुळे मनुशष्याची चेतना नष्ट पावून झाली आहे. चढ़ाओढीमुळे मनुष्यात असमाधान निर्माण होतो. त्यामुळे त्याची सर्वागीण प्रगती होऊ शकत नाही. उलट त्याचा हास होतो. तेव्हा मानवांनी समतोल जीवन जगून आपल्या शरीरातील सद्गुरुत्वाचे सद्गुरुचे स्थान वळकट करणे आवश्यक त्यात कर्करोगासारखे रोग होऊ शकतात दारु पिण्यामुळे दुसरी एक गोष्ट मानवाच्या शरीरात घडते ती म्हणजे त्याच्या रक्तीवाहिन्या फुगतात व जाड्था होतात. हया रक्त वाहिन्या जाडया होण्याचे कारण रक्तातील आहे आणि त्या नंतरच त्यामध्ये धर्माची स्थापना होऊ शकते. पाण्याच्या घटनेमध्ये होणारा वदल रक्तवाहिन्या जाडया झाल्यामुळे किंवहुना धर्माची धारणा त्यानंतरच होऊ शकते. अशा सात्विक मनुष्यामधे अनेक प्रकारचे रोग होतात. वास्तविक दारु म्हणजे पाश्चिमात्य देशात ज्याला वाईन ' म्हणतात ते पेय होय, आणि द्राक्षांचा रस. मानवाच्या अतीपणामुळे त्यांनी द्राक्षांच्या रसाची होतो त्या बेळेस त्याचा हास होतो व तो असंतुलतेत ढकलला कुजवण्याच्या प्रक्रियेने दारुत रुपान्तर केले. ही अशा प्रकारची जातो. तेव्हा या दहाही धर्माचे कटाक्षाने पालन करणे आवश्यक दारु सर्वसाधारणपणे निरनिराळया वस्तूना पालीश करण्यासाठी आहे. या दाही धर्मावद्दल 'वायवल "मध्ये विशद रुपाने वापरावयाची असते. उदा. जर हिरे पॉलीश करावयाचे असतील सांगितले आहे. तर जीनने करावयाचे असतात. किंवा काही ठिकाणी स्पिरीट वापरतात. हे स्पिरीट पॉलीश म्हणून वापरण्याऐवजी जर शरीरात क्रियाशक्ती म्हणजेच पिंगला नाडी कार्यान्वित रहाणार नाही गेले तर त्यामुळे रोग जड़तात. मानवाच्या बुध्दीच्या विपरीत आणि आपल्या इडा नाडीवर भार येऊन प्रतिअहंकारावी संस्था पणाची अशा वापरासाठी कल्पना करवत नाही. जी गोष्ट पॉलीश करण्यासाठी वापरतात, ती गोष्ट पिण्यात त्याला कुठला होऊन जाईल. ह्या उलट जर मानवात अहंकाराची संस्था आनंद मिळतो ? दारु पिण्याने मानवाची चेतना नष्ट होते वळावली तर तो हिटलासारखा होऊन जाईल व त्यास असे वाट् त्यामुळे तो स्वतःकडे अंतर्मुख होऊन पाहू शकत नाही किंवा लागेल की, मी फार मोठे कार्य करुन राहिलो आहे व कित्येक स्वतःला तो समजू शकत नाही. त्यामुळे तो सत्यापासून पूर्णपणे लोक मला हार घालतील माझी आरती करतील इत्यादी. परंत पराकृत्त होत असतो. 'सत्य' इतके भयानक नाही की ज्यामुळे अशा माणसाच्या है लक्षात येत नाही की , तो पूर्णपणे अहंकाराच्या मानवाने त्यापासून दूर रहावे ? ! उलट सत्य हे फार सुंदरण संस्थेत विभारीत असल्यामुळे तो असंतुलतेत ढकलला गेलेला मनमोहक, शांतीदायक आणि सुखकारक आहे. परंतु मानवाला असतो आणि अशी व्यक्तीपूर्णपणे अहंकारी असते. ह्याचे वर्णन त्यांची कल्पना नाही आणि त्यामुळे मानवाला समजवण्यासाठी आपण श्री तुलसीदासजींनी लिहिलेल्या वाल्मिकी रामायणात श्री हया भूतलावर अनेक सद्गुरुनी जन्म घेतले. एक साधी सोपी नारदमुनी अशा अहंकारामुळे कशा प्रकारे असंतुलतेत ढकलले । गुरुकिल्ली म्हणजे मानवांनी आपले जीवन समतोल स्थितीत गेले हे वाचू शकता. अशा अहंकारी व्यक्तींना असे बाटते की जीवनामुळे मनुष्य स्वतःच्या धर्मात ओळखण्यात कारणीभूत होतो. ज्या वेळेस मनुष्य स्वतःच्या दहाही धर्मापासून च्युत ' वाईन ' म्हणजे ताज्या आपण समाजावर सुसंस्कार लादले नाहीत . तर आपली आपल्या मेदूमध्ये बळकाऊन वसेल. त्यामुळे मानव पूर्ण विभारीत कुंडलीनी, सद्गुरु महिमाव श्रीकृष्ण शक्ती AAAAY ১AA eleAAAAAAAAAAAAAAA आम्ही फार यशस्वी आहोत. परंतु अशा व्यक्तीचे वैयक्तिक उदो का? हे सरासरी सद्गुरुतत्वाच्या विरोधात आहे. मानवाची जीवन निहाळल्यास असे आढळून येईल की, अशी माणसे अत्यंत उग्र स्वभावाची अति हलक्या स्वभावाची किंवा अतिमूर्ख दिले आहे व आज ना उद्या त्यास त्या अद्भृत शक्तीचे ज्ञान स्वभावी दिसतात. तेव्हा हे सर्व असंतुलीतपणामुळे होत असते व्हावे हीच त्या विराट परमेश्वराची इच्छा. आतापर्यत व असंतुलीतपणा हा सद्गुरुतत्वाची रक्षा न केल्याने होत असतो. सहजयोगामध्ये अनेक लोक फार सहजगत्या पार झाले. आता आता आपण असा प्रश्न कराल की, सद्गुरुतत्वाची रक्षा करशी करावी व ह्यासाठी काय करावे? प्रथम आपले गुरु कोण आहेत ते समजले पाहिजे. यावदूदलही आपल्या समाजात अनेक उत्यापन होऊन ती ब्रह्रंध्रचे छेदन करीत नाही, तोपर्वत योग बुध्दी इतकी स्वैर आहे की, परमेश्वरानेही त्याला संपूर्ण स्वातंत्र्य सहजयोग एका उंचीवर वेऊन ठेपला आहे , ज्याला आपण महायोग' म्हटले पाहिजे. जोपर्वत आपल्या कुंडलिनी शक्तीचे झाला असे कसे म्हणता येईल? आत्तापर्यत अनेक प्रकारचे जे प्रकार पहावयास सापडतात. जर कोणी गुरु आपणास नाम घेण्यास प्रवृत्त करत असेल तर आपण निश्चित समजावे की, योग वर्णिलेले आहेत ते म्हणजे 'योगा' ची पूर्वतयारी. परंतु तो सद्गुरु नव्हे. परमेश्वरावे नाम समजून व ज्या प्रकारचा सहजयोगात ज्यावेळेस आपल्या शरीरात कुंडलिनी शक्तीचे त्रास असेल तेथील देवतेचेच घ्यावयाचे असते, नुसते नाही उत्थापन होते, त्यावेळेस हे सर्व योग आपणात आपोआप किंवा सर्वासाठी एकाच देवतेचे नाम घेऊन चालत नाही उलट घटीत होतात व कुंडलिनी शक्ती सहस्त्रापर्यत येते आणि ज्यावेळेस त्यांनी बास होतो. ह्याबद्दल असे म्हणता येईल की आपणास ताप आला असल्यास डॉक्टरनी दिलेले एखादे औषघ घेतो. पण कुंडलिनी सहस्त्रात येऊन ब्रह्मरंध्राचे छेदन करते. त्यावेळेस महायोग' घटीत होतो. म्हणूनच सहजयोग, जो अनादी आहे तेच औषध दुसर्या रोगावर कसे लागू पडेल? उलट त्यांना जो आपल्याबरोवर जन्मास येतो आणि जो आपल्याबरोबर त्रास नाही का होणार? हीच बाब निरनिराळया देवताच्या अनेक वर्षापासून चालत आला आहे. ज्यामुळे आज त्याची नामावद्दल म्हणता येईल. जी व्यक्ती आत्मसाक्षात्कारी नाही ती सद्गुरु असू शकत नाही. आईकडे जी करुणा असते ती सर्वजण महायोग मिळविण्याच्या स्थितीत येऊन पोहोचले आहोत. त्यांच्यामधे आढळत नाही. योगी लोकांनी फार मेहनत केलेली असते व त्यानंतर त्याचे अधिष्ठान जमते व परमेश्वरीशक्तीची फार पूर्वी सद्गुरु एक किया फार तर दोन तीन शिष्य ठेवत अनुभूती मिळते. तेव्हा इतरेजनांनी सुध्दा कुंडलिनी शक्तीच्या जागृतीसाठी. फार मेहनत घ्यावी असे त्यांना बाटते. जगात जनसमुदायापर्यंत पोहोचत नाही तो पर्यंत त्याला अर्थ नाही. आत्तापर्यत जितके सदगुरु होऊन गेले त्यांनी सहजयोगाचाच आता है ज्ञान सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्याचा समयच आलेला मार्ग अवलंविला होता. उदाहरणार्य श्री ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, श्री नामदेव श्री नानक, श्री कबीर इत्यादि परिपूर्ण झाली आहे. अनेक सद्गुरुंनी समाजात राहून लोकांची सेवा केली व त्यांना म्हणजे झाले. धर्म शिकवण्याचा व परंतु त्यावेळच्या लोकांनी या सर्वच्या सर्व सद्गुरुंचे न ऐकता श्री कृष्णशक्तीवद्दल आता मी सांगते. त्यांच्यावर इतके अत्याचार केले आहेत., अनेक वेळा त्यांना मारले त्यांना समाजातून बाळीत टाकले त्यांना अन्नसुध्दा दिले नाही. आपणास हे सर्व माहितच आहे. आणि आता आपण पाहिलेत की, लोक त्या सर्वाच्या पालख्या घेऊन फिरतात मिरवणुका काढतात, त्याच्या नावाने मोठमोठे समारंभ करतात. त्याच्याच नावांने पैसे कमवतात आणि त्यांच्या नावाने अन्नछत्र आपली मान उंचावलेली आहे. हे कार्य विशुध्दी चक्रातील पण चालवतात. लोकांमधील अशा दांभिकपणाचे व खोटेपणाचे फार आश्चर्य वाटते. जेव्हा सद्गुरु प्रत्यक्ष जिवंत असताना उल्कांतीस परिपर्णता आली असे म्हणता येईल. उत्क्रांतीचा परिपुर्ती होत आहे, त्यास 'महायोग' मानले पाहिजे. आपण आता आपल्यामधील गुरुतत्व फलदवुप होण्याची वेळ आली आहे. असत, परंतु जोपर्यंत ही गोष्ट सर्वसामान्य माणसापर्यंत सर्व आहे. कारण की, आपल्यामधील अंतर्रचना हे ज्ञान मिळण्यास फक्त आपले कनेक्शन मेनशी लागले श्री वाद योग्य मार्गावर जतगण्याचा प्रयत्न केला. आपणातील सद्गुरुतत्वास नमस्कार करुन आपणातील मानवात सुरुवातीपासूनच श्रीकृष्णशक्ती स्थित आहे ज्यावेळेस प्राणीमात्रापासून मानवाची उत्क्रांती झाली त्यावेळेस त्याची मान उंचावली गेली. हे कार्य मानवाच्या मानेमध्ये , असलेल्या विशुध्दी चक्रामुळे झाले. या चक्रास १६ पाकळया आहेत. हे चक्र ज्या ठिकाणी स्थित आहे, त्या स्थानापासून कृष्णशक्ती जागृत झाल्यामुळे शक्य झाले. ह्यामुळे आपल्या त्यांच्याशी गैरवर्तन केले तर त्यांच्या मृत्यू नंतर त्यांचा उदा र कुंडलीनी, सद्गुरु महिमाव श्रीकृष्ण शक्ती जन AAAAAAAAAAAAA माणसाची बुध्दी विक्षिप्त असल्यामुळे तो त्याच तंथाखूचा विपरीत इतिहास पाहिल्यास प्रथम एकपेशी अमीबा, त्यानंतर मासा कासव असे होत होत मानव उत्क्रांतीच्या संध्याच्या स्थितीस वापर करतो. याच तंदाखुमूळे श्रीकृष्णशक्तीला तर वाधा येतेच पाहोवला आहे श्रीकृष्णशक्ती ही संपूर्ण शक्ती आहे. ज्यावेळेस आपणामधील श्रीकृष्णशक्ती जागृत होते. त्यावेळेस आपला पोटात जाणे व तेथुन यकृत इत्यादी अवयवाना खराब करणे व संबंध विराटाशी येतो. यामध्ये आपणास समध्टी दृष्टी येते. त्यामुळे सदगुरुतत्व खराव होते. सद्गुरुतत्व आपल्या नाभी याचा अर्थ जर आपण माझ्याकडे किंवा माझ्या फोटोकडे दोन्ही सभोवार पसरलेले असल्यामुळे सर्वच्या सर्व त्रास एकदम एखाद्या हात फैलावून बसलात तर श्रीकृष्ण शक्ती जागृत होऊन आपण आपत्तीप्रमाणे येऊन कोसळतात. विराटाशी संबंधित होता व आपल्या हातामध्ये हे श्रीकृष्णाची विराटशक्ती जी सर्वत्र पसरली आहे, त्यामुळे चैतन्य जाऊ शकते. ज्यावेळेस आपल्या हातातून ही श्रीकृष्णशक्ती वाहू वहिणीची, श्रीकृष्णाची बहीण जी मारली असता आकाशात लागते, त्यावेळेस आपणामध्ये साक्षित्व येते. याचा अर्थ आपण उड़न गेली व जिने आकाशवाणी केली होती तीच ही सर्व गोष्टी एखाद्या नाटकाप्रमाणे पहाता वास्तविकपणे है सर्व श्रीविष्णुमायाशक्ती ज्या माणसाची बहीण फार आजारी असते नाटकच आहे. श्रीकृष्णांनी त्यावेळी केलेल्या लीला किंवा त्याचे डावीकडील विशुध्दो चक्रावर त्यास वोजा जाणवेल. जर प्रभुश्रीरामचंद्रांनी त्यावेळेंस जे केले ते सर्व नाटकच होते. इतक्यां एखाद्या माणसाची दृष्टी आपल्या वहिणीप्रती किंवा इतर बेमाल्मपणे त्यांनी हे नाटक वटवले की, त्यात संपूर्णपणे समरस महिलाप्रती योग्य किंवा पबित्र नसल्यास है चक्र लगेच विघडते. झाले होते. श्रीकृष्णानी अनेक लीला केल्या. ते पूर्णावतार होते. आजकालच्या समाजात अनेकांचे हे चक्र खराब असल्याचे ज्यावेळेस मानवात सुध्दा पुर्णत्व येते त्यावेळेस तो विश्वाकडे आढळते. कारण की, त्यांची दृष्टी पवित्र नसते आपल्या नाटक पहावे त्या दृष्टीने पहातो व तो संपूर्ण साक्षित्वात उतरतो, पुरातन शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपल्या पत्नीशिवाय इतर त्यावेळेस तो भ्रमिष्ट नसतो किंवा दुःखी किंवा सुखी सुध्दा सर्व महिलांना बहिणीप्रमाणेच वागवले पाहिजे. असे आपण नसतो. तो आनंदात समरस झालेला असतो. है श्रीकृष्ण वागुन पहा की, लगेच आपणास संतोष, शांती व पावित्रय पण सद्गुरुतत्वसुध्दा विघडते. कारण की, खाल्लेली तंवाखू विशुध्दी चक्रावरील डाव्या बाजूस श्री विष्णुमायेची शक्ती स्थित आहे. ही शक्ती वहिणीची आहे. श्रीकृप्णाच्या लाभेल, असे वागल्याने आपले कित्येक त्रास नाहीसे होतील. शक्तीमुळे होते. श्रीकृष्णशक्तीची खालीलप्रमाणे दोन अंगे आहेत. एक अपवित्र वागणुकीमुळे विशुष्दी चक्राच्या डावीकडील भागावर विशुध्दीचक्राच्या डावीकडील बाजूस व विशुषध्दीचक्राच्या त्रास येतो. त्या सध्या सिनेमाबाल्यांमुळे लोकांवर फार परिणाम उजयीकडील वाजूस व एक मधोमध, यातील जी शक्ती मधोमध होतो या सर्वजणांना आपल्या केलेल्या अशा अपवित्र कर्माची आहे ती विराटकडे घेऊन जाते. जी डावीकडील शक्ती आहे ती फळे भोगावी लागणार. सध्याच्या मंडळीमध्ये भाळेपणा नाही शक्ती मनुष्याच्या मनातील एकादी चूक किंवा चुकीचे किंवा किंवा तेजस्विता दिसत नाही कित्येकांचे डोळे गरगर फिरत खोटे कार्य केल्यानंतर निर्माण होणाऱ्या भावनांमुळे खराव होत असतात. हे डोळे फिरवणे म्हणजे सुध्दा श्रीकृष्णशक्तीच्या असते. ज्यावेळेस एखाद्या माणसाला असे बाट्ते की, मी फार विरोधात कार्य, डोळे फिरवण्याने आपल्याला आनंद तर नाहीच पाप केले आहे किंवा चुक केली आहे. त्या वेळेस त्याचे विशुध्दी मिळत पण आपल्या डावीकडील संस्थेत भुतांचे आगमन होत चक्र डावीकडील बाजूस खराब होते. ह्यापैकी आपल्या येथे एक असते आणि त्यामुळे डावीकडे विशुध्दी चक्रावर पकड येते. वस्तु फार प्रामुख्याने लोक वापरताना आपणास आढळते. ती त्यानंतर मग असे वाटते की, मी अमुक गोष्ट करावयास नको म्हणजे सिगरेट विडी व तंवाखू सिगरेट किंवा विडी ओढणे होती इत्यादी आमच्या लहानपणी आम्हाला आई-वडील सांगत किंवा तंवाखू खाणे हे श्रीकृष्ण शक्तीच्या विरोधात आहे. परंतु असत की, खाली मान घालून नजर जमिनीवर ठेवून चाला आपणास आश्चर्य वाटेल की, ज्या लोकांना अशा सवयी पूर्वी आपणास कदावित माहीत असेल की श्री लक्ष्मणांनी श्री होत्या त्याच्या सवयी सहजयोगात आल्यानंतर पार सीतामाईचे पायच पाहिले आहेत. त्यावर कधी त्यांनी नजर उचलली नव्हती. वात त्यांचा काही बाईट उद्देश नव्हता ही एक शिस्त होती, की नजर जमिनीवर ठेवून चालणे. जी मंडळी नजर खाली करुन चालतात ती बादशाही वृत्तीची असतात. जे झाल्यानंतर आपोआप सुटल्या. परमेश्वराने तंवाखू जंतुनाशक म्हणून बनविला. परंतु कुंडलीनी, सद्गुरु महिमाव श्रीकृष्ण शक्ती ন १ ६ NAAAAAAAAAAAVAAA भिकारी किंवा घाणेरडे असतात ते आपली नजर सारखी फिरवीत नये? माझ्याजवळे अमुक गोष्ट नाही त्याच्याजवळ आहे. तर असतात हा डाळे फिरवण्याचा रोग आज इतका पसरला आहे मी चोरी करणार ! ह्याला कारण तर्कबुध्दी आता असे पहा की, त्यामुळे डोळ्यांचे रोग पसरत आहेत. लोकांची नजर की, कमजोर होते. त्यावेळेस मग हिरवळीवर चालण्यास सांगण्यात विचाराने पहावयास लागतो परंतु सुबुध्दीमुळे तसे होत नाही. येते. अनवाणी पृथ्वीमातेवर चालण्यास सांगण्यात येते, कारण सुबुध्दीमुळे आपली व दुसर्याची बस्तू ही त्याची स्वतःची आहे की ती ( पृथ्वीमाता) आपली आई आहे. एकदा आई काय हे लक्षात येईल. आहे है समजल्यावर लोक , वहिण काय आहे है समजू शकतील. इतरांच्या वस्तुमध्ये नाही वास्तविक कोणतीच गोष्ट कोणाची तात्पर्य आपण आपली नज़र खाली ठेवून चालणे आवश्यक नाही. आपण सर्वजण सर्वच्या सर्व येये सोडून जातो हा तर आहे व कोणाकडेही अपवित्र हृष्टीने पाहू नये. हीच गोष्ट सर्व जमाखर्च आहे, की ही माझी बस्तू व ती त्याची. एक आपल्याकडील अनेक सद्गुरुंनी सांगितली आहे. श्री बेशूखरिस्तांनी फारच सर्वसाधारण बाय आहे की, सर्व गोष्टी येथेच सोडून सांगितले आहे की, तुमची नजर व्यभिचारी नसावी, खास तर्कबुध्दीमुळे मनुष्य प्रत्येकवस्तुकडे आपण संयुक्तिक आणि माझ्या वस्तुत जो आनंद आहे, तो मनुष्याला जावयाचे आहे मग त्याच्यामागे एवढी धावपळ कसली ? करुन आमच्या कड़ील मध्यमवर्गीयातील लोकांनी ह्या गोष्टी फार समजणे आवश्यक आहे, कारण की ज्यांच्याजवळ पुष्कळ आणि राधा यांच्या शक्तीपासून बनलेले आहे. ह्या शक्तीच्या पैसा आहे, त्यांच्या डोक्यात वरील गोष्टी सहजगत्या शिरणार विरोधात ज्यावेळेस मनुष्य जातो त्यावेळेस त्यावी वृत्ती अशा नाहीत : कारण की, ते त्यांच्या पैशाच्या मस्तीत चूर असतील, त्यांना पाप-पुण्याचा विचार करण्यात बेळ नाही. माणसाला मी राजा आहे, मी फार मोठा पुढारी आहे आणि भीच सर्व पापुण्याचा विचार विशुध्दी चक्रामुळे येती जर पाप-पुण्याचा आहे. अशा वृत्तीमुळे त्या माणसात अहंकार बळावतो. आपणास विचार नसेल तर आपली कुंडलिनी जागृत होणार नाही. विश्वात माहीतच आहे की, कंसाने आपल्या सख्ख्या वहिणीस व पाप पुण्य दोन्ही गोष्टी आहेत. ज्यावेळेस आपण सहजयोगात वहीणीच्या मुलांना कशा प्रकारे मारले, त्याल असे वाटत होते येऊन पार होता त्यावेळी आपणात श्रीकृष्णशक्ती जागृत होऊन की, कोणत्या तरी प्रकारे मी सर्वांवर हर्क गाजविले पाहिजेत ! व आपण प्रतिष्ठीत होता. आपण मुळात प्रतिष्ठीत आहातच. पण पार होण्यापूर्वी आपणास त्याची जाणीव नसते. आपणास. विशुध्दी चक्राची पकड़ असते, परंतु आपणामध्ये सर्वात प्रथम माहीत नाही की परमेश्वराने किती परिश्रमाने एकएक चक्र सर्दीमुळे उजव्या विशुध्दीवर पकड बेते. आपल्यामध्ये बनावेले आहे. आपण हे सर्व शास्त्र जाणून घ्या आणि स्वतःचे महत्व समजून घ्या व आपली स्थिती जाणून घ्या. विशाटाची शक्ती आहे. या शक्तीमुळे मानव परमेश्वराच्या शोधात आपण साच्या विश्वातली फुले आहात. आता फळात रुपातर असतो जर भी विराट परमेश्वराचा एक भाग असलो तर होण्याची वेळ आली आहो. आपण हे रूजून घ्या की, आपण परमेश्वराचे अंश आहोत. परमेश्वर आपल्याला मान देत आहे आपणामध्ये सामहिक चेतना येत नाही, तोपर्यत आपणास आता उजवीकडील विशुध्दी चक्रावाबत पाहूया है श्रीकृष्ण प्रकारची असते की जेव्हा तो म्हणेल की मी फार मोठा आहे त्याला जगातील इतर कुठली गोष्ट दिसत नाही त्याला उजवीकडील आता विशुध्दी चक्राच्या मधोमध जी शक्ती आहे ती परमेश्वराला शोधण्याचा अर्थ काय ? ह्याचाच अर्थ जोपर्यंत आणि आपणसमोर नतमस्वक होत आहे आणि आपणास विनवित आहे की, आपण हे सर्व ज्ञान मिळवून घ्या व स्वतःवा अर्थ लावून घ्या आपल्या 'स्व' ला जाणण्यानेच मनुष्य घटीत होते.. जोपर्यत आपणहि सहजयोगात बेऊन आपली सुबुध्दी मिळवितो. जोपर्यंत माणसात दु्बुध्दी असते त्याची जागृती होत नाही. सुबुध्दी विशुध्दी चक्रामुळे जागृत चेतना जागृत होत नाही. एकदा आपली कुंडलिनी शक्ती जागृत होते. ज्यावेळेस मनुष्य आपल्या विशुध्दीचक्रात जागृत होऊन आपण पार झालात की, आपण इतरांच्यातील भावना, त्यावेळेस त्याला सुदुध्दी येते व त्याच्यामध्ये संतूलन येते. एक जाणीवा इ. स्वतःमध्ये जाणू शकतो. हे आपल्यातील सामुहिक असते सुबुध्दी व दुसरी दुर्बुध्दी. बुध्दी गाढवासारखीसुध्दा होऊ चेतना जागत झाल्यामुळे शक्य होते. आपण स्वतःकडे अंतर्मुख शकते किंवा मूर्खासारखीं. बुध्दीमुळे तर्कज्ञान व त्यामुळे एखादा होऊन पाह शकतो व आपली दृष्टी (absolute) पूर्णतेकडे मनुष्य चोरीसुध्दा करु शकतो. तो म्हणेल मी चोरी का करु त्यांचे उत्तर मिळणार नाही. नुसते लोकांना भाऊ-बहीण मानून सामुहिकता मिळणार नाही. पण हे सामुहिंक चेतनेत आपोआप आपली , तोप्येत कुंडलिनी शक्ती जागृत होत नाही, तोपर्यत आपली सामुहीक होतो. 8 Ind क तन ाह की जागृतीवादत जितके कार्य त्यांनी केले आहे , तितके पूर्वी कोणी वाहू लागती. आपली आंतरिक स्थिती काय आहे हे तंतोतंत केले नाही. सैतानाव निकाल कसा केला पाहिजे इ. बददल आता सोप्या भाषेत सांगायचे तर आपन्या अनेक वारीक व अभिनव गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत हाताची पाच वाटे, त्यावर आपण आपल्या शरीरातील पाचे ज्यांचा वापर सहजयोगांमच्ये व्याच ग्रमाणात आम्ही करतो. चक्राची जाणीव घेऊ शकता. तसेच इतरदोन चक्रांची जाणीव श्री आदि शंकराचार्यानी तर अनेक सूक्ष्म गोष्टी लिहून ठेवल्वा वळते. इतर गोष्टीकडे आपण पूर्णते (absolute) च्या तुलनेने वदुदल जाणू शकता. सुध्दा आपण आपल्या तळहातावर घेऊ शकता, डाव्या हातावर आहेत हाा सूक्ष्म गोष्टी आपण काटेकोरपणे आपल्या जीवनात डाव्या ईडा नाडीमधल्या चक्रांचे: तर उजव्या हातावर उजव्या अंगिकारल्यावर आपण सहजयोंगात पूर्णपणे विरघळून जाऊ, पिंगला नाडीमधल्या चक्रांची जाणीव होते. अशा प्रकारची जाणीव फक्त कुंडलिनी जागृती होऊन पार झाल्यानंतरच होते. उलगडा करुन समाजात जागृती करुन आपणावर अनेक उपकार ज्यावेळेस मनुष्य पार होतो त्यावेळी त्याच्या मज्जारञ्जुतील सात केले आहेत. विशेष करुन आफल्या महाराष्ट्रात साधूसतानी चक्रे जागृत होतात. त्यांची जाणीव दोन्ही हातांवर होते तसेच अवतार घेऊन ह्या भूमीला पावन केलें आहे ह्या संतांची इतकी त्या स्थितीत त्यास सामुहिक चेतना प्राप्त होते. आपल्या देशावर साधूसंतांनी अवतार घेऊन अशा ज्ञानांचा तपश्चर्या आहे की, त्यांच्या नुसत्या इशार-यावर लोक पार होत र वरील गोष्टी आपल्या विशुध्दीचक्राशी संवधीत आहेत. असतात मी जेव्हा सहजयागाच्या प्रचारार्थ निरनिराळ्या खेडोपाड़ी आमच्याकडे सहजयोगात बरीघशी मंडळी येतात व पार होतात. जाते, त्यावेळी हजारो लोक येत असतात. परंतु शहरातील पण ह्यापैकी कित्येकांना चैतन्यलहरींची जाणीव होऊ शकत लोकांना येण्यास सबड नसते. कारण की खेडोपाडयाव्या नाही. ह्याचे कारण त्यांच्या विशुष्दी चक्रावर असलेला त्रास है लोकांना सत्याची ओळख आहे आणि अशीच माणसे सहज हाय, याआधी विशुध्दीचक्र सिगरेट किंवा विडी इ. ओढण्याने खराब होते है सांगितलेच आहे. शहरातील वातावरणात अशुध्दता जास्त असल्यामुळे सिगरेट किंवा विडी न ओढतासुध्दा है चक्र खराब होऊ शकते विशुध्दी चक्र खराय झाल्यामुळे या चक्रामधुन मिळवण्यासाठी फार मोटे पंडीत किंवा विदूवान असण्वाची मंदुकडे दुतर्फा संवेदना वाहून नेणार्या नाडया विघडतात व त्यामुळे अशा माणसाची संवेदन झमता कमी होते. परंतु माणसांसाठी आहे त्यासाठी शिक्षणाची आवश्यकता असावयास जसजसे विशुध्दी चक्र जागृत होत जाते तसतशी संवदेन क्षमता हबी असे नाही . परंतु माणसे हृदयाची भक्कम असावयास हवी. वृध्दिगत होते. विशुध्दीचक्र जागृत करण्यासाठी सुध्दा काही किंवहुना राजेशाही स्वभावाची असावी अशा प्रकारची माणसे मंत्र आहेत आपणास आश्चर्य वाटेल की, विशुष्दीचक्र स्वच्छ करण्यासाठी किंवा जागृत करण्यासाठी आपल्या अनामिकेची बोटं दोन्ही कानात घालून मान मागे करुन व नजर आकाशाकडे परंतु अतिशय शौर्यात इथे मांडण्यात आल्या आहेत आपण करून मोठयाने व आदराने 'अल्ला-हो-अकबर' हा मंत्र बोलण्याने. सहयोगात आल्यावर पार झाल्यानंबर कुंडलिनी म्हणजे काय हे विशुध्दीचक्र स्वच्छ होते. तेव्हा आपण समजले पाहिजे की, जाणू शकता व तिचे स्पंदन आपण आपल्या नजरेने पाहू शकता. अकबर' म्हणजे विराट पुरुष परमंश्वर होय श्रीगुरुनानक जोपर्यंत आपण पार' होत नाही, तोपर्यंत आपण ह्या सर्व साहेबांनी सुध्दा विराट परमेश्वराच्या अर्थात श्रीकृष्णावदूदल गोष्टी त्यावेळी लोकांना सांगितल्या, परंतु अशी किती माणसे ह्या ज्ञानाचा प्रकाश आपणमध्ये येतो व सर्व व्यापी परमेश्वराशी आहेत की, त्यांनी सांगितलेल्या गोष्टीचे लोकांनी अनुकरण चैतन्यलहरीब्दारे संवाद करु शकता कारण की, ही परमेश्वरी केले आहे ? उदा त्यांनी सांगितले होते की दोन्ही हात नमाज पडतात, त्याप्रमाणे पसरवून परमेश्वराची प्रार्थना केली पाहिजे व अशा प्रकारे हात पसरवून नमाज केल्याने कुंडलिनी शक्तीचे जागरण होते. परंतु ही गोष्ट अनेक लोकांना माहीत नाही. श्रीगुरुनानक साक्षात श्रीदत्तात्रयांचे अवतार होते आणि कुंडलिनी योगात प्रतिष्ठीत होतील. इथे येन्यागवाळ्याचे काम नव्हे. ज्या लोकांना स्वतःबद्दल आदर नाही, श्रध्दा नाही किंवा सत्याची आसक्ती नाही. त्यांच्यासाठी सहजयोग नाही. सहजयोग जरुर नाही. सहजयोग हा सर्वसाधारण मध्यम परिस्थितीतील सहजयोंगात प्रतिष्ठीत होतात. श्रीकृष्णशक्तीवद्दल लिहिण्यास अनेक गोष्टी अहेत ज्ञानावद्दल अनभिज्ञ असावा. परंतु आपण 'पार' झाल्यावर शक्ती सर्व अणुरेणूत संचारलेली आहे. आपल्या सर्वांना अनंत आशिर्वाद ! है कुंडलीनी, सद्गुरु महिमाव श्रीकृष्ण शक्ती র eVNNAANAAAAAAAAAAAAAAAAAAAYA श्री यैश ख्रिस्त णि श्री कुंडलिनी शक्ती अ ब्र. डाऊ आज थी कलकी देवता व श्री कुंडलिनी शक्ती यांचा काय संबंध आहे हे सांगए्याया प्रयत्न केला आहे' कलकी शब्द निएकसंक हया शब्दापासून निर्मित झाला आहे. निष्कलंक म्हणजे ज्यांवर कलंक किया डाम नाही अस. म्हणजेच अत्यंत शुध्धद. जातात. दुस-या प्रकारची काही मंडळी पिंगला नाडीवर कार्यान्वित शब्द निकंक असताता व फारच महत्वाकांक्षी असतात. त्यांना इतके स्वतंत्र क्हाववाच असते व त्यांच्या अपेक्षा इतक्या विशेष थराचया असतात की त्यामुळे त्यांची दुसरी वाजू (इडानाडी) संपूर्णपणे लंगडी पडते. त्यामुळे त्यांना अनेक दुर्घर रोग होऊ शकतात त्यांना परमेश्वराशी सर्वाधित रहाविसे बाटत नाही. वरील दोन्ही प्रकारची माणसे आपणास समाजात पहावयास सापडतीलः लोक एकतर फारच तामसी वृत्तीत तरी राहातील किंवा फार राजसी वृत्तीत राहतील. यातील पहिल्या प्रकारची माणसे दारु म्हणजे दारुच प्यायची म्हणजे स्वतःच्या जागृत स्थितीपासून. सत्वापासून परावृत्त रहायचे दुस या प्रकारची श्री कलकी युरणांत थ्रीकलकी अवतारावद्दल यरेचसे लिहीलेले आहे. त्यात असे या भूतलावर संभालपुर या गांवी एका पांढ-या शुभ्र धोड्यावरुन होईल "संमाल' शब्दामधील भाल' शब्द म्हणजे कंपाळ आणि संभाल म्हणजेच हया भाळप्रदेशी स्थित म्हणजेच आपल्या कपाळावर स्थित अर्थात् श्री कलकीशक्तीचे स्थान आपणामध्ये कपाळावर असते. या शक्तीला श्री महाविष्यणूची विनाशशक्ती सुध्दा माणसे जे काहीही सुदंर किंवा सत्य असेल ते सर्व नाकारायचे असे राजसी लोक नेहमी सर्व गोष्ट नाकारत असतात. अशी माणस अहंकाराने भरलेली असतात. त्याच प्रकारे प्रति अहंकाराने अतिशय म्हणतात. श्री येशुखिस्ताचे अवतरण व श्री कलकीशक्तीचे अवतरण या मधी उ कालावरधीत मानवाला स्वतःचे परीवतन करुने परमव्धराच्या लेली सम्त जड़ व बंडखोर प्रवृत्तिची माणसे आहळतात. जी भेरलली सुस्त , जड, व बडखार प्रवृत्तिची माणसे आढळतात. जी मंडळी फार महत्वाकांक्षी असतात ती आपापसांतील चढाओढी मुळे राज्यात प्रवेश करण्याची संधी मिळेल. यालाच बायवल या गंयात जखेरचा न्याय' किंवा निवाडा म्हणजेच (The fast Judgement) असे म्हटले आहे. या भूतलावरील प्रत्येक माणसावावत हा अखेरचा निर्णय होणार आहे. कोण परमेश्वराच्या राज्यात प्रवेशण्यासाठी योग्य आहे व कोण नाही वाचा निवाडा होण्याची वेळ आता आली आहे स्वतःच हासं करुन घेत असतात. वरील दोन्ही प्रकारची माणसे एकतर फार महत्वाकांक्षी म्हणजे अहंकाराने भरलेली व दुसरी अती सुस्त व प्रतिअहंकाराने भरलेली सहज़योगात फार मोठया मुश्कीलीने येऊ शकतात. परंतु जी मंडळी सात्विक आहेत. जी मध्यम वृत्तिची आहेत अशी माणसं सहजयोगात लवकर येऊ शकतात. तसेच जी सहजयोगामुळे सर्वाच्या बावतीत अखेरचा निवाडा होणार आहे. माणसं फार साधी आहेत तो सहजयोगास विनासायास व लवकर ं प्राप्त होतात व ती पारही सहजच होतात. उदाहरणार्थ आपण अद्दितीय असून सत्य आहे. आईच्य। ेमाभुळे एखादी व्यक्ति पाहीलत तर सहजयोगासाठी शहरातील काही ठरावीक मंडळी येतील सहजच, विनासाचास पार (आत्मसाक्षात्कारी) होते आणि त्यामुळेच पुण तेच खेडोपाड़ी आम्ही गेलो तर ५ ते ६ हजार माणसं येतात कदायित व-वाचशा लोकांना वरील गोष्ट अद्भूत वाटेल. परंतु हे अखेराच्या निवड्याबदुदल वर नमूद केलेली वरील गोष्ट इतकी सुंदर नाजूक व सूक्ष्म बनविली गेली आहे, कि त्यांत कुणालाही आणि विशेष म्हणजे अशा सर्वच्या सर्व मंडळीना आत्मसाक्षात्काराची अनुभूती मिळते. याला कारण शहरातील माणसं वाजवीपेक्षा जास्त विचलीत होण्याचे कारण नाही. मी आपणास सागू इच्छिते कि कार्यमग्न असतात. ती इतर कामात जास्त प्रमाणात गुतलेला सहजयोगामुळेच आपला अखेरीचा निर्णय होणार आहे, आपण परमेश्वराच्या साम्राज्यात प्रवेश करण्यास लायक आहात कि नाही त्याचा निर्णय सहजयोगाव्दारे लागणार आहे. असतात. त्यांना असं वाटत की परमेश्वराचा शोाघ करण्यापेक्षा इतर कामे फार महत्वाची आहेत. परमेश्वराचा शोध करण्यासाठी शहरातील मंडळीना वेळ नाही. त्यांना असं वाटतं की हया गोष्टी वृथा आहेत वरीचशी मंडळी निरनिराळया चित्तप्रदृत्तिने सहजयोगाकडे वळतात. तेव्हा त्यासाठी वेळ का दवडा ? या संदर्भात मला आपणास समाजातील कांही मंडळी फार तामसी वृत्तीची किंवा जटप्रवृत्तिची आवजून सांगावचं आहे की सहजयोगच आपणास योग्य दिशेस किंवा सुस्त असतात. ही मंडळी इडा नाडीवर कार्यान्वित असतात. बेऊन जाऊ शकतो व परमेश्वरीज्ञान समूळ उघड करुन सांगतो. यातील काही मंडळी अतिशयोक्तिमुळे मदीरापान किंवा तत्सम पेय सर्व परमेश्वराच्या शोधकांना अतिशय सहजतेने परमेश्वरीज्ञान खुले सर्व उत्स्फुृर्तपणे होतें, आपणाला आपला घ्यावयास लागतात व त्यामुळे अशी माणसे सत्यापासून दुरावली केले जात आहे. हे चैतन्य लहरी AAAAAAAAA ९ AAAAA छ চে VAAAAAAAA AYAAA अशा प्रकारची योगभ्रष्ट स्थिति कुणा सहजयोग्यास होणे ही अतिशय वाईट घटना आहे. एकतर योग घडणे हेच कठीण आहे व त्यातूनही यागि घटीत झाल्यावर जर अशा प्रकारची योगभरष्ट स्थिती उत्पन्न होत असेल, तर ती च्यक्ती श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे साक्षात्कार विनासायास, काहीही कष्ट न घेता मिळतो. यासाठी आपणास काहीही द्यावे लागत नाही किंवा काहीही कष्टप्रद हालचाली किंवा आसने सुध्दा करायची आवश्यकता नाही. परंतु एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे, ती म्हणजे साक्षात्कार मिळाल्यांनतर परमेश्वराच्या राज्यांत प्रस्तापित होईपर्यंत मध्यतरी राक्षस योनीस जाते. अनेक अडथळे आहेत व श्री. कलकीशक्तीचा संबंध या मध्यंतरीच्या काळाशी संलग्न आहे. आत्मसाक्षात्कार मिळाल्यानंतर सुध्दा जी राहीले पाहिजे नाहीतर ती योगास प्राप्त न होता कुठल्यातरी योनीत मंडळी आपल्या पूर्वीच्या प्रवृत्तीत अडकतीत किंवा मग्न असतात त्यांच्या स्थितीस 'योगभ्रष्ट' स्थिती म्हणतात उदाहरणार्थ एखादी घेऊ शकतील परंतु त्या व्यक्तीचे हे आयुष्य वायाच गेले. श्री व्यक्ति पार झाल्यावर सुध्दा जर अहंकारवृत्तीच्या कामात मग्न कलकीदेवतेची शक्ती सहजयोग्यांच्या बाव्रत गुप्तपणे सतत (प्रत्येक असेल किंवा पैसे करमविण्याच्याकार्यातच अतिशय मग्न असेल किंवा क्षणी) कार्यान्वित असते आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यास अती मगन असेल तर अशी व्यक्ती एखादा गट (गुप) जमा करु शकेल व मग अशा जमावावर शक्तीनीशी संरक्षण करत असते जे कोणी सहजयोगाच्या विरोधात ती व्यक्ती आपलं वर्चस्व प्रस्थापित करु शकेल. परंतु या सर्वात कार्य करतील त्या सर्वाना अतिशव त्रास होईल. इतिहासाकडे कालांतराने असे आढळून येईल कि ती व्यक्ति परमेश्वरापासून, दृष्टिक्षेप केला तर लोकांनी अनेक संत पुरुषांना त्रास दिला. परंतु सत्यापासून स्वतःबंवित होऊन तिचा हास होतो. त्यांनतर त्या व्यक्तिचे सर्व अंकीत लोक सुध्दा सत्याला म्हणेच परमेश्वराला मुकतात श्री कलकीदेवतेची शक्ती पूर्णतया कार्यान्चित आहे. जो मनुष्य व त्यांचा सुध्दा -हास होतो. असे सहजयोगात आल्यावर सुध्दा घडु सञ्जन आहे, संत आहे त्याला त्रास दिलात तर श्री कलकी शक्ती शकते. या मुंबापुरीत अशा अनेक घटना वारंवार झालेल्या आहेत. आपणास सळो की पळो करुन सोडणार आणि अंशा बळी आपणाला वाला योग-भ्रष्ट' म्हटले पाहिजे. यात एखादी व्यक्ती आपल्या योगापासून च्युत होते कारण की सहजयोगात व्यक्तीला संपूर्ण स्वातंत्र्य असते व एखाधा व्यक्तीची योगातील प्रगती किंवा अधोगती हे त्या ब्यक्तिच्या स्वतंत्रतेवर अवलंबून असते. काही ख-या व महान गरुंच्याकडे वेगळया प्रकारची योग साधना शिकवली जाते. घेऊ नका आणि स्वतःसचा दिमाख मिरवून फुशारक्या मारु नका, त्यामुळे साधकांचे अंतःशुध्दिकरण होते आण जीवन लहानपणापासून कारणकी जर श्री कलकी देवतेने आपल्या जीवनांत सहाराच्या अतिशय शिस्तवध्द वनविले जाते. अशामुळे त्या साधकाचे जावन केली तर आपल्याला काव करावे व काय नाही ते अतीशय कष्टप्रद बनविले जाते व त्यांच्यत शारीरीक बाधा-खोड निर्माण केली जाते. व त्यांचा स्वभाव किंवा त्यांचे व्यक्तिम,वच संपूर्णतया वदलून टाकले जाते. मात्र सहजयोगांत सर्व गोष्टी आपल्या स्वतंत्रतेवर अवलंबून आहेत. वर नमूद केळेल्या गोष्टी समजण्यासाठी दुष्टप्रवृत्तीच्या माणसाला भजत असता किंवा त्याच्या संपर्कात असता. आपण परमेश्वरी शक्तीशी सामुदायिकरित्या सतत जोडलेले रहाणे हे त्यावेळेस तुम्हाला यामुळे त्रास भागावा लागतो. अशावेळी एखाद्या आवश्यक आहे. प्रत्येक वस्तुचे निसर्गात व्यवस्थित नियमन केले जाते तसेच आपणांस मोजाबी लागेल., ज्यावेळेस आपण एखाद्या गैर व्यक्तिमुळे जी मंडळी सहजयोगात येतात त्यांनी त्यात जम धरुन टिकून जाऊन पड़तील, त्वानंतर कदाचित् अशा व्यक्ति परत मनुष्य जन्म श्री कलकी देवता सहजयोगाच्या पावित्र्यांचे स्वतःच्या एकादश आता तुम्ही संताना साधुलोकांना त्रास देऊ शकणार नाही कारण की पळता भुई थोडी होईल. वरील सर्व गोष्टी फक्त सहजयोगी मंडळीनांच तर जगातील सर्व लोकांना लागू आहेत आणि म्हणूनच तुम्ही सर्वानी सावध राहीले पाहीजे. इतरांना त्रास देऊ नका, इतरांच्या चांगूलपणाचा फायदा कार्यास सुरुवात सुचणार नाही. तसेच ज्यावेळेस तुम्ही अज्ञानामुळे किंवा अजाणतेपणे एखाधा निष्पापी माणसाला सुध्दा त्रास होतो तेव्हा एखाद्या गैरव्यक्तिमुळे आपण भूलून जाऊ नवे आणि जर असे केले तर त्याची किंमत सहजयोगात सुध्दा आहे. सहजयोगात येऊन आपण दिखाऊगिरी करु शकत नाही किंवा एखाद्या विशेष गोष्टीसाठी गटवाजी करु शकत नाहीत. सहजयोगात आल्यानंतर अर्थात्च अशा प्रकारच्या लोकांचे बिंग काही काळातच वाहेर पड़ते कारणकी अशी कल्ये पूर्वजापासून उपाध्याय आहेत. तेव्हा त्यांना आम्ही काही तरी देण केल्याने त्यांच्या सर्वचक्रांवर फार पकड येते आणि त्याची जाणिवे गंगामाई एक ठिकाणाहन वहात आहे आणि त्यांच्याच तारावर अशा व्यक्तींना नसते. फार काळ त्यांना सौदर्य लहरींची जाणीव राहु शकते परंतु काही कालावधीतच अशा व्यक्क्तचा पूर्णपणे -हास होता. किनी बेडेपणा व अधोरीपणा चालला आहे? त्यातही आपणास प्रभावित होता त्यावेळेस आपण कुठेतरी तडजोड करत असतो. मग आपण विचार करतो की त्यात काय झाल ? अमुक अमुक आमच्या इष्ट आहे. आपण जरा विचार करा कि पवित्र प्रेमाची आनंदाची कोणीही परमेश्वराच्या नावावर आपणाकडून पैसे उकळावेत. बसन NeeaveaeeAAA श्री कुंडलिनी शक्ति व श्री येशू ख्रिस्त ॐु २ ০ AAAAAAAAAAAAAAAAA AAAAAAAAAAAAAAAA व हे सर्व थोतांड आहे. शास्त्र विज्ञान म्हणजेच सर्व काही आहे. मी म्हणते आतापर्यंत शास्त्रामुळे काय झालं. आपण पाहीलत तर अस वाटतं की आम्ही त्या पुजा-यांना पैसे देऊन किती पुण्य कमावले ? लक्षात येईल कि शास्त्राने आतापर्यत निर्जिव गोष्टी व्यतिरिक्त दसरं काहीही केले नाही. शास्त्रामुळे आपण अहंकारी मात्र झालात पाश्चिमात्य देशांत प्रत्येक माणूस अहंकारी आहे. पापवृध्दी कशी कावयाची या संबंधी निरनिराळ्या पध्दती ते शोधून काढत आहेत. घाणेरडयातली अशा प्रकारे सत्य कारय आहे हे समजून न घेता आपण अंधश्रध्देने जीवन जगत आहोत. हे प्रकार भारतातव नव्ह तर जगांत सर्वत्र पहाण्यांस मिळतात. कित्येक गोष्टी अपण काय घडत आहेत है नजरेने पहातो. तरी सुध्दा देवळांत जाऊन अंधश्रध्देने अनेक गोष्टी करतो. परमेश्वराच्या नावावर एकामागोमांग इसरे अशी अनेक पापे आपण करत अलतो पापिक्षालन करण्याऐवजी आपल्या पापांची वृध्दीच करत असतो. अशा साकांना भी तामसी' म्हणून संवोधते, अरशी मंडळी त्यांचे डेकि जराघुध्दा चालवत नाहीत. म्हणूनच त्यांना 'मुतत बुध्दी' चा म्हटले पाहिजे. अशी मंडळी कुणाही व्यक्तिकडे आकर्षित होतात किंवा कुणीही व्यक्तिकडे आकर्षित होतात किंवा करणी त्यांना काह़ी चमत्काराच्या गोष्टी सांगितल्वावर लगेच अशा व्यक्तिवर विश्वास ठेबतात, चमत्कार करणा-या मंडळीनी परदेशांत जाऊन तर अनेक जणांकडून पैसे उकळले आहेत व त्या पैंशाबद्दल त्यांनी पक्षाघात किंवा डेकेदुखी वेडेपणा अशाप्रकारचे रोगही त्यावरोबर दिले इतके असूनही अनेक जण अशा चमत्कार करणा या मंडळींच्या मागे बेडचासारखी धावत आहेत व आपल्या पापात व्टी करुन शेत आहेत. पाणरडी पाप कोणत्या प्रकारे कावयाची हया बद्दल ती मंडळी व्यस्त आहेते, त्यात भारतातून काही जण जे स्वतःला फार मौटे (अ) 'गुरु' म्हणवतात असे गुरु पाश्चिमात्य देशात गेले आहेत ते त्यांना अशा पापवृध्दीस मदत करीत आहेत. यामुळे अशी सर्वजण रूबकरच नरकांत जाणार. जे काही चुक आहे ते चूकच आहे. जे आपल्या धर्माच्या विरोधात आहे ते काही चुक आहे मग ते काल आज किंवा उद्या १००० वर्षापूर्वीचे असो किंवा केव्हाही असो. ते सर्व चूकच आहे. हल्ली एक नवीन प्रकार दिसनयेतो तो म्हणजे बरेच अण आपणास म्हणताना आढळतील की त्यांत काय झालं ? त्यांत काय चुकल? अशा प्रकारच्या सर्व प्रश्नांची उत्तरे श्री कलकीशत्तीच देतील. मी फक्त परत एकदा आपणास ईशारा देत आहो कि गैरमार्गाचा अवलंब करु नका. जे तुमच्या उत्क्रांतीच्या विरोधात आहे त्याचा अवलंब करु नका. असे जर केले तर एक वेळ अशी येईल कि त्यावेळेस आपणाकड़े केलेल्या कृत्याबद्दल पश्चाताप करण्यासाठी सुध्दा वेळ रहाणार नाही. त्यावेळेस त्यात काय झाल? त्वात काय चुकले 'असे प्रश्न विचारण्यासाठी सुध्दा बेळ नसेल क्षणा्घातच श्री कलकी आपला संहार करील' अस म्हणतात कि त्यावेळेस सर्व काही कार्य प्रचंड असेल. प्रत्येक व्यक्ति वेगळी निवडन काढली जाईल, त्यावेळेस कुणालाही असे दाव्यानिशी सांगता येणार नाही कि पहा या सर्वाची जाहिरात झाली आहे, सर्व काही आपणाकडे जेवठा वेळ मिळाला आहे तो फार आणीवाणीचा व महत्वाचा आहे आणि त्यामुळे आपण स्वतःच्या आत्मसाक्षात्काराष्रित्यर्थे फार हुशार व सावध राहिले पाहिजे. यांत प्रत्येकाने दुस-वावर विसंबन चालणार नाही व स्वतःय साधना करुन परेमश्वराच्या हृदयातील अतीउच्च स्थान मिळविले पाहिजे. अर्थात यासाठी सहजयोगात येऊन स्वतःपार होणे आवश्यक आहे कारण की पार झाल्यानंतरच पुढे साधना कराययाची आहे. छापलेले आहे. एखादा मायक्रोफोन जो सायन्समुळे निर्मिला गेला आहे तो देखील सहजयोग प्रसारासाठी वापरता येतो जर मायक्रोफोन मी माझ्या चक्रावर ठेवल तर त्या मायक्रोफोनमधून चैतन्य लहरी ज्यांना आत्मसाक्षात्कार नको आहे अशा सर्वाचि हुनने होणार त्यावळस बाहतात व त्याचा प्रत्यक्ष अनुभव अनेकांनी घेतला आहे व घेऊ ज्यावेळेस श्री कलकीशक्तीचे अवतरण होईल, त्यावेळेस ज्या मंडळींच्या हृदयात परमेश्वरावदूदल अनुकंपा व प्रेम नसेल किंवा मग श्री कलकी इतर कुणाची गय करणार नाहीत. ते अकरारुद्र शक्तिने सिध्द आहेत त्यामुळेच त्यांच्याकडे अकरा अती वलशाली विनाशशक्ती आहेत. तेंव्हा वृथा गोष्टीत आपण वेळ दवडू नका तसेच गैर व्यक्तिच्या मागं लागू नका. चमत्कार दाखविणा-या (अ) गुरु मागे देव देव म्हणून नाचू नका, जे योग्य आहे त्याचा अवलंब शकतात आणि त्या चैतन्य लहरीमुळे आपणास आत्मसाक्षात्कार प्ाप्त होऊ शकतो. सपूर्ण विज्ञान सहजयोगाच्या उडपयोगी पडणार आहे. काही दिवसापूर्वी दूरदर्शनाची काही माणसं माझ्याकडे आली व म्हणाली कि 'माताजी दूरदर्शनवर आम्हाला आफला कार्यक्रम करावयाचा आहे' त्यावेळेस मी त्यांना काहीही कार्यक्रम करण्यापूर्वी करा नाही तर श्री कलकी शक्ती आपल्या सर्व शक्तीनिशा सहार म्हटलं आपण सांभाळून रहा मला काही जाहीरातवाजी नको म्हणून करण्यासाठी अवतार घेण्याची वेळ फार नजिक बेऊन ठेपली आहे. जे काही कराल ते योग्य प्रकारे करा दूरदर्शनाच्या माध्यामातून पराम काही दुस-या प्रकारची भाणसे आपल्या हुशारीच्या जोरावर विचार करतात. त्यांनी सदैव परमेश्वराला नाकारलं आहे. अशी माणसं म्हणतात 'परमेश्वर कुठ आहे ? परमेश्वर वगैरे काही नाही सहजयोग पसरु शकतो. ज्यवावेळेस माझा दूरदर्शनवर कार्यक्रम असेल त्यावेळेस लोकांनी आपल्या घरातील दूरदर्शनाच्या संचासमोर हात पसरुन वसले तर अनेकांना आत्मसाक्षात्काराची अनुभूती मिळू ॐ श्री कुंडलिनी शक्ति व श्री येशु ख्रिस्त २ १ शकेल, ही वस्तुस्थिती आहे. माझ्या या शरीरातून चैतन्य लहरी राज्याचे नागरिक वनू शकता. त्या व्यतिरिक्त परमेश्वरी प्रेमावदुदलचे ज्ञान व परमेश्वरावद्दलची संपूर्ण श्रध्दा इत्यादि समजून घेण्यावी येण्याचं कारण नाहीं. किंवा जर मी अशाप्रकारची बनविली गेले पात्रता सुध्दा नसते. समजा आपण भारतिय गणराज्याचे नागरिक आहोत व आपण एखादा गुन्हा केला तर आपण योग्य शिक्षेस पात्र ठरु शंकतो तब्दतच परमेश्वराच्या राज्याबद्दल आहे व म्हणूनच परमेश्वराच्या राज्याबद्दल आहे व म्हणूनच परमेश्वराच्या राज्याचे नागरिकत्व मिळाल्यांनतर आपण सर्वांनी फारच सावधतेने रहावयास वाहेर पडत आहेत ही वस्तुस्थिती आहे. त्याबद्दल कुणालाही राग आहे त्यावद्दल आपणास बाईट वाटण्याचे कारण नाही. दुसरा प्रकार अहंकारी व महत्वाकांक्षी लोकांच्या वाबतींत यहावयास मिळतो. एखाद्याकडे पुष्कळ पैसे आहेत अशा माणसाकडे एकदा जाऊन पहा व त्याला विचारा कि तो सुखी व आनंदी आहे हवे. का? त्याच्या जीवनाचे विश्लेषण करुन पहा. जे स्वतःडा अतीयशस्वी दुसरी गोष्ट मला आपणास सांगायची आहे ती म्हणजे श्री संपादन केले आहे? त्यांना किती जण मान देतात ? त्यांची पाठ कलकी देवतेट्या बिनाशशक्तीबद्दल श्री कलकी अवतार अतीशय फिरताच कित्येक जण म्हणत असतील कि हे परमेश्वरा, वाच्या कठारे आहे. पूर्वी श्रीकृष्णाचा अवतार झाला. त्यांच्याकडे हनन पासून सुटका कर. आपण शुभ आहरत का? आपल्या दर्शनानं शक्ती होती., त्यांनी कस तसेच अनेक राक्षंचा वघ केला. लहान बाळ असतानाच पूतना राक्षसिणीला त्यांनी कंस मारलं हे ही आपणाला कल्याणमय आहात का? आपण मंगलमय आहात का? हे पहा. माहित आहे. पण श्रीकृष्ण लीला सुध्दा करत. ते अतीशय करुणामय आपलं ब्यक्तिमत्व कोठल्या प्रकारचं आहे ? स्वतःचा निर्णय स्वतःच होते त्यांनी लोकांना अनेक वेळा मोकळीक दिली. लोकांना क्षमा कराववाचा आहे आणि हे सर्व सहजयोगातच घटीत होणार आहे. केली. श्री ख्रिस्त क्षमाशक्तीने संपूर्णपणे युक्त होते. क्षमा करणें हा श्री ग्रिस्तामध्ये स्थित असलेला गुणधर्म आहे. परंतु त्या परमेश्वराची करुणा समजण्यास जर आपण असमर्थ ठरलो तर ह्या कलकी म्हणून म्हणवतात अशांच्याकडे जाऊन पहा, त्यांनी कोणते यश इतरांना बरे बाटते का? इतरांचे मंगल होतं कां? आपण निम आपण गैरमार्गाला गेलात तर आपल्या मधून अतीशव घाणेरडया प्रकारच्या लहरी येतात. आजाणते पणाने आपण अनेक पाप करत रहाल व तरीसुध्दा आपण मला म्हणाल कि. चैतन्वलहरी येत आहेत मी उत्तम आहे ' अशी माणसं स्वतःला व दुस -यांना फरसवितात. तुमचा निर्णय कोण करणार ? तुमचंच कर्म, तुम्ही दुस-यांवर किती उपकार केले? शक्ताचा स्फोट होईल वे संपूर्ण क्षमाशीलता आपल्यावर एखाद्या माताजी मला संकटा प्रमाण उलटून सांगितले कि एकवेळ माझ्या विरोधात काहीही चालवून घेतले जाईल परंतु आदीशक्तीच्या विरोधात एकही शब्द चालवून घेतला जाणार नाही. " वर निर्दिष्ट केलेल्या अनेक प्रकारच्या शक्तीनिशी सिंध्द फार मोठे अवतरण नक्कीच होणार आहे. अशा अवतारी व्यक्तिकडे श्रीकृष्णमधील सर्व शक्ती ज्या फक्त हनन करतील, श्री कोसळून पडेल. श्री ख्रिस्तांनी स्पष्टपणे एखायी मोहीनी विद्येच्या माणसावर भुलून जाऊन तुम्ही आपल्या घरांतील इतरांची नासाडी करु इच्छिता कां? निदान घरातील इतर मडळीचा विचार करा. समाजात अनेक प्रकारची गर माणस आहेत ब्रह्धदेवामधील सर्व हुनन शक्ती, श्री शिवामधील हननशक्ती अर्थात तांडवातील एक भाग अशा सर्व प्रकारच्या हनन शक्ती युक्त असतील परंतु अशांना तिलांजली देणे सहजयोगात सहज शक्य आहे. लंडनमध्ये सुध्दा माझ्या माहितीत अनेक गैर प्रकारची, भुलवणारी माणसं आहेत. मी अशा लोकांना अनेकदा वजावलं आहे कि तम्ही वारईडट त्या अवतारी पुरुषाकडे श्री भैरवाचे खड़ग असेल, श्री गणेशांचे मार्ग सोडून दया तुम्ही तत्काळ ओळखल पाहिजे कि आपल्या आईला या सर्व गोष्टी कळतात. आणि जर आईने एखादी गोष्ट सागितला तर ती ऐकली पाहिजे. त्यांच्यात वाद घालून होणार नाही. नाहितरीहोयार आहे त्यावेळेस सगळीकडे हाहाकार उडून जाईल व त्यावेळेसच वाद घालून आपणास चैतन्य लहरी मिळणार आहेत कां? असा विचार करा. पण अजूनही सहजयोगात येऊन सुध्दा तुम्ही चुका करु शकता आणि जर असं झालं तर ती फार वाईट गोष्ट आहे हे समजून घ्या, कारण कि अशा योगभ्रष्ट लोकांना गती मिळणार नाहीं. परशु असेल, श्री हनुमानांची गदा आणि विनाशाच्या सिध्दिअसतील । श्री बुध्दांची क्षमाशीलता व श्री महाविरांची अहिंसा शक्तीही उलटून कोमकेल शक्तीने युक्त श्री कलकीदेवतेचा अवतार अशा अकरा सर्वाचा निवाडा होणार आहे. त्यावेळेस सहजयोग सुध्दा कोणाला वाचवू शकणार नाही. कारण सहजयोगसुध्दा संपुष्टांत आलेला असेल, आपण सहजयोगातून सुध्दा बेगळं केले जाल आणि प्रत्येकज़ण परमेश्वरास योग्य असणारा निवडून काढला जाईल. वाकी लोक ठार केले जातील व ते हुनन साध्या प्रकारचे नसून संपूर्ण समूळ नाशच असणार, पूर्वी देवीच्या अनेक अवतारांनी अनेक राक्षसांचे दहन केले पण राक्षसांनी परत जन्म घेतला मात्र आता समूळ नाश होणार आहे जेणेकरुन पुनर्जन्माची शक्यता सुध्दा शिल्लक राहू मला सर्व सहजवोग्यांना सुध्दा ईशारा द्यावयावा आहे, कारण की सहजयोगव अखेरीचा निर्णय आहे. तुम्ही परमेश्वाराच्या राज्यात प्रवेश करण्यास बोग्य आहात की नाही याचा निवाडा म्हणजेच सहजयोग आहे. तुम्ही सहजयोगात येऊन पार झाल्यावर परमेश्वराच्या शकणार नाही. श्री कुंडलिनी शक्ति व श्री येशू ख्रिस्त E: নি, । २ २ AAAAAAAAAAAAANANAAANAAAAAAAAA सध्याच्या घडीला परिस्थिती भिन्न आहे व ती समजण्याचा पूर्णपणे विसरलेली आहेत. उलट थ्री ख्रिस्ताच्या जन्मदिनी ती प्रयत्न आपण करा. पूर्वी श्रीकृष्णांनी म्हटलं की, यदा यदाही माणसं शेपेन नावाची दारु पितात. इतके; महामुर्ख लोक आहेत. धर्मस्य ग्लानीर्भवती भारत, परीत्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृता कोणी मेलं तरी तिकडची माणसं शंपेन पितात. इतकी घाण आहे की संभवामी युगेनयुगे ॥ आता या म्लोकांतील शेवटच्या ओळीत शपेन घेणे हा त्यांचा धर्मच होऊन वसला आहे. श्रीकृष्ण सांगतात कि विनाशायच दृष्कृतां म्हणजेच दुष्ट लोकांचा. वाईट दृत्तीचा नाश करण्याकरीता व पुढे ते म्हणतात कि साधू परमेश्वराबददल त्यांच्या मानांत कपोल कल्पित मिथ्या विचार आहेत. सतांना बचवण्याकरिता मी पुन्हा पुन्हा जन्म घेणार आहे. "कलीयुगात आपण फार सावध व काळजीपूर्वक रहा स्वतःबद्दल खेळ खेळू साधा, भोळा साधू-संत भनुष्य आढळणं कठीण कारण की अनेक नका स्वत चा विनाश करुन घेऊ नका. त्वरीत उठा ! जागृत व्हा. राक्षसांनी मनुष्याच्या मेंदूच्या पेशीमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे माझ्याकडे या मी आपल्याला मदत करीन, मी धर्माच्या नावावर, राजकारणांत, शास्त्रांत , शिक्षणात प्रत्येक क्षेत्रात मेहनत करण्यास तयार आहे. मी तुमच्यासाठी सर्वतोपरी प्रचत्न आपण चांगल्या माणसाऐकजी जो वाईट असतो त्यावर विश्वास करीन तुम्हाला वरं करण्यासाठी, तुम्हाला परमेश्वरप्राप्तीच्या मार्गावर टेबतो. जो बाईट कुत्य करतो त्याचा उदोउदो करता. एकदा कि आपण वाईट वृत्तिच्या माणसाची बाजू घेतला की आपली वृत्ती निवाडयाची परीक्षा पास करण्यासाठी मी आपणावर मेहनत घेईन, सुध्दा नकळतच चुकीच्या दिशेने जाऊ लागते व हे सर्व आपल्या मेंदुत अशा प्रकारे जड़ होऊन बसते कि आपण स्वतःला मेदूत जईे तुम्ही सुध्दा सर्वतोपरी प्रवत्न करावयास हवेत व जीवनातील जास्तीत झालेल्या दृष्कृत्यापासून वेगळे करु शकत नाही. मग आपण ह्या दृष्कृत्यांपासून मुक्त कसे होणार? किंवा दृष्कृत्यांना नष्ट कसे आहे, जो फार महान आहे तो मिळविण्याठी व मिळविल्यावर करणार? आपण एखादे फार मोठे व चीगल्या स्वभावाचे गृहस्य आत्मसात करण्यासाठी आपण आपला वेळ घालबला पाहिजे. त्यांना परमेश्वर सतजतच नाही, आणि समजणार तरी कसा? आपणासाठी रात्रंदिन आणण्यासाठी मी सर्व प्रयत्न करीन, परमेश्चरप्राप्तीसाठी अखेरच्या पण आपण यांत मला सहकार्य दिले पाहिजेत हे सर्व मिळविण्यासाठी जास्त वेळ सहजयोगात दवडला पाहिजे, सहजयोग जो फार मोलाचा आहात परंतु आपल्या मेंदूत दुष्कृत्य जर जडस्वरुपात वसली असली तर तुमचा सुध्दा विनाश होणार त्यामुळे एखादा माणूस खरोखरीच परमेश्वरप्राप्तीसाठी पोषक किंवा विरोधी आहे कि नाही हे सांगण्यासाठी ठोस नियम सांगता येणार नाही. फक्त सहजयोगामुळेच मनुष्याची सहजयोगाकडे वळतात ते पाहू या अर्थात किती मंडळी येणार स्वच्छता होणार व त्यामुळे ती व्यक्ति परमेश्वरप्राप्तीसाठी नक्की आहेत त्यालाही म्यादा आहे. म्हणून मी आपणास परत एकदा पोषक बनविली जाऊ शकते. ही एकच पध्दत आहे कि ज्यामुळे विनवन सांगते की आपली जेवढी मित्रमंडळी, नातेवाईक, शेजारी आपणामधील अंकुूरिशक्ती प्रस्फुटीत होऊन आपणास आत्मसाक्षात्कार प्राप्त होऊ शकतो. तुम्ही स्वतःला म्हणजेच तुमच्या मधील' स्व लो जाणू शकाल आणि त्याचाच आनंद लुटु शकाल, ज्यावेळेस असा आनंद मिळतो त्यावेळेस इतर मिथ्या गोष्टी आपोआप गळन पड़तात. आपणामधील भ्रम निघून जातील, आणि म्हणून आत्यावश्यक आहे कि आपण वेळ न गमावता, ताबडतोव, संपूर्ण श्रध्देने ' सहजयोगाचा अंगीकार करावा. त्यामुळे मारगील आयुष्यात व भूतकाळांत केलेल्या चुका, पापं सर्वापासून आपणास मुक्ती मिळेल मूषण आहेतपण ती अजूनही हृदयाने लहान आहेत. त्यांना मला ही एकच गोष्ट आहे कि जी आपण आपल्या मित्रांना नातेवाईकांना वरील गोष्टी मुद्दाम सांगावयाच्या आहेत कारणकी या नजीकच्या व सर्वाना मुक्तपणे देऊ शकता. काही जण लोकांना जेवणासाठी आमंत्रण देतात. लाक दोनदा तर संकटाच्या तोडांत जाताजाता वचावली आहे. तेव्हा आपआपसांत काय देतात ? काहीच नाही. फारतर एखाद्याचा वाढदिवस असला तर त्या निमित्त केक देतील. किंवा काही भेट देतील. ख्रिस्मसच्या बेळी लंडनमध्ये शुभेच्छा कारई पाठविण्याची प्रथा आहे आणि पोस्ट ऑफिसमध्ये अशा काइचा जेव्हा हीग त्याच्यावर कोणते संकट येऊन कोसळणार आहे. त्यांना हेही येऊन पडतो त्यावेळेस इतर पत्रे, लेकांना १०-१० दिवस मिळत माहीत नाही के परमेश्वराने माणसाला अमीबापासून मानवाच्या या नाहीत, या सर्वात ख्रिस्ताच्या जन्मोत्सवी तेथील लोक श्री ख्रिस्तांना स्थितीस कसे आणून ठेवले आहे किंवा परमेश्वर मिळविण्यासाठी वर जो सहजयोग सांगितला आहे ती सर्व जिवंत प्रक्रिया आहे. ज्यावेळेस नवीन माणसे सहजयोगाकडे वळण्याची शक्यता जरासुध्दा नसेल त्यावेळेस श्री. कलकी शक्तीचे अवतरण होईल. तेव्हा कितीजण मं पाजारी आहेत त्या सर्वाना घेऊन आपण सहजयोगात या. ज्यावेळेस या मुंबापुरीत अनेक अगणित मंडळी अपार श्रद्देने, गंभीरपणे सहजयोगांत प्रस्थापित होतील सहजयोगात येऊन आनंदाने गुण्या गोविंदाने प्रेमाने रहातील त्यावेळेसच मला फार आनंद वाटेल या मुंवापुरीतील मंडळी येथे सा-या भारत देशातील सर्व हुशार विध्दान तात्विक मंडळी जास्त प्रमाणांत आहेित जी या भारतभूमीचे काळांत अनेक संकटे येणार आहेत. मी प्रार्थना करते की अशी संकटे येण्यास मुंबापुरीपासून सुरुवात न होवो. मुंबापुरी एकदा आता सावध रहा. दुसरी गोष्ट म्हणजे अजूनही मुंबईच्या लोकांना माहीत नाही कि २ ३ मात्र तुम्हाला स्वतःला कळते कि आपण पाप करीत आहोत. जर आपण पाप करत असाल आणि तुमच्या हृदयातून तुम्हाला असं वाटत असेल कि आपण काही चूक करीत आहेात तर कृपया अशी कोणतीही गोष्ट करु नका, एक दुर्दैवी गोष्ट आहे. कारण की यादेशातील इतर भागातील मंडळी मुंबईतील लोकाचं अनुकरण करतात. वरीच लोक परमेश्वर प्राप्तीसाठी प्रवत्न करण्याऐवजी सिनेनट किंवा नटीचं अनुकरण करण्यात मग्न आहेत. हा सर्व उथळ स्वभाबाचा मनोवृत्तीचा भाग आहे. ज्यावेळेस आफणामध्ये परमेंश्वरासाठी प्रेम असते आदर असतो श्री कलकी शक्तीचे स्थान आपल्यसामध्ये कपाळावरील व त्यापासून भीती किंवा धाक असतो त्वावेळेस आपणामध्ये जाणीव भालप्रदेशावर आहे. ज्यावेळेस श्री कलकीशत्तीचे चक्र पकड़से जाते निर्माण होते कि परमेश्वरच सर्वशक्तीमान आहे. व तोच आपला त्यावेळेस अशा लोकांचे संपूर्ण डोके जड झाल्यासारखे वनते, ते संभाळ करीत आहे, तोच आपला उध्ध्दार करण्यास शक्तिमान कुंडलिनी शक्तीस आपल्या हंसवक्रापलीकडे जाऊ देण्यास असमर्थ आहे, ती त्याच्या शक्तीमुळे आपणावर कृपा आशिर्वाद वर्षावतो. असतात. अशा माणसांमध्ये कुंडलिनी शक्ती फार तर आज्ञाचक्रापर्यत ( परमेश्वर) अतीशय करुणावम आहे किती करुणामय आहे वाची येऊ शकते. पण परत कुंडलिनी खाली पड़ते. पुर्वी सांगितल्याप्रमाणे कदाचित् आपणास कल्पना सुध्दा येणार नाही, तो करुणेचा सागर जर आपण आपले डोके अगुरु किंवा गैर सलाकांच्या पायावर ठेवले आहे. परंतु परमेश्वर जितका करुणामय आहे. तितकाच कोपीष्ठ असेल तर आपली स्थिती सुध्दा वर विर्णिल्याप्रमाणे होऊ शकते. व मुध्दा आहे, जर त्यांचा कोप झाला तर मात्र बचावणे महामुश्किल त्यामुळे श्री कलकी शक्तीचा एक भाग खराब होऊ शकतो त्यामुळे होव. मग त्यांना कोणहीही थांबबू शकणार नाही. माझ्या प्रेमाची एका वाजूचे असंतुलन निर्माण होते. जर संपूर्ण कपाळावर एक दोन हांक सुध्दा त्यावेळेस ऐकली जाणार नाही. कारण त्यांवेळेस तो देंगळ असली तर समजावं कि आपणामधील श्री कलकीवक्र दृषित म्हणू शकेल कि आई तुम्ही मुलांना मोकळीक दिलीत म्हणून पुलं आहे. जर श्री कलकी चक्र दूषित असेल तर अशी व्यक्ति उवकरच विधडळी म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छिते किं कुठलही गैर किंवा फार मोठवा संकटात सापडण्याची शक्यता असते, न्यावेळेस आपल्या बाईट कृत्य करु नका आणि त्यामुळे मला वाईटपणा आणू नका. कलकी चक्रावर पक्ड असेल त्या वेळेस आपल्या हातातली सर्व कारणकी तुमच्या आईचं हृदय इतकं प्रेमळ , इतके नाजुक आहे कि वोटांत. तळहातावर व शरीरभर वाजवीपेक्षा जास्त गरमी जाणवते. हया सर्व गोष्टी तुम्हाला सांगणं म्हणजे मला फार कठीण वाटतं मी एखाद्या व्यक्तिचे श्री करुकी शक्तीचे चक्रावर पकड़ वसली नसेल तर तुम्हाला विनवृन सांगेन कि आता वेळ व्यर्थ घालवू नका कारण की अशी व्यक्ती कर्करोग किंवा महारोग या सारख्या रोगाने पीडीत पितामह परमेश्वर फार कोपिष्ठ आहेत. तुम्ही कुठलेही वाईट कृत्य होणार किंवा अशा व्यक्तिवर महासंकट कोसळण्याची दाट शक्यता. केल्यास ते तुम्हाला शिक्षा करतील. जर आपण त्यांच्यासाठी म्हणून श्री कलकी चक्र फार स्वच्छ ठेवले पाहिजे. या चक्रात ११ इतर लहान चक्र असतात. म्हणून है चक्र स्वच्छ ठेवण्यासाठी ्या किंवा स्वतःच्या आत्मसाक्षात्काराप्रित्यर्व काही केले तर मात्र आपणास चक्रातील ११ पैकी जास्तीत जास्त चक्र स्वच्छ ठेवणं हितावह आहे परमेश्वराच्या राज्यात अतीउच्चपद मिळेल. त्या मुळे त्याचं चक्रातील इतर लहान बिघडलेली चक्रं चालित करिता येतील. जर सर्वच्या सर्व ११ चक्रांवर पकड असेल तर मात्र अशा व्यक्तिस आत्मसाक्षात्कार देणें फारच कठीण होईल. (परमेश्वरात्रित्यव्व) काही केले किंवा स्वतःच्या आत्मसाक्षाकारापित्यर्थ आज आपण एखादे लखपती असाल, आपण अतीशय श्रीमंत असाल किंवा फार मोठे पुढारी किंवा तसेच काही, परंतु जे परमेश्वराला प्रिय आहेत, जे परमेश्वराला मान्य आहेत अशांनाच उच्चतम पदावर परमेश्वराच्या राज्यात विराजमान केले जाईल. आपण श्रीमंत किवा लक्षाधिश झालात म्हणजे परमेश्वराच्या राज्यात प्रवेश मिळेलच असा आपला विचार असल्यास तो चुकीचा आहे. सर्वात मुख्य म्हणजे परमेश्वर ' प्राप्तीसाठी आपण कुठे आहोत हे पाहन प्रथम आपला परमेश्वराशी संबध घटीत होणे आवश्यक आहे , स्वतःचा आत्मा कुठे आहे ? आणि परमेंश्वराशी आपण कशा प्रकारे संबंधीत होऊ शकते या सर्व गोष्टीवा उलगडा सहजयोगास प्राप्त झाल्यानंतरच होतो.वाचकांनी सहजयोगात येऊन आपला सर्वतोपरी उत्कर्ष साधून आपलं कल्याण करुन घ्यावे. आता श्री कलकी शक्तीचे घक्र स्वच्छ ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे ते पाहू या, प्रथम म्हणजे आपणास परमेश्वराविषयी अत्यंत आदर प्रेम व तसेच त्याचा दरारा दोन्हीही असेले पाहिजे. जर आपणास .परमेश्वराबददल प्रेम नसेल आदर नसेल किंवा एखादी चूक किंवा पाप करते असल्यास त्यावदूदल परमेश्वराचा धाक नसल्यास श्री कलकीशक्ती आपल्या अती क्षोभाने सज् आहे. जर आएण एखादी चूक किंवा पाप करत असाल व त्यावद्दल आपणांस परमेश्वराचा जरा सुध्दा धाक नसेल तर हे दैवत आपणासाठी अतिशय कडक किंवा जहरी आहे. हे आपण लक्षांत ठेवा. आपण जर एखादी चूक किंवा पाप करत असाल तर त्यांत माझ्यापासून किंवा इतर कोणापासूनही लपून ठेवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सर्वांना अनंत आशिर्वाद श्री कुंडलिनी शक्ति व श्री येशू ख्रिस्त सहजयोगी सभासदांसाठी विनामूल्य) NAAAAA ---------------------- 1995-96_Chaitanya_Lehari_M_(Scan)_11,12.pdf-page-0.txt *******XXXX*** ।/ चैतन्य लहरी /। क्र. 99 व १२ रान 9९९५-९६ चि दुभ बभ हे ও "माझे स्वन हेब आहे की. प्रेमधारांमध्ये विव झालेले, आपापरात प्रेमाचा आनंद ाटणारे, एकमेकांव्या संगतीवा आनंद घेणारे व माणसा - माणसांचे संबंध सुधारणारे अे सर्व सहजयोगी मला सगळीकडे दिसावेत, गुरु पूजा भाषण, कबेला २6 जुलै १९९६ श्री माताजी निर्मला देवी ১ ४ 1995-96_Chaitanya_Lehari_M_(Scan)_11,12.pdf-page-1.txt AAAAAAAAAAAAA AAAAAAAAAAAAAA वा पल प. पू. श्री माताजी निर्मला देवी गुरु पूजा भाषण : कबेला २८ जुलै १९९६ साराश भारतामध्ये गुरुपूजेची प्रथा पुरातन काळापासून चालत आली आहे. त्यावेळी थोर साधक होते आणि त्यांच्याजवळ तसे प्रेम वा अनुकंपा नसेल : सत्य त्यांचे गुरु दूर जंगलामध्ये रहात असतः त्यांच्या जाणण्याची त्यांची प्रामाणिक धडपड आहे व त्या प्रयत्नांत परवानगीमधूनच ते त्यांच्याजवळ राहून आत्मसाक्षात्कार त्यांना त्रास होऊ नये असं त्या गुरुना समजले नसावे. मिळवीत होते. भारतांमध्ये प्राचीन काळी खूप ऋषीं त्या बाबतींत त्यांना चिंता वाटत नसावी. शिष्यांची मुनी असत. भारतामध्ये संरचित असा धर्म नसल्यामुळे सतत परीक्षा घेणे हाच त्यांचा मार्ग होता. शिवाजी ही पध्दत सुरु झालीः तिथें पाप- पाद्री असा प्रकार नाहीं. महाराज जन्मतःच साक्षात्कारी होते तरीही त्यांचे गुरु भेटण्याचंही कांही बंधन गुरुंना नसे कदाचित् त्याकाळचे पुजारी फक्त देवळांमध्ये पुजा-आरती रामदास यांनी शिवाजीची अनेक प्रसंगी परीक्षा घेतली. करत पण साक्षात्कार देण्यासाठी , जीवनाच्या उच्च स्थितीबद्दल चर्चा करण्यासाठी सर्वांना महान अशा साक्षात्कारी ऋषीकडे जावे लागत होते आणि कुणाला सहजयोगाची गोष्ट वेगळी आहे. मला वाटले की लोकांना शिष्य म्हणून स्वीकारायचे व कुणाला नकार द्यायचा हा आत्मसाक्षात्कार झाला की ,आपले काय कार्य चुकत । पूर्ण अधिकार त्या गुरुनांच होता. आपल्याकडे येणार्या आहे हे त्यांचे त्यांनाच कळेल; ते आत्मपरिक्षण करु प्रत्येक साधकांची, तो साक्षात्कार घ्यायला योग्य आहे शकतील; स्वतःला सुधारु शकतील. हे पुष्काळांच्या की नाही याची कठोर परीक्षा गुरु करीत असे ही वाबतीत खरं ठरले आहे. पण अजूनही कांही जण परीक्षा इतकी अवघड व कठीण असायची , कधी इतकी रेगाळत आहेत. आपण सहजयोगी झालो म्हणजे फार क्रूर पध्दत असायची की फार थोड़े साधक ती पार करु मोठे, विशेष झालो असं समजून पूर्वी सारखंच त्याचं शकत. सहजयोगासारखे ते नव्हते , इयें प्रत्येकजण सारं चालूं आहे. ही गैरसमजूत अनेक प्रश्न निर्माण सहजयोगी असतो. त्यामुळे त्या काळी साक्षात्कार होणें करत आहे, त्यामुळे ते स्वा्थी व संकुचित वृत्तीचे झाले ही फार दुर्मिळ गोष्ट होती: शिवाय त्यांचे हे गुरु आहेत व इतर लोकांना हे कसले सहजयोगी असं वाटूं आपले अधिकारपद कधीचं सोडत नव्हते. त्यांची लागले आहे. परवानगी मिळाली तरच त्यांच्याकडे येणाऱ्यांना आश्रांमात त्यांच्याजवळ राहण्याची सोय होत होती. कितीही मैल ही प्रेमशक्ती पूर्वी कधी नव्हती इतकी आंता कार्यान्वित दुर अंतरावरुन साधक आला असला तरी नाहीं; त्याला झाली असल्यामुळेच हा सहजयोग आतां शक्य झाला हे गुरुपद व अधिकार मिळवण्यासाठी त्यांना खूप कष्ट करावे लागले आणि मगच ते संत झाले. पण आपण हे लक्षांत घेतले पाहिजे की परमचैतन्याची चैतन्य लहरी নু YAAAYA 1995-96_Chaitanya_Lehari_M_(Scan)_11,12.pdf-page-2.txt NAVAVAAAAAAA आहे. मी " आई " असल्यामुळेच हे घडून आले आहे. तुम्हाला झोप लागणार नाही असं कसं होईल किंवा या प्रेमशक्तीच्या कार्यामुळेंच तुम्हाला साक्षात्कार मिळून मिळेल त्या जागीं तुम्हाला झोप कां येणार नाही ? आतां तुम्ही आत्मसाक्षात्कारी जीवाच्या स्थितीला आला आहात. त्यांना बाथरुमची चांगली व्यवस्था असलेली जागा हवीं तरीपण तुम्हाला ध्यान आत्मपरिक्षण व समर्पण यांच्याकडे हे हवे ते हवे दुःख सर्व सवयी होण्याचं कारण हेच की लक्ष द्यायला हवे. बरेच जण तसे चांगले झाले आहेत तुम्ही स्चत कडे फार लक्ष देता. म्हणजे जाणीवेच्या पण अजूनही पुष्कळांना आपण सार काही प्राप्त केले वरच्या स्थितीवर कसे येणार? तुम्हाला सारं काही आहे अस वाटत असते. आत्मपरिक्षण करुन आपण हे टिप-टॉप हवे आणि दुस-या कुणी त्याच्यांत ढवळाढवळ बधितले पाहिजे की स्वत:बद्दल आपण किती जागरुक केलेली तुमहाला आवडत नाही. एकदा माणूस म्हतारा आहोत ? सदान कदा आपण आपल्याला हा त्रास आहे. असला, त्याला वाटेल त्या परिस्थितीत जमवून घेण हे प्रश्न आहेत. अमकं करायला पाहिजे, तमकं करायला जमणार नसेल तर मी समजू शकते; अशा माणसांना पाहिजे असा विचार करत राहू नये. तुमचं चित्त यामध्येच थोडयाशा आरामदायक व्यवस्थ असायलाच हवीं. पण सारख गुंतुन राहिले तर तुम्ही स्वतःवद्दलच्या मानसिक प्रभावातून व स्वार्थी वृत्तीतून बाहेर येऊ शकणार नाही. मागे लागलेले दिसतात सहजयोगांत है चालत नाही. हा स्वार्थीपणा किंवा अहंकारच तुमच्या प्रगतीमधला मोठा अडसर होतो. संताना कुठेही राहिले तरी चालते ; हे मी पाहिले आहे. भारतांत आल्यावर त्यांना लक्झारी माझंच पहा, मी सदैव आनंदात असते, कुठेही राहू बसपेक्षा साध्या एसूटी वसमधून प्रवार करायला आवडते, शकते व झोपू शकते , माझ्या कसल्याही मागण्या नसतात. कां असं मी विचारलं तर म्हणतात. माताजी बसमध्ये पण जर तुम्ही नेहमीं आपल्या शारिरीक आरामचाचा धक्के खात उडत उड़त जायला मजा वाटते, सामान वा त्रासाचा विचार करत असाल तर तुम्ही त्यांच पुण असंच उड़या मारत राहते . खिडक्या उधडयाच अवस्थेमध्ये रहाल त्या स्थितींच्या वर येऊ शकणार असल्यामुळे मोकळी हवा मिळते. सगळ काही सहज नाही आपण कसं दिसतो, काय कपड़े घालावेत, काय चालल्यासारखे हे छान आहे. त्यांना बैलगाडीमधून जायला काय अंगावर घालायचे हेच विचार करत राहिलात हवं होते. या सर्वापासून ते आनंद मिळवतात. तसं तर चांगले सहजयों गी वनं शकणीस नाही. सहजयोग्यांमघला हा एक प्रकार आहे की, ज्याना सर्व खेडवळ राहणी पसंत पडायला लागली आहे. आरामाच्या ! सुख-आराम हवा असतो. अशा आरामांत रहायची कृत्रिम राहणीपेक्षा अशा खेडवळ वातावरणांत त्यांना सवय जर झाली असेल तर चक्क रस्त्यावर झापायचा जास्त मजा वाटते. मी जेवढे पाश्चमात्य देशांतले लोक प्रयत्न करा. शरीराला ज्या गोष्टी हव्याशा वाटतात (सहजयोगी) पाहिले आहेत ते कुठेही राहू शकतात त्याची आता तुम्हाला जरुर नाही है समजण्याचा सर्व त्यांना खायला जे असेल ते चालते ; हे सर्व कौतुकास्पद प्रयत्न करा. मी म्हणजे हे शरीर नाही, मी शरीराच्या पलीकड़े आहे ही मोठी गोष्ट आपण लक्षांत ठेवली म्हणतील " माताजी मला ठाऊक नाही "अशा माणसाची पाहिजे. काही आराम करायला मिळाला तर ठीक, नाहीं खुण हीच की त्याला आपण काय खातो काय आपल्याला मिळाला तरीसुध्दा ठीक. सहजयोग्याने संतासारखं राहिले पाहिजे. यांचा अर्थ तुम्ही संन्यासी झालं पाहिजे असा नाही पण तुमची शरीराची अशी धारण हवी की तुम्हीच कठीण नाही, अजिवात अवघड नाही. तुम्हाला वाटेल शरीरावर नियंत्रण ठेऊं शकाल. वाटेल त्या ठिकाणी की मी तुम्हाला न जमणारे असं काहीं भलतंच सांगते आजकाल तरुण लोकं पण अशा आरामाच्या व सुखाच्या पाश्चिमात्य लोक या बाबतीत खरंच वरे असतात पाहिल तर पाश्चमात्य देशातल्या लोकांना आजकाल असे विचारल तर तुम्ही काय खाल्लेत आहे. मिळणार आहे याची पर्वाच नसते : हें हवं ते नको हे शब्द पण त्याच्याकरता संपून जाता. असं असणं मुळीच गुरु पूजा भ ১ a 1995-96_Chaitanya_Lehari_M_(Scan)_11,12.pdf-page-3.txt VAAAAAAAAAAAAAAAVNAAAAAAAAAA आहे ;B पण हे अगदी सोपे आहे. तुम्हाला जर तुमच्या नव्हती. आपण उपाशी ही जाणीवदेखील त्यांना नसायची, आजूबाजूच्या लोकांवर छाप पाडाची असेल तर तुम्ही खायला अन्न नाही. तर नाही अशी त्यांची वृत्ती होती. संतासारखे बनायला हवें. तुम्ही जर सारखी कुरबुर पण आतां तुम्हाला असले त्रास होणार नाहींत, कारण करणार असाल तर तुम्ही आत्मसाक्षात्कारी आहांत आता तुम्हाला साक्षात्कार झाला आहे आणि त्यामध्ये असा प्रभाव लोकावर पाडू शकणार नाहीं. तुम्ही ही शक्ती मिळवू शकाल. सहजयोग्यांची आणखी एक गोष्ट मला दिसते. पुष्कळ लोक मला सांगतात की माताजी लोकांना पुष्कळ कष्ट करून हिमालयांत जाऊन, निरनिराळी काहीजणांना दुस-या सहजयोग्यांवद्दल आकस असतो. तपे करुन साक्षात्कार मिळवावा लागला. मग या लोकांना सहजयोग हा प्रेमाच्या व करुणेच्या आशीर्वाद आहे. तुमचे आशीर्वाद कसे मिळाले? त्यांना साक्षात्कर घेण्याचा सहजयोग्यामध्ये एकमेकांवद्दल ब्देष, सूड किंवा राग अधिकार होता का? त्यांनी काय मिळवले ? मी या भावनांना स्थानच नाही. जर तुम्हाला तशी भावना म्हणाले की यांना फक्त तिच इच्छा होती. साक्षात्कार असेल तर तुम्ही तिच्यावर काबू मिळवला पहिजे, एकादा मिळावा अशी तीव्र भावना त्यांना होती आणि म्हणून शीघ्रकोपी किंवा रगीट माणूस भेटला तर ती एक संधीच त्यांना साक्षात्कार मिळाला. पण आतां नुसती इच्छा मिळाली असं समजा अणि त्याच्याशी मैत्री जमवा . त्या असणें पुरेसे नाही. तुम्ही आतां स्वतःवर विश्वास ठेवायला व्यक्तीवरोवर आपण सुसंवाद करु शकतो वां नाही हे हवा. आत्म्याच्या प्रकाशांत कुठे काय चुकत आहे हे बघा. एकादा रडकुंड्या माणूस भेटला तर त्याच्याशीही } पहायला हवे. हे फार महत्वाचे आहे. स्वतःलाच प्रश्न मैत्री जमवा. त्यामुळे तुमुम्हाला असं शांत वाटेल की विचारित रहा मी हे का का तुम्ही राग, संताप या सगळ्याच्या पार व्हाल, काही मागतो, मला हे का हवे, त्याचा काय फायदा ? जगांत सहजयोग्यांना फार लवकर राग येतो. मी म्हणेन की ते तुमच्या आजूबाजूला लोक नको त्या गोष्ष्टींच्या मागे सहजयोगीच नाहीत. कारण जर तुम्हांला राग आवरता लागलेलेतुम्ही पाहतांच. ज्यामध्ये काही अध्यात्मिकता येत नसेल तर तुमच्यामध्ये प्रेमाची व करुणेची शक्ति नाही अशा गोष्टी त्यांना हव्याशा वाटतात. अध्यात्मिक कशी कार्य करु शकणार, पण तुम्हाला आपला राग जीवन समाधान देणार असते. तुमचा आत्मा जर प्रकाशित आवरणे आवडतच नसेल तर इलाज नाही. असेल तर तुम्ही स्वतःशी समाधानी असता या आंतरिक समाधानामधूनच तुम्ही आनंदाच्या सागरांमध्ये उतरता. जगातला मूर्ख पणा फार पूर्वी ऋषी लोक फार रागीट होते. त्यांना आजिवात खपत नसे: ते लोकांच्यापासून दूर जाऊन रहायचे. एक नित्यांनद स्वामी सहजयोगामध्ये या स्थितीला " म्हणता. निरानन्द म्हणजे त्या आनंदाला कशाची जरुरी नावांच्या साधूला मी ओळखत होते, मी झाडावर रहायचा नाही. आनंद हा आनंदच असतो. त्याचाच तुम्हीआनंद आणि कोणी त्यांच्याजवळ येण्याचा प्रयत्न केला तर उपभोगता. तुम्हाला तो मिळवण्यासाठी कशाची जरुर पडत नाही : त्या आनंदी अवस्थेमध्येच तुम्हाला समाधान मिळत राहते ; त्यालाच निरानन्द स्थिति म्हणतात. संत लोक जीवन कसे जगले हे जर तुम्ही जाऊन पाहिले तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, ते कसे राह तुमच्याजवळ आहे. थोडासा प्रयत्न केला तर तुम्हाला है शकले त्याचे तुम्हाला फारच आश्चर्य वाटेल. किती सहज साधेल साधारणपणे एकादा रागीट माणूस भेटला दिवस आपण उपाशी आहोत याचीही त्यांना फिकीर तर त्याच्यापासून दूर जावंस लोकांना वाटतेः चांगल्या निरानन्द " त्याच्यावर दगड फेकायचा. त्याला रागीट माणसे अजिबात आवडत नसत. पण तुम्हाला असं करायची जरुन नाही. कारण तुम्हाला जे त्रासदायक व कुरबुर करणारे आहेत त्यांच्याकडूनही प्रेम व आदर मिळवण्याची क्षमता ै स्वभावाच्या माणसांवरोबर मैत्री जमवली तर त्यांत काय ३ প गुरु पूजा २ं 1995-96_Chaitanya_Lehari_M_(Scan)_11,12.pdf-page-4.txt NAAAAAAAA मोठेपणा? हा कसला चांगुलपणा? हा कसला गोड झाले आहे. जसं तुम्ही समुद्रात आल्यावर म्हणालात की स्वभाव झाला? पण तुम्ही त्या रागीट माणसाबरोबर आम्हाला समद्राच्या तळा पर्यंत जायचं आहे, जर काय कसं बोलता, त्याच्याशी संवाद कसा जमवता. कसं जमवून घेता है महत्वाचे आहे. तुमच्याजवळच्या स्वतःहून तिथे पोचालच. त्याचप्रमाणे तुम्ही एकदा प्रेमामध्ये ती व्यक्ति विरघळून जाईल कारण तो ही आत्मसाक्षात्कार मिळवला आणि या करुणेच्या सागरात सहजयोगीच असतो. म्हणून तुमची वागणूक अतिशय आलात की आणखी काही मिळवण्याची जरुरच नाही. प्रेमळ करुणामय व गोड असली पाहिजे. आणखी एक लक्षात घेण्याची महत्वाची गोष्ट ही प्रवृत्तीतून निर्माण झाली. आता ते सर्व संपले पाहिजे. की आपल्याला जो साक्षात्कार मिळाला तो आई " च्या प्रेमशक्तीतून केवळ करुणा म्हणून मिळाला. फक्त मला अमुक स्थिति मिळावी. तमुक स्थिति मिळावी हा आईच्या करुणेमधूनच हे घटित झाले. आता हया विचार थांबवला पाहिजे. फक्त डुवी घ्या (भरारी घ्या) प्रेमशक्ती (लहरी) जरी दगडावर किंवा डेंगरावर वा तशाच घन वस्तुंवर आली तरी त्या लहरी तरंगासारख्या सर्व काही घडून येईल. या करुणेच्या सागरामध्ये तुम्हाला परत येतील, त्या परत यायलाच हव्या. तसं तुम्ही विरघळून जायचे आहे. साक्षात्कार मिळाल्यानंतर हे नीट लक्षांत घ्या की प्रेम व करुणा हयाच शक्तया तुम्हांनाही प्राप्त झाल्या आहेत. पुढे पुढे करायची सवय आहे : विशेषतः भारतीय लोक याच्याशिवाय काही नाही. तुम्ही जर स्वत:वरच प्रेम खरं तर जिथें जागा मिळेल तिथे त्यांनी शांतपणे दसून करत व स्वतःशी काळजी घेत रहाल. फक्त तुमच्याच घ्यावे. तुम्ही पुढे बसला काय किंवा एका कोप-यामध्ये कुटुंबाचा व मुला-बाळांचा सांभाळ करत बसलात, तर अंधारात वसला काय, तुम्हाला माझी व्हायब्रेहान्स तुम्ही विशेष काहीच मिळवलं नाही. तुम्ही स्वतःचीच मिळतातच मग तुम्ही खास जागी वसण्याची जरु नाहीः काळजी करत बसता तेंव्हा तुम्हीं त्याच मर्यादेमध्ये अशा राखीव खास जागेत बसलात तर विशेष काय अडकुन बसता. हे स्वाभाविक असले तरी या बंधनाच्या मिळवले ? गर्दीमध्ये मिसळून जाणे. प्रेम सागरामध्ये पलीकडे जाऊन तुमच्यातील प्रेमशक्तीचा कुठें उपयोग विरघळून जाणें हे महत्वाचें आहे. आपल्याला कसंही करता येईल हे शोधून पाहिलेत तर तुम्हाला ते शक्य करुन पुढची जागा पटकवायला हवी वगैरे फालतू कल्पना होईल. जसं पाणी सगळीकडे आपल्या पातळीवरच राहवे आहेत. पुढें म्हणजे मागें मागें म्हणजे पुढे असे आहे. तसे ही तुमची करुणा सगळीकडे पसरु दे, सुगळया खड्ड्यांमध्ये भरुन येऊ दे म्हणजे की एका पातळीवर ही आश्चर्याची गोष्ट आहे. तर मग तुमचं मन कुठे येईल. पण जर तुम्ही फक्त स्वतःबद्दलच समाधानी भरकटत आहे. चित्त कुठे आहे? कसला विचार रहाल आणि दुस -यांची पर्वा करणार नाही ; आपण चालला आहे ? तुम्ही जर निर्विचार झालात की तुम्ही सहजयोगी झालो म्हणजे कोणी मोठे विशेष झालो अशा समाधानी होता, आनंदी होता; समजुतीत रहाल तर ती तुमची मोठी व दुदैवी चुक मागावेसे, काही हवेसे वाटत नाही. पाहिजेच असं काय होईल असंच मी म्हणेन, आतां सहजयोग्याबदूदलची तिसरी गोष्ट म्हणजे क्रिया अज्ञानामुळे चालतात. एकदां हरे-राम हरे- ते म्हणतात " माताजी , आम्हाला परमेश्वराची भेट कृष्णवाल्यांचा एक माणूस माझ्याकडे आला आणि म्हणाला होऊ दे." याचं मला हसून येत. कारण ते अगोदरच तुम्ही एक थोर साध्वी आहात; तुमच्याजवळ आयुष्यांतील त्याच्याशी करणार? त्यासाठी तुम्ही खोल डुवी घेतली तर तुम्ही रा. काहीतरी मिळचण्याची ही वृत्ती मानवाच्या शोधक आतां तुम्ही परमेशधरी साम्राज्यांत आला आहात म्हणजे तुमच्या डोक्यांतील हे सर्व ओझं सोडून द्या म्हणजे अजूनही असे कांही लोक आहेत की त्यांना नेहमी लोक अजूनही मूर्खपणाच्या गोष्टीमागे लागतात मग तुम्हाला काही असते ? त्यांत एवढं महत्वाचं काय आहे ? या सर्व ১ ल गुरु पूजा 1995-96_Chaitanya_Lehari_M_(Scan)_11,12.pdf-page-5.txt खुप सोयी सुविधा आहेत तर मग तुम्ही संत कसले ? मनाच्या पलीकडे जाऊ शकणार नाही. हे मनही एक मी त्याला म्हटले की तूं संत कशावरुन आहेस तर तो कल्पना आहे. म्हणाला की मी माझे कुटुंब सोडून दिले. माझ्या गाडया सोडून दिल्या, घरदार सोडून दिले, मुळाबाळांना सोडून हे पहा. परदेशामध्ये गेलांत तर सगळे लोक श्रीगणेशांची दिले. तर मी म्हणाले की तुम्ही आणखी एक गोष्ट भजणं म्हणतांना पहाल. श्री गणेशांची सगळी भजने सोडून दिली आहे म्हणजे तुमची बुध्दि, तो म्हणाला की त्यांना पाठ असतात. श्रीगणेशांचा फोटो श्रीगणेशाबद्दल । हे कशावरुन? तर मी म्हणाले की, सोपे आहे : मी सर्व आतां मी ऐकले की तिथली व्हायत्रेशन्स यांवली. काहीच सोडले नाही कारण काहीच धरले नाही जर श्रीगणेशांनी ही व्हायब्रेशन्स का थांबवली ? माझ्या तुम्हीं काहीच धरुन ठेवले नाही तर सोडायचा प्रश्नच लक्षात आले की मीच म्हटले होते की श्रीगणेश खिस्त कुठें येतो ? आता या घरामध्ये किंवा माझ्या शरीरामध्ये म्हणून अवतरले त्या लोकांवर खरिश्चन धर्माचे व ख्रिस्तांचे तुम्हाला जर श्रीकृष्णच्या धूलिकणाइतके काही सापडेल संस्का अगदी हृढ़ होते पण ते सुक्ष्म होते. आम्ही एका असं तुम्हाला वाटेल तर ते तुम्ही घेऊन जा :; पण ते पौर्वात्य देशांत श्रीगणेशांची गाणी ऐकली आणि कल्पना त्याच्याइतके हवे. मग ते इकडे तिकडे शोघू लागले ; मी करा की सारी व्हायब्रेशनस् धांवली. ते लोक श्री गणेशांची म्हणाले तुम्ही काय सोडून दिले आहे ते आता बुधा, सगळी भजने गात होते पण सहजयोगाचे एक ही भजन फक्त दगड मग तुम्ही या सोडून देण्याच्या गोष्टी नाही ; गुरुचं तर सोडून द्या तर हा सुध्दा एक सूक्ष्म अभिमानाने का सांगता? त्यांनी डोक्यावरचे केसही संस्कार असतो. आता है संस्कार आपल्याबरोबर कसे असतात पूर्ण काढायला सुरुवात केली-आम्ही है केले, आम्ही ते केले या सगळया फालतू समजला जायचा. तो म्हणायचा आपण माताजीचा फोटो कोणीही मी सहज योगाचे खुप काम केले आहे असं समजू लागला तर त्याने अजिवात ते सोडून द्यावे. ही व्हायब्रेशन्स येतील. हे शक्य नाही कारण (icons) हे अज्ञानाची आणखी एक खूण आहे. जर तुम्ही सांगराचेंचे एका कलाकाराची कल्पना आहे. त्यांचा मारिया किंवा कण नू कण आहांत तर तो सांगरच सर्व काही करते खिस्त किंवा इतर कुणाशींच संबंध नसतो. ते सव्र असतो. तुम्ही काहींच करत नाही. स्वतःवद्दल अशी काल्पनिक आहे. इटालियन माणसाने ख्रिस्त वनवला समजूत असणं म्हणजे स्वतःबद्दल आपण किती थोड जाणतो असे आहे. तुम्ही एकदा सागर झाल्यावर आम्ही तर तो हाइक्ह्या फ्रेंच माणसासारखा असेल हॉलडच्या या किना-यापर्यंत गेला ,त्या किना-यापर्यत गेलो असं कसे म्हणू शकाल ? कारण हे म्हणायला "" कुठ आहे ? हा तुमच्यामधील सर्वव्यापी आत्मा प्रकाशति होतो. काही लोक आपल्या देशावरोबर किंवा आपल्या व्रतावद्दल पूर्णपणे वाहिलेले असतात. या प्रकारच्या आपाआपली त-हा असते. rembrant ची एक त-हा , चुकीच्या समर्पणाच्या कल्पना टाकून दिल्या पाहिजेत, eomordo ची वेगळी त-हा. तो जन्मतःच साक्षात्कारी लोकांवर हे संस्कार इतके बिंबवले गेले असतात की त्यांना हे अवघड वाटते. पण जोपर्यत तुम्ही या संस्कारामध्ये गुंतलेले असतात तोपर्यत तुम्ही तुमच्या रशियामध्ये एक गृहस्थ होता, फार हुशार गोष्टी आहेत. सहजयोगामधला ठेऊ आणि icons ही ठेऊ दोन्हीमधून सारखीच तर तो इटालियन धर्तीचा वनेल; फ्रेंच माणसांने बनवला बनविला तर त्याच्या कपाळाला विशिष्ट माणसाकडून आकार असेल. सगळेजण आपाआपल्या कल्पनेप्रमाणे मी म मी " पण जेव्हा संपता तेव्हाच तो बनवणार, मारियाची पण तीच गोष्ट, तिचा हावभाव, फोटो सर्व शेवटीं एका कलाकाराच्या कल्पनेमधून येणार. है सारे कलाकार स्वतंत्र नसतात. त्यची असला तरी त्याची एक पध्दत आहे. आज असे बनवेल उद्या तसे बनवेल असा कोणीच नसतो, तसं स्वातंत्र्य ज गुरु पूजा ১ 1995-96_Chaitanya_Lehari_M_(Scan)_11,12.pdf-page-6.txt ी NVAVAALAAAANAAVAAAAAAAAAAAAAAAAA नसते. ते आपाआपल्या पध्दतीप्रमाणेंच काम करतात. निसर्गाची एक देणगी आहे. हे सर्व तुमच्यासाठीच घडून प्रत्येकाची स्वतःची अशी पध्दत असते आणि त्याच आणले गेले जेणेकरुन तुम्ही शक्य तो थोडथा वेळांत पध्दतीने त्यांच काम चालते. याचं कारण काय ? तर या मानवी जीवनाची अत्युच्च स्थिती प्राप्त करुन घ्यावी. त्यांनी प्रथम तीन चार प्रकार केले असतील पण लोकांना पण त्यासाठी खूप आत्मपरिक्षण करायला हवे. काय ते आवडले नाहीत. हे सुध्दां लोकांचे मत झाले. म्हणून मिळवायचं याचा विचार करण्यापेक्षा तुम्ही आत्मपरिक्षण या आत्मपरिक्षणाचा खुप उपयोग ठेवली. आतां ख्रिस्तांचे पहा : तो जर जपानी लोकांनी होईल आणि त्यांतून तुम्ही ख-या अर्थाने गुरु वनाल. बनवला तर त्याचे डोळे मिरचमिचे असतील; चिनी लोकांनी तुम्ही खेड्यापाड्यांत गेलात त्या लोकांना तुमच्याकडे केला तर त्याचं नाक नसणार , भारतीयाने बनवला तर पाहूनच वाटेल की हा कोणी संत-पुरुष आहे. त्यासाठी काळया वर्णाचा असेल. मग त्यातून चैतन्यलहरी कशा तुमच्याजवळ कसले सर्टिफिकेट नको. तुमच्या साध्या येणार? म्हणून माझ्या फोटोवरोबर ते कशी तुलना सरळ वागणूकीवरून ते दिसून येईल. मी प्रथम जेव्हां करु शकतील ? कॅमेरा आता वापरात आले, पूर्वी लेनिनग्राडला गेले तेव्हा मला कोणी ओळखत नव्हते: नव्हते. तसाच हा लाउड-स्वीकार पूर्वी नव्हता. तसेच कसली जाहिरातही केली नव्हती. त्यांनी फक्त थोडी विमानं पण त्या काळी नव्हती. मी आतां एकोणीस पत्रके लावली होती आणि प्रोग्रामला हॉलमध्ये दोन हजार दिवस प्रवास करत आहे. एक दिवस विमानांत तर माणसं जमली आणि आणखी दोन हजार वाहेर होती, दुस-या दिवशी पब्लिक प्रोग्राम, तसं त्यांना शक्य नव्हते. हॉलमध्ये येण्याकरतां त्यांना पेसे लागले, ठीक आहे कुणालाच ते शक्य नव्हते. श्रीकृष्ण सुध्दा त्यांना त्याकाळी हे काय चालले आहे असा मी विचार करत मी बाहेर प्रवास करण्यासाठी विमाने नव्हती. पण आजकाल आले आणि त्या बाहेरच्या माणसांना जागृति दिली. प्रवास करणं शक्य झाले आहे कारण विमानांची सोय आणि सांगितले की उद्या परत या. पुन्हां दुस-या दिवशी आहे. आतां व्हीडिओमुळे तुम्ही माझा फोटो बघू शकता. आंत दोन हजार व बाहेर दोन हजार जमले आणखी त्याकाळी हे कुठे होते ? म्हणजे सत्य साधकांना मदत नंतर दोन हजार आले आणि मैदानातच बसून राहिले करण्यासाठी शास्त्रसुध्दा प्रगत झाली आहे. शास्त्रिय मी आश्चर्यचकित झाले. मी त्यांना विचार उे की तुम्ही ज्ञानाचे आपल्यावर हे उपकारच आहेत. त्याकाळी कस काय प्रोग्रामला आलात ; ते म्हणाले उघड आहे मोटारीपण नव्हत्या. त्या नसत्या तर मी मिलान सुध्दा माताजी आम्ही फोटो पाहून आलो. आध्यात्माबद्दल येऊ शकले नसते मी जर वैलगाडीमधून प्रवास करत एवढी आस्था ! त्यांच्यामध्ये शास्त्रज होते. डॉक्टर होते असते तर माझी काय अवस्था झाली असती ? या सर्व आणि सर्व प्रकारचे बुध्दिवादी होते. त्यांना फोटावरुनच दैवी प्रकारचा अनुभव आला. त्या प्रकारची सर्जनशिलता आपल्याजवळ हवी, मग कसला तर्क लागत नाही की शेवटी त्यांनी तीच एक पध्दत स्वीकारली व चालू सतत करत रहा. सुविधा तुमच्यासाठी निर्माण केल्या गेल्या आहेत. तुमचा जन्मच मुळी या विशेष गोष्टीसाठी या काळी झाला आहे. त्या काळी तुम्ही नव्हता म्हणून काही नाही; जे आपल्याला पाहिजे ते हेच एवढंच साक्षत्कार देण्यासाठी कोणी लोक नव्हते. तुमच्यासारखे कळते. कसला विचार नाही; वाद नाहीं निवड नाही, फारच थोडे लोक तेव्हा होते. तुम्ही स्वतःची शक्ती यासाठी कोण सगळयांत योग्य आहे हे तुम्ही सांग ओळखतां का याचाच मला प्रश्न पडतो. तुम्ही कोण शकणार नाही. काहीं प्रथमच आलेल, काही नंतर आहांत हे तुम्ही अजून आळेखत नाही. संबंध वातारणांतच आलेले किंवा कांही अजूनही येत असलेले. तरुण वा सध्या किती कार्य घडून आले आहे ! शास्त्रसुध्दा म्हतारे, बायका, पुरुष मुले कुणीही असूं शकेल. तुमच्यासाठी विकसति झाले आहे. शास्त्र ही सुध्दा १ै. " ও माझ्या हयातीमध्ये तुमच्यासारखे पूर्ण परिवर्तन गुरु पूजा 1995-96_Chaitanya_Lehari_M_(Scan)_11,12.pdf-page-7.txt ৯a झालेले सुंदर दिसणारे अगदी चांगले आणि सगळं पाहिजे. वाताविरणच भारून टाकणारे असे खूप लोक पाहू शकले तर मला त्याच्यासारखं दुसरं समाधान नाहीं. कधी शांतपणे पहा इच्छेला सांगा, मी पूर्णपणे समाधानी कधी मला वाटते की आतां करण्यासारखे काहीं उरले आहे. आतां मला कांही नको आतां दूर निघून जा! नाही, सांर जमून आले. पण मग मला इकडे यायला अशा त-हेने तुम्ही निरीच्छ बनुं शकाल. सांगितले जाते. तिकडे वोलावतात म्हणून मी फ़िरत राहते. पण खरं तरं मी खूप समाधानी आहे. है एकादा निर्माण होत राहते. छोट्या छोट्या गोष्टींमधुनही तुम्ही आप्रवृक्षासारखे आहे. आव्यांचे झाड एकदा लावले, ३ प्रेम व्यक्त करु शकता. वागण्याच्या लहान लहान ४ वर्षे त्यांची देखभाल केली की मग त्याच्याकडे काही पृ्दतीमधूनही प्रेम व्यक्त होत असते. आज जगांत बघावे लागत नाहीं; तुमची वाढ पण अशीच कायला कशाची मुख्य आवश्यकता असेल तर ती प्रेम व शांतीची, हवी, तुम्ही स्वतःच स्वतःची प्रगति करायची आहे. तम्ही शक्य असेल तेवढे प्रत्येकाला प्रेम व शांती वाटत कधी कधी तुम्हालाही कांही विचित्र लोक भेटतील जे मूर्ख असतात, आक्रमक असतात, खरं तर सहजयोगी सहजयोगात नाहींत अशा लोकांबरोबरही तुम्ही आदराने नसतातच असे बागतात पण माठे सहजयोगी आहात व असं दाखवतात; पण त्यांच्याकडे नुसते पहात रहा. आजच्या गुरुपूजेमध्ये गुरु कोणाला म्हणायचे आहे , ते जसे आहेत तसे असूं दे, पुष्कळ सहजयोग्यांची याचा निश्चय करायचा आहे. पहिल्या प्रथम गुरुला सहजयोगांत खुप मिळवलं आणि नंतर आपली साथ कसलीही इच्छा नसते. अगदी कसल्याही प्रकारची नाहीं. सोडून दिली हे तुम्हाला माहीत आहेच. कांही विघडलं तुम्ही फक्त शांत रहाणे चांगले. तुमच्याच इच्छाकडे ही जी करुणा आहे त्या करुणेमधुनच शक्ति ा रहा. सहजयोग्याला हे फार सोपं आहे. पण जे प्रेमाने वागत चला. फक्त त्यांच्याकडून आपल्याला काही मिळाले पाहिजे अशी इच्छा बाळगू नका ठीक याला "निरीच्छ " म्हणतात. भारतात एक अ- गुरु नाही. ल्याला महत्व नाही; कारण त्यामध्ये त्याचच म्हणाला होता की माझ्याजवळ माताजींकडे आहे तशी नुकसान होणार आहे. आपलं नाही; असल्या गोष्टीची " फिकीर करायची मुळीच जरुर नाही. शक्ती असली तर मी सा-या जगाचा सम्राट झाली असतो लोक म्हणाले " महाराषज्ञी का होत नाहींत ? कारण त्यांना कसलीच माताजी तसं का करत नाहींत? माताजी आणखी एक गोष्ट म्हणजे तुमचे मन प्रतिक्रीया करणार नाहीं इकड़े लक्ष द्या. काही लोकांना प्रतिक्रीया ज्या व्यक्तीला कसलीही इच्छा नसते व्यक्त करण्याची संवयच असते. तुम्ही त्यांना काहीही सांगा, त्यांचे त्यावर लगेच उत्तर (मत) तयार ते इच्छा नसते त्याला काहीही बनण्यांत स्वारस्य नसते मी म्हणाले की त्याला जाऊन सांगा की "तुला कसली इच्छा असेल तर कधीच काही मान्य करणार नाही. कुणी काही तुला कसलीही शक्ती मिळणार नाही. त्यांना कसलीही इच्छा नाही म्हणूनच त्यांच्याजवळ शेक्ती आहे" तुमच्या डोक्यात काय शिरणार ? तुमच्या हृद्यांत काय जाणार ? मनांत जेव्हा केव्हां इच्छा निर्माण होते तेव्हा आपल्यालाच आणि तमच्या चित्तांत कारय शिरणार ? प्रतिक्रिवा करणे छे, नको ", ते फक्त विसरून जा. इच्छा ही तमची योग्य ती वाढ न झाल्याचे लक्षण आहे. आपलं म्हटल्याबरोबर लगेच तुम्ही पण बोलू लागाल तर तुमच्या म्हणा जेव्हां मनावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करले तक्हा चित्त नेहमी आपल्या मनांच्या वा शरीराच्या व्यापाराकडे तुमचे चित्त तुम्ही दुसरीकडे वळवा. जसजसे तुम्ही आणि सगळीकडे जात राहते. पण ते त्यांच्या आंत निर्विचार अवस्थमध्ये स्थिरावता तसतसे तुमच्या इच्छा शिरु शकत नाही. कारण जेव्हा जेव्हा ते तसे शिरायचा संपत जातात जैंव्हा कधी आणीवाणीचा प्रसंग उद्भवतो तेंव्हा तुम्हाला निर्विचार अवस्थेत जाण्याची क्षमा मिळवली . प्रयत्न करते तेव्हा तुम्ही क्रिया करुन त्याला थांबवतां AAAAAAAAAAA गुरु पूजा AAYAY 1995-96_Chaitanya_Lehari_M_(Scan)_11,12.pdf-page-8.txt শা नुसते पहायचे म्हणून तुम्ही कुठलीही वस्तू पहात नाही, अहंकार आतां तुमच्या आनंदाचा प्रेमाचा वर्षाव करणारे तर त्याच्यावर प्रतिक्रया करतात. उदा. हे चांगले नाही, मशीनमध्ये परिवर्तित झाला पाहिजे. तुम्ही हे करु ते चांगले नाही, मी म्हटलं पाच वाजले तर लगेच शकाल ते मुळीचं अवघड नाही. अहंकार म्हणजे एक म्हणतील, नाही पाच वाजून दोन मिनिटे, दोन सेकंद, प्रकारची प्रतिक्रियाच असते. तुम्ही गोड बोलण्यांतून हे सगळे खूपच कंडिशनिंग झाल्यामुळे होते. ते जायला किंवा कठोरपणे दोन्ही त-हांनी प्रतिक्रीया व्यक्त करत पाहिजे. प्रतिक्रिया कशाला व्यक्त करायची ? अशामुळे असता. गोडपणातून नंतर विनोद निर्माण होईल. म्हणजे वाद-विवाद चालू होतात. त्यांतून भांडणे मारामारी सुंदर फुले जशी उमलत असतात तसं तुमचे बोलणे असू आणि शेवटी युध्द तुम्ही मनाला जर बजावले की दे. मग तुम्ही जे कांही कराल तुमची प्रत्येक कृति कांही नाही; तूं फक्त काल्पनिक आहेस आणि मी मधुर होत जाईल. मी नम्र होईन, दयाळू होईन, गोड प्रतिक्रीयाच करणार नाही तर ९९. ९९ टक्के प्रश्न वागेन क्षमाशील बनेन प्रमेळ होईन याचा अहंकार संपतील र बाळगायला शिका. म्हणजे अहंकार दुस या बाजूने आता शेवटची पण सगळ्यांत जास्त महत्वाची वापरा. म्हणजे तुम्ही सर्व जगाला कसे अंकित करु गोष्ट अहंकार अहंकार असलेल्या संत माणसाला मी शकाल हे समजून चकित व्हाल. समजू शकत नाही. अहंकार असणे महणजे अगदी मृर्खपणा. एक प्रकारे तो वर्चस्व गाजविणाचा प्रकार शिष्यांना सुधारण्यासाठी उपदेश देत असतो. मी माइ्या आहे. कुणी काही म्हटले की तुम्ही लगेच रागावता, नेहमीच्या हलक्या फुलक्या शब्दांत तुम्हाला जे सांगितले याचा अर्थ तुमच्याजवळ प्रेमाची व करुणेची शक्ति अजून त्यांचं वाईट वाटून घेऊ नका. तुमचा धि:कार करण्याचा कमी आहे. दुसरी माणसे जेव्हां चुकतात तेव्हां तुम्ही माझा मुळीच हेतू नाहीं पण आत्मपरिक्षणाचे महत्व त्यांना सुधारलेच पाहिजे पण त्यासाठी ती शक्ति पटवून द्यायला हवं होतं म्हणून सांगितले, कारण त्यातूंनच तुमच्यामध्ये असली पाहिजे. त्या माणसाला पण कळले तुम्हीसुध्दा गुरुपदावर आरुढ होणार आहात. (माझे पाहिजे की तुम्हाला त्यांच्याबद्दल प्रेम वाटले म्हणून स्वप्न हेच आहे की, प्रेमधारांमध्ये चिंद झालेले, तुम्ही त्याची चूक दाखवत आहांत, त्यांत तुमचा स्वार्थ आधापसांत प्रेमाचा आनंद वाटणारे एकमेकांच्या नाही, किंवा काही फायदा नाही. हा अहंकार हा एक संगतीचा आनंद घेणारे व माणसा-माणसांचे संवंध मोठी अडचण आहे, तो कुठल्या अज्ञानामुळे नव्हे तर सुधारणारे असे सर्व सहजयोगी मला सगळीकडे दिसावेत) तुमच्या स्वतःबद्दलच्या मूर्खपणाच्या समजुतीमुळे निर्माण आपल्याकडे कांही प्रश्न व अडचणी आहेत. कांही विचित्र होतो. तुम्ही स्वत:ला फार मोठी व्यक्ति समजत असाल लोक आहेत हे सर्व मी जाणते. पण हे प्रश्न तुम्हीच तर त्याला कोण काय करणार ? अहंकारामुळे तुम्हाला सोडवायचे आहेत. एरवी तुम्ही जे सामर्थ्य मिळवले अभिमान व गर्व चढतो आणि तुम्ही उध्दटपणाने वागता; पण जर तुम्ही नम्र झालातं, धंदेवाईक नम्रपणा नव्हे सोडवायचे हे मी तुमच्यावरच सोपवते. आत्मपरिक्षण तर अंतर्यामी नम्र होणे हृदयापासून त्या नम्रपणाचा प्रेम व करुणा ( कंडिशनिंग न होता ) या मार्गातून आनंद घेऊ लागलात तर हा अहंकार पळून जातो. तुम्ही ते साध्य कराल अशी खात्री आहे. तुम्ही स्चतःलाच विचारा की आता कशाचा राग आला ? मी पुन्हा त्यांच मुद्यावर येते. म्हणजे आत्मपरिक्षण तुम्ही इथे फक्त काही काम करण्याकरता नाही आलांत तर संत बनण्यासाठी तुम्ही इथे आला आहांत म्हणून हा आज या गुरुपूजेच्या दिवशी गुरु आपल्या आहे त्याचा उपयोग काय ? म्हणून तुमचे हे प्रश्न कसे परमेश्वराचे तुम्हाला अनंत आशिर्वाद. गुरु पूजा ি AAAAAAAAAA १ ८ 1995-96_Chaitanya_Lehari_M_(Scan)_11,12.pdf-page-9.txt SeteteteeeeAAAA कुंडलिनी व श्री माताजींनी दि. २५ सप्टेंबर १९७९ रोजी सद्गुरू महिमा आणि श्रीकृष्ण शक्ति ब (रु हिंदुजा ऑडिटोरियम, मुंबई येथे केलेल्या भाषणाच्या आधारे म्हणता येईल व या शक्तीचे वहन किंवा नियमन पिंगला नाडीमुळे होत असते. ही आपल्या शरीरात उजव्या दाजूस असते व या मारगील लेखामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या शरीरात निरनिराळ्या देवतांची विशिष्ट स्थाने आहेत. क सदगुरूचे स्थान सुद्धा आपल्या शरीरात आहे. आणि हे शक्तीस श्री महासरस्वती शक्तीमुळे चालना मिळते. आपल्यामध्ये कुंडलिनीशक्ती जागृत झाली की, आपण ि' आपल्या दोन्ही (इडा आणि पिंगला) नाड्याचे संतुलन जाणु विष्णूशक्तीमुळेच मानवाची अॅमीवापासून उत्क्रांती झाली आहे शकता किंवा असंतुलन कुठे असू शकते याची जाणीव होऊ व याच श्री विष्णूशक्तीमुळेच मानवाचे अतिमानवात घडण होणार शकते व त्यानंतर सहजयोगातील काही फारच सोप्या प्रक्रियेमुळे आपण संतुलन आणू शकतो हे सांगण्याच तात्पर्य है की, भानवाचे बहुतेक किंवहूना सर्वच्या सर्वत्रास (शारिरीक, मानसिक, वॉद्धिक इत्यादी) वरील नमूद केलेल्या दोन नाड्यामधील असंतुलनामुळे निर्माण होत असतात. म्हणूनच या दोन्ही नाइयांमधे संतुलन असणे ही फार अत्यावश्यक गोष्ट म्हणता येईल. वरील नमुद केलेल्या दोन शक्तयांव्यतिरिक्त आपणामध्ये स्थान आपल्या शरीरात आपल्या नाभीच्या सभोवार म्हणता येईल. नाभीचक्रावर मात्र श्री विष्णुशक्तीचे स्थान आहे, नि आहे . सद्गुरूचे स्थान आपल्यामध्ये पूर्वीपासूनच स्थित आहे. आता गुरुतत्व कसे आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करू या. गुरुतत्य अनादी आहे . आपल्यामध्ये अदृश्यरूपाने तीन मुख्य शक्तवा कार्यान्वित आहेत. यातील पहिल्या शक्तीस आपण श्री महाकालीची शक्ती, दुसरीस श्री महासरस्वतीची व तिसरीस श्री महालक्ष्मीची शक्ती असे संबोधू या . यापैकी श्री महाकालीची शक्ती आहे. त्यामुळे स्थिती तिसरी शक्ती स्थित असते. ही शक्तीसुद्धा अतिशय महत्वपूर्ण प्राप्त होते की, ज्यामुळे आपले अस्तित्व टिकुन च बनुन राहिले आहे. कारण की, आज आपण ज्या मानवचेतनेच्या स्थितीस आहे. या विश्वाचे अस्तित्व सुद्धा श्री महाकाली शक्तीमुळे बनून राहिले आहे. आपणामध्ये ह्या शक्तीचे बहन 'इडा नाडीमुूळे शक्ती म्हणतात. या शक्तीमुळेच अमीबापासून मानवाची उत्क्रांती होत असते ही नाडी आपल्या शरीराच्या डाव्या बाजूस असते व आपल्या शरीरातील डावीकडील भागाचे चलनवलन ही नियमन करते, किंवा डाव्या 'सिम्पयेट नव्हस सिस्टिम ' ला चालीत किंवा जिथे तिनही शक्तींचा समन्वय होतो, तेथे कुठल्याही करते. ह्या नाडीमुळे आपणाला इच्छाशक्ती प्राप्त होते . इच्छेमुळे प्रकारची घाण किंवा त्रास रहात नाही. उलट अशी गोष्ट नित्य प्राप्त झालो आहोत , ते या शक्तीमुळेच या शक्तीस श्री महालक्ष्मी झाली आहे .. या तिनही शक्ती जेव्हा बाल्यस्वरूपात एकत्रित होतात टवटवीत असते आणि नवीनच वाटते. अशा वस्तुमवे कुठलाही अहंकार बगैरे नसतो. हेच ते सदगुरूत्व. मनुष्य कार्यान्वित होतो. कार्यशक्तीवा भाग आपणामध्ये उजवीकडे असून आपल्या जसजसा मनुष्य मोठा होत जातो तसतशा त्याच्यामध्ये नव्व्हस सिस्टिम' ला चालीत करणारी शक्ती ही कार्यशकती हळूहळू दोन ग्रंथी आणि दोन विशेष संस्था तयार होतात सर्व उजवीकडील भागाचे चलनवलन किंवा उजव्या सिम्परथेटीक चैतन्य लहरी १ १ ा 1995-96_Chaitanya_Lehari_M_(Scan)_11,12.pdf-page-10.txt त्यांपैकी एकीला अंहकार व दुसरीस प्रतिअहंकार म्हणतात. इंग्रजी भाषेत त्यास अनुक्रमे 'इगो व 'सुपर इगो' असे व्यक्ती सद्गरू नाही . सद्गरूतत्वाची ओळखच ही आहे की म्हणतात. या दोन्ही संस्थान इच्छाशक्ती व क्रियाशक्तीमुळे घडतात. सर्वधर्माचे जे सार आहे किंवा सर्व धर्मांची नूतनता किंवा सर्व जैव्हा एखादा मनुष्य फार इच्छा करतो किंवा इच्छेनेच भारीत धर्माचे भोळे रूपं आहे . ते त्या सद्गुरुत्यात सामावलेले आहे. असतो, त्या बेळेस प्रतिअहंकार प्रस्यापित होतो. ही संस्या आपल्या डोक्यात उजवीकडे चालू होऊन डोक्याच्या मध्यभागी तसेव अनेक व्यक्ती आहेत की, ज्या आपणास धर्मगुरु म्हणवून ती प्रस्थापित होते. दुसरी संस्था म्हणजेच अहंकाराची संस्था म्हणून घेताता त्यात सुध्दा काही राजकीय संस्था आहेत मग क्रिया शक्तीमुळे निर्माण होते ही संस्था कोणत्याही मनुष्यामध्ये एका धर्मपंथीयाने दुस-या धर्मपंथीयांना नावे ठेवायची, की जो कोणतेही काम करतो त्यात प्रस्थापित होऊ शकते . मनुष्य त्यावेळेस असा विचार करतो की, मी अमुक काम केले मुसजलमानांना ; इ.इ.वास्तविक असे जे लोक आहेत, ते सर्वच मी रस्ते बांधण्याचे कार्य केले' मी धरण वाधले 'मी घर दांभिक व अज्ञानी आहेत कारण की अशा लोकांना सद्गुरुत्तव अमुक धर्माचा गुरू आहे तर निश्चित असे समजावे की, ती या जगात धर्माच्या नावावर कित्येक संस्था आहेत उदा. हिंदूनी मुसलमानांना, मुसलमानांनी ख्रिश्चन लोकांना, ख्रिश्वननांनी वांधले' इत्यादी यामुळे मनुष्यांत एक प्रकारचे कर्तापण येते आणि त्यामुळे त्याच्यामधे अहंकाराची संस्था वळावते . ही किंवा कोण नाहीत हे त्यांना कळत नाही. आता सद्गुरु संसस्था आपल्या डोक्यात डाव्या बाजूकडे सुरू होऊन डोक्याच्या ओळखण्याची खुण काय, ते प्रथम पाहू या. सद्गुरु तुमच्या मध्यभागी येते . जेव्हा अहंकार व प्रतिअंहंकाराच्या दोन्ही संस्था डोक्यात मधोमध येऊन भिडतात त्यावेळेस दाळ भरते. याला लेखतील. सदगुरुंना पैसे किंवा सोने, हिरे देऊन विकत घेऊ इंग्रेजीत 'कॅल्सीफिकेशन असे म्हणतात. सर्वसाधारणपणे मुलाची टाळू ३ ते ४ वर्षापर्यत पूर्ण भरते. या वयापर्यंत मुले फार नसते. सद्गुरु हे आपल्या स्वतःच्या स्वभायात स्वच्छंदपणे चांगल्याप्रकारे वोलावयास शिकलेली असतात व आपल्या मातृभाषेत बोलू शकतात. म्हणजे काय, याची कल्पनाच नाही किंवा कोण सद्गुरु आहेत जुवळील पैसे किंवा धन मागणार नाहीत उलट त्यास ते धुळीसमवेत शकत नाही. सद्गुरुना असल्या गोष्टीची यस्किचितही आसक्ती वागत असतात. जर त्यांना वाटले तर ते इतरांशी बोलतील. नाहीतर नाही सद्गु रुपरमेश्वर प्राप्तीसाठी आपणाला सद्गुरूत्व हे श्री महाकाली श्री महासरस्वती आणि श्री विनवण्यासाठी आपल्या मागे मागे घावणार नाहीत हे सर्व भी महालक्ष्मी या तीन शक्तींच्या समन्वयामुळे उद्भवले आहे . असे आपली आई म्हणून आपणास सांगु शकते की, आपण प्रयम आपल्यातील सद्गुरुतत्वाला जाणा. मला कित्येक योगसाघना. गुरूत्व आपणामधे परमेश्वराने फारच नूतन स्वसूपात स्थित केले आपणा सर्वांस सद्गुरू श्री दत्तात्रयाचा जन्म कसा झाला है केलेले साधु व योगी भेटले ही सर्व मंडली फा मोठी आहेत. माहीतच आहे. श्री दत्तात्रयांमध्ये श्री ब्रम्ह, श्री विष्णु व श्री त्यांना मी म्हटले की आपण आता जंगलात किंबा डोंगरावर महेश या तीनही देवतांच्या पवित्रतेची शक्ति समन्वीत झाली बसण्यापेक्षा समाजात येऊन लोकांना परमेश्वर प्राप्तीसाठी उष्युक्त आहे. ही शक्ति आपल्या नाभीच्या सभोवार ज्याला भवसागर म्हणतात त्यात समाविष्ट झालेली आहे. संपूर्ण विराट पुरुषाच्या लोकांना समाजात यावयाचे नाही. ते म्हणतात की, समाजातील मध्ये सुध्दा ही शक्ति समाविष्ट झाली आहे. ही शक्ति अनेक लोकांची अजून लायकी नाही की इतकी मोठी शक्ती त्यांना वेळा जन्म घेत असते.आदी कालापासून पाहिले तर श्री आदीनाथ सहजगत्या द्यावी ! अशा महायोगी लोकांची स्थितीच निराळी या शक्तिचेच अवतार होत. जैन संप्रदायात श्री आदीनाथजीना आहे, अशा महान व्यक्तीसमवेत वागताना सुध्दा अतिशय सद्गुरु मानून त्यांचे पूजन करतात. प्रार्थना करतात परंतू जैन विनम्र होऊन, सांभाळून वोलावे लागते, नाहीतर त्यांचे दंडुके लोकांना श्री आदीनाथजींच्या शक्तिवद्दल माहीत नाही. तीन किंवा चिमटे ते तुमच्या अंगावर मारु शकतात तेव्हा सद्गरुच्या शक्तीपासून निर्माण होणारी ही प्रथम शक्ती आहे . या शक्तीमधे सभोवतालचे वातावरणच भिन्न प्रकारचे व पवित्र असल्यामुळे धर्माधता नाही. संन्याशाची जात नसते, असे आपण म्हणतो. ते स्वभावातही कडक असतात व त्यांना कुठल्याही प्रकारचा याचा अर्थ हाच की, तो सर्व जाती व धर्म मानतो जर कोणी धर्म सहन होत नाही. समाजामध्ये परमेश्वर प्राप्तीसाठी व व्यक्ती असे म्हणत असेल की , मी अमुक जातीचा गुरू किंवा त्यासाठी त्याला जागृत करण्यासाठी एखाद्या सद्गुरुरुपी आईच्या करा. त्याचे सद्गुरुत्व जागृत करुन घा. परंतु या महायोगी कुंडलीनी, सद्गुरु महिमाव श्रीकृष्ण शक्ती ি १ २ 1995-96_Chaitanya_Lehari_M_(Scan)_11,12.pdf-page-11.txt WAAAYAAAAAAAAYAYAYAY AAAYAYAAAAAAAAAA कार्यपध्दतीत व महान योगी किंवा साधू यांच्या कार्य पध्दतीत क्रिया अतिशय मंद असते आणि त्यामुळे त्यात विधाड असल्यास फार फरक असतो. सद्गुरुरुपी आईच्या कार्य पध्दतीत दोन लवकर निदान होत नाही. अशा कित्येक वस्तु आहेत की भाग आहेत. एक सद्गुरुतत्व व दुसरे म्हणजे मातृप्रेम. अशा ज्यामुळे यकृत फार लवकर खराब होते. त्यामध्ये प्रथम म्हणजे मातेचे हृदय प्रेमशक्तीने, परमेश्वराच्या करुणेने तुइुंद भरुन वाहात असते व असे वाहणार प्रेम किंवा परमेश्वराची शक्ती झाले आहे , मग ते श्री. अब्राहाम असो, श्री मोझेस असो, श्री इतरांना देण्यास ती आई उत्सुक असते. परंतु याचवरोवर लाआत्से असोत किंवा श्री. साक्रॉटीस असोत सर्व ससद्गुरुनी सद्गुरुतत्वाच्या सर्व गोष्टी कटाक्षाने पाळाव्या लागतात आणि एक गोष्ट प्रामुख्याने सांगितली आहे ती म्हणजे मंदिरापान, त्यामुळे इतरांनी परमेश्वर प्राप्तीसाठी कोणत्या गोष्टी करावथास पाहिजेत व कोणत्या वर्ज्य कराव्या त्यावर निर्वध येऊ पहातात. पोटामध्येच आपल्या दाही धर्माचे स्थान आहे मदिरापानामुळे त्यासाठी साधकांमध्ये शिस्त असणे ही एक आवश्यक वाब दारु. आतापर्यत संसारात जेवढया जेवढया सद्गुरुचे अवतरणे मानव धर्माच्या विरोधात आहे ह्याचे कारण असे की, आपल्या आपल्या चेतनेवर आक्रमण होते, त्यामुळे दाही धर्मावर आक्रमण आहे. आपणास या आधी सांगितले आहे की, सद्गुरुतत्व होते. जेव्हा मानवाची चेतनाच कमी होतो त्यावेळी तो चेतनेच्या आपणामध्ये भवसागरात स्थित असते. आता आपणमध्ये हे विरोधात असतो. वाचकांनी हया गोष्टीची नोंद घ्यावी. सद्गुरुत्व कार्यान्वित कसे असते हे समजले तर थोडेसं आश्चर्य त्यावाबतीत आमच्या सहजयोगातील एका शिष्याचा फार गाढ वाटेल ! उदाहरणार्य समजा आपण फार सात्विक विचाराचे अभ्यास आहे आणि त्या निमित्त त्यांना लंडन युनिव्हसिटीने आहात व आपण एखाय्या व्यक्तीच्या घरी जेवणासाठी गेलात. डॉक्टरेट पदती दिली आहे ते मॉरशियसचे रहिवासी आहेत जर ती व्यक्ती दुष्ट प्रवृत्तीची असली, तर आपणास त्या आणि त्यांचे नाव आहे श्री. रेजीस्. मदिरापानामुळे मानवाची व्यक्तीकडे जैवल्यावर फार त्रास होईल. अशा प्रकारचा त्रास चेतना कमी होऊन मानव चेतनेच्या विरोधात कशा प्रकारे निर्माण होण्यामागे अतिसूक्ष्म कारण जर आपण पाहिलेत तर हास पावतो, हे सखोल अभ्यासानंतर सिध्द करुन दाखावले लक्षात येईल की दुष्ट प्रवृत्ती असलेल्या व्यक्तीकडे जेवल्यामळे आहे. आपले विघडले व त्यामुळे आपणास त्रास झाला मदिरेमुळे रक्तातील विषारी द्रव्याचे वर्गीकरण करु शकत नाही. किंबहुना जर ( विल्म ब्लेक - एक दृष्टे, विल्यम व्लेक या नावाचे एक फार मोठें दृष्टे व कवि ( १७५७-१८२७ ) या काळात इंगग्लंडमध्ये होऊन गेले. त्यांनी श्री मातार्जीच्या कार्याचे वर्णन आपल्या कवितांमधून अगदी स्पष्ट लिहून ठेवले सद्गुरुतत्व काही गोष्टी ज्या खाली स्पष्टपणे नमूद करण्यात आल्या आहेत त्यावद्दल कुठल्याही प्रकारे वाईट वाटून घेऊ नये कारण की मी आई ' असल्यामुळे सर्व स्पष्टपणे विशद करुन सांगत आहे आणि सर्वानी ही गोष्ट विशेष समजून घ्यावी. सद्गुरुतत्व आपल्या शरीरांमध्ये प्रामुख्याने यकृतामध्ये आहे. कुंडलिनी जागृती, सामुहिक कुंडलिनी जागृती, आत्म्याचे स्थित असते. सदगुरुतत्वामुळे आपल्यामध्ये चेतनाशक्ती कार्यान्वित प्रकाश श्री माताजींचे इंग्लंडमधील सुरुवातीचे व नंतरचे वास्तबल्यण असते. जोपर्यत आपले यकृत उत्तम प्रकारे कार्य करीत असते. त्या ठिकाणांची नावे इत्यादी सर्वाचे २०० वर्षापूर्वी स्पष्ट तोपर्यत आपल्यामधील चेतना ठीक असते. यकृत खराव होते त्यावेळी आपली चेतना विचलीत होते. आपण पाहिले असेल की, ज्या माणसाची पित्तप्रकृती असते , त्याने सहजयोगाच्या घटनांचे वर्णन स्पष्ट जाणवते. ) झालेच तर तळलेली ज्यावेळेस आले वर्णन केलेले असून तेथे होणा-या पुढील कार्याचे वर्णन सुध्दा करुन ठेवले आहे. विल्यम व्लेक वाचताना संध्याच्या वस्तु खाल्ली तरी त्याला पित्ताचा त्रास होतो व त्याची त्याचे यकृतात थर साचून यकृताच्या पेशीवर त्याचा परिणाम चेतना बिचलीत होते. आपले यकृत आपल्या चेतनेच शोाषण होतो. आपण असे पाहिले असेल की, ज्या माणसाने दारूचें करीत असते आणि त्यामळे आपले यकत उत्तम स्थितीत ठेवणे प्राशन केले असेल त्या माणसाच्या शरीराचे तापमान वाढत आवश्यक आहे. आता यकुत काय करते? यकृत आपल्या नाही. कारण की, शरीरात निर्माण होणारी सर्व उष्णता शरीरातील शरीरात पोषक नसलेल्या विषारी द्रव्याचे विम्लेषण यकृतात किंवा इतर अवयवात , साठून रहाते. पाण्यातील करुन त्यांना वेगळे केले जाते. आणि त्या विषारी द्रव्याचे घटनेच्या वदलामुळे पाणी सुध्दा शरीरात निर्माण होणारी उष्णता शरीराबाहेर विसर्जन करण्यास मदत करते. यकताची विघडण्याची शोषण करु शकत नाही. त्यामुळे शरीरातील एक एक अवयव AAAAAAAAAA कुंडलीनी, सद्गुरु महिमाब श्रीकृष्ण शक्ती ११ १ ३ AAAAAY 1995-96_Chaitanya_Lehari_M_(Scan)_11,12.pdf-page-12.txt SeeeleveeeveAYAYAYAYAVAVAVAYA NevelAAA ১ हेळूहळू विघडू लागतो. त्यात प्रथम यकृतावर जास्त परिणाम ठेवावे. मग ते व्यवहारिक जीवन असो किंवा वैवाहिक जीवन होतो. हयाचेच परिवर्तन पुढे कर्करोगासारख्या रोगामध्ये होते असो किंवा सामाजिक जीवन असो संर्वामध्ये समतोलपणा आणि कर्करोग सुध्दा हैड्रोजन व ऑक्सीजन यांच्या अणूंच्या असणे आवश्यक आहे आणि हे अत्यंत सनैगिंक आहे. आपण अतिबदलामुळे होत असतो. एखाद्या कर्करोग झालेल्या व्यक्तीत पाहिले असेल की सर्व साधारण मानव सहा फुटाव्या आसपास । न्याहाळले असल्यास असे आढळून येईल की, त्याच्या अंगावर उंच असतो. तो कधी २०० फुट उंच नसतो. तसेच निसर्गातील निरनिराळे चट्टे पडलेले आढळून येतील किंवा त्याचा एखादा इतर गोष्टीत समतोलत्व आपणास आढळून येईल. जो मनुष्य अवयव काळसर पड़ू लागेल, काही अवयव भाजून निधतील स्वतःळा फार चढाओढीमध्ये प्रयत्नशील रहातो तो अखेरीस परंतु त्या व्यक्तीचे तपमान नेहमीसारखे साधारण राहील. तेव्हा वेडयासारखा होतो. पाश्चिमात्य देशांत जेथे प्रत्येक क्षेत्रात एक गोष्ट निर्विवाद आहे की, सद्गुरुतत्वासच्या विरोधात चढ़ाओढ आहे तिथले स्टॅंटिस्टिक्स् पहाता असे लक्षात येईल कुटलीही गोष्ट केल्यामुळे मग ते दारु पिणे असो किंवा इतर की, तिथल्या व याचश्या मंडळीची स्थिती चढाओढीमुळे वेडसर कुठलाही गोष्ट असो. त्यामुळे मनुशष्याची चेतना नष्ट पावून झाली आहे. चढ़ाओढीमुळे मनुष्यात असमाधान निर्माण होतो. त्यामुळे त्याची सर्वागीण प्रगती होऊ शकत नाही. उलट त्याचा हास होतो. तेव्हा मानवांनी समतोल जीवन जगून आपल्या शरीरातील सद्गुरुत्वाचे सद्गुरुचे स्थान वळकट करणे आवश्यक त्यात कर्करोगासारखे रोग होऊ शकतात दारु पिण्यामुळे दुसरी एक गोष्ट मानवाच्या शरीरात घडते ती म्हणजे त्याच्या रक्तीवाहिन्या फुगतात व जाड्था होतात. हया रक्त वाहिन्या जाडया होण्याचे कारण रक्तातील आहे आणि त्या नंतरच त्यामध्ये धर्माची स्थापना होऊ शकते. पाण्याच्या घटनेमध्ये होणारा वदल रक्तवाहिन्या जाडया झाल्यामुळे किंवहुना धर्माची धारणा त्यानंतरच होऊ शकते. अशा सात्विक मनुष्यामधे अनेक प्रकारचे रोग होतात. वास्तविक दारु म्हणजे पाश्चिमात्य देशात ज्याला वाईन ' म्हणतात ते पेय होय, आणि द्राक्षांचा रस. मानवाच्या अतीपणामुळे त्यांनी द्राक्षांच्या रसाची होतो त्या बेळेस त्याचा हास होतो व तो असंतुलतेत ढकलला कुजवण्याच्या प्रक्रियेने दारुत रुपान्तर केले. ही अशा प्रकारची जातो. तेव्हा या दहाही धर्माचे कटाक्षाने पालन करणे आवश्यक दारु सर्वसाधारणपणे निरनिराळया वस्तूना पालीश करण्यासाठी आहे. या दाही धर्मावद्दल 'वायवल "मध्ये विशद रुपाने वापरावयाची असते. उदा. जर हिरे पॉलीश करावयाचे असतील सांगितले आहे. तर जीनने करावयाचे असतात. किंवा काही ठिकाणी स्पिरीट वापरतात. हे स्पिरीट पॉलीश म्हणून वापरण्याऐवजी जर शरीरात क्रियाशक्ती म्हणजेच पिंगला नाडी कार्यान्वित रहाणार नाही गेले तर त्यामुळे रोग जड़तात. मानवाच्या बुध्दीच्या विपरीत आणि आपल्या इडा नाडीवर भार येऊन प्रतिअहंकारावी संस्था पणाची अशा वापरासाठी कल्पना करवत नाही. जी गोष्ट पॉलीश करण्यासाठी वापरतात, ती गोष्ट पिण्यात त्याला कुठला होऊन जाईल. ह्या उलट जर मानवात अहंकाराची संस्था आनंद मिळतो ? दारु पिण्याने मानवाची चेतना नष्ट होते वळावली तर तो हिटलासारखा होऊन जाईल व त्यास असे वाट् त्यामुळे तो स्वतःकडे अंतर्मुख होऊन पाहू शकत नाही किंवा लागेल की, मी फार मोठे कार्य करुन राहिलो आहे व कित्येक स्वतःला तो समजू शकत नाही. त्यामुळे तो सत्यापासून पूर्णपणे लोक मला हार घालतील माझी आरती करतील इत्यादी. परंत पराकृत्त होत असतो. 'सत्य' इतके भयानक नाही की ज्यामुळे अशा माणसाच्या है लक्षात येत नाही की , तो पूर्णपणे अहंकाराच्या मानवाने त्यापासून दूर रहावे ? ! उलट सत्य हे फार सुंदरण संस्थेत विभारीत असल्यामुळे तो असंतुलतेत ढकलला गेलेला मनमोहक, शांतीदायक आणि सुखकारक आहे. परंतु मानवाला असतो आणि अशी व्यक्तीपूर्णपणे अहंकारी असते. ह्याचे वर्णन त्यांची कल्पना नाही आणि त्यामुळे मानवाला समजवण्यासाठी आपण श्री तुलसीदासजींनी लिहिलेल्या वाल्मिकी रामायणात श्री हया भूतलावर अनेक सद्गुरुनी जन्म घेतले. एक साधी सोपी नारदमुनी अशा अहंकारामुळे कशा प्रकारे असंतुलतेत ढकलले । गुरुकिल्ली म्हणजे मानवांनी आपले जीवन समतोल स्थितीत गेले हे वाचू शकता. अशा अहंकारी व्यक्तींना असे बाटते की जीवनामुळे मनुष्य स्वतःच्या धर्मात ओळखण्यात कारणीभूत होतो. ज्या वेळेस मनुष्य स्वतःच्या दहाही धर्मापासून च्युत ' वाईन ' म्हणजे ताज्या आपण समाजावर सुसंस्कार लादले नाहीत . तर आपली आपल्या मेदूमध्ये बळकाऊन वसेल. त्यामुळे मानव पूर्ण विभारीत कुंडलीनी, सद्गुरु महिमाव श्रीकृष्ण शक्ती AAAAY 1995-96_Chaitanya_Lehari_M_(Scan)_11,12.pdf-page-13.txt ১AA eleAAAAAAAAAAAAAAA आम्ही फार यशस्वी आहोत. परंतु अशा व्यक्तीचे वैयक्तिक उदो का? हे सरासरी सद्गुरुतत्वाच्या विरोधात आहे. मानवाची जीवन निहाळल्यास असे आढळून येईल की, अशी माणसे अत्यंत उग्र स्वभावाची अति हलक्या स्वभावाची किंवा अतिमूर्ख दिले आहे व आज ना उद्या त्यास त्या अद्भृत शक्तीचे ज्ञान स्वभावी दिसतात. तेव्हा हे सर्व असंतुलीतपणामुळे होत असते व्हावे हीच त्या विराट परमेश्वराची इच्छा. आतापर्यत व असंतुलीतपणा हा सद्गुरुतत्वाची रक्षा न केल्याने होत असतो. सहजयोगामध्ये अनेक लोक फार सहजगत्या पार झाले. आता आता आपण असा प्रश्न कराल की, सद्गुरुतत्वाची रक्षा करशी करावी व ह्यासाठी काय करावे? प्रथम आपले गुरु कोण आहेत ते समजले पाहिजे. यावदूदलही आपल्या समाजात अनेक उत्यापन होऊन ती ब्रह्रंध्रचे छेदन करीत नाही, तोपर्वत योग बुध्दी इतकी स्वैर आहे की, परमेश्वरानेही त्याला संपूर्ण स्वातंत्र्य सहजयोग एका उंचीवर वेऊन ठेपला आहे , ज्याला आपण महायोग' म्हटले पाहिजे. जोपर्वत आपल्या कुंडलिनी शक्तीचे झाला असे कसे म्हणता येईल? आत्तापर्यत अनेक प्रकारचे जे प्रकार पहावयास सापडतात. जर कोणी गुरु आपणास नाम घेण्यास प्रवृत्त करत असेल तर आपण निश्चित समजावे की, योग वर्णिलेले आहेत ते म्हणजे 'योगा' ची पूर्वतयारी. परंतु तो सद्गुरु नव्हे. परमेश्वरावे नाम समजून व ज्या प्रकारचा सहजयोगात ज्यावेळेस आपल्या शरीरात कुंडलिनी शक्तीचे त्रास असेल तेथील देवतेचेच घ्यावयाचे असते, नुसते नाही उत्थापन होते, त्यावेळेस हे सर्व योग आपणात आपोआप किंवा सर्वासाठी एकाच देवतेचे नाम घेऊन चालत नाही उलट घटीत होतात व कुंडलिनी शक्ती सहस्त्रापर्यत येते आणि ज्यावेळेस त्यांनी बास होतो. ह्याबद्दल असे म्हणता येईल की आपणास ताप आला असल्यास डॉक्टरनी दिलेले एखादे औषघ घेतो. पण कुंडलिनी सहस्त्रात येऊन ब्रह्मरंध्राचे छेदन करते. त्यावेळेस महायोग' घटीत होतो. म्हणूनच सहजयोग, जो अनादी आहे तेच औषध दुसर्या रोगावर कसे लागू पडेल? उलट त्यांना जो आपल्याबरोवर जन्मास येतो आणि जो आपल्याबरोबर त्रास नाही का होणार? हीच बाब निरनिराळया देवताच्या अनेक वर्षापासून चालत आला आहे. ज्यामुळे आज त्याची नामावद्दल म्हणता येईल. जी व्यक्ती आत्मसाक्षात्कारी नाही ती सद्गुरु असू शकत नाही. आईकडे जी करुणा असते ती सर्वजण महायोग मिळविण्याच्या स्थितीत येऊन पोहोचले आहोत. त्यांच्यामधे आढळत नाही. योगी लोकांनी फार मेहनत केलेली असते व त्यानंतर त्याचे अधिष्ठान जमते व परमेश्वरीशक्तीची फार पूर्वी सद्गुरु एक किया फार तर दोन तीन शिष्य ठेवत अनुभूती मिळते. तेव्हा इतरेजनांनी सुध्दा कुंडलिनी शक्तीच्या जागृतीसाठी. फार मेहनत घ्यावी असे त्यांना बाटते. जगात जनसमुदायापर्यंत पोहोचत नाही तो पर्यंत त्याला अर्थ नाही. आत्तापर्यत जितके सदगुरु होऊन गेले त्यांनी सहजयोगाचाच आता है ज्ञान सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्याचा समयच आलेला मार्ग अवलंविला होता. उदाहरणार्य श्री ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, श्री नामदेव श्री नानक, श्री कबीर इत्यादि परिपूर्ण झाली आहे. अनेक सद्गुरुंनी समाजात राहून लोकांची सेवा केली व त्यांना म्हणजे झाले. धर्म शिकवण्याचा व परंतु त्यावेळच्या लोकांनी या सर्वच्या सर्व सद्गुरुंचे न ऐकता श्री कृष्णशक्तीवद्दल आता मी सांगते. त्यांच्यावर इतके अत्याचार केले आहेत., अनेक वेळा त्यांना मारले त्यांना समाजातून बाळीत टाकले त्यांना अन्नसुध्दा दिले नाही. आपणास हे सर्व माहितच आहे. आणि आता आपण पाहिलेत की, लोक त्या सर्वाच्या पालख्या घेऊन फिरतात मिरवणुका काढतात, त्याच्या नावाने मोठमोठे समारंभ करतात. त्याच्याच नावांने पैसे कमवतात आणि त्यांच्या नावाने अन्नछत्र आपली मान उंचावलेली आहे. हे कार्य विशुध्दी चक्रातील पण चालवतात. लोकांमधील अशा दांभिकपणाचे व खोटेपणाचे फार आश्चर्य वाटते. जेव्हा सद्गुरु प्रत्यक्ष जिवंत असताना उल्कांतीस परिपर्णता आली असे म्हणता येईल. उत्क्रांतीचा परिपुर्ती होत आहे, त्यास 'महायोग' मानले पाहिजे. आपण आता आपल्यामधील गुरुतत्व फलदवुप होण्याची वेळ आली आहे. असत, परंतु जोपर्यंत ही गोष्ट सर्वसामान्य माणसापर्यंत सर्व आहे. कारण की, आपल्यामधील अंतर्रचना हे ज्ञान मिळण्यास फक्त आपले कनेक्शन मेनशी लागले श्री वाद योग्य मार्गावर जतगण्याचा प्रयत्न केला. आपणातील सद्गुरुतत्वास नमस्कार करुन आपणातील मानवात सुरुवातीपासूनच श्रीकृष्णशक्ती स्थित आहे ज्यावेळेस प्राणीमात्रापासून मानवाची उत्क्रांती झाली त्यावेळेस त्याची मान उंचावली गेली. हे कार्य मानवाच्या मानेमध्ये , असलेल्या विशुध्दी चक्रामुळे झाले. या चक्रास १६ पाकळया आहेत. हे चक्र ज्या ठिकाणी स्थित आहे, त्या स्थानापासून कृष्णशक्ती जागृत झाल्यामुळे शक्य झाले. ह्यामुळे आपल्या त्यांच्याशी गैरवर्तन केले तर त्यांच्या मृत्यू नंतर त्यांचा उदा र कुंडलीनी, सद्गुरु महिमाव श्रीकृष्ण शक्ती जन 1995-96_Chaitanya_Lehari_M_(Scan)_11,12.pdf-page-14.txt AAAAAAAAAAAAA माणसाची बुध्दी विक्षिप्त असल्यामुळे तो त्याच तंथाखूचा विपरीत इतिहास पाहिल्यास प्रथम एकपेशी अमीबा, त्यानंतर मासा कासव असे होत होत मानव उत्क्रांतीच्या संध्याच्या स्थितीस वापर करतो. याच तंदाखुमूळे श्रीकृष्णशक्तीला तर वाधा येतेच पाहोवला आहे श्रीकृष्णशक्ती ही संपूर्ण शक्ती आहे. ज्यावेळेस आपणामधील श्रीकृष्णशक्ती जागृत होते. त्यावेळेस आपला पोटात जाणे व तेथुन यकृत इत्यादी अवयवाना खराब करणे व संबंध विराटाशी येतो. यामध्ये आपणास समध्टी दृष्टी येते. त्यामुळे सदगुरुतत्व खराव होते. सद्गुरुतत्व आपल्या नाभी याचा अर्थ जर आपण माझ्याकडे किंवा माझ्या फोटोकडे दोन्ही सभोवार पसरलेले असल्यामुळे सर्वच्या सर्व त्रास एकदम एखाद्या हात फैलावून बसलात तर श्रीकृष्ण शक्ती जागृत होऊन आपण आपत्तीप्रमाणे येऊन कोसळतात. विराटाशी संबंधित होता व आपल्या हातामध्ये हे श्रीकृष्णाची विराटशक्ती जी सर्वत्र पसरली आहे, त्यामुळे चैतन्य जाऊ शकते. ज्यावेळेस आपल्या हातातून ही श्रीकृष्णशक्ती वाहू वहिणीची, श्रीकृष्णाची बहीण जी मारली असता आकाशात लागते, त्यावेळेस आपणामध्ये साक्षित्व येते. याचा अर्थ आपण उड़न गेली व जिने आकाशवाणी केली होती तीच ही सर्व गोष्टी एखाद्या नाटकाप्रमाणे पहाता वास्तविकपणे है सर्व श्रीविष्णुमायाशक्ती ज्या माणसाची बहीण फार आजारी असते नाटकच आहे. श्रीकृष्णांनी त्यावेळी केलेल्या लीला किंवा त्याचे डावीकडील विशुध्दो चक्रावर त्यास वोजा जाणवेल. जर प्रभुश्रीरामचंद्रांनी त्यावेळेंस जे केले ते सर्व नाटकच होते. इतक्यां एखाद्या माणसाची दृष्टी आपल्या वहिणीप्रती किंवा इतर बेमाल्मपणे त्यांनी हे नाटक वटवले की, त्यात संपूर्णपणे समरस महिलाप्रती योग्य किंवा पबित्र नसल्यास है चक्र लगेच विघडते. झाले होते. श्रीकृष्णानी अनेक लीला केल्या. ते पूर्णावतार होते. आजकालच्या समाजात अनेकांचे हे चक्र खराब असल्याचे ज्यावेळेस मानवात सुध्दा पुर्णत्व येते त्यावेळेस तो विश्वाकडे आढळते. कारण की, त्यांची दृष्टी पवित्र नसते आपल्या नाटक पहावे त्या दृष्टीने पहातो व तो संपूर्ण साक्षित्वात उतरतो, पुरातन शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपल्या पत्नीशिवाय इतर त्यावेळेस तो भ्रमिष्ट नसतो किंवा दुःखी किंवा सुखी सुध्दा सर्व महिलांना बहिणीप्रमाणेच वागवले पाहिजे. असे आपण नसतो. तो आनंदात समरस झालेला असतो. है श्रीकृष्ण वागुन पहा की, लगेच आपणास संतोष, शांती व पावित्रय पण सद्गुरुतत्वसुध्दा विघडते. कारण की, खाल्लेली तंवाखू विशुध्दी चक्रावरील डाव्या बाजूस श्री विष्णुमायेची शक्ती स्थित आहे. ही शक्ती वहिणीची आहे. श्रीकृप्णाच्या लाभेल, असे वागल्याने आपले कित्येक त्रास नाहीसे होतील. शक्तीमुळे होते. श्रीकृष्णशक्तीची खालीलप्रमाणे दोन अंगे आहेत. एक अपवित्र वागणुकीमुळे विशुष्दी चक्राच्या डावीकडील भागावर विशुध्दीचक्राच्या डावीकडील बाजूस व विशुषध्दीचक्राच्या त्रास येतो. त्या सध्या सिनेमाबाल्यांमुळे लोकांवर फार परिणाम उजयीकडील वाजूस व एक मधोमध, यातील जी शक्ती मधोमध होतो या सर्वजणांना आपल्या केलेल्या अशा अपवित्र कर्माची आहे ती विराटकडे घेऊन जाते. जी डावीकडील शक्ती आहे ती फळे भोगावी लागणार. सध्याच्या मंडळीमध्ये भाळेपणा नाही शक्ती मनुष्याच्या मनातील एकादी चूक किंवा चुकीचे किंवा किंवा तेजस्विता दिसत नाही कित्येकांचे डोळे गरगर फिरत खोटे कार्य केल्यानंतर निर्माण होणाऱ्या भावनांमुळे खराव होत असतात. हे डोळे फिरवणे म्हणजे सुध्दा श्रीकृष्णशक्तीच्या असते. ज्यावेळेस एखाद्या माणसाला असे बाट्ते की, मी फार विरोधात कार्य, डोळे फिरवण्याने आपल्याला आनंद तर नाहीच पाप केले आहे किंवा चुक केली आहे. त्या वेळेस त्याचे विशुध्दी मिळत पण आपल्या डावीकडील संस्थेत भुतांचे आगमन होत चक्र डावीकडील बाजूस खराब होते. ह्यापैकी आपल्या येथे एक असते आणि त्यामुळे डावीकडे विशुध्दी चक्रावर पकड येते. वस्तु फार प्रामुख्याने लोक वापरताना आपणास आढळते. ती त्यानंतर मग असे वाटते की, मी अमुक गोष्ट करावयास नको म्हणजे सिगरेट विडी व तंवाखू सिगरेट किंवा विडी ओढणे होती इत्यादी आमच्या लहानपणी आम्हाला आई-वडील सांगत किंवा तंवाखू खाणे हे श्रीकृष्ण शक्तीच्या विरोधात आहे. परंतु असत की, खाली मान घालून नजर जमिनीवर ठेवून चाला आपणास आश्चर्य वाटेल की, ज्या लोकांना अशा सवयी पूर्वी आपणास कदावित माहीत असेल की श्री लक्ष्मणांनी श्री होत्या त्याच्या सवयी सहजयोगात आल्यानंतर पार सीतामाईचे पायच पाहिले आहेत. त्यावर कधी त्यांनी नजर उचलली नव्हती. वात त्यांचा काही बाईट उद्देश नव्हता ही एक शिस्त होती, की नजर जमिनीवर ठेवून चालणे. जी मंडळी नजर खाली करुन चालतात ती बादशाही वृत्तीची असतात. जे झाल्यानंतर आपोआप सुटल्या. परमेश्वराने तंवाखू जंतुनाशक म्हणून बनविला. परंतु कुंडलीनी, सद्गुरु महिमाव श्रीकृष्ण शक्ती ন १ ६ 1995-96_Chaitanya_Lehari_M_(Scan)_11,12.pdf-page-15.txt NAAAAAAAAAAAVAAA भिकारी किंवा घाणेरडे असतात ते आपली नजर सारखी फिरवीत नये? माझ्याजवळे अमुक गोष्ट नाही त्याच्याजवळ आहे. तर असतात हा डाळे फिरवण्याचा रोग आज इतका पसरला आहे मी चोरी करणार ! ह्याला कारण तर्कबुध्दी आता असे पहा की, त्यामुळे डोळ्यांचे रोग पसरत आहेत. लोकांची नजर की, कमजोर होते. त्यावेळेस मग हिरवळीवर चालण्यास सांगण्यात विचाराने पहावयास लागतो परंतु सुबुध्दीमुळे तसे होत नाही. येते. अनवाणी पृथ्वीमातेवर चालण्यास सांगण्यात येते, कारण सुबुध्दीमुळे आपली व दुसर्याची बस्तू ही त्याची स्वतःची आहे की ती ( पृथ्वीमाता) आपली आई आहे. एकदा आई काय हे लक्षात येईल. आहे है समजल्यावर लोक , वहिण काय आहे है समजू शकतील. इतरांच्या वस्तुमध्ये नाही वास्तविक कोणतीच गोष्ट कोणाची तात्पर्य आपण आपली नज़र खाली ठेवून चालणे आवश्यक नाही. आपण सर्वजण सर्वच्या सर्व येये सोडून जातो हा तर आहे व कोणाकडेही अपवित्र हृष्टीने पाहू नये. हीच गोष्ट सर्व जमाखर्च आहे, की ही माझी बस्तू व ती त्याची. एक आपल्याकडील अनेक सद्गुरुंनी सांगितली आहे. श्री बेशूखरिस्तांनी फारच सर्वसाधारण बाय आहे की, सर्व गोष्टी येथेच सोडून सांगितले आहे की, तुमची नजर व्यभिचारी नसावी, खास तर्कबुध्दीमुळे मनुष्य प्रत्येकवस्तुकडे आपण संयुक्तिक आणि माझ्या वस्तुत जो आनंद आहे, तो मनुष्याला जावयाचे आहे मग त्याच्यामागे एवढी धावपळ कसली ? करुन आमच्या कड़ील मध्यमवर्गीयातील लोकांनी ह्या गोष्टी फार समजणे आवश्यक आहे, कारण की ज्यांच्याजवळ पुष्कळ आणि राधा यांच्या शक्तीपासून बनलेले आहे. ह्या शक्तीच्या पैसा आहे, त्यांच्या डोक्यात वरील गोष्टी सहजगत्या शिरणार विरोधात ज्यावेळेस मनुष्य जातो त्यावेळेस त्यावी वृत्ती अशा नाहीत : कारण की, ते त्यांच्या पैशाच्या मस्तीत चूर असतील, त्यांना पाप-पुण्याचा विचार करण्यात बेळ नाही. माणसाला मी राजा आहे, मी फार मोठा पुढारी आहे आणि भीच सर्व पापुण्याचा विचार विशुध्दी चक्रामुळे येती जर पाप-पुण्याचा आहे. अशा वृत्तीमुळे त्या माणसात अहंकार बळावतो. आपणास विचार नसेल तर आपली कुंडलिनी जागृत होणार नाही. विश्वात माहीतच आहे की, कंसाने आपल्या सख्ख्या वहिणीस व पाप पुण्य दोन्ही गोष्टी आहेत. ज्यावेळेस आपण सहजयोगात वहीणीच्या मुलांना कशा प्रकारे मारले, त्याल असे वाटत होते येऊन पार होता त्यावेळी आपणात श्रीकृष्णशक्ती जागृत होऊन की, कोणत्या तरी प्रकारे मी सर्वांवर हर्क गाजविले पाहिजेत ! व आपण प्रतिष्ठीत होता. आपण मुळात प्रतिष्ठीत आहातच. पण पार होण्यापूर्वी आपणास त्याची जाणीव नसते. आपणास. विशुध्दी चक्राची पकड़ असते, परंतु आपणामध्ये सर्वात प्रथम माहीत नाही की परमेश्वराने किती परिश्रमाने एकएक चक्र सर्दीमुळे उजव्या विशुध्दीवर पकड बेते. आपल्यामध्ये बनावेले आहे. आपण हे सर्व शास्त्र जाणून घ्या आणि स्वतःचे महत्व समजून घ्या व आपली स्थिती जाणून घ्या. विशाटाची शक्ती आहे. या शक्तीमुळे मानव परमेश्वराच्या शोधात आपण साच्या विश्वातली फुले आहात. आता फळात रुपातर असतो जर भी विराट परमेश्वराचा एक भाग असलो तर होण्याची वेळ आली आहो. आपण हे रूजून घ्या की, आपण परमेश्वराचे अंश आहोत. परमेश्वर आपल्याला मान देत आहे आपणामध्ये सामहिक चेतना येत नाही, तोपर्यत आपणास आता उजवीकडील विशुध्दी चक्रावाबत पाहूया है श्रीकृष्ण प्रकारची असते की जेव्हा तो म्हणेल की मी फार मोठा आहे त्याला जगातील इतर कुठली गोष्ट दिसत नाही त्याला उजवीकडील आता विशुध्दी चक्राच्या मधोमध जी शक्ती आहे ती परमेश्वराला शोधण्याचा अर्थ काय ? ह्याचाच अर्थ जोपर्यंत आणि आपणसमोर नतमस्वक होत आहे आणि आपणास विनवित आहे की, आपण हे सर्व ज्ञान मिळवून घ्या व स्वतःवा अर्थ लावून घ्या आपल्या 'स्व' ला जाणण्यानेच मनुष्य घटीत होते.. जोपर्यत आपणहि सहजयोगात बेऊन आपली सुबुध्दी मिळवितो. जोपर्यंत माणसात दु्बुध्दी असते त्याची जागृती होत नाही. सुबुध्दी विशुध्दी चक्रामुळे जागृत चेतना जागृत होत नाही. एकदा आपली कुंडलिनी शक्ती जागृत होते. ज्यावेळेस मनुष्य आपल्या विशुध्दीचक्रात जागृत होऊन आपण पार झालात की, आपण इतरांच्यातील भावना, त्यावेळेस त्याला सुदुध्दी येते व त्याच्यामध्ये संतूलन येते. एक जाणीवा इ. स्वतःमध्ये जाणू शकतो. हे आपल्यातील सामुहिक असते सुबुध्दी व दुसरी दुर्बुध्दी. बुध्दी गाढवासारखीसुध्दा होऊ चेतना जागत झाल्यामुळे शक्य होते. आपण स्वतःकडे अंतर्मुख शकते किंवा मूर्खासारखीं. बुध्दीमुळे तर्कज्ञान व त्यामुळे एखादा होऊन पाह शकतो व आपली दृष्टी (absolute) पूर्णतेकडे मनुष्य चोरीसुध्दा करु शकतो. तो म्हणेल मी चोरी का करु त्यांचे उत्तर मिळणार नाही. नुसते लोकांना भाऊ-बहीण मानून सामुहिकता मिळणार नाही. पण हे सामुहिंक चेतनेत आपोआप आपली , तोप्येत कुंडलिनी शक्ती जागृत होत नाही, तोपर्यत आपली सामुहीक होतो. 8 Ind क तन ाह 1995-96_Chaitanya_Lehari_M_(Scan)_11,12.pdf-page-16.txt की जागृतीवादत जितके कार्य त्यांनी केले आहे , तितके पूर्वी कोणी वाहू लागती. आपली आंतरिक स्थिती काय आहे हे तंतोतंत केले नाही. सैतानाव निकाल कसा केला पाहिजे इ. बददल आता सोप्या भाषेत सांगायचे तर आपन्या अनेक वारीक व अभिनव गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत हाताची पाच वाटे, त्यावर आपण आपल्या शरीरातील पाचे ज्यांचा वापर सहजयोगांमच्ये व्याच ग्रमाणात आम्ही करतो. चक्राची जाणीव घेऊ शकता. तसेच इतरदोन चक्रांची जाणीव श्री आदि शंकराचार्यानी तर अनेक सूक्ष्म गोष्टी लिहून ठेवल्वा वळते. इतर गोष्टीकडे आपण पूर्णते (absolute) च्या तुलनेने वदुदल जाणू शकता. सुध्दा आपण आपल्या तळहातावर घेऊ शकता, डाव्या हातावर आहेत हाा सूक्ष्म गोष्टी आपण काटेकोरपणे आपल्या जीवनात डाव्या ईडा नाडीमधल्या चक्रांचे: तर उजव्या हातावर उजव्या अंगिकारल्यावर आपण सहजयोंगात पूर्णपणे विरघळून जाऊ, पिंगला नाडीमधल्या चक्रांची जाणीव होते. अशा प्रकारची जाणीव फक्त कुंडलिनी जागृती होऊन पार झाल्यानंतरच होते. उलगडा करुन समाजात जागृती करुन आपणावर अनेक उपकार ज्यावेळेस मनुष्य पार होतो त्यावेळी त्याच्या मज्जारञ्जुतील सात केले आहेत. विशेष करुन आफल्या महाराष्ट्रात साधूसतानी चक्रे जागृत होतात. त्यांची जाणीव दोन्ही हातांवर होते तसेच अवतार घेऊन ह्या भूमीला पावन केलें आहे ह्या संतांची इतकी त्या स्थितीत त्यास सामुहिक चेतना प्राप्त होते. आपल्या देशावर साधूसंतांनी अवतार घेऊन अशा ज्ञानांचा तपश्चर्या आहे की, त्यांच्या नुसत्या इशार-यावर लोक पार होत र वरील गोष्टी आपल्या विशुध्दीचक्राशी संवधीत आहेत. असतात मी जेव्हा सहजयागाच्या प्रचारार्थ निरनिराळ्या खेडोपाड़ी आमच्याकडे सहजयोगात बरीघशी मंडळी येतात व पार होतात. जाते, त्यावेळी हजारो लोक येत असतात. परंतु शहरातील पण ह्यापैकी कित्येकांना चैतन्यलहरींची जाणीव होऊ शकत लोकांना येण्यास सबड नसते. कारण की खेडोपाडयाव्या नाही. ह्याचे कारण त्यांच्या विशुष्दी चक्रावर असलेला त्रास है लोकांना सत्याची ओळख आहे आणि अशीच माणसे सहज हाय, याआधी विशुध्दीचक्र सिगरेट किंवा विडी इ. ओढण्याने खराब होते है सांगितलेच आहे. शहरातील वातावरणात अशुध्दता जास्त असल्यामुळे सिगरेट किंवा विडी न ओढतासुध्दा है चक्र खराब होऊ शकते विशुध्दी चक्र खराय झाल्यामुळे या चक्रामधुन मिळवण्यासाठी फार मोटे पंडीत किंवा विदूवान असण्वाची मंदुकडे दुतर्फा संवेदना वाहून नेणार्या नाडया विघडतात व त्यामुळे अशा माणसाची संवेदन झमता कमी होते. परंतु माणसांसाठी आहे त्यासाठी शिक्षणाची आवश्यकता असावयास जसजसे विशुध्दी चक्र जागृत होत जाते तसतशी संवदेन क्षमता हबी असे नाही . परंतु माणसे हृदयाची भक्कम असावयास हवी. वृध्दिगत होते. विशुध्दीचक्र जागृत करण्यासाठी सुध्दा काही किंवहुना राजेशाही स्वभावाची असावी अशा प्रकारची माणसे मंत्र आहेत आपणास आश्चर्य वाटेल की, विशुष्दीचक्र स्वच्छ करण्यासाठी किंवा जागृत करण्यासाठी आपल्या अनामिकेची बोटं दोन्ही कानात घालून मान मागे करुन व नजर आकाशाकडे परंतु अतिशय शौर्यात इथे मांडण्यात आल्या आहेत आपण करून मोठयाने व आदराने 'अल्ला-हो-अकबर' हा मंत्र बोलण्याने. सहयोगात आल्यावर पार झाल्यानंबर कुंडलिनी म्हणजे काय हे विशुध्दीचक्र स्वच्छ होते. तेव्हा आपण समजले पाहिजे की, जाणू शकता व तिचे स्पंदन आपण आपल्या नजरेने पाहू शकता. अकबर' म्हणजे विराट पुरुष परमंश्वर होय श्रीगुरुनानक जोपर्यंत आपण पार' होत नाही, तोपर्यंत आपण ह्या सर्व साहेबांनी सुध्दा विराट परमेश्वराच्या अर्थात श्रीकृष्णावदूदल गोष्टी त्यावेळी लोकांना सांगितल्या, परंतु अशी किती माणसे ह्या ज्ञानाचा प्रकाश आपणमध्ये येतो व सर्व व्यापी परमेश्वराशी आहेत की, त्यांनी सांगितलेल्या गोष्टीचे लोकांनी अनुकरण चैतन्यलहरीब्दारे संवाद करु शकता कारण की, ही परमेश्वरी केले आहे ? उदा त्यांनी सांगितले होते की दोन्ही हात नमाज पडतात, त्याप्रमाणे पसरवून परमेश्वराची प्रार्थना केली पाहिजे व अशा प्रकारे हात पसरवून नमाज केल्याने कुंडलिनी शक्तीचे जागरण होते. परंतु ही गोष्ट अनेक लोकांना माहीत नाही. श्रीगुरुनानक साक्षात श्रीदत्तात्रयांचे अवतार होते आणि कुंडलिनी योगात प्रतिष्ठीत होतील. इथे येन्यागवाळ्याचे काम नव्हे. ज्या लोकांना स्वतःबद्दल आदर नाही, श्रध्दा नाही किंवा सत्याची आसक्ती नाही. त्यांच्यासाठी सहजयोग नाही. सहजयोग जरुर नाही. सहजयोग हा सर्वसाधारण मध्यम परिस्थितीतील सहजयोंगात प्रतिष्ठीत होतात. श्रीकृष्णशक्तीवद्दल लिहिण्यास अनेक गोष्टी अहेत ज्ञानावद्दल अनभिज्ञ असावा. परंतु आपण 'पार' झाल्यावर शक्ती सर्व अणुरेणूत संचारलेली आहे. आपल्या सर्वांना अनंत आशिर्वाद ! है कुंडलीनी, सद्गुरु महिमाव श्रीकृष्ण शक्ती র 1995-96_Chaitanya_Lehari_M_(Scan)_11,12.pdf-page-17.txt eVNNAANAAAAAAAAAAAAAAAAAAAYA श्री यैश ख्रिस्त णि श्री कुंडलिनी शक्ती अ ब्र. डाऊ आज थी कलकी देवता व श्री कुंडलिनी शक्ती यांचा काय संबंध आहे हे सांगए्याया प्रयत्न केला आहे' कलकी शब्द निएकसंक हया शब्दापासून निर्मित झाला आहे. निष्कलंक म्हणजे ज्यांवर कलंक किया डाम नाही अस. म्हणजेच अत्यंत शुध्धद. जातात. दुस-या प्रकारची काही मंडळी पिंगला नाडीवर कार्यान्वित शब्द निकंक असताता व फारच महत्वाकांक्षी असतात. त्यांना इतके स्वतंत्र क्हाववाच असते व त्यांच्या अपेक्षा इतक्या विशेष थराचया असतात की त्यामुळे त्यांची दुसरी वाजू (इडानाडी) संपूर्णपणे लंगडी पडते. त्यामुळे त्यांना अनेक दुर्घर रोग होऊ शकतात त्यांना परमेश्वराशी सर्वाधित रहाविसे बाटत नाही. वरील दोन्ही प्रकारची माणसे आपणास समाजात पहावयास सापडतीलः लोक एकतर फारच तामसी वृत्तीत तरी राहातील किंवा फार राजसी वृत्तीत राहतील. यातील पहिल्या प्रकारची माणसे दारु म्हणजे दारुच प्यायची म्हणजे स्वतःच्या जागृत स्थितीपासून. सत्वापासून परावृत्त रहायचे दुस या प्रकारची श्री कलकी युरणांत थ्रीकलकी अवतारावद्दल यरेचसे लिहीलेले आहे. त्यात असे या भूतलावर संभालपुर या गांवी एका पांढ-या शुभ्र धोड्यावरुन होईल "संमाल' शब्दामधील भाल' शब्द म्हणजे कंपाळ आणि संभाल म्हणजेच हया भाळप्रदेशी स्थित म्हणजेच आपल्या कपाळावर स्थित अर्थात् श्री कलकीशक्तीचे स्थान आपणामध्ये कपाळावर असते. या शक्तीला श्री महाविष्यणूची विनाशशक्ती सुध्दा माणसे जे काहीही सुदंर किंवा सत्य असेल ते सर्व नाकारायचे असे राजसी लोक नेहमी सर्व गोष्ट नाकारत असतात. अशी माणस अहंकाराने भरलेली असतात. त्याच प्रकारे प्रति अहंकाराने अतिशय म्हणतात. श्री येशुखिस्ताचे अवतरण व श्री कलकीशक्तीचे अवतरण या मधी उ कालावरधीत मानवाला स्वतःचे परीवतन करुने परमव्धराच्या लेली सम्त जड़ व बंडखोर प्रवृत्तिची माणसे आहळतात. जी भेरलली सुस्त , जड, व बडखार प्रवृत्तिची माणसे आढळतात. जी मंडळी फार महत्वाकांक्षी असतात ती आपापसांतील चढाओढी मुळे राज्यात प्रवेश करण्याची संधी मिळेल. यालाच बायवल या गंयात जखेरचा न्याय' किंवा निवाडा म्हणजेच (The fast Judgement) असे म्हटले आहे. या भूतलावरील प्रत्येक माणसावावत हा अखेरचा निर्णय होणार आहे. कोण परमेश्वराच्या राज्यात प्रवेशण्यासाठी योग्य आहे व कोण नाही वाचा निवाडा होण्याची वेळ आता आली आहे स्वतःच हासं करुन घेत असतात. वरील दोन्ही प्रकारची माणसे एकतर फार महत्वाकांक्षी म्हणजे अहंकाराने भरलेली व दुसरी अती सुस्त व प्रतिअहंकाराने भरलेली सहज़योगात फार मोठया मुश्कीलीने येऊ शकतात. परंतु जी मंडळी सात्विक आहेत. जी मध्यम वृत्तिची आहेत अशी माणसं सहजयोगात लवकर येऊ शकतात. तसेच जी सहजयोगामुळे सर्वाच्या बावतीत अखेरचा निवाडा होणार आहे. माणसं फार साधी आहेत तो सहजयोगास विनासायास व लवकर ं प्राप्त होतात व ती पारही सहजच होतात. उदाहरणार्थ आपण अद्दितीय असून सत्य आहे. आईच्य। ेमाभुळे एखादी व्यक्ति पाहीलत तर सहजयोगासाठी शहरातील काही ठरावीक मंडळी येतील सहजच, विनासाचास पार (आत्मसाक्षात्कारी) होते आणि त्यामुळेच पुण तेच खेडोपाड़ी आम्ही गेलो तर ५ ते ६ हजार माणसं येतात कदायित व-वाचशा लोकांना वरील गोष्ट अद्भूत वाटेल. परंतु हे अखेराच्या निवड्याबदुदल वर नमूद केलेली वरील गोष्ट इतकी सुंदर नाजूक व सूक्ष्म बनविली गेली आहे, कि त्यांत कुणालाही आणि विशेष म्हणजे अशा सर्वच्या सर्व मंडळीना आत्मसाक्षात्काराची अनुभूती मिळते. याला कारण शहरातील माणसं वाजवीपेक्षा जास्त विचलीत होण्याचे कारण नाही. मी आपणास सागू इच्छिते कि कार्यमग्न असतात. ती इतर कामात जास्त प्रमाणात गुतलेला सहजयोगामुळेच आपला अखेरीचा निर्णय होणार आहे, आपण परमेश्वराच्या साम्राज्यात प्रवेश करण्यास लायक आहात कि नाही त्याचा निर्णय सहजयोगाव्दारे लागणार आहे. असतात. त्यांना असं वाटत की परमेश्वराचा शोाघ करण्यापेक्षा इतर कामे फार महत्वाची आहेत. परमेश्वराचा शोध करण्यासाठी शहरातील मंडळीना वेळ नाही. त्यांना असं वाटतं की हया गोष्टी वृथा आहेत वरीचशी मंडळी निरनिराळया चित्तप्रदृत्तिने सहजयोगाकडे वळतात. तेव्हा त्यासाठी वेळ का दवडा ? या संदर्भात मला आपणास समाजातील कांही मंडळी फार तामसी वृत्तीची किंवा जटप्रवृत्तिची आवजून सांगावचं आहे की सहजयोगच आपणास योग्य दिशेस किंवा सुस्त असतात. ही मंडळी इडा नाडीवर कार्यान्वित असतात. बेऊन जाऊ शकतो व परमेश्वरीज्ञान समूळ उघड करुन सांगतो. यातील काही मंडळी अतिशयोक्तिमुळे मदीरापान किंवा तत्सम पेय सर्व परमेश्वराच्या शोधकांना अतिशय सहजतेने परमेश्वरीज्ञान खुले सर्व उत्स्फुृर्तपणे होतें, आपणाला आपला घ्यावयास लागतात व त्यामुळे अशी माणसे सत्यापासून दुरावली केले जात आहे. हे चैतन्य लहरी AAAAAAAAA ९ AAAAA छ চে 1995-96_Chaitanya_Lehari_M_(Scan)_11,12.pdf-page-18.txt VAAAAAAAA AYAAA अशा प्रकारची योगभ्रष्ट स्थिति कुणा सहजयोग्यास होणे ही अतिशय वाईट घटना आहे. एकतर योग घडणे हेच कठीण आहे व त्यातूनही यागि घटीत झाल्यावर जर अशा प्रकारची योगभरष्ट स्थिती उत्पन्न होत असेल, तर ती च्यक्ती श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे साक्षात्कार विनासायास, काहीही कष्ट न घेता मिळतो. यासाठी आपणास काहीही द्यावे लागत नाही किंवा काहीही कष्टप्रद हालचाली किंवा आसने सुध्दा करायची आवश्यकता नाही. परंतु एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे, ती म्हणजे साक्षात्कार मिळाल्यांनतर परमेश्वराच्या राज्यांत प्रस्तापित होईपर्यंत मध्यतरी राक्षस योनीस जाते. अनेक अडथळे आहेत व श्री. कलकीशक्तीचा संबंध या मध्यंतरीच्या काळाशी संलग्न आहे. आत्मसाक्षात्कार मिळाल्यानंतर सुध्दा जी राहीले पाहिजे नाहीतर ती योगास प्राप्त न होता कुठल्यातरी योनीत मंडळी आपल्या पूर्वीच्या प्रवृत्तीत अडकतीत किंवा मग्न असतात त्यांच्या स्थितीस 'योगभ्रष्ट' स्थिती म्हणतात उदाहरणार्थ एखादी घेऊ शकतील परंतु त्या व्यक्तीचे हे आयुष्य वायाच गेले. श्री व्यक्ति पार झाल्यावर सुध्दा जर अहंकारवृत्तीच्या कामात मग्न कलकीदेवतेची शक्ती सहजयोग्यांच्या बाव्रत गुप्तपणे सतत (प्रत्येक असेल किंवा पैसे करमविण्याच्याकार्यातच अतिशय मग्न असेल किंवा क्षणी) कार्यान्वित असते आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यास अती मगन असेल तर अशी व्यक्ती एखादा गट (गुप) जमा करु शकेल व मग अशा जमावावर शक्तीनीशी संरक्षण करत असते जे कोणी सहजयोगाच्या विरोधात ती व्यक्ती आपलं वर्चस्व प्रस्थापित करु शकेल. परंतु या सर्वात कार्य करतील त्या सर्वाना अतिशव त्रास होईल. इतिहासाकडे कालांतराने असे आढळून येईल कि ती व्यक्ति परमेश्वरापासून, दृष्टिक्षेप केला तर लोकांनी अनेक संत पुरुषांना त्रास दिला. परंतु सत्यापासून स्वतःबंवित होऊन तिचा हास होतो. त्यांनतर त्या व्यक्तिचे सर्व अंकीत लोक सुध्दा सत्याला म्हणेच परमेश्वराला मुकतात श्री कलकीदेवतेची शक्ती पूर्णतया कार्यान्चित आहे. जो मनुष्य व त्यांचा सुध्दा -हास होतो. असे सहजयोगात आल्यावर सुध्दा घडु सञ्जन आहे, संत आहे त्याला त्रास दिलात तर श्री कलकी शक्ती शकते. या मुंबापुरीत अशा अनेक घटना वारंवार झालेल्या आहेत. आपणास सळो की पळो करुन सोडणार आणि अंशा बळी आपणाला वाला योग-भ्रष्ट' म्हटले पाहिजे. यात एखादी व्यक्ती आपल्या योगापासून च्युत होते कारण की सहजयोगात व्यक्तीला संपूर्ण स्वातंत्र्य असते व एखाधा व्यक्तीची योगातील प्रगती किंवा अधोगती हे त्या ब्यक्तिच्या स्वतंत्रतेवर अवलंबून असते. काही ख-या व महान गरुंच्याकडे वेगळया प्रकारची योग साधना शिकवली जाते. घेऊ नका आणि स्वतःसचा दिमाख मिरवून फुशारक्या मारु नका, त्यामुळे साधकांचे अंतःशुध्दिकरण होते आण जीवन लहानपणापासून कारणकी जर श्री कलकी देवतेने आपल्या जीवनांत सहाराच्या अतिशय शिस्तवध्द वनविले जाते. अशामुळे त्या साधकाचे जावन केली तर आपल्याला काव करावे व काय नाही ते अतीशय कष्टप्रद बनविले जाते व त्यांच्यत शारीरीक बाधा-खोड निर्माण केली जाते. व त्यांचा स्वभाव किंवा त्यांचे व्यक्तिम,वच संपूर्णतया वदलून टाकले जाते. मात्र सहजयोगांत सर्व गोष्टी आपल्या स्वतंत्रतेवर अवलंबून आहेत. वर नमूद केळेल्या गोष्टी समजण्यासाठी दुष्टप्रवृत्तीच्या माणसाला भजत असता किंवा त्याच्या संपर्कात असता. आपण परमेश्वरी शक्तीशी सामुदायिकरित्या सतत जोडलेले रहाणे हे त्यावेळेस तुम्हाला यामुळे त्रास भागावा लागतो. अशावेळी एखाद्या आवश्यक आहे. प्रत्येक वस्तुचे निसर्गात व्यवस्थित नियमन केले जाते तसेच आपणांस मोजाबी लागेल., ज्यावेळेस आपण एखाद्या गैर व्यक्तिमुळे जी मंडळी सहजयोगात येतात त्यांनी त्यात जम धरुन टिकून जाऊन पड़तील, त्वानंतर कदाचित् अशा व्यक्ति परत मनुष्य जन्म श्री कलकी देवता सहजयोगाच्या पावित्र्यांचे स्वतःच्या एकादश आता तुम्ही संताना साधुलोकांना त्रास देऊ शकणार नाही कारण की पळता भुई थोडी होईल. वरील सर्व गोष्टी फक्त सहजयोगी मंडळीनांच तर जगातील सर्व लोकांना लागू आहेत आणि म्हणूनच तुम्ही सर्वानी सावध राहीले पाहीजे. इतरांना त्रास देऊ नका, इतरांच्या चांगूलपणाचा फायदा कार्यास सुरुवात सुचणार नाही. तसेच ज्यावेळेस तुम्ही अज्ञानामुळे किंवा अजाणतेपणे एखाधा निष्पापी माणसाला सुध्दा त्रास होतो तेव्हा एखाद्या गैरव्यक्तिमुळे आपण भूलून जाऊ नवे आणि जर असे केले तर त्याची किंमत सहजयोगात सुध्दा आहे. सहजयोगात येऊन आपण दिखाऊगिरी करु शकत नाही किंवा एखाद्या विशेष गोष्टीसाठी गटवाजी करु शकत नाहीत. सहजयोगात आल्यानंतर अर्थात्च अशा प्रकारच्या लोकांचे बिंग काही काळातच वाहेर पड़ते कारणकी अशी कल्ये पूर्वजापासून उपाध्याय आहेत. तेव्हा त्यांना आम्ही काही तरी देण केल्याने त्यांच्या सर्वचक्रांवर फार पकड येते आणि त्याची जाणिवे गंगामाई एक ठिकाणाहन वहात आहे आणि त्यांच्याच तारावर अशा व्यक्तींना नसते. फार काळ त्यांना सौदर्य लहरींची जाणीव राहु शकते परंतु काही कालावधीतच अशा व्यक्क्तचा पूर्णपणे -हास होता. किनी बेडेपणा व अधोरीपणा चालला आहे? त्यातही आपणास प्रभावित होता त्यावेळेस आपण कुठेतरी तडजोड करत असतो. मग आपण विचार करतो की त्यात काय झाल ? अमुक अमुक आमच्या इष्ट आहे. आपण जरा विचार करा कि पवित्र प्रेमाची आनंदाची कोणीही परमेश्वराच्या नावावर आपणाकडून पैसे उकळावेत. बसन NeeaveaeeAAA श्री कुंडलिनी शक्ति व श्री येशू ख्रिस्त ॐु २ ০ 1995-96_Chaitanya_Lehari_M_(Scan)_11,12.pdf-page-19.txt AAAAAAAAAAAAAAAAA AAAAAAAAAAAAAAAA व हे सर्व थोतांड आहे. शास्त्र विज्ञान म्हणजेच सर्व काही आहे. मी म्हणते आतापर्यंत शास्त्रामुळे काय झालं. आपण पाहीलत तर अस वाटतं की आम्ही त्या पुजा-यांना पैसे देऊन किती पुण्य कमावले ? लक्षात येईल कि शास्त्राने आतापर्यत निर्जिव गोष्टी व्यतिरिक्त दसरं काहीही केले नाही. शास्त्रामुळे आपण अहंकारी मात्र झालात पाश्चिमात्य देशांत प्रत्येक माणूस अहंकारी आहे. पापवृध्दी कशी कावयाची या संबंधी निरनिराळ्या पध्दती ते शोधून काढत आहेत. घाणेरडयातली अशा प्रकारे सत्य कारय आहे हे समजून न घेता आपण अंधश्रध्देने जीवन जगत आहोत. हे प्रकार भारतातव नव्ह तर जगांत सर्वत्र पहाण्यांस मिळतात. कित्येक गोष्टी अपण काय घडत आहेत है नजरेने पहातो. तरी सुध्दा देवळांत जाऊन अंधश्रध्देने अनेक गोष्टी करतो. परमेश्वराच्या नावावर एकामागोमांग इसरे अशी अनेक पापे आपण करत अलतो पापिक्षालन करण्याऐवजी आपल्या पापांची वृध्दीच करत असतो. अशा साकांना भी तामसी' म्हणून संवोधते, अरशी मंडळी त्यांचे डेकि जराघुध्दा चालवत नाहीत. म्हणूनच त्यांना 'मुतत बुध्दी' चा म्हटले पाहिजे. अशी मंडळी कुणाही व्यक्तिकडे आकर्षित होतात किंवा कुणीही व्यक्तिकडे आकर्षित होतात किंवा करणी त्यांना काह़ी चमत्काराच्या गोष्टी सांगितल्वावर लगेच अशा व्यक्तिवर विश्वास ठेबतात, चमत्कार करणा-या मंडळीनी परदेशांत जाऊन तर अनेक जणांकडून पैसे उकळले आहेत व त्या पैंशाबद्दल त्यांनी पक्षाघात किंवा डेकेदुखी वेडेपणा अशाप्रकारचे रोगही त्यावरोबर दिले इतके असूनही अनेक जण अशा चमत्कार करणा या मंडळींच्या मागे बेडचासारखी धावत आहेत व आपल्या पापात व्टी करुन शेत आहेत. पाणरडी पाप कोणत्या प्रकारे कावयाची हया बद्दल ती मंडळी व्यस्त आहेते, त्यात भारतातून काही जण जे स्वतःला फार मौटे (अ) 'गुरु' म्हणवतात असे गुरु पाश्चिमात्य देशात गेले आहेत ते त्यांना अशा पापवृध्दीस मदत करीत आहेत. यामुळे अशी सर्वजण रूबकरच नरकांत जाणार. जे काही चुक आहे ते चूकच आहे. जे आपल्या धर्माच्या विरोधात आहे ते काही चुक आहे मग ते काल आज किंवा उद्या १००० वर्षापूर्वीचे असो किंवा केव्हाही असो. ते सर्व चूकच आहे. हल्ली एक नवीन प्रकार दिसनयेतो तो म्हणजे बरेच अण आपणास म्हणताना आढळतील की त्यांत काय झालं ? त्यांत काय चुकल? अशा प्रकारच्या सर्व प्रश्नांची उत्तरे श्री कलकीशत्तीच देतील. मी फक्त परत एकदा आपणास ईशारा देत आहो कि गैरमार्गाचा अवलंब करु नका. जे तुमच्या उत्क्रांतीच्या विरोधात आहे त्याचा अवलंब करु नका. असे जर केले तर एक वेळ अशी येईल कि त्यावेळेस आपणाकड़े केलेल्या कृत्याबद्दल पश्चाताप करण्यासाठी सुध्दा वेळ रहाणार नाही. त्यावेळेस त्यात काय झाल? त्वात काय चुकले 'असे प्रश्न विचारण्यासाठी सुध्दा बेळ नसेल क्षणा्घातच श्री कलकी आपला संहार करील' अस म्हणतात कि त्यावेळेस सर्व काही कार्य प्रचंड असेल. प्रत्येक व्यक्ति वेगळी निवडन काढली जाईल, त्यावेळेस कुणालाही असे दाव्यानिशी सांगता येणार नाही कि पहा या सर्वाची जाहिरात झाली आहे, सर्व काही आपणाकडे जेवठा वेळ मिळाला आहे तो फार आणीवाणीचा व महत्वाचा आहे आणि त्यामुळे आपण स्वतःच्या आत्मसाक्षात्काराष्रित्यर्थे फार हुशार व सावध राहिले पाहिजे. यांत प्रत्येकाने दुस-वावर विसंबन चालणार नाही व स्वतःय साधना करुन परेमश्वराच्या हृदयातील अतीउच्च स्थान मिळविले पाहिजे. अर्थात यासाठी सहजयोगात येऊन स्वतःपार होणे आवश्यक आहे कारण की पार झाल्यानंतरच पुढे साधना कराययाची आहे. छापलेले आहे. एखादा मायक्रोफोन जो सायन्समुळे निर्मिला गेला आहे तो देखील सहजयोग प्रसारासाठी वापरता येतो जर मायक्रोफोन मी माझ्या चक्रावर ठेवल तर त्या मायक्रोफोनमधून चैतन्य लहरी ज्यांना आत्मसाक्षात्कार नको आहे अशा सर्वाचि हुनने होणार त्यावळस बाहतात व त्याचा प्रत्यक्ष अनुभव अनेकांनी घेतला आहे व घेऊ ज्यावेळेस श्री कलकीशक्तीचे अवतरण होईल, त्यावेळेस ज्या मंडळींच्या हृदयात परमेश्वरावदूदल अनुकंपा व प्रेम नसेल किंवा मग श्री कलकी इतर कुणाची गय करणार नाहीत. ते अकरारुद्र शक्तिने सिध्द आहेत त्यामुळेच त्यांच्याकडे अकरा अती वलशाली विनाशशक्ती आहेत. तेंव्हा वृथा गोष्टीत आपण वेळ दवडू नका तसेच गैर व्यक्तिच्या मागं लागू नका. चमत्कार दाखविणा-या (अ) गुरु मागे देव देव म्हणून नाचू नका, जे योग्य आहे त्याचा अवलंब शकतात आणि त्या चैतन्य लहरीमुळे आपणास आत्मसाक्षात्कार प्ाप्त होऊ शकतो. सपूर्ण विज्ञान सहजयोगाच्या उडपयोगी पडणार आहे. काही दिवसापूर्वी दूरदर्शनाची काही माणसं माझ्याकडे आली व म्हणाली कि 'माताजी दूरदर्शनवर आम्हाला आफला कार्यक्रम करावयाचा आहे' त्यावेळेस मी त्यांना काहीही कार्यक्रम करण्यापूर्वी करा नाही तर श्री कलकी शक्ती आपल्या सर्व शक्तीनिशा सहार म्हटलं आपण सांभाळून रहा मला काही जाहीरातवाजी नको म्हणून करण्यासाठी अवतार घेण्याची वेळ फार नजिक बेऊन ठेपली आहे. जे काही कराल ते योग्य प्रकारे करा दूरदर्शनाच्या माध्यामातून पराम काही दुस-या प्रकारची भाणसे आपल्या हुशारीच्या जोरावर विचार करतात. त्यांनी सदैव परमेश्वराला नाकारलं आहे. अशी माणसं म्हणतात 'परमेश्वर कुठ आहे ? परमेश्वर वगैरे काही नाही सहजयोग पसरु शकतो. ज्यवावेळेस माझा दूरदर्शनवर कार्यक्रम असेल त्यावेळेस लोकांनी आपल्या घरातील दूरदर्शनाच्या संचासमोर हात पसरुन वसले तर अनेकांना आत्मसाक्षात्काराची अनुभूती मिळू ॐ श्री कुंडलिनी शक्ति व श्री येशु ख्रिस्त २ १ 1995-96_Chaitanya_Lehari_M_(Scan)_11,12.pdf-page-20.txt शकेल, ही वस्तुस्थिती आहे. माझ्या या शरीरातून चैतन्य लहरी राज्याचे नागरिक वनू शकता. त्या व्यतिरिक्त परमेश्वरी प्रेमावदुदलचे ज्ञान व परमेश्वरावद्दलची संपूर्ण श्रध्दा इत्यादि समजून घेण्यावी येण्याचं कारण नाहीं. किंवा जर मी अशाप्रकारची बनविली गेले पात्रता सुध्दा नसते. समजा आपण भारतिय गणराज्याचे नागरिक आहोत व आपण एखादा गुन्हा केला तर आपण योग्य शिक्षेस पात्र ठरु शंकतो तब्दतच परमेश्वराच्या राज्याबद्दल आहे व म्हणूनच परमेश्वराच्या राज्याबद्दल आहे व म्हणूनच परमेश्वराच्या राज्याचे नागरिकत्व मिळाल्यांनतर आपण सर्वांनी फारच सावधतेने रहावयास वाहेर पडत आहेत ही वस्तुस्थिती आहे. त्याबद्दल कुणालाही राग आहे त्यावद्दल आपणास बाईट वाटण्याचे कारण नाही. दुसरा प्रकार अहंकारी व महत्वाकांक्षी लोकांच्या वाबतींत यहावयास मिळतो. एखाद्याकडे पुष्कळ पैसे आहेत अशा माणसाकडे एकदा जाऊन पहा व त्याला विचारा कि तो सुखी व आनंदी आहे हवे. का? त्याच्या जीवनाचे विश्लेषण करुन पहा. जे स्वतःडा अतीयशस्वी दुसरी गोष्ट मला आपणास सांगायची आहे ती म्हणजे श्री संपादन केले आहे? त्यांना किती जण मान देतात ? त्यांची पाठ कलकी देवतेट्या बिनाशशक्तीबद्दल श्री कलकी अवतार अतीशय फिरताच कित्येक जण म्हणत असतील कि हे परमेश्वरा, वाच्या कठारे आहे. पूर्वी श्रीकृष्णाचा अवतार झाला. त्यांच्याकडे हनन पासून सुटका कर. आपण शुभ आहरत का? आपल्या दर्शनानं शक्ती होती., त्यांनी कस तसेच अनेक राक्षंचा वघ केला. लहान बाळ असतानाच पूतना राक्षसिणीला त्यांनी कंस मारलं हे ही आपणाला कल्याणमय आहात का? आपण मंगलमय आहात का? हे पहा. माहित आहे. पण श्रीकृष्ण लीला सुध्दा करत. ते अतीशय करुणामय आपलं ब्यक्तिमत्व कोठल्या प्रकारचं आहे ? स्वतःचा निर्णय स्वतःच होते त्यांनी लोकांना अनेक वेळा मोकळीक दिली. लोकांना क्षमा कराववाचा आहे आणि हे सर्व सहजयोगातच घटीत होणार आहे. केली. श्री ख्रिस्त क्षमाशक्तीने संपूर्णपणे युक्त होते. क्षमा करणें हा श्री ग्रिस्तामध्ये स्थित असलेला गुणधर्म आहे. परंतु त्या परमेश्वराची करुणा समजण्यास जर आपण असमर्थ ठरलो तर ह्या कलकी म्हणून म्हणवतात अशांच्याकडे जाऊन पहा, त्यांनी कोणते यश इतरांना बरे बाटते का? इतरांचे मंगल होतं कां? आपण निम आपण गैरमार्गाला गेलात तर आपल्या मधून अतीशव घाणेरडया प्रकारच्या लहरी येतात. आजाणते पणाने आपण अनेक पाप करत रहाल व तरीसुध्दा आपण मला म्हणाल कि. चैतन्वलहरी येत आहेत मी उत्तम आहे ' अशी माणसं स्वतःला व दुस -यांना फरसवितात. तुमचा निर्णय कोण करणार ? तुमचंच कर्म, तुम्ही दुस-यांवर किती उपकार केले? शक्ताचा स्फोट होईल वे संपूर्ण क्षमाशीलता आपल्यावर एखाद्या माताजी मला संकटा प्रमाण उलटून सांगितले कि एकवेळ माझ्या विरोधात काहीही चालवून घेतले जाईल परंतु आदीशक्तीच्या विरोधात एकही शब्द चालवून घेतला जाणार नाही. " वर निर्दिष्ट केलेल्या अनेक प्रकारच्या शक्तीनिशी सिंध्द फार मोठे अवतरण नक्कीच होणार आहे. अशा अवतारी व्यक्तिकडे श्रीकृष्णमधील सर्व शक्ती ज्या फक्त हनन करतील, श्री कोसळून पडेल. श्री ख्रिस्तांनी स्पष्टपणे एखायी मोहीनी विद्येच्या माणसावर भुलून जाऊन तुम्ही आपल्या घरांतील इतरांची नासाडी करु इच्छिता कां? निदान घरातील इतर मडळीचा विचार करा. समाजात अनेक प्रकारची गर माणस आहेत ब्रह्धदेवामधील सर्व हुनन शक्ती, श्री शिवामधील हननशक्ती अर्थात तांडवातील एक भाग अशा सर्व प्रकारच्या हनन शक्ती युक्त असतील परंतु अशांना तिलांजली देणे सहजयोगात सहज शक्य आहे. लंडनमध्ये सुध्दा माझ्या माहितीत अनेक गैर प्रकारची, भुलवणारी माणसं आहेत. मी अशा लोकांना अनेकदा वजावलं आहे कि तम्ही वारईडट त्या अवतारी पुरुषाकडे श्री भैरवाचे खड़ग असेल, श्री गणेशांचे मार्ग सोडून दया तुम्ही तत्काळ ओळखल पाहिजे कि आपल्या आईला या सर्व गोष्टी कळतात. आणि जर आईने एखादी गोष्ट सागितला तर ती ऐकली पाहिजे. त्यांच्यात वाद घालून होणार नाही. नाहितरीहोयार आहे त्यावेळेस सगळीकडे हाहाकार उडून जाईल व त्यावेळेसच वाद घालून आपणास चैतन्य लहरी मिळणार आहेत कां? असा विचार करा. पण अजूनही सहजयोगात येऊन सुध्दा तुम्ही चुका करु शकता आणि जर असं झालं तर ती फार वाईट गोष्ट आहे हे समजून घ्या, कारण कि अशा योगभ्रष्ट लोकांना गती मिळणार नाहीं. परशु असेल, श्री हनुमानांची गदा आणि विनाशाच्या सिध्दिअसतील । श्री बुध्दांची क्षमाशीलता व श्री महाविरांची अहिंसा शक्तीही उलटून कोमकेल शक्तीने युक्त श्री कलकीदेवतेचा अवतार अशा अकरा सर्वाचा निवाडा होणार आहे. त्यावेळेस सहजयोग सुध्दा कोणाला वाचवू शकणार नाही. कारण सहजयोगसुध्दा संपुष्टांत आलेला असेल, आपण सहजयोगातून सुध्दा बेगळं केले जाल आणि प्रत्येकज़ण परमेश्वरास योग्य असणारा निवडून काढला जाईल. वाकी लोक ठार केले जातील व ते हुनन साध्या प्रकारचे नसून संपूर्ण समूळ नाशच असणार, पूर्वी देवीच्या अनेक अवतारांनी अनेक राक्षसांचे दहन केले पण राक्षसांनी परत जन्म घेतला मात्र आता समूळ नाश होणार आहे जेणेकरुन पुनर्जन्माची शक्यता सुध्दा शिल्लक राहू मला सर्व सहजवोग्यांना सुध्दा ईशारा द्यावयावा आहे, कारण की सहजयोगव अखेरीचा निर्णय आहे. तुम्ही परमेश्वाराच्या राज्यात प्रवेश करण्यास बोग्य आहात की नाही याचा निवाडा म्हणजेच सहजयोग आहे. तुम्ही सहजयोगात येऊन पार झाल्यावर परमेश्वराच्या शकणार नाही. श्री कुंडलिनी शक्ति व श्री येशू ख्रिस्त E: নি, । २ २ 1995-96_Chaitanya_Lehari_M_(Scan)_11,12.pdf-page-21.txt AAAAAAAAAAAAANANAAANAAAAAAAAA सध्याच्या घडीला परिस्थिती भिन्न आहे व ती समजण्याचा पूर्णपणे विसरलेली आहेत. उलट थ्री ख्रिस्ताच्या जन्मदिनी ती प्रयत्न आपण करा. पूर्वी श्रीकृष्णांनी म्हटलं की, यदा यदाही माणसं शेपेन नावाची दारु पितात. इतके; महामुर्ख लोक आहेत. धर्मस्य ग्लानीर्भवती भारत, परीत्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृता कोणी मेलं तरी तिकडची माणसं शंपेन पितात. इतकी घाण आहे की संभवामी युगेनयुगे ॥ आता या म्लोकांतील शेवटच्या ओळीत शपेन घेणे हा त्यांचा धर्मच होऊन वसला आहे. श्रीकृष्ण सांगतात कि विनाशायच दृष्कृतां म्हणजेच दुष्ट लोकांचा. वाईट दृत्तीचा नाश करण्याकरीता व पुढे ते म्हणतात कि साधू परमेश्वराबददल त्यांच्या मानांत कपोल कल्पित मिथ्या विचार आहेत. सतांना बचवण्याकरिता मी पुन्हा पुन्हा जन्म घेणार आहे. "कलीयुगात आपण फार सावध व काळजीपूर्वक रहा स्वतःबद्दल खेळ खेळू साधा, भोळा साधू-संत भनुष्य आढळणं कठीण कारण की अनेक नका स्वत चा विनाश करुन घेऊ नका. त्वरीत उठा ! जागृत व्हा. राक्षसांनी मनुष्याच्या मेंदूच्या पेशीमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे माझ्याकडे या मी आपल्याला मदत करीन, मी धर्माच्या नावावर, राजकारणांत, शास्त्रांत , शिक्षणात प्रत्येक क्षेत्रात मेहनत करण्यास तयार आहे. मी तुमच्यासाठी सर्वतोपरी प्रचत्न आपण चांगल्या माणसाऐकजी जो वाईट असतो त्यावर विश्वास करीन तुम्हाला वरं करण्यासाठी, तुम्हाला परमेश्वरप्राप्तीच्या मार्गावर टेबतो. जो बाईट कुत्य करतो त्याचा उदोउदो करता. एकदा कि आपण वाईट वृत्तिच्या माणसाची बाजू घेतला की आपली वृत्ती निवाडयाची परीक्षा पास करण्यासाठी मी आपणावर मेहनत घेईन, सुध्दा नकळतच चुकीच्या दिशेने जाऊ लागते व हे सर्व आपल्या मेंदुत अशा प्रकारे जड़ होऊन बसते कि आपण स्वतःला मेदूत जईे तुम्ही सुध्दा सर्वतोपरी प्रवत्न करावयास हवेत व जीवनातील जास्तीत झालेल्या दृष्कृत्यापासून वेगळे करु शकत नाही. मग आपण ह्या दृष्कृत्यांपासून मुक्त कसे होणार? किंवा दृष्कृत्यांना नष्ट कसे आहे, जो फार महान आहे तो मिळविण्याठी व मिळविल्यावर करणार? आपण एखादे फार मोठे व चीगल्या स्वभावाचे गृहस्य आत्मसात करण्यासाठी आपण आपला वेळ घालबला पाहिजे. त्यांना परमेश्वर सतजतच नाही, आणि समजणार तरी कसा? आपणासाठी रात्रंदिन आणण्यासाठी मी सर्व प्रयत्न करीन, परमेश्चरप्राप्तीसाठी अखेरच्या पण आपण यांत मला सहकार्य दिले पाहिजेत हे सर्व मिळविण्यासाठी जास्त वेळ सहजयोगात दवडला पाहिजे, सहजयोग जो फार मोलाचा आहात परंतु आपल्या मेंदूत दुष्कृत्य जर जडस्वरुपात वसली असली तर तुमचा सुध्दा विनाश होणार त्यामुळे एखादा माणूस खरोखरीच परमेश्वरप्राप्तीसाठी पोषक किंवा विरोधी आहे कि नाही हे सांगण्यासाठी ठोस नियम सांगता येणार नाही. फक्त सहजयोगामुळेच मनुष्याची सहजयोगाकडे वळतात ते पाहू या अर्थात किती मंडळी येणार स्वच्छता होणार व त्यामुळे ती व्यक्ति परमेश्वरप्राप्तीसाठी नक्की आहेत त्यालाही म्यादा आहे. म्हणून मी आपणास परत एकदा पोषक बनविली जाऊ शकते. ही एकच पध्दत आहे कि ज्यामुळे विनवन सांगते की आपली जेवढी मित्रमंडळी, नातेवाईक, शेजारी आपणामधील अंकुूरिशक्ती प्रस्फुटीत होऊन आपणास आत्मसाक्षात्कार प्राप्त होऊ शकतो. तुम्ही स्वतःला म्हणजेच तुमच्या मधील' स्व लो जाणू शकाल आणि त्याचाच आनंद लुटु शकाल, ज्यावेळेस असा आनंद मिळतो त्यावेळेस इतर मिथ्या गोष्टी आपोआप गळन पड़तात. आपणामधील भ्रम निघून जातील, आणि म्हणून आत्यावश्यक आहे कि आपण वेळ न गमावता, ताबडतोव, संपूर्ण श्रध्देने ' सहजयोगाचा अंगीकार करावा. त्यामुळे मारगील आयुष्यात व भूतकाळांत केलेल्या चुका, पापं सर्वापासून आपणास मुक्ती मिळेल मूषण आहेतपण ती अजूनही हृदयाने लहान आहेत. त्यांना मला ही एकच गोष्ट आहे कि जी आपण आपल्या मित्रांना नातेवाईकांना वरील गोष्टी मुद्दाम सांगावयाच्या आहेत कारणकी या नजीकच्या व सर्वाना मुक्तपणे देऊ शकता. काही जण लोकांना जेवणासाठी आमंत्रण देतात. लाक दोनदा तर संकटाच्या तोडांत जाताजाता वचावली आहे. तेव्हा आपआपसांत काय देतात ? काहीच नाही. फारतर एखाद्याचा वाढदिवस असला तर त्या निमित्त केक देतील. किंवा काही भेट देतील. ख्रिस्मसच्या बेळी लंडनमध्ये शुभेच्छा कारई पाठविण्याची प्रथा आहे आणि पोस्ट ऑफिसमध्ये अशा काइचा जेव्हा हीग त्याच्यावर कोणते संकट येऊन कोसळणार आहे. त्यांना हेही येऊन पडतो त्यावेळेस इतर पत्रे, लेकांना १०-१० दिवस मिळत माहीत नाही के परमेश्वराने माणसाला अमीबापासून मानवाच्या या नाहीत, या सर्वात ख्रिस्ताच्या जन्मोत्सवी तेथील लोक श्री ख्रिस्तांना स्थितीस कसे आणून ठेवले आहे किंवा परमेश्वर मिळविण्यासाठी वर जो सहजयोग सांगितला आहे ती सर्व जिवंत प्रक्रिया आहे. ज्यावेळेस नवीन माणसे सहजयोगाकडे वळण्याची शक्यता जरासुध्दा नसेल त्यावेळेस श्री. कलकी शक्तीचे अवतरण होईल. तेव्हा कितीजण मं पाजारी आहेत त्या सर्वाना घेऊन आपण सहजयोगात या. ज्यावेळेस या मुंबापुरीत अनेक अगणित मंडळी अपार श्रद्देने, गंभीरपणे सहजयोगांत प्रस्थापित होतील सहजयोगात येऊन आनंदाने गुण्या गोविंदाने प्रेमाने रहातील त्यावेळेसच मला फार आनंद वाटेल या मुंवापुरीतील मंडळी येथे सा-या भारत देशातील सर्व हुशार विध्दान तात्विक मंडळी जास्त प्रमाणांत आहेित जी या भारतभूमीचे काळांत अनेक संकटे येणार आहेत. मी प्रार्थना करते की अशी संकटे येण्यास मुंबापुरीपासून सुरुवात न होवो. मुंबापुरी एकदा आता सावध रहा. दुसरी गोष्ट म्हणजे अजूनही मुंबईच्या लोकांना माहीत नाही कि २ ३ 1995-96_Chaitanya_Lehari_M_(Scan)_11,12.pdf-page-22.txt मात्र तुम्हाला स्वतःला कळते कि आपण पाप करीत आहोत. जर आपण पाप करत असाल आणि तुमच्या हृदयातून तुम्हाला असं वाटत असेल कि आपण काही चूक करीत आहेात तर कृपया अशी कोणतीही गोष्ट करु नका, एक दुर्दैवी गोष्ट आहे. कारण की यादेशातील इतर भागातील मंडळी मुंबईतील लोकाचं अनुकरण करतात. वरीच लोक परमेश्वर प्राप्तीसाठी प्रवत्न करण्याऐवजी सिनेनट किंवा नटीचं अनुकरण करण्यात मग्न आहेत. हा सर्व उथळ स्वभाबाचा मनोवृत्तीचा भाग आहे. ज्यावेळेस आफणामध्ये परमेंश्वरासाठी प्रेम असते आदर असतो श्री कलकी शक्तीचे स्थान आपल्यसामध्ये कपाळावरील व त्यापासून भीती किंवा धाक असतो त्वावेळेस आपणामध्ये जाणीव भालप्रदेशावर आहे. ज्यावेळेस श्री कलकीशत्तीचे चक्र पकड़से जाते निर्माण होते कि परमेश्वरच सर्वशक्तीमान आहे. व तोच आपला त्यावेळेस अशा लोकांचे संपूर्ण डोके जड झाल्यासारखे वनते, ते संभाळ करीत आहे, तोच आपला उध्ध्दार करण्यास शक्तिमान कुंडलिनी शक्तीस आपल्या हंसवक्रापलीकडे जाऊ देण्यास असमर्थ आहे, ती त्याच्या शक्तीमुळे आपणावर कृपा आशिर्वाद वर्षावतो. असतात. अशा माणसांमध्ये कुंडलिनी शक्ती फार तर आज्ञाचक्रापर्यत ( परमेश्वर) अतीशय करुणावम आहे किती करुणामय आहे वाची येऊ शकते. पण परत कुंडलिनी खाली पड़ते. पुर्वी सांगितल्याप्रमाणे कदाचित् आपणास कल्पना सुध्दा येणार नाही, तो करुणेचा सागर जर आपण आपले डोके अगुरु किंवा गैर सलाकांच्या पायावर ठेवले आहे. परंतु परमेश्वर जितका करुणामय आहे. तितकाच कोपीष्ठ असेल तर आपली स्थिती सुध्दा वर विर्णिल्याप्रमाणे होऊ शकते. व मुध्दा आहे, जर त्यांचा कोप झाला तर मात्र बचावणे महामुश्किल त्यामुळे श्री कलकी शक्तीचा एक भाग खराब होऊ शकतो त्यामुळे होव. मग त्यांना कोणहीही थांबबू शकणार नाही. माझ्या प्रेमाची एका वाजूचे असंतुलन निर्माण होते. जर संपूर्ण कपाळावर एक दोन हांक सुध्दा त्यावेळेस ऐकली जाणार नाही. कारण त्यांवेळेस तो देंगळ असली तर समजावं कि आपणामधील श्री कलकीवक्र दृषित म्हणू शकेल कि आई तुम्ही मुलांना मोकळीक दिलीत म्हणून पुलं आहे. जर श्री कलकी चक्र दूषित असेल तर अशी व्यक्ति उवकरच विधडळी म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छिते किं कुठलही गैर किंवा फार मोठवा संकटात सापडण्याची शक्यता असते, न्यावेळेस आपल्या बाईट कृत्य करु नका आणि त्यामुळे मला वाईटपणा आणू नका. कलकी चक्रावर पक्ड असेल त्या वेळेस आपल्या हातातली सर्व कारणकी तुमच्या आईचं हृदय इतकं प्रेमळ , इतके नाजुक आहे कि वोटांत. तळहातावर व शरीरभर वाजवीपेक्षा जास्त गरमी जाणवते. हया सर्व गोष्टी तुम्हाला सांगणं म्हणजे मला फार कठीण वाटतं मी एखाद्या व्यक्तिचे श्री करुकी शक्तीचे चक्रावर पकड़ वसली नसेल तर तुम्हाला विनवृन सांगेन कि आता वेळ व्यर्थ घालवू नका कारण की अशी व्यक्ती कर्करोग किंवा महारोग या सारख्या रोगाने पीडीत पितामह परमेश्वर फार कोपिष्ठ आहेत. तुम्ही कुठलेही वाईट कृत्य होणार किंवा अशा व्यक्तिवर महासंकट कोसळण्याची दाट शक्यता. केल्यास ते तुम्हाला शिक्षा करतील. जर आपण त्यांच्यासाठी म्हणून श्री कलकी चक्र फार स्वच्छ ठेवले पाहिजे. या चक्रात ११ इतर लहान चक्र असतात. म्हणून है चक्र स्वच्छ ठेवण्यासाठी ्या किंवा स्वतःच्या आत्मसाक्षात्काराप्रित्यर्व काही केले तर मात्र आपणास चक्रातील ११ पैकी जास्तीत जास्त चक्र स्वच्छ ठेवणं हितावह आहे परमेश्वराच्या राज्यात अतीउच्चपद मिळेल. त्या मुळे त्याचं चक्रातील इतर लहान बिघडलेली चक्रं चालित करिता येतील. जर सर्वच्या सर्व ११ चक्रांवर पकड असेल तर मात्र अशा व्यक्तिस आत्मसाक्षात्कार देणें फारच कठीण होईल. (परमेश्वरात्रित्यव्व) काही केले किंवा स्वतःच्या आत्मसाक्षाकारापित्यर्थ आज आपण एखादे लखपती असाल, आपण अतीशय श्रीमंत असाल किंवा फार मोठे पुढारी किंवा तसेच काही, परंतु जे परमेश्वराला प्रिय आहेत, जे परमेश्वराला मान्य आहेत अशांनाच उच्चतम पदावर परमेश्वराच्या राज्यात विराजमान केले जाईल. आपण श्रीमंत किवा लक्षाधिश झालात म्हणजे परमेश्वराच्या राज्यात प्रवेश मिळेलच असा आपला विचार असल्यास तो चुकीचा आहे. सर्वात मुख्य म्हणजे परमेश्वर ' प्राप्तीसाठी आपण कुठे आहोत हे पाहन प्रथम आपला परमेश्वराशी संबध घटीत होणे आवश्यक आहे , स्वतःचा आत्मा कुठे आहे ? आणि परमेंश्वराशी आपण कशा प्रकारे संबंधीत होऊ शकते या सर्व गोष्टीवा उलगडा सहजयोगास प्राप्त झाल्यानंतरच होतो.वाचकांनी सहजयोगात येऊन आपला सर्वतोपरी उत्कर्ष साधून आपलं कल्याण करुन घ्यावे. आता श्री कलकी शक्तीचे घक्र स्वच्छ ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे ते पाहू या, प्रथम म्हणजे आपणास परमेश्वराविषयी अत्यंत आदर प्रेम व तसेच त्याचा दरारा दोन्हीही असेले पाहिजे. जर आपणास .परमेश्वराबददल प्रेम नसेल आदर नसेल किंवा एखादी चूक किंवा पाप करते असल्यास त्यावदूदल परमेश्वराचा धाक नसल्यास श्री कलकीशक्ती आपल्या अती क्षोभाने सज् आहे. जर आएण एखादी चूक किंवा पाप करत असाल व त्यावद्दल आपणांस परमेश्वराचा जरा सुध्दा धाक नसेल तर हे दैवत आपणासाठी अतिशय कडक किंवा जहरी आहे. हे आपण लक्षांत ठेवा. आपण जर एखादी चूक किंवा पाप करत असाल तर त्यांत माझ्यापासून किंवा इतर कोणापासूनही लपून ठेवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सर्वांना अनंत आशिर्वाद श्री कुंडलिनी शक्ति व श्री येशू ख्रिस्त सहजयोगी सभासदांसाठी विनामूल्य) NAAAAA