ला ला घच रररयर ट ॥ चैतन्य लहरी॥ %3D डिसेंबर क्र. १२ सन १९९७ ्र] शरीराचे लाड कराये हा ही मागवनन्नाचा हेतु नाही. ती काही एवढी महत्याची गोष्ट बाही. हवाचे काय असेल तर तो तुगच्या आत्मा. श्री गताजी निर्मलादेवी नवरात्री पूजा कबेला ५ १०-९७ गा रारर बाराचचतर वटाचरट रारच ्य च गगररबबबबबर श्री फातिमापूजा कि णा प.पू. श्री माताजी निर्मला देवींचे प्रवचन (सारांश) स्विळालड गृहलक्ष्मी तत्व परमेश्वराने उक्रात केले आहे; ते मानवनिर्मित नाही. त्याचे स्थान डाव्या नाभी चक्रावर आहे. गृहलक्ष्मी तत्व आणि गुरुतत्व यचि अत्यंत पावित्र्याचे नाते असल्याने गृहलक्ष्मीचे अवतरण गुरुची मुलगी अथवा बहिण या रुपात त्याने जन्म घेतला. महंमद साहेवांच्या मृत्यूनंतर त्याच्या धर्मवेड्या लोकांनी सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली व त्यामध्ये कट्टरपणा आणला. त्यामुळे लोकांच्या अध्यात्मिक उन्नतिकडे लक्ष दिले गेले नाही. महंमद साहेवांनी स्वतः अनेक प्रकारे श्री हजरतअली यांचे वर्णन केले आहे. श्री हज़रतअली ब्रह्मदेवाचे अवतार होते. श्री ब्रह्मदेवांचा दुसरा अवतार श्री सोपानदेव यांच्या रूपांत झाला. श्री हजरतअली व फातिमा यांचा अवतार लोक त्यांना मानत नव्हते. हिंदू लोक त्यांना मानत होते. मुंबईजवळ हाजी मलंग नावाचे संत होते. शिया लोकांचा धर्मवेडेपणा त्यांना माहित होता. शिया हा शब्द सिया उत्तर भारतात सीता यांना सीया म्हणतात. या शब्दांपासून आला आहे. हाजी मलंगांची हिंदू लोक पूजा करतात. व त्यांनी आपल्या पूजेसाठी एका हिंदू माणसाची नेमणूक केली . संत धर्मातीत असतात. धर्मवेडपणा आपल्यातील अंगभूत धर्माच्या विरोधी असतो. तो द्वेषाचे बीष निर्माण करतो. आपण इतरांचा द्वेष करू लागतो त्याचेळी आपल्यात भयानक विषारी भावना तयार होतात. ते विष आपल्यातील सर्व सुंदर भावना ते नष्ट करते. प्राणी कुणाचा द्वेष करत नाहीत. ते चावतील, मारतील, तो त्यांचा नैसर्गिक स्वभाव आहे. त्यांना कदाचित कोणीतरी आवडणार नाही परंतु ते द्वेष करणार नाहीत. द्वेष हा मानवी मनाच्या कल्पनांचा एक विशेष गुण आहे. हा द्वेषच मुस्लिमांच्या विविध पंथामध्ये रुढ़ झाला. वास्तविक करवला हे काही द्वेषांतून घडले नाही तर प्रेमातून निर्माण झाले. प्रत्येक धर्मातील प्रेमातून घडलेल्या गोष्टींना विकृत स्वरूप देण्यात आले. सगळ्यात गोष्ट अशी की, द्वेष करणार्या दोन पक्ष्यांमधील एक पक्ष दुसर्याला अत्यंत वाईट समजतो. तर दुसरा पहिल्याला अत्यंत वाईट समजतो कोणत्या तकावर अथवा कारणांवर हे सर्व आधारित असते है त्यांनाच माहिती. हे गृहलक्ष्मी तत्व लोकांच्या मनातील द्वेषाची भावना काढून टाकण्यासाठी निर्माण केले. घरामध्ये गृहिणी स्वरूपातील गृहलक्ष्मीतत्वाला कुटुंबातील सदस्यांमधील परस्परांतील विद्वेषांची भावना निष्पर करायची असते. परंतु ती स्वतःच जर स्वतःच्या द्वेष भावनांचा आनंद घेऊ लागली तर ती इतरांच्यातील हद्वेष कमी करणार? भारतामध्ये अविभक्त कुटुंबामध्ये गृहिणींचे काम व्यक्तींच्या स्वभावातील कंगोरे व वाकडेपणा कमी करून त्यांच्यातील संघर्षाची शक्यात टाळायची असते. 'यत्र नाचयांस्तु पूज्यंते तत्र रमंते देवताः' असे म्हणतात. म्हणून पुरुषांसाठी गृहिणी पूजनीय असावी. आमच्या देशात (भारतात) सर्व श्रेय गृहिणींना आहे कारण पुरुषांना कोणतेच काम येत नाही. आमच्या देशात प्रशासन अर्थकारण, निरुपयोगी आहेत. पण समाज व्यवस्था उत्तम आहे, कारण ती स्त्रियांनी तशी ठेवली आहे. म्हणून डाव्या नाभी तत्वावर झाला. श्री फातिमा पत्नी असल्याने घरीच रहात असत. त्या सतत एक प्रकरचा पड़दा, ज्याला नकाब असे म्हणतात, वापरत असते. ते प्रतिकात्मक होते व स्वतःच्या पावित्र्याचे संरक्षण करणे हा त्याचा उद्देश होता. त्या अत्यंत सुंदर असल्याने पडदा वापरला नसता तर त्यांच्यावर हल्ला झाला असता. कारण ज्या देशांत त्या रहात होत्या त्या देशांतील लोक आक्रमक स्वभावाचे होते. खिस्तांच्या काळात सुद्धा श्री मेरी महालक्ष्मीचा अवतार असल्या तर सुद्धा त्यांनी स्वतःचे व्यक्तित्व अकार्यान्वीत ठेवले होते. कारण त्या कोण होत्या ते लोकांना समजू नये अशी खिस्तांची इच्छा होती. परंतु श्री फातिमा घरात राहिल्या तरी सुद्धा शक्ति होत्या म्हणून त्यांच्या मुलांना त्यांनी त्या कट्टर लोकांशी लढण्याची आज्ञा केली कारण ते लोक त्यांच्या पतीचा अधिकार नाकारत होते. आणि त्यामध्ये हसन आणि हुसेन मारले गेले. श्री सीताजींचे महालक्ष्मी तत्व विष्णूमाया स्वरूपात जन्मास आले. ते केवळ सुंदर अशा गृहलक्ष्मी तत्वाची स्थापना करण्यासाठी होते. निश्चितच त्या फार शक्तिशाली होत्या. आणि आपली मुले मारली जातील हे त्या जाणत होत्या. परंतु या लोकांना मृत्यु नसतो, त्यांच्यासाठी तो केवळ एक खेळ असतो. पण त्याचा परिणाम असा झाला की, संतांचा सन्मान करणारी एक नवीन प्रणाली सुरू झाली. शिया लोक आत्मसाक्षात्कारी लोकांचा आदर करतात. परंतु धार्मिकतेच्या मर्यादा ते ओलांडू शकले नाहीत, म्हणून ते पुद्धा अतिशय धर्मवेडे झाले. साईनाथ सुरूवातीस मुस्लीम होते. असे म्हणतात की, त्यांना श्री फातीमा यांनी वाढ़विले. परंतु मुसलमान चैतन्य लहरी ३ वागणे आवडते गृहीणीला अशोभनीय असे त्यांचे वागणे असते. पुरुषांनी आपल्या पत्नीचा आदर करावयास हवा. त्याने जर आपल्या पत्नीचा आदर केला नाही तर त्या टिकाणी गृहलक्ष्मी तत्व टिकून सुरवातीस त्या आपल्या नव्याशी स्वतःची तुलना करू लागतात. मी राहणे अशक्य असते. तेव्हा गृहलक्ष्मी तत्व सांभाळून ठेवणे आवश्यक आहे. परंतु काही पुरुषांना असे बाटते कि, आपल्या पत्नीला त्रास देणे हा जणू काही त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. ती नाही, म्हणून त्यांचा अनादर करायचा. अशी स्त्री स्वतःमधील शक्ति चांगल्या स्वभावाची असेल तर ते तिला छळतील, टाकून बोलतील पण ती भूत असेल तर पुरुष तिच्या समोर गरीब असतो व तिला खूष करण्याचा प्रयत्न करतो कारण त्याला माहिती असते कि, है नव्याला त्रास देणे अविश्वसनीयच आहे. तो सहजयोगी नसेलही भूत सापाप्रमाणे केव्हाही डोक्यावर येऊन बसेल. तेव्हा तिला खुप ठेवणे चांगले. ती कटकट करणारी अथवा भांडणे करणारी असेल तरी सुद्धा ते वायकोला घावरतात पण त्यात प्रेम आणि आदर नसतो तर भिती असते. काही स्त्रियांना वाटते कि, नवयांना नियंत्रित मुले आपले घर असे वागणे सहजयोगाच्या दिरोधात आहे व ठेवण्याचा चांगला मार्ग म्हणजे स्वतः उच्छृखलपणे वागावे. परंतु त्यामुळे स्वतःमधील मुलभूत शक्ति आणि भुलभूत तत्व त्या स्वार्थीपणा, बेगळेपणा सहजयोगाच्या विरोधात आहे. घालवितात. आणि मग अडचणीत येतात. स्वतःमधील पावित्र्याचा आदर करणे हे गृहलक्ष्मीचे मुलभूत तत्व आहे. घरांत व वाहेर आपल्या पावित्र्याचा आदर केल्याने ने प्रस्थापित होते. पत्नी जर गरीब स्वभावाची असेल तर ते तिच्यावर हुकूमत गाजवतील. परंतु आहेत. मला घरी येण्याचा आग्रह करतात, मी म्हणते, "मी येणार या गृहिणीने लक्षात व्यायला हवे की तिने गरीब असू नये तर स्वतःमधील धर्माच्या आज्ञेत रहावयास हवे. स्वत:मधील सद्गुणांच्या म्हणतात. "मी फारच थोडे बनविते पण तुम्ही वा." लगेच त्या आज्ञेत रहावयास हवे. पती जर अज्ञानी असेल तर तो लहान मुलासारखा आहे असे समजावे. परंतु पतीने सुद्धा है लक्षात ठेवावे की त्याने पत्नीचा आदर करावयास हवा अन्यथा तो टिकू शकत नाहीत त्याचा काही उपयोग नाही. घरातील गृहिणीस गृहलक्ष्मी प्रमाणे सन्मान दिला जात आहे. अन्नपूर्णा असतात. स्त्रीमध्ये औदार्वाचा गुण नसेल तर ती याचेकडे पतीने लक्ष द्यावे. मग त्याच्याकडे आशिर्वादाचा ओघ होतो. म्हणून केव्हाही त्याने पलीला अपमानीत करू नये अथवा तिच्यावर औरडू नये. परंतु पत्नीसुद्धा सन्मान देण्यासारखी असावीं. मुलांना नाही तर दुसऱ्यांच्या मुलांना. सहजयोगांत अशा सुंदर स्त्रिया पली जर आक्रमक असेल तर तिला दोन यपडा देण्यास हरकत नाही. स्त्रीने सुद्धा आक्रमक असता कामा नये तर तिने इतरांच्यातील सहजयोगी महिलांकडूनच आक्रमण होते. मी स्त्री असले तरी मला श्रीमंत माणसाची मुलगी आहे, मोठ्या घरातील मुलगी आहे, पण माझा नवरा कमी पातळीचा आहे, त्याच्याकडे पैसे नाहीत, शिक्षण घालवून बसते. शिवाय नंतर तिला स्वतःलाच दोषी वाटू लागे. कारण सहजयोगात कोणीच कोणाला वाईट वागबू शकत नाही. मग पण तुमच्या वागण्यामुळे, शक्तिमुळे व गुणांमुळे तुम्ही त्याला वाचवू शेकता. पण तुम्ही स्वतःला की हरविता? नवयाला इतरांपासून व वेगळे करणे, आपण दोघे व आपली सहजयोगाचे विपरीत ज्ञान आहे. सर्व प्रकारचा आत्मकेंद्रितपणा, गृहलक्ष्मी आपल्यामधील औदर्याचा विचार करते, आपल्यातील औदर्याचा आनंद मिळविते. अरशी अनेक स्त्रिया मला माहिती आहेत. ज्या सहजयोगीनी नाहीत प्रण अतिशय उदार नाही कारण तुम्ही फारच जास्त स्वयंपाक बनविता." मग त्या विचार करू लागता की बाजारात कोणती भाजी उपलब्ध आहे. आणखी सर्वात चांगले काय आहे आपण काय आणावे. मी काही त्याची गुरु नाही, त्यांची आई नाही, केवळ नातेवाईक आहे. परंतु जैवण वनवून त्यामधून त्या आपले प्रेम व्यक्त करतात. त्या सहजयोगीनी नाही. पती कदाचित थोडा कंजूप असेलही परंतु पत्नीने सुरू फार उदार असावे. काही वेळेस ती गुपचुप पसे देईल, स्वतःच्या असाव्यात. पण काही वेळेस मला वाईट वाटते की सहजयोगावर पुरुषांकडून विशेष त्रास होत नाही पण स्त्रियांनी माइ्यावर असे आक्रमण करावे याचा मला धक्काच बसला. आक्रमक शक्ति काढून टाकावयास हव्यात. ती शांती देणारी, आनंद देणारी व घरांत शांतता निर्माण करणारी असणे आवश्यक आहे. परंतु तीच जर त्रास देत असेल तर तिला थप्पड़ देण्यास हरकत नाही. तेव्हा गृहलक्ष्मी तत्व केवळ पतिवरच अथवा पलीवरच नाही, तर दोघांवर अवलंबून असते. तुम्ही तुमच्या पत्नीला त्रास देत असाल तर तुमची डावी नाभी केव्हाच सुधारणार नाही. तसेच तुम्ही चांगली पलनी नसाल तरी सुद्धा तुमची डावी नाभी केव्हाच सुधारणार नाही. पश्चिमेकडील स्त्रिया स्वतःमधील शक्ति ओळखत नाहीत. ऐंशी वर्षाच्या स्त्रीला सुद्धा आपण नवयामुलीसारखे दिसावे असे बाटते. स्वतःमधील ज्येष्ठपणा त्या ओळखत नाहीत अथवा त्या ज्येष्ठपणाचा आनंद त्यांना घेता येत नाही. त्यांना स्वस्तपणाचे, बाष्कळपणाचे सहजयोगामध्ये कोणत्याच प्रकारचे प्रभुत्व गाजविणे मान्य नाही. परंतु सर्व प्रकारच्या प्रभुत्वाच्या व दुसऱ्या पुढे नमते घेण्याच्या कल्पना खोटया आहेत. व स्वतःच्या जेष्ठटतेच्या खोट्या कल्पनांमधून त्या येतात. तुम्हाला स्वतःची जाणीव नसते. तुम्हाला हे समजत नाही की तुम्ही राणी आहांत व तुमच्यावर कोणी प्रभुत्व दाखवू शकत नाही... घरांत जिची सत्ता आहे त्या स्त्रीवर कोण प्रभुत्व दाखवेल? स्त्रियांनी आपल्या पतीला समजून घेतले पाहिजे पुरुषांची दृष्टी ढोवळ गोष्टी पाहते, त्यांना मोठ्याच गोष्टी दिसतात आज ते काहीतरी म्हणतील पण उद्या विसरून जातील. पुरुषांशी कोणत्याही श्री फातीमापूजा ४ प्रकारे अयोग्य पद्धतीने बरोबरी करू नये. परंतु त्यांचे समोर लोक घावरले व निघून गेले. त्या मुस्लीम माणसाने ते ऐकले व तो आपल्याला कनिष्ठ समजणे हे सुद्धा अयोग्यचं आहे. तुम्ही बाहेर येऊन म्हणाला, तुम्ही माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात स्वतःमरधील मोठेपणाला मान्यता द्यायला हवी. स्वतःच्या जेष्ठतेच्या अंक्रित राहायला हवे. स्वतःच्या पावित्र्याच्या व आत्मसन्यानाच्या अंकित रहायला हवे. आणि सर्वात अधिक म्हणजे स्वतःच्या धर्माच्या अंकित रहावे. कारण तुम्ही प्रमुख आहात. प्रमुखाला त्याच्या हाताखालील गोष्टींची काळजी घ्यावीच लागते. तुम्ही शांतता निर्माण करणारे असाल तर तुम्हीच कसे भांडता? सर्व सुरळीत करणे, हे तुमचे काम आहे. प्रेम व माधुरी लोक म्हणाले की अचला सचदेव यांना आईची भूमिका करण्यास आपल्या कुटुंबात आणावयाचे काम तुमचे आहे कारण तुम्ही आई असल्याने सर्व कुटुंब तुमच्यावर निर्भर आहे व तुमच्या हाताखाली सांगू नका. हे लोक बोलादिण्यास गेले तेव्हा त्या बाईनी पुष्कळ ुरक्षित आहे. हे प्रेम तुमची शक्ति आहे. प्रेम देणे ही तुमची शक्ति आढेवेढे घेतले. पैसे न घेता काम करण्यास त्यांची तयारी नव्हती. घातला, हे मोठे आश्चर्य आहे. तो मुस्लीम गृहस्थ पुढे प्रसिद्ध कबी झाला. त्याचे नाव साहीर लुधियानबी आणि ती स्त्री एक प्रसिद्ध चरित्र अभिनेत्री झाली. तिचे नाव होते अचला सचदैव, मी त्यांना ओळखत होते पण त्यांच्यावद्दल कोणासही सांगितले नाही. त्याच्यानंतर वारा वर्षे लोटली. आम्ही तस्ण लोकांना चांगल्या फिल्म बरनविता याव्यात थासाठी एक फिल्म केन्द्र सुरू केले होते. ते आपण बोलावू. मी म्हणाले तुम्ही बोलवा पण माइ्याबद्दलल काही स आहे आणि तुम्ही पहाल की, प्रेम देण्याने तुम्ही स्वतःला समृद्ध त्या म्हणाल्या, सगळेच तसे म्हणू लागतील. तुम्हीं साड़ी दयाववास हवी, पैसे द्यावयास हवेत इत्यादी. मात्र ते लोक म्हणाले, ठीक आहे तुम्ही मुहूर्त करण्यास तर या ! मुहूर्ताच्या दिवशी त्या बाईंनी मला कराले. प्रेमाचा आविष्कार काही बेळेस कवितांसारखा मधुर असतो. माझ्या जीवनातील मी एक घटना सांगते. भी कायम गृहिणीच पाहिले व लगेच मला मिठी मारली. त्यांच्या डोळ्यातून अश्रू बाहत आहे. दिल्ली येथे असताना माझी मुलगी जन्मावयाची होती म्हणून मी एकदा आमच्या अंगणातील हिरवळीवर बसून काही तरी तशीच आले असते. आता भी या प्रॉजेक्टला पैसे देणार आहे. साहीर विणकाम करीत होते. तेव्हा एक स्त्री व तिच्या वरोबर दोन पुरुष लुधियानबी पण तेथे होते तेही असेच म्हणाले. घरांत आले. ती स्त्री म्हणाली, मी विवाहित असून हा माझा पति आहे. व हा माणूस पतीचा मित्र आहे व मुस्लीम आहे. आम्हाला आश्रय द्या. कारण आम्ही पाकिस्तानातून निर्वासित होऊन आलो आहोत. मी त्यांना पाहिले. ते चांगले लोक आहेत असे मला वाटले. (सिनेमाच्या मुहूर्ताची) हकिगत समजली, तेही म्हणाले की, मी त्यांना माझया घरात रहाण्यास दोन खोल्या दिल्या. एक खोली कोणत्याही चांगल्या कार्यास मदत करण्यास आम्ही नकार देणार त्या जोडप्यास दिली व दुसरी त्या पुरुषाला दिली. संध्याकाळी माझे पती आले व म्हणाले की, हे लोक कोण आहेत काही माहिती नाही. ते चोर असतील किंवा बाईट लोकही असतील मग माझा भाऊ आला. तो सुद्धा तसेच म्हणू लागला कारण माझे पती व भाऊ मित्र आहेत. शेवटी सर्व पुरुष सारखेच. मी म्हणाले ठीक आहे, एक रात्र तर राहू द्या. सकाळी माझे पति व भाऊ कामावर गेले व विसरून कुटुंबात, समाजात अनेक सुंदर गोष्टी तयार करू शकते. पण त्यांना गेले. पुढे ते लोक एक महिना आमच्या घरात राहिले. त्या बाईला पुरुषांच्या वरोबर भांडणे करायची असतात. संघटना बनवायच्या नोकरी मिळाली व ते लोक घर सोडून गेले. पण त्या महिन्यात, दिल्ली येथे मोठे दंगे झाले. पंजाबमध्ये हिंदू व शीख लोकांची हत्या झाल्याने त्याची प्रतिक्रिया दिल्लीमध्ये झाली व त्या ठिकाणी मुस्लीम स्त्रीयांच्या बाजूने गण आहेत. श्री गणपती त्यांच्या वाजूने आहेत ते लोकांच्या हत्त्या होऊ लागल्या. एक दिवस काही हिंदू व शीख लोक आमच्या घरासमोर येऊन म्हणून लागले की, तुमच्या घरात एक मुस्लीम माणूस रहात आहे. आम्ही त्याला ठार मारणार. मी म्हणाले, "ते कसे शक्य आहे. मी कुंकू लावले आहे, हेै तुम्हास दिसत नाही का? मग घरात मी मुस्लीम माणसास कसे ठेवीन? त्यांना वाटले की ओळखून तिचा सांभाळ करावा. व सांभाळ करण्यास आपल्यातील मी कट्टर हिंदू आहे. व त्यांचा विश्वास बसला. मी म्हणाले होते की ज्येष्ठता, सन्मान व धर्म यांचे भान व जाणीव असावी. घरात जाण्यापूर्वी तुम्ही माझी हत्या करा व मग आत जा. मंग ते होते. त्या म्हणाल्या है तुमचे कार्य आहे है माहिती असते तर मी मी एक साधी गृहिणी होते. माझा माझ्या पतीच्या प्रॉपर्टीवर विशेष अधिकार नव्हता. माझे पती व माझे बंधू दोघेही शक्तिशाली व आक्रमक होते. पण त्यांना मी शांत केले. जेव्हा त्यांना ही नाही. त्याच्या नंतर अचला सचदेव यांनी अनेक चांगल्या कार्यासाठी तयार होणार्या सिनेमांमध्ये मोफत कामे केली. तसेच साहिर लुधियानबी यांनी सुद्धा अनेक चॅरिटी फिल्म्ससाठी मोफत कविता केल्या. तेव्हा स्त्री, पुरुषाला उदार व्यक्ति चॅरिटेबल असते. ती कलाकार असते व ती सभोवताली, घरात, बनवू शकते. कारण ती असतात. हक्कांसाठी लढायचे असते. स्त्रियांना छळणार्या पुरुषांना सुधारावयाचा एक मार्ग आहे. केव्हाही पुरुषांची बाजू घेणार नाहीत. पण स्त्रियांनीसुद्धा त्यांच्या सौंदर्यांचे, शरीराचे प्रदर्शन करून त्याचे भांडवल करू नये. स्त्रिया अतिशय शक्तिशाली असतात. आमच्या देशात अशा अनेक महान स्त्रिया होत्या. त्या गृहिणी होत्या. स्त्रियांनी आपल्यातील सुप्त शक्ति जो पुरुष स्वतःच्या पलीकडे दुर्लक्ष करून इतर स्त्रियांच्या श्री फातीमापूना ५ तिच्यात किती मोठेपणा हवा? गृहिणी तिला कोणी काय देते याची पर्वा करते का? गृहिणीस स्वतःचेच पूर्ण समाधान हवें. तिला द्यायचे असते, तिला प्रेम द्यायचे असते, सगळ्यांना शांत करायचे असते. किती मोठी जबाबदारी गृहिणीवर असते! पंतप्रधान किंवा राजापेक्षाही अधिक स्त्रीची जबाबदारी असते व तिला त्याचा अभिमान असावा स्त्रिया इतरांसाठी सर्व राखून ठेवतात स्वतःसाठी काही सांभाळून ठेव नाहीत. स्त्रियांच्या समोर माझे उदाहरण आहे. दोघांना एकमेकांच्या सहवासात रहामण्यास, एकमेकोंची उन्नती साधण्यास, गृहलक्ष्मी तत्व अत्यंत महत्वाचे आहे. काल, मी तुम्हाला रागांच्याबद्दल सांगेच असे म्हणाले होते. रा म्हणजे शक्ति, ग-गंयति, म्हणजे जे खोलपर्यंत जाते. म्हणजे तो आकाश तत्वाचा गुण झाला. तुम्ही ईथर मध्ये कोणतीही गोष्ट घातली तर कोठेही मिळते. रा- म्हणजे जी शक्ति की जी इथरमध्ये जाते व तुमच्या आत्थास स्पर्श करते. हे राग गृहिणी सारखे आहेत. मिलीटरी बैंडचा कंटाळा येतो. पण संगीत, सुंदर असते. संगीतच सौंदर्याचा अविष्कार करते. गृहिणी घर सजविते, सगळ्यांशी बोलते, आनंदी करते. सगळ्यांची काळजी घेते, सगळ्यांकडे तिचे लक्ष असते. तीच जर पुढे आली तर कसे विचित्र दिसते. गृहिणीने मागच्या बाजूसच रहायला हवे. कारण तिला सर्वांची काळजी घ्यावची असते. राग असेच असतात. एखादा मागे लागतो त्याला रक्ताचा कर्करोग होतो व जी स्त्री असे वागून आपल्या पतीची छळवणूक करते ती दमा, सिरॉसिस, पॅरंलिसिस, शरीराचे निर्जलीकरण, इत्यादी आजारांनी ग्रस्त होते. कारण डावी नाभी महत्वाची आहे. व सारखे घाई-गर्दी धावपळ अथवा सैरवैर वागण्याने, डावी नाभी पण तशी होते. व रक्ताचा कॅन्सर होतो. जी स्त्री सडपातळ असते, तिचा नवरा घाबरट असतो कारण ती आपल्या नवयाला सारखी धावपळ करावयास लावते, हे आणा, ते आणा. वगैरे जसे काही त्याने पाप केले आहे. पुरुषाला पण धावपळ व अस्थिरतेची सवय लागते. पुरुषाला त्याच्या अस्थिर स्वभावामुळे व स्त्रीला तिच्या नवन्याला छळण्यामुळे काहीतरी त्रास भोगावा लागती. स्त्रियांनी घरात रहायला हवे. गृहस्थी व्हायला हवे. पण तीच जर सारखी इकडे तिकडे फिरत असेल, तर ती गृहिणी नसून नोकराणी आहे. घर केवळ स्त्री व तिचा पति आणि मूले यांच्याचसाठी नाही तर इतरांचे त्या घरात स्वागत व्हायला हवे. सहजयोगात विवाह झाल्यावर, पति-पत्नीं इतके हरवून जातात की ते सर्व विसरतात. सहज योग सुद्धा विसरतात. मंग त्यांच्या मुलांना त्रास होतो. मुले हट्टी, विचित्र, त्रासदायक होतात, त्यांना शारीरिक आजार होतात.. त्यांना ही शिक्षा होते. कोण शिक्षा करते ? मी नाही करत. तुम्ही स्वतःच तुम्हाला शिक्षा करता. तुम्ही आगीत हात घातला, तर तुम्हाला भाजणारच. तुम्हीच स्वतःला शिक्षा करता. पुरुषात जर स्वार्थीपणा आला, तर तो अगदी कामातून जाती. स्त्रीमध्ये थोडासा चालेल. पण पुरुष म्हणेल की माझी नोकरी, माझे घर माझी बायको व मुले माझे कुटुंब, तर तो कामातून गेला आपले कुटुंब एक स्त्री व एक पुरुष एवढेच नसतें तर सर्व विश्व आपले कुटुंब आहे. आपण केवळ एकटेच नसतो. पण तुन्ही जर एकलकोंडे झाला, स्वतःपुरतेच पाहू लागला तर तुम्हाला भयानक रोग होण्याची शक्यता आहे. सहजयोगास दोष देऊ नका. सहजयीग परमेश्वरी राज्याचा नितांत सुंदर प्रदेश आहे. पण परमेश्वरी राज्यात सामूहिकतेमध्ये रहावयास हवे. वाईट पत्नी त्रास देते, आपल्यातील भूत सगळीकडे पसरविते, तिला जर स्वतःच्या शिक्षणाचा, स्थानाचा अभिमान असेल तर ती नव्याला वेगळे ठेवते. अशा लोकांना स्वतःच्या वागण्याची परतफेड करावी लागेल गृहलक्ष्मीतत्वाचे सहज योगात फार महत्व आहे. सहज योगात आल्यावर ज्यांना अडचणी आपल्या त्या बहुतेक सवानी आपल्या गृहलक्ष्मी तत्वाकडे दुर्लक्ष केले आहे. कारण जर गृहलक्ष्मी तत्व निघून गेले, तर मधल्या हृदयावर पकड़ येते. गृहिणीचे कार्य भूमीमाते सारखे आहे. ते कधी तक्रार करते का? कधीच नाही. ती तुम्हाला सर्व देते, धारण करते. गृहिणीमध्ये माणूस कामावरून आला व त्याने राग ऐकला तर त्याला बरे वाटते. राग तुम्हाला स्थिर करतो. रागास बैठक असते. स्थिर झाल्याशिवाय . तुम्हाला रागाचा आनंद घेता येणार नाही. तसे स्थैर्य आणावयाचे कार्य गृहिणीचे आहे. व पुरुषाला स्थिर व्हायचे असते. स्त्रियांनी केवळ नव्यालाच चिकटून राहू नये त्याच्या मुळे दोरघांनाही कंटाळा येतो. त्यांना मुलांचे करायची, घरकाम करण्याची व सहज योगाची अशा इतर गोष्टींची सुद्धा आवड असावी. आता जीवन गतिमान झाले आहे. चक्राच्या परिघावर गती असते पण अॅक्सल फिरत नाही. तेव्हा सहज योग्यांनी अॅक्सलवर असावे. रथाच्या डाव्या व उजव्या वाजूस असलेल्या पति व पलनी यांनी अॅक्सलवर असावे. स्त्रियांनी स्त्रीयाच व पुरुषंनी पुरुषच राहावे. पुरुष दहा वेळा घड्याळ बघतील पण स्त्रिया जर खन्या स्त्रिया असतील तर पहाणार नाहीत स्त्री स्मार्ट असेल व चांगले बोलू शकत असेलही पण ती बुद्धीमान नाही. जी स्त्री सर्वांचे हित पहाते, सर्वांची उन्नती पहाते ती खरी बुद्धीमान स्त्री आहे. ती स्वतःचा ग्रुप बनवते व ০ ০০ श्री फातीमापूजा ६ नवरात्री पूजा प.पू. श्री माताजी निर्मला देवींचे भाषण कबेला ५,१०.९७ आज नवरात्रीपूजेचा सहावा दिवस आहे. आजपर्यंत देवीची बरीच अवतरणे झाली; पुण प्रत्येक अवतरणाचा हेतू प्रीतिरूपेण संस्थितः" प्रीति म्हणजे प्रेम, बेगवेगळा होता. पण मोठमोठ्या संतांनी देवीची पूजा करतांना आत्मपरीक्षण केले. त्यावेळी देवीने आपल्यासाठी काय-काय केले ते त्यांच्या लक्षात आले. मी आधीपासूनच सांगितले आहे की, धर्म हा मानवी जीवनाचा मुख्य आधार आहे; मानवाचे दहा धर्म आहेत. मानवामध्ये हे धर्म सुरवातीपासूनच प्रस्थापित केले गेले आहेत. पण आपणच त्या धर्मांचे उल्लंघन करत राहतो आणि आपणच आपल्यासमोर प्रश्न निर्माण करतो. धर्माचे पालन न करणे हा खरं म्हणजे मानवाचा गुणधर्म नाही. देवीने तर आपल्यामध्ये इतकं काही स्थापित केले आहे. पण आपण ते लक्षात घेत नाही. "या देवी सर्वभूतेषु" असे म्हटले आहे. म्हणजे देवीचे अस्तित्व सर्व प्राण्यांमध्ये मानवामध्ये आहे. म्हणजे ती आपल्यामध्ये कशासाठी आहे. तिचे कार्य काय आहे हे जाणणे. आता तुम्ही थोड़ा वेळ आत्मपरीक्षण करुन देवीने (शक्तीने) तुमच्यामध्ये जे गुण प्रस्थापित केले आहेत ते प्रगट होत आहेत की नाही दुसरा मंत्र असा आहे - "या देवी सर्वा भूतेषु, मनुष्यप्राण्याला प्रेमाची भाबना मुळातच मिळालेली असते. पण ती प्रगट होत नाही कारण मनुष्यप्राण्याचा सर्वात मूर्खपणाचा स्वभाव म्हणजे मत्सर. उदा. पहा की मी कुणाला काही भेट म्हणून वस्तू दिली आणि दुसर्याला दुसरी काहीतरी भेट वस्तु दिली तर सहजयोग्यांपैकी कुणा-कुणाला हेवा वाटू लागतो. हे कसे शक्य आहे ? जर प्रेमशक्ती तुम्हाला देवीकडूनच मिळाली आहे तर तुम्हाला हैवा-मत्सर का वाटावा? मनुष्य स्वभावामध्ये ही मत्सराची भावना फार प्रकर्षाने दिसून येते. पण तुम्हा सहजयोग्यांमध्ये ही भावना अजिबात नसली पाहिजे. कारण देवीकडून जो तुम्हाला गुण मिळाला आहे तो प्रेम करण्याचा; ती भावना तुमच्यामध्ये प्रकट व्हायला हवी. जर तुमच्यामध्ये मत्सराची भावना असेल तर तुम्ही कसले सहजयोगी? मग श्री माताजींचे आशिर्वाद कशाला हवेत? जर तुम्हाला त्यांचा कृपाशिर्वाद मिळाला आहे तर तुम्हाला दुसर्याबद्दल हेवा बाटणे शक्यच नाही. कधीकधी तर ही हेवा-मत्सराची भावना इतक्या थराला जाते की, "आम्ही कबेल्यांचे तर तुम्ही अलवे्याचे" असे म्हणू लागतात. संपले. खरं तर ते दोन नाकपुड्यांसारखे एकमेकांच्या निकट असतात. पण त्याऐवजी "श्री माताजी त्या देशांत गेल्या मग आमच्या देशात कां नाही आल्या ?" हे सर्व है जाणायचा प्रयत्न करा. उदा. "या देवी सर्व भूतेषु शांतीरूपेण संस्थितः" हा फार महत्त्वाचा मंत्र आहे; कारण "शांति" रूपांत त्या देवीची शक्ति तुमच्यामध्ये आहे. अंतर्बाह्य शांत असलेली माणसे तुम्हाला जगात किती दिसतात? ते जरी फार अवघड असले तरी देवीने तुम्हाला ती क्षमता दिली आहे. तिच्याकडून मिळालेली ही शांति आता तुम्हालाच प्राप्त करून घ्यायची आहे. तुम्ही धर्माच्या विरूद्ध गोष्टी करत आला आहात. म्हणून ती स्थिति प्राप्त करून घेण्यासाठी तुमची अध्या्मिक उन्नति व्हायला हवी, त्यासाठी आधी तुमची कुण्डलिनी जागृत झाली पाहिजे. तुम्ही कधी कधी भावनावश वा उत्तेजित होता, कधी तुमच्यामध्ये सूडाची भावना निर्माण होते. दुसऱ्याला प्राप्त धावा किंवा दुःख होईल असं करावेसे वाटते सर्वांमधून तुम्हाला एक प्रकारचे समाधानही मिळत असेल; सहजयोगातूनही दुसर्याला त्रास देऊन, दुःखी करून मजा वाटून घेणारे लोक असतात. "मी, माझे, हे माझे, ते तुझे" इ. अज्ञानाचे प्रकार असल्यामुळे होत असते. अशा तहेने ही मत्सराची भावना अशी विचित्रपणे दिसून येते की देवीने आपल्यामध्ये प्रेमशक्ति दिली आहे. या गोष्टीचा आपल्याला विसर पडतो. ही फार महान शक्ति तुम्हाला मिळाली आहे. ही कसली अशुभ शक्ति नाही तर फार शुद्ध आणि धार्मिक शक्ती आहे. म्हणजे त्या प्रेमगुणाला हाव, अभिलाषा, हेवा इ.चा स्पर्शसुद्धां नसतो. पण मनुष्याचा स्वभाधर्मच असा विचित्र बनला आहे की, ही दुसऱ्याबद्दल मत्सर बाळगणे याचीही त्याला प्रढ़ी वाटू लागते. या मत्सरामधूनच नंतर स्पर्धा निर्माण होते; तुमच्या मनांत मत्सर आला की दुसर्याजवळ जे आहे तेच आपल्याकडे असले पाहिजे असा विचार तुमच्या मनात येऊ लागतो. आपल्यापेक्षा या चैतन्य लहरी पिढीमधले लोकच जर नीट वागले नाहीत तर ते इतरांच्यावर जास्त पगाराची नोकरी दुसर्याची असली तर चढ़ाओढ व्हायला वैळ लागत नाही. या सर्व गोष्टी विघातक आहे आणि देवीची शक्ति विधायक आहे. तिने तुम्हाला दिसलेल्या सर्व शक्य विधायक, शुभशक्ति आहेत. आणखी पुढे म्हटले आहे की, "या देवी सर्वभूतेषु मायाजालात अडकवते. कारण कधी कधी तशी युक्ती क्षमारूपेण संस्थितः " क्षमा म्हणजे दुसऱ्याचा अपराध विसरणे. ही क्षमावृत्ति ह्यदयापासून असली पाहिजे. एखादा तुमच्याशी दुष्टपणे क्रुरपणे वागला तुमचा दुरूपयोग केला गेला, तुम्हाला एखाद्याने त्रास दिला तरीही काही बिघडत नाही कारण तुमच्याजयळ त्याच्याहीपेक्षा मोटी अशी क्षमेची शक्ति हे तिचे महामायारूपातील कार्य फार महत्त्वाचे आहे. जगातील आहे. आपण ही क्षमाशक्ति वापरतो कां? त्याप्रमाणेच तुम्हाला आरामदायक अशा काय-काय गोष्टी ती देवी घडवून आणते हे पहा. ती तुम्हाला छानपैकी हेही एक भ्रमच आहे. पुरुषांना आपल्या अधिकाराचा अहंकार निद्रा आणवते - "या देवीं सर्व भूतेषु निद्रारूपेण संस्थितः तुम्ही थकले-भागले असाल आणि चांगली झोप लागत नसेल तर ती तुम्हाला शतिपणे झोपवते. हे काम ती पॅरासिम्पथेटिक नव्व्हस सिस्टिमद्वारे करवून होते. सिंपथेटिक सिस्टिम वापरून उत्तेजित होता, नको तेवढे काम करता पण काय प्रभाव पाडणार ? म्हणून आईला है सांगावे लागते) आईला सर्वात महत्त्वाची अशी सांगायची गोष्ट म्हणजे, "या देवी सर्वभूतेषु भ्रान्तिरूपेण संस्थितः।" ती तुम्हाला केल्याशिवाय मुलांना काही गोष्टी समजत नाहीत. त्यांनी अशा मोहजालाला तोंड देण्याचे शिकले पाहिजे. ती तुम्हाला एका विशिष्ट मर्यादेपर्यंत चुकीच्या मार्गालाही जाऊ देते, कारण आपलं चुकलं आहे है समजायला लागेपर्यंत ती असं करते. प्रत्येक धर्मामध्ये माणूस भ्रमात कसा पडतो याची चर्चा केलेली आदळते. माणसाला असे कितींतरी भ्रम असतात. अहंकार असतो, आपण काय वाटेल ते केले तरी चालेल असं ते समजतात, आपल्याला त्याबद्दल कोणी शिक्षा करू शकत नाही असंहि समजतात. स्त्रियासुद्धां बन्याच वेळा असं वागतात, देवीमातेने हेतूपूर्वक आपल्याभोवती मायाजाल पसरले आहे हे त्यांच्या लक्षात बेत नाही, त्याच्यामुळेच आपली चूक आपल्या लक्षात येणार आहे हेहि त्यांना समजत नाही. तुम्ही कुणाला तुम्ही पॅरासिम्पथेटिक आणि स्नायूंचरचा थकवा दूर करे आणि आईच्या मांडीवर सांगितले की, बाबा रे हे चुकीचे आहे, तसं करू नकोस तरीही झोपल्यासारखे तुम्ही शांत झोप घेता. पुष्कळ लोकांना चांगली ते दुर्लक्ष करून त्याच चुका पुन्हा पुन्हा करतात कारण झोप लागत नाही, कारण ते सतत काहीतरी मिळवण्याचा विचार करत राहतात. तुम्हाला जर झोप येत नसेल तर तुमचे तसंच चालू दे, हरकत नाही, ठीक आहे; तुला समुद्रात काहीतरी चुकलं आहे असं समजा आणि तुम्हाला जेव्हा झोप मारायची ना तर तेच कर." मग जेव्हा आपली फसगत लागत नसते तेव्हा मलाही झोप येत नाही. सामूहिकतेमध्ये ज्या घटना होतात त्यांचा माझ्यावर परिणाम होत असतो, एरवी काहीतरी समस्या झाल्याशिवाय तुम्ही परतणार तुम्ही ज्या काही चुका करता त्यांचाही माझ्यावर परिणाम ( होतो. तुम्ही जेव्हा फालतू गोष्टींचा उगीचच भलता विचार करत असता त्यावेळी तुम्हाला झोप येत नाही. सहजयोगाप्रमाणे ही स्थिति सुधारण्यासाठी तुम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी तुमच्या डोक्यांत ते शिरत निर्विचार चेतनावस्था मिळवली पाहिजे. तुमचा अहंकार जेव्हा नाही. म्हणून भ्रांति होणे ही मनाच्या पलिकडची प्रक्रिया आहे. डोके वर काढतो (या वेळी एका गडबड करणार्या मुलाला कधी कधी ती फार सुंदर तन्हेने कार्य करते. आई म्हणून तुम्ही शांत बसवायला श्री माताजी सांगतात. त्याची आई कोण आहे विचार केलात की, आपली मुले बिघडू नये असे तुम्हाला विचारतात. भारतातील मुलं अगदी शांतपणे राहतात, असे बाटणे स्वाभाविक आहे. कारण तिला तिची जबाबदारी सांगून म्हणतात, की "मुलाला शिकवण्याचे काम आईचे समजते. पण आता तिच्या लक्षात आलेले असते की त्यांचा असते; कालच्या कार्यक्रमातही असेच चालले होते: म्हणून संबंध परमचैतन्याशी जोडला गेला आहे आणि तो कायम आईची जबाबदारी पार पाडा. मुलांना योग्य तनहने वाढवा." तुम्ही वयाने मोठे असला तरी पुढची पिढी व समाज चांगला होण्यासाठी मी तुम्हाला हे सांगणे जरूरीचे आहे. नवीन तुम्हाला आराम देते; तुमच्या हृदयावरचा ताण त्यांच्यात प्रगल्भता आलेली नसते. म्हणून आई म्हणते, "तुझं उड़ी झाल्याचे तुम्हाला समजते तेव्हाच तुम्ही परत मार्गावर यैता. सुधारणार) नाही. तुमच्यापैकी कित्येकजण असे हट्टी व स्वतःबद्दल प्रमाणाबाहेर विश्वास असणारे आहेत; कुणीही काहीही सांगितले तरी तुम्ही ऐकत नाही. कुठल्याही प्रकारे रहायला हवा, त्यांना सतत आशिर्वाद मिळून ते सुखी व्हावे असे वाटते. हे सर्व काही आपल्यामध्ये, आपल्या अंतरंगामध्ये, বवरातरी पूजा १० स्टाईलचे झाले म्हणा) की इतके सुंदर व भारी ड्रेसेस (किमोनो) तुम्ही कसे करता, ते घालायलाही खूप वेळ लागतो तर ते म्हणाले की, मानवी शरीर ही परमेश्वराची अप्रतीम कला आहे आणि त्याला योग्य आदर देऊन सजवायला पाहिजे असे आम्ही मानतो म्हणून त्या दृष्टीने आम्ही कलाकौशल्य वापरतो. मला ते फार आवडले. भारतात पाहिले तर विवाहित महिलांना साडी नेसम्याचीच पद्धत आहे; त्यांच्या साड्या पण जन्मापासूनच तयार केले गेले आहे. पण तुम्ही ते विसरत आणि हळुहळू तुमच्या मधील ती शक्ती कमजोर होऊ लागते. कधी है अहंकारातून तर कधी संस्कारांमधून होत राहते. किंवा मग आपण आत्मसाक्षात्कारी जीव आहोत याचा विसर पडल्यामुळे होते. मी हे तुम्हा लोकांना, जे आत्मसाक्षात्कारी आहेत त्यांना सांगत आहे; जे आधींच बाहेर गेले आहेत किंवा सहजयोग बेण्याच्या स्थितीला आले आहेत त्यांना नाही. पण हे सर्व इतक्या आपुलकीने, जिव्हाळ्याने, प्रेमाने, करूणेमधून, उत्तम कलाकुसर केलेल्या असतात. त्याचा उद्देश शरीराचे गोड भाषेतून सांगूनही तुमच्या लक्षात आले नाही की तुम्ही सौंदर्य खुलवणे हाव असतो. पण अमेरिकन संस्कृतीच्या प्रभावामुळे हया प्रथा नाहीशा होत चालल्या आहेत असे आता असेही म्हखले आहे की, "या देवी सर्वभूतेषु वाटते. खरं तर त्या लोकांची खोपडी रिकामी झाली आहेत त्यांच्याकडून शिकण्यासारखे काहीही नाही, त्यांची संस्कृती जैमतेम दोनशे वर्षांची पण आपण त्याचे अनुकरण करायला उत्सुक असतो. त्यांच्या देशंत काय चालले आहे ते बघण्याची (तुम्ही लिहून कशाला घेत आहांत? त्याची जरूरी नाही. नंतर तुमची इच्छाच नाही; कसल्या जातीचे ते लोक आहेत हे लक्षांत घ्या त्यांची रहाणी कशी आहे, त्यांच्या आयुष्याच्या केल्पना काय आहेत है ओळखा. सर्व अ-गुरुंनी त्यांना लुबाडले आहे. कारण त्यांची बुद्धीच काम करेनाशी झाली आहे. तसे जाते तसा हा लाजाळूपणा नाहीसा होतो. सुरवातीला नसते तर त्यांनी त्या अ-गुरूंना मानले नसते. हां, यांत्रिक गोष्टींमध्ये, कॉम्प्युटर, टेलिव्हिजन यांच्यात त्यांची बुद्धि उत्तम काम करते पण शरीराच्या बाबतीत काय काळजी घ्यायची त्याना समजत नाही. भारतात ही आता सोंदर्य-स्पर्धा कायाल लागल्या, बन्याच सुजाण नागरिकांनी त्याला विरोध केला कारण त्यामध्ये शरीराचे प्रदर्शन करून पैसे कमावण्याचा उद्देश असतो. मग वेश्याव्यवसायांत आणि यांच्यात काय फरक? शरीर विक्री करून पैसा मिळवायचा म्हणजे वेश्याव्यवसायच. शरीराची विक्री करण्यासाठी निर्मिती केली नाही, देवीने त्यासाठी तुम्हाला शक्ति दिलेली नाही; तुम्ही फक्त चांगले व्यवस्थित कपडे करा. वेगवेगळ्या प्रसंगी योग्य दिसेल असा মাंतिमध्ये पडता. लज्जारूपेण संस्थितः।" लज्जा म्हणजे लाज असा लक्षणिक अर्थ नाही तर आपल्या शरीराबद्दल शरम वाटण्याची भावना. आजकाल सगळीकडे. भारतातही, सौंदर्यस्पर्धा भरतात टेप मिळेलच श्री माताजी) म्हणजे आपल्या शरीराची त्या दृष्टीने काळजी बाळगणे. स्त्रियांना है विशेषकरुन लागू आहे. स्त्रिया लहानपणी जन्मतःच लाजाळू असतात; पण वय वाढत माझ्यासमोर यायलाही त्यांना संकोच वाटायचा; समोर आल्या की मान खाली घालून, नमस्ते हा शब्दही तोंडातून निघणार नाही. फार गोड; शिवाय लोकांनी चित्रविचित्र पोशाख केलेलेही त्यांना आवडत नाही. मला आठवते, माझी नात एक दिवस मासिक वाचत होती आणि त्यांत एका स्विमिंग- ड्रेसमधील एका स्त्रीचे चित्र होते, ताबडतोय तिच्या तोंडून शब्द निघाले, "हे काय, जा लवकर कपड़े बदल नाही तर माझ्या आजीने तुला असं पाहिलं तर ती चांगला मार देईल" पुढे तिल नुसती चट्डी घातलेल्या पुरुषाचे चित्र दिसले, पुन्हा म्हणाली, "आतां याची धडगत नाही" आणि तिने ते मासिक बंद करून ठेऊन दिले. ही अशी चित्रे का छापतात मला पेहराव करा. कळत नाही. नोकराणीलासुद्धां तिने ते मासिक घाणेरडे असल्याचे सांगितले. एवढ्या लहान वयात एवढी समज ! पण आजकाल सौंदर्यस्पर्धेच्या नावाखाली नुसते शरीर प्रदर्शन करण्याचे जे प्रकार चालतात ते पाहिल्यावर मला कधी कधी वाटते की हे कपड़े डिझाईन करणारे लवकरच मरणार. किंवा कर्जबाजारी होणार. कारण लोकांना आजकाल फारच थोड़े कपड़े घालण्याची आवड आहे; कलाकारांना त्याची कला व कसब दाखवायलाही पुरेशी जागा नसते. मागे एकदा मी जपानी लोकांना विचारले (आता जपानी लोक पण अमेरिकन नुकतीच एक पैठणी साडी मी एका महिलेला भेट म्हणून दिली. एक पुस्तकप्रशासनाचा समारंभ होता. तिथे ती महिला आली, तिला कुणी तरी म्हणाले की, "पैटणी साड़ी का नाही नेसलीस?" तर ती म्हणाली, "हा काही लग्नसमारंभ नाही, मग पैठणी साडी नेसून कशाला यायंचे?" पैठणी साडी लग्नातच नेसायच्या असतात. प्रसंग, समारंभ व त्यांची जागा हे साजरे करायचे असतात. भारतात नवरा-बायको मंदिरात पूजा करायला जातात तेव्हा चांगले भारी कपड़े घालून जातात. कारण त्यावेळी देवीसमोर जायचे असते. आता का नवरात्री पूजा ११ आजच्या सारख्या पूजेच्या दिवशी हिण्पी सारखे कपड़े करून लोक आले तर कसे दिसेल? माझी काय अवस्था होणार? तर माणसानेच आपल्या शरीराचा सन्मान ठेवला पाहिजे. म्हणून 'लज्जारूपेण संस्थितः" असे सांगितले आहे. जायला लागतात,. दृष्टी कमजोर होईल, दात पडून जातील आणि तुम्ही एखाद्या जुन्या-पुराण्या हँटसारखे दिसू लागाल. पुरुषांचीही तीच तन्हा. मला सांगण्यात आले आहे की, पुरुषही आजकाल ब्युटि-पार्लरमव्ये जातात. नको तितका जास्त पैसा आणि मूर्खपणा यांचा एकत्रित परिणाम. त्याची करतील. तुम्ही काही जरूर आहे का? तुम्हाला सर्वसाधारण जीवन व निरोगी आता तुम्ही म्हणाल लोक नदीमध्ये स्नान करतात त्याचे त्याचंही स्पष्टीकरण काय? पण आत्मसाक्षात्कारी लोक आहात, संत आहात, अजून ज्यांना प्रकृति हवी असेल तर थोडा व्यायाम करत चला आणि ध्यान आत्मसाक्षात्कार मिळाला नाही, त्याँच्याकडे लक्ष देण्याची तुम्हाला जरूरी नाही, तुम्ही संतांसारखे वागले पाहिजे. देवीने शांतीमधून तुम्हालच आश्चर्य वाटेल अशी प्रचंड शक्ति तुमच्यामध्ये पुष्कळ गुण प्रस्थापित करून ठेवले आहेत. मिळवाल. आपण विश्वार करण्यामध्ये किती शक्ति खर्च करत त्यापैकी आणखी एक म्हणजे "क्षुधारूपेण संस्थितः, " तिनेच आपल्याला 'भूक दिली आहे. आपण खाल्ले पाहिजेच. विचारले, कसला विचार करतो आहेस तर स्हणेल की आजकाल बारीक होण्याचीही एक नवी फॅशन चालली आहे. त्याचबरोबर अनेक तहेचे आजार बळावले आहेत. स्त्रियांना विशेषतः कमी खायची सबय पडली आहे. तुम्ही जेवणाच्या पदार्थांमध्ये कमी जास्त बदल करू शकता. पण शरीराचे लाड करायचे हा काही मानवजन्माचा हेतु नाही. ती काही एवढी महत्त्वाची गोष्ट नाही. महत्त्वाचे काय असेल तर तो तुमचा आत्मा. तसेच देवीनेच तुम्हाला कुण्डलिनी दिली आहे. स्वतःची उन्नति करून व्यायची सोयही तिनेच तुमच्यामध्ये करून ठेवली आहे. एवढे असूनही सर्वकाळ शरीराचीच काळजी कशाला करत बसायचे? मला तर हे समजतच नाही; विशेषतः अशा वागणाऱ्या स्त्रिया, ज्या शक्ति आहेत. दुसरी एक गोष्ट म्हणजे त्या नवीन-नवीन फॅशन सुरू करतात. मी जेव्हा तरुण होते तेव्हा हे असे ब्लाऊज घालायचे. भारतातही फॅशन सुरू झाली आणि ब्लाऊजच्या करा. तुम्ही नियमित ध्यान केले तर शांत व्हाल आणि त्या असतो. आणि तुम्ती विचार तरी काय करता ? तुम्ही कुणाला सगळ्याचाच विचार करती. पण सगळ्याचा म्हणजे तरी म कसला-कसला? तुम्ही एवढा विचार का करता ? त्याची काय गरज आहे? पण ती मनुष्याची एक सवयच आहे. कसला ना कसला तरी विचार करायचा. उदा. ही तीन कारपेटस् आहेत. तुम्ही ती किती सुंदर आहेत इकडेच चित्त धाला आणि त्या कलेचा आनंद मिळवा; त्या कलाकाराच्या कलेचा आस्वाद घ्या. बस, आणखी शब्दांची पण जरूरी नाही. तुम्ही स्वतःबरोबरच हा आनंद लुटा. उलट तुम्ही चर्चा करायला लागलीत - है चांगले, ते वाईट, किंमत फार आहे इ. की त्या कलेचा आनंद पार संपला. म्हणून तुम्हाला तो आनंद ज्याच्यामागे तुम्ही सदैव लागले आहात. तो प्राप्त होत नाही आणि वेळ आली तरी तो मिळवू शकत नाही. विचार करणे हा एक परिक्रियेचाच ( re-action) परिणाम आहे. पण या विचार करण्यामुळे माणूस स्वतःचेच व त्यावरोबर दुसर्याचे आयुष्य खराब करतो. आता है पहा की इथे एवढे सारे काम केले आहे कारण इथे पाऊस फार पडतो व बर्फही मधूनमधून पडते. म्हणून मला वाटले की इथे काही तरी चांगली सोय करावी आणि हे सर्व जमून आले. आता इटलीमध्ये अती विचार करणारे लोक आहेत - म्हणून त्यांची प्रगती होत नाही - आम्ही या कामासाठी तीन वर्षापूर्वी अर्ज केला, आमचे पैसे बँकेमध्ये तीन वर्ष अडकून राहिले आणि शेवटी एकदाची परवानगी मिळाली. त्याच्यावरही ७० सह्या होत्या. असे हे इटलियन लोक! नंतर पुन्हा तेच लोक म्हणू लागले की तुम्ही इथे बदल करून तांबे वापरा. मी का असं विचारल्यावर म्हणाले तांबे कलेच्या दृष्टिकोनातून सुंदर दिसेल. पण त्या मंडळींना एवढही लक्षात आले नाही की तांबेसुद्धा जसे ते लोक दिसतात तसेच दिसेल. एका महिन्यांतच त्या वाह्या लहान-लहान होत गेल्या. मला तर तो मूर्खपणा व पैशाचा अपव्यय वाटायचा, तुम्ही एक परंपरागत चालत आलेले डिझाईनच चालू ठेवावे. मग फॅशन आहे म्हणून ब्लाऊजच्या बाह्या लहान का करायच्या? फॅशन कोण चालू करतो तर पैशाच्या मागे लागलेले लोक. ते तुमची फॅशन म्हणून दिशाभूल करत राहतात आणि तुम्ही ती फॅशन स्वीकारता. आता उदाहरण म्हणजे मी तुम्हाला डोक्याला तेल लावायला सांगत असते. कमीत कमी आठवड्यातून एक दिवस डोक्याला भरपूर तेल लावून केस धुवा. पण ते ऐकणार नाहीत आणि मग केस गळून जायला सुरुवात होते. तुम्हाला वेळ नसेल, तुम्ही कामामध्ये फार अडकलेले असाल वगैरे मी समजू शकते. पण ज्याची जाम्त जमूर आहे ते का नाही करायचे? मग बारीक होण्याच्या नागे लागतात, केस गळून नवरात्री पूजा १२ वेळच रहात नाही. शिवाय त्या फार धाडसी आहेत. धंदा करायचा, पैसा कामबायचा, हे ते मिळवायचे आणि ध्यानाला मात्र त्यांना बेळ नसतो. म्हणून 'स्वस्थ' होणे (Settling down) हे फार महत्वाचे आहे. स्व-बरोबर शांत व्हा. आता कुणीतरी शंका काढली की, "माताजी, आम्ही बसून राहिलो तर पोट सुटणार." तसं झालं तरी हरकत नाही पण दोघांचा रंग सारखाच होईल. शेवटी मी ्हटले आम्हाला ही जमीनच नको, तुम्ही परत घ्या. हे प्रकरण का झाले तर हथा लोकांना नुसल्या कमिट्या बनवून चर्चा करण्याची सवय, आणि त्यातच वेळ काढायचा, मग प्रगती कशी होणार ? त्यांना काही हात ओले करावे अशी अपेक्षा होती की काय कोण जाणे, कदाचित त्याचा त्यांना संकोच वाटत असेल. हे एकदा 'हो' म्हणणे आणि परत 'नाही' म्हणणे हा काय प्रकारच मला समजत नाही. मला म्हणायचे काटा आहे तर जास्त विचार करणे हा एक अहेंकाराचाच भाग आहे. पण त्यांतून काही निष्पन्न होतच नाही. काही निर्णय होत नाही. वादविवाद, चर्चा, विचार यातून निर्णय निघत नाहीत. आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणज़े सहजयोग्यांनी आत्मपरिक्षण स्वस्थ रहायला शिका. ध्यान न करण्यासाठी अनेक प्रकारच्या सबबी सापडतिल काही म्हणतात, "माताजी, आम्ही ध्यानाला बसतो पण आजकालच्या जगात है करणे अबघड आहे. आमच्याकडे खूप प्रॉब्लेम्स आहेत. खूप कठीण प्रसंग येतात." इ. पण खरं साँगायचे तर माझ्या घरात किंवा सहजयोगांत आणीबाणीचा प्रसंग आला तर मी निर्विचारी होते; सतत मी निर्विचारतेतच आपल्यालाच आतमध्ये बघणे. भी का विचार करतो आहे, राहते कारण मला ठाऊक आहे की असे प्रसंग परम- चैतन्यच सोडवणार आहे. जर परमचैतन्यच आपली सुटका करणार असेल तर मी विचार कशाला करायचा? त्या परमचैतन्याला त्याचे काम करू दे. तुम्हीच जर या परमचैतन्यावर सर्व सोपवले नाही तर काही होणार नाही: काहीही. प्रश्न सुटणार नाहीत. तुम्ही नुसते तुमची बुद्धि वापरून भरकटत बसाल. म्हणून परमेश्वराच्या या सर्वव्यापी प्रेमशक्तीशी तुम्ही जोडले गेले आहात है पक्के भान ठेवा है प्रेम असे तसे नसते, ते विचार करू शकते, तेच सत्य आहे, तेच आनंद आहे. हे सर्व- काही तुमच्यामध्ये तयार करून ठेवलेले आहे. आता तुम्हाला आत्मसाक्षात्कार मिळाला आहे; म्हणून इतर फालतू गोष्टींच्या फंदात न पड़ता तुम्ही तुमच्या उन्नतीकडे लक्ष ठेवा. ते केले नाही म्हणून बरेच सहजयोगी बाहेर गेले. नुकतेच मला कळले की आपल्यापैकी शंभर एक सहजयोगी, त्यांनी दुसर्याच एका सहजयोग्याच्या प्रभावाखाली जो लोकांना दृष्टान्त झाल्याचे सांगत होता, येऊन वेगळा ग्रुप बनवला व ते बाहेर गेले. कारण त्यांना पण दृष्टांत हवे होते. तुम्हाला जर असं काही दिसू लागले तर त्याचा अर्थ तुम्ही तेथे नाही असा आहे. हो साधी गोष्ट आहे. मी जर म्हटले की, मी पर्वताच्या शिखरावर आहे. तर मी तिथे खरोखरच आहे. पण मी तिथून लांब असले तर मला तस दिसत नाही. तुम्ही जेव्हा एखादी गोष्टी पहाण्याच्या मागे असता तितके तुम्ही त्या गोष्टींपासून दूर रहाता. हे समजले का? म्हणून सूक्ष्मतेत उतरा. हे ते आहे, ते अवघड आहे. बायकांना तर जास्तच स्वयंपाक करता-करता कुठे तर तुम्हीच ते आहांत. मग तुम्ही स्वतःला कसं पाहू शकणार ? सहजयोग्यांनी हा मुद्दा नीट लक्षात घ्यायला हवा. बरेच जण म्हणतात. "माताजी, आम्हाला तुमच्याभोवतीचे केलेच पाहिजे. आत्मपरीक्षण म्हणजे कसला विचार करतो आहे, विचार करायलाच पाहिजे का? मग तुम्ही आपोआप निर्विचारी होता. तुमचे मनच तुम्हाला गोंधळात टाकते, तसे होऊ देऊ नका. हेै मन माकडासारखे असते. आणि मनावे कार्य सुरू झालं की तुम्ही इकडून-तिकडे सारखे उड्या मारायला लागता; आणि तुम्ही काही निर्णयाप्रत आलात आणि त्याप्रमाणे घटना घडून आली नाही तर तुमच्यासारखी दुर्दैवी दुसरा माणूस सापडणार नाही. काही लोक बसल्या-बसल्या काही तरी मुख्खासारख्या गोष्टींचा विचार करत असल्याचे मी पाहावे. या विचार करण्याच्या सवयीचे परिणाम जागतिक पातळीवरही दिसून येतात. आता चंद्रावर जायची फाय जरूर आहे? मंगळावर जायची तरी काय जरूर ? त्यातून काय मिळणार आहे ? ही त्यांची सवयच आहे. जर्स प्रथम ते भारतात आले. मग चीनमध्ये गेले. पण आणखी कुठे गेले. ते एका जागी स्वस्थ बसून राहणार नाहीत. स्वतःच्या घरातही ते स्वस्थपणे बसणार नाहीत. विशेषतः पुरुष-मंडळी. ट्रेनमधून प्रवास करताना दोन मिनिटांसाठी जरी गाड़ी थांबली तर खाली उतरणार. त्यांच्या बायका काळज़ी करत बसणार आणि ट्रेन हलायला लागली की धावत-घावत उड़ी मारून चढ़णार, हे बिघड़लेल्या मेंदूचेच लक्षण असावे असे मला बाटते, त्यांच्या बायकाही तेच म्हणत असतील. माकडेसुद्धां असे करत नसतील. आता ध्यानासाठी तुम्हाला स्वस्थ, एका जागी बसायचे आहे, इकडे-तिकडे नाचायचे नाही. म्हणून तर त्या ध्यान करतात, त्यांना इतर वेळच नसतो. मित्र-परिवार, शॉपिंग, हे विकत घ्यायचंय, ते आणायचंयू मग त्यांना नवरात्री पूजा १३ प्रस्थापित केलेले आहेत, धर्मपिक्षाही जास्त प्रमाणात. धर्म म्हणजे काहीतरी त्याग करायची पण या शक्त्या कधीही तेजोवलय दिसले, आम्ही हे पाहिले" तर असं कसं शक्य आहे? कारण तुम्हीच ते झाल्यावर काय पहाणार म्हणून असे लोक, जे कधी कधी फार प्रसिद्धी मिळवतात. ते नवीन सहजयोग्यांवर प्रभाव पाडून त्यांना नियंत्रणाखाली घेतात. गेला होते; मला तेथे एक ग्रहस्थ भेटले आणि दुसर्या दिवशी आणि मग तुम्ही बाहेर जाता. सध्याचा काळ हा जजमेंटचा काळ आहे. तुम्हाला खूप लॉबवर, खोलवर जायचे आहे, मध्येच तुम्ही कशाने तरी प्रभावित होता, भुलता, कुठे तरी फसता आणि त्यामधूनच पायरी पायरीने खाली जाता अणि अशा स्थितीला येता की नाशकारक नसतात. मला आठवते. मी एकदा अमेरिकेला पुन्हा येऊन म्हणाले, "माताजी, मी अगदी पूर्णपणे बदललो आहे. आरपार बदलून गेलो आहे. माझइया काकांवद्दल माझ्या मनात इतके दिवस द्वेप भरून राहिला होता, राग होता पण काल मी त्यांना भेटलो आणि आनंदाने त्यांना मिठी मारली आणि त्यांना सांगितले की आता मी तुम्हाला पूर्ण क्षमा केली आहे, सगळे विसरून गेलो आहे" आणि तो माझ्याकडे फक्त वघत राहिला. त्याचा अर्थ हा की कुण्डलिनीच्या जागरणानंतर तिथून पुढे तुमचा सर्वनाशच असतो. कारण तुम्हाला आत्मा बनायचे आहे, अध्यात्मिक उन्नति मिळवायची आहे. आणि तुम्ही अधोगतीच्या मार्गाने चालू लागला तर तुम्हाला कोण तुमच्यामघले हे सर्व सद्गुण प्रगट व्हायला लागतात. तुमचे मदत करणार ? सध्याचा काल जजमेंटचा काल असल्यामुळे औदार्य, तुमचं सुंदर शुद्ध जीवरूप, आत्मप्रकाशामुळे उजळून फार महत्त्वाचा आहे. आणि म्हणूनच यावेळी तुम्ही जास्त सतर्क राहिले पाहिजे. तुम्ही स्वतःचेच जड्ज आहात, तुम्हाला निघेल आणि सर्व जगाला दाखवून देईल की सहजयोग हेच सत्य आहे. काले आपण सर्वांनी सुंदर नाट्यकला पाहिली. पण हे या चक्रावर पकड़ आहे, त्या चक्राचा त्रास आहे है दुसर्या कोणी तुम्हाला सांगायची जरूरी नाही; तुम्ही स्वतःच स्वतःची नुसते मानसिक समाधानासाठी नसते चक्रे व त्यांचे प्रश्न समजू शकता. तुमचे त्रास शोषून घेण्याचे मी माझ्याकडून प्रयत्न केले, तुमच्या उत्थानातील उन्नतीसाठी मी माझ्याकडून कितीही प्रयत्न करतेच पण मला असं वाटते की माझ्याकडून अशी मदत मिळत गेल्यास तुम्ही स्वतः खंबीर- सुदृढ बनणार नाही. कारण माताजी माझे सारे त्रास ओढून कसलयाही सबबी सांगत बसू नका; किंवा त्यांच्या विचाराने घेतील असंच सारखे म्हणण्याची तुम्हाला सवय होईल. माझ्याकडे जी अतोनात पत्रे येतात त्यापैकी ९९ टक्के पत्रे सहजयोग्यांची असतात ज्यांत त्यांना कसला ना कसला तरी आत्मसाक्षात्काराचे तसेच आहे. ती मानसिक प्रक्रिया नाही तर एक स्थिती आहे. आणि ती मिळवण्यासाठी तुम्हाला ध्यान केलेच पाहिजे. त्यासाठी वेळ काढलाच पाहिजे, रोज सकाळी आणि रात्री: जितके ध्यान जास्त होईल तितके चांगलेच. त्यामध्ये स्वेतःलाच पेटवायचा प्रयल्न करू नका. त्याच्यापुढे सर्व काही क्षुल्लक आहे. या कलियुलगामध्ये जगाला वाचवायचे असेल तर तुमची अध्यात्मिक उन्नति ही एकमेव महत्त्वाची गोष्ट आहे. त्रास होत असल्याबद्दल मला ते कळवतात. मला त्याचे फारच आश्चर्य वाटते. तुमच्यामध्ये सर्व गुण व शक्त्या जागृत करू दिलेल्या असताना तुम्हीच त्या वापरल्या पाहिजेत. कुणी स्हणते अमका माणूस मला त्रास देत आहे, माझा नवरा (किंवा बायको) मला त्रास देतो. स्हणजे तुमची क्षमा करण्याची शक्ती तुम्हाला तुमचे लक्ष आत वळवायचे आहे. तुम्हीच जर त्या खूप क्षीण झाली आहे. फक्त क्षमा करत जा. आणखी एक विशेष शक्ती तुम्हाला मिळाली आहे. ज्याच्याबद्दल सर्व संतांनीही सांगितले आहे. ती म्हणजे सत्याची शक्ति. तुम्ही सत्य जाणले आहे. त्या संतांपेक्षाही ज्यांनी देवीची स्तुति केली आहे, जास्त जाणले आहे. तुम्हाला कसला त्रास होत आहे एवढ्याबद्दल सतर्क राहून विचार केलात तर तुम्ही खाली जाणार नाही. प्रश्न एवढाच आहे की, आपल्याला आत्मिक उन्नति साधायची आहे हे तुम्ही सतत ध्यानात ठेवले पाहिजे. त्यासाठी सर्व गुणधर्म योग्य प्रमाणात तुमच्यामध्ये तुमच्यामध्ये काय काय शक्ति प्रस्थापित केलेल्या आहेत हे आज मी खूप स्पष्ट करून सांगितले आहे. ते धर्म आहेत अस नाही तर गुण आहेत आणि आतमध्ये असलयामुळे गुणांना खतम् करायचे ठरवले तर कुणीही मदत करणार नाही. परमेश्वराचे तुम्हाला आशिर्वाद. ४ ও $ नवरात्री पूजा १४ अंक क्रमांक १०, ११ वरून पुढे विशुद्धी - चक्र आज्ञा चक्र मंत्र : १) राधा - कूष्णाचा मंत्र म्हणा. २) आव्हान - श्री माताजी मला निरिच्छ साक्षी बनवा. मला पूर्णत्वाचा अंश बनवा. श्री माताजी माझ्यांत 'नीर-क्षीर' वृत्ती वृद्धिंगत करा. ३) मानेच्या मागच्या बाजूस विशुद्धीच्या मागे चैतन्य लहरी द्या. ४) आकाशाकडे पाहून १६ वेळा अल्लाहो अकबर असा मंत्र म्हणा. ५ ) अनासक्ती व साक्षीभाव वाढवा. ६) तेल व लोणीने विशुद्धीचा भाग मसाज करा. ७) रात्री व सकाळी मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करा. चहात तुळशीची पाने टाका. कापूर जाळा. ८) ओव्याची धुनी घ्या. त्यामुळे - नाक व घसा मोकळा होईल. मध्य भाग : मंत्र : १) जिझस मेरी माता - महालक्ष्मीचा मंत्र म्हणा. २) आव्हान - श्री माताजी मला क्षमाशील व त्यागी बनवा. ३) चैतन्य लहरी जेथे 'डोळ्यांच्या नसा' व 'पिचूटरी नसा' एकमेकांना छेदतात तेथे द्या. ४) जेव्हा कुंडलिनी आज्ञा चक्रावर येते तेव्हा असे समजले पाहिजे की तिने तुमच्या जुन्या कर्मांना क्षमा केली आहे. जुन्यांना क्षमा करा व त्या विसरुन जा पुढील आयुष्य आपणापुढे अस्तित्वांत असत नाही. करिता वर्तमान स्थितीत नेहमी रहा. ५) 'जाणीवपूर्वक निर्विचारता' वृद्धींगत करा, सतर्क रहा. पण विचार करु नका. निर्विचार समाधीत रहा. त्यामुळे आपली जादा विचार करण्याची सवय कमी होईल. ६) परमेश्वराची प्रार्थना करा. ७) माताजींचे आज्ञा चक्र निर्विकल्प वृत्तीने न्याहाळा. ८) चैतन्य लहरीयुक्त कुंकू कपाळावर लावा. त्यामुळे तुमचे आज्ञा चक्र सुरक्षित राहील. ९) तुमच्या विचारातील अडथळा व्रह्मशक्तीच कमी करेल. त्यामुळे तुमचे विचार व चित्त शुद्ध व मोकळे होईल. १०) हे चक्र उद्युक्त करण्याकरता अग्नीचा वापर करा. ११) भोंदू गुरुकडून त्रास होत असेल तर ती बाधा घालवावयास बरेच उपचार करावे लागतील. (भावसागराप्रमाणे उपचार करा) डावे आज्ञा चक्र (प्रती अहंकार - १) मंत्र : महागणेश महाभैरवनाथ, महाहिरण्यगर्भ महावीर व गौतम बुद्ध व महाकालीचा मंत्र म्हणा. २) आव्हान - ३) चैतन्य लहरी मारगील आज्ञा चक्र डोक्याची आपली उजवी बाजूव वरील डोके यांना द्या. ४) दोषी भाव न ठेवता क्षमा मागा. ५ ) डोळ्याच्या दुषित भावना दूर करा - (हे तुमच्या डाव्या मूळाधाराशी संबंधीत असते.) ६) डोक्याच्या मारगील बाजूस मेणवत्तीचा उपचार करा. ७) डावा हात माताजीकडे व उजवा हात मागील डोक्यावर ठेवून उंच बघा. ८) प्रती अहंकाराचा ताबा कमी करण्याकरीता - उज़वा हात कपाळावरून, डाव्या बाजूने इडा नाडीवरुन खाली सोडा महाकालीची शक्ती आहे ९) डोक्यांत व उजव्या बाजूस अतिउष्णता असेल तर बर्फ ठेवा. १०) काही वेळा प्रती अहंकाराचा नाबा एवढा होतो, की तो अहंकाराला खाली रेटतो व तो विशुद्धी चक्रांत येतो. (घशात व डावी बाजू : ास मंत्र : १) विष्णुची मायेचा मंत्र म्हणा. २) आव्हान - श्री माताजी मी दोषी नाही. मी आत्मा असल्यामुळे मी दोषी कसा असू शकेन? ३) डाव्या विशुद्धी चक्रावर चैतन्य लहरी द्या. ४) आपल्या अहंकाराचे कौतुक करणे बंद करा. एखादी चूक- वा दोषीपणाची समस्या मरातून काढून टाका. ५) आपल्या भाऊ बहिणीचे नाते वृद्धींगत करा जे आपण रक्षावंधनाच्या वेळेस ठेवता. ६) पूर्वीच्या पापाला व असभ्य वर्तणुकीला सामोरे जा. आई आपणास क्षमा करणार म्हणून दोषी भाव वाळगू नका. ७) परमेश्वराचे प्रेम आपण संपादन केले याचा निर्णय आपणच घ्यावा. दुसरयचे वर्चस्व मानू नका. ८) सहजयोगावद्दल विश्वासाने दुसर्या जवळ बोला. ९) 'तुच्छता व कमीपणा' दुसर्याबद्दल बाळगू नका १०) एखांद्या भाँदू गुरुने आपणास मंत्र दिला असेल तर तो बाद करण्याकरीता आपण असे म्हणा की, माताजी आपण सर्व मंत्रांचे उगमस्थान व सिद्धिस्थान' आहात. मागील अहंकार) श्री माताजी आपल्या कृपेत मला क्षमा करा. उजवी बाजू : १) मंत्र : विल रुखमाई/यशोदामाता यांचा मंत्र म्हणा. २) आव्हान : श्री माताजी आपणच माझ्यातील गोडवा व कृती आहात. ३) विशुद्धी चक्राच्या जरा उजव्या बाजूस चैतन्य लहरी द्या. ४) कमी बोला, बोलतांना दुसर्यावर दवाव पाडू नका. ५ ) गोड आवाजात बोलण्याची सवय ठेवा. ६) जेवणावरील चित्त थोडे कमी करा. ७) सर्वांना क्षमा करा - आपला क्रोध नाहीसा करा. ८) आपला मुद्दा लोकांना पटवण्यावर जादा वेळ घालवून वाद- विवाद चर्चा वाढवू नका. (ही चैतन्य लहरी १५ १४) आपण आपला अहंकार प, पू. माताजींच्या चरणावर समर्पण करा. १५) आक्रमक वृत्ती सोडून मवाळपणा अंगीकारा. डोक्याच्या खाली कदाचित आपणास विशुद्धीची पक्कड आहे का? असा भास होईल. पण तसे नसते. त्याला चरील प्रमाणे उपचार करा. ११) भूतकाळांत वास करु नका, जुन्या गोशी - जुनी नाती व बाह्मातकारी गोशी यांचा प्रति अहंकारावर परिणाम होतो. निरूपयोगी बंधने वा सबयी सोडून द्या. १२) आपला प्रति अहंकार माताजींना समर्पित करा. सहसरार च्र १) मंत्र : माताजींचे तीन मंत्र म्हणा. २) आव्हान श्री माताजी - उजवी बाजू - अहंकार - समोरील आज्ञा कुपया मला सात्मसाक्षात्कार धा. . श्री माताजी - कृपया आपण माझ्या सहस्त्रारांत या. श्री माताजी कुपया माझे आत्मसाक्षात्कार स्थिर करा. श्री माताजी - कृपया माझे समर्पण स्वीकारा व मी आपला मला सहजयोग दिल्याबद्दल अत्यंत आभारी आहे. ३) सहस्त्रावर चैतन्य लहरी द्या. ४) ध्यानमार्गे आपला निश्चय वाढवा. नुसती संमती नाही पण दृढनिश्चय हवा. ती प्रत्येक परमाणुत आहे व त्यानीच ही सृशी निर्माण केली आहे. ५ ) लक्षात ठेवा की, तिनेच आपणाला आत्मसाक्षात्कार दिला आहे. पूर्वीच्या अवताराने तसे केले नाही. पण तुम्ही त्यांना माताजीत आहात असे म्हणून पुजू शकतात. ६) सर्व अवतारांची सामुदायीककता तिच्या अवतरणामुळे साध्य होत आहे. ७) येश खिस्ताने जे आचरणांत आणावे म्हटले ते प. पू. मातारजींनी पूर्णावस्थेला नेले. त्याने सांगितले होते, की मी एक १) मंत्र : महाकार्तीकेय, महाहनुमान, महावुद्ध व महासरस्वतीचा मंत्र म्हणा. 'महत अहंकार नश होवो" असे म्हणा. २) आव्हान - श्री माताजी मी सर्वांना - आहे. आपल्या कृपेत 'मला आपल्या देवी - चितात ठेवा.' ३) चैतन्य लहरी - मध्य आज्ञा चक्र अहंकाराकरीता डावी वाजू व वरील डाव्याबाजूचे डोके यांना द्या. ४) अहंकाराचा त्रास कमी करण्याकरिता वरील प्रमाणे हात फिरवून उजव्या पिंगळा नाडीवर टाका )महासरस्वती शक्ती) ५) अहंपणा बाढत चालाल - प्रतिअहंकार दबला जातो व त्याला खाली नेण्यामुळे करावयाचे झाल्यास वरील ४ प्रमाणे कार्य करते. ६) सर्वांना क्षमा करा, कुणाबद्दलही नावड मनांत आणू नका. मला सुद्धा क्षमा केली 'आठणव शक्ति' कमी होते. हे कमी माणसाची - आपल्या प्रकाशात त्याला क्षमा करा - ते आपलया संरक्षणाचे उत्तम शस्त्र आहे. त्यामुळे आपले दुरविचार यांबतात. क्षमेमुळे तुमची म अध्यात्मिक शक्ति वाढते. त्यामुळे कुंडलिनीचे सहस्त्रावरील प्रयाणाचे सान्तवन करणार, सल्लागार, अद्भारक पुण्यात्मा पाठविणारा आहे ते दार उघडले जाते. ७) भगवान जीसस आपला अध्यात्मिक पुगर्जन्माचे दार उघडीत आहे हे पहा, आपले आज्ञा चक्र स्वच्छ झाले म्हणजे -आपल्या अंतरमन- जाणीवेबर प्रकाश पडतो. तो प्रकाश प. पू. माताजींचाच असतो. ८) बिन आत्मसाक्षात्कारी पुरुषाला तुमच्या आई चक्रावर कुंकू करेल व आपणास आत्मसाक्षात्काराचा आनंद मिळेल. लावावयास सांगू नका. ९) आपल्या मध्य डावी व डोक्यावरची बाजू गरम होत असेल तर बर्फाचा उपचार करा. १०) भविष्यवादी होऊ नका. भविष्य असत नाही. नेहमी वर्तमानांत रहा. आपले उजवे स्वाधिष्ठान पकडले असेल तर उजवे आज्ञा चक्र देखील पकडलेले असते. ह्याच चक्रावरच्या उपचारा प्रमाणे करणे. ११) जिझसकडे पहा - १२) ध्यानांत आज्ञाचक्रावरील ध्यान करु नका. काही गुरु चित्त नाक डोळयासमोर ठेवा म्हणतात पण तसे करु नका. मनावर ताबा ठेवू नका. मानसिक - रोग हा उजव्या आज्ञा चक्रा पासून उद्भवते. १३) आपले धालविण्याकरिता करा. आणास सर्व शिकवेल. ८) ती नकारात्मक शक्तिचा सामुदायिक शक्तीने मुकाबला करेल हीच ती कलकीची एकदशरुद्राची शक्ती असेल. ९) तुमचे नाते आदिशक्तिशी बलवान व स्थीर ठेवा. हे आपण कुंडलिनीच्या मार्फत करु शकता. तरच ब्रह्मशक्ती आपणास शुद्ध १०) डाव्या सहस्त्राराची समस्या - (म्हणजे साधकाचा उजवा भाग) आव्हान - आपण सर्व चढ़ चढून जाण्यात यशस्वी आहात. (कललीची शक्ती) ११) उजवे सहस्त्रार (साधकाचा डावा भाग) आपल्या करूपेत मी सर्व आव्हाने पेलली व मी ही सर्व आव्हाने जिंकून यशस्वी होईन. श्री माताजी आपल्या कूपेत मी आपल्या आल्यांत व चित्तात सुखी व समाधानी आहे. १२) श्री. माताजीने सर्व आशा, आकांक्षा व इच्छा पूर्ण केल्या. आता आपण आपली जागा स्थिर करावी लागेल कारण आता आपण परमेश्वराच्या साम्राज्यात आलो आहोत. चर्चने दिलेले बंधने अब्हेय. ০ ০ ০ त्याला जोडेपट्टी अहंकार घालून नाव चैतन्य लहरी १६ सर्व सभासदांसाठी विनामूल्य ---------------------- 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_12.pdf-page-0.txt ला ला घच रररयर ट ॥ चैतन्य लहरी॥ %3D डिसेंबर क्र. १२ सन १९९७ ्र] शरीराचे लाड कराये हा ही मागवनन्नाचा हेतु नाही. ती काही एवढी महत्याची गोष्ट बाही. हवाचे काय असेल तर तो तुगच्या आत्मा. श्री गताजी निर्मलादेवी नवरात्री पूजा कबेला ५ १०-९७ गा रारर बाराचचतर वटाचरट रारच ्य च गगररबबबबबर 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_12.pdf-page-1.txt श्री फातिमापूजा कि णा प.पू. श्री माताजी निर्मला देवींचे प्रवचन (सारांश) स्विळालड गृहलक्ष्मी तत्व परमेश्वराने उक्रात केले आहे; ते मानवनिर्मित नाही. त्याचे स्थान डाव्या नाभी चक्रावर आहे. गृहलक्ष्मी तत्व आणि गुरुतत्व यचि अत्यंत पावित्र्याचे नाते असल्याने गृहलक्ष्मीचे अवतरण गुरुची मुलगी अथवा बहिण या रुपात त्याने जन्म घेतला. महंमद साहेवांच्या मृत्यूनंतर त्याच्या धर्मवेड्या लोकांनी सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली व त्यामध्ये कट्टरपणा आणला. त्यामुळे लोकांच्या अध्यात्मिक उन्नतिकडे लक्ष दिले गेले नाही. महंमद साहेवांनी स्वतः अनेक प्रकारे श्री हजरतअली यांचे वर्णन केले आहे. श्री हज़रतअली ब्रह्मदेवाचे अवतार होते. श्री ब्रह्मदेवांचा दुसरा अवतार श्री सोपानदेव यांच्या रूपांत झाला. श्री हजरतअली व फातिमा यांचा अवतार लोक त्यांना मानत नव्हते. हिंदू लोक त्यांना मानत होते. मुंबईजवळ हाजी मलंग नावाचे संत होते. शिया लोकांचा धर्मवेडेपणा त्यांना माहित होता. शिया हा शब्द सिया उत्तर भारतात सीता यांना सीया म्हणतात. या शब्दांपासून आला आहे. हाजी मलंगांची हिंदू लोक पूजा करतात. व त्यांनी आपल्या पूजेसाठी एका हिंदू माणसाची नेमणूक केली . संत धर्मातीत असतात. धर्मवेडपणा आपल्यातील अंगभूत धर्माच्या विरोधी असतो. तो द्वेषाचे बीष निर्माण करतो. आपण इतरांचा द्वेष करू लागतो त्याचेळी आपल्यात भयानक विषारी भावना तयार होतात. ते विष आपल्यातील सर्व सुंदर भावना ते नष्ट करते. प्राणी कुणाचा द्वेष करत नाहीत. ते चावतील, मारतील, तो त्यांचा नैसर्गिक स्वभाव आहे. त्यांना कदाचित कोणीतरी आवडणार नाही परंतु ते द्वेष करणार नाहीत. द्वेष हा मानवी मनाच्या कल्पनांचा एक विशेष गुण आहे. हा द्वेषच मुस्लिमांच्या विविध पंथामध्ये रुढ़ झाला. वास्तविक करवला हे काही द्वेषांतून घडले नाही तर प्रेमातून निर्माण झाले. प्रत्येक धर्मातील प्रेमातून घडलेल्या गोष्टींना विकृत स्वरूप देण्यात आले. सगळ्यात गोष्ट अशी की, द्वेष करणार्या दोन पक्ष्यांमधील एक पक्ष दुसर्याला अत्यंत वाईट समजतो. तर दुसरा पहिल्याला अत्यंत वाईट समजतो कोणत्या तकावर अथवा कारणांवर हे सर्व आधारित असते है त्यांनाच माहिती. हे गृहलक्ष्मी तत्व लोकांच्या मनातील द्वेषाची भावना काढून टाकण्यासाठी निर्माण केले. घरामध्ये गृहिणी स्वरूपातील गृहलक्ष्मीतत्वाला कुटुंबातील सदस्यांमधील परस्परांतील विद्वेषांची भावना निष्पर करायची असते. परंतु ती स्वतःच जर स्वतःच्या द्वेष भावनांचा आनंद घेऊ लागली तर ती इतरांच्यातील हद्वेष कमी करणार? भारतामध्ये अविभक्त कुटुंबामध्ये गृहिणींचे काम व्यक्तींच्या स्वभावातील कंगोरे व वाकडेपणा कमी करून त्यांच्यातील संघर्षाची शक्यात टाळायची असते. 'यत्र नाचयांस्तु पूज्यंते तत्र रमंते देवताः' असे म्हणतात. म्हणून पुरुषांसाठी गृहिणी पूजनीय असावी. आमच्या देशात (भारतात) सर्व श्रेय गृहिणींना आहे कारण पुरुषांना कोणतेच काम येत नाही. आमच्या देशात प्रशासन अर्थकारण, निरुपयोगी आहेत. पण समाज व्यवस्था उत्तम आहे, कारण ती स्त्रियांनी तशी ठेवली आहे. म्हणून डाव्या नाभी तत्वावर झाला. श्री फातिमा पत्नी असल्याने घरीच रहात असत. त्या सतत एक प्रकरचा पड़दा, ज्याला नकाब असे म्हणतात, वापरत असते. ते प्रतिकात्मक होते व स्वतःच्या पावित्र्याचे संरक्षण करणे हा त्याचा उद्देश होता. त्या अत्यंत सुंदर असल्याने पडदा वापरला नसता तर त्यांच्यावर हल्ला झाला असता. कारण ज्या देशांत त्या रहात होत्या त्या देशांतील लोक आक्रमक स्वभावाचे होते. खिस्तांच्या काळात सुद्धा श्री मेरी महालक्ष्मीचा अवतार असल्या तर सुद्धा त्यांनी स्वतःचे व्यक्तित्व अकार्यान्वीत ठेवले होते. कारण त्या कोण होत्या ते लोकांना समजू नये अशी खिस्तांची इच्छा होती. परंतु श्री फातिमा घरात राहिल्या तरी सुद्धा शक्ति होत्या म्हणून त्यांच्या मुलांना त्यांनी त्या कट्टर लोकांशी लढण्याची आज्ञा केली कारण ते लोक त्यांच्या पतीचा अधिकार नाकारत होते. आणि त्यामध्ये हसन आणि हुसेन मारले गेले. श्री सीताजींचे महालक्ष्मी तत्व विष्णूमाया स्वरूपात जन्मास आले. ते केवळ सुंदर अशा गृहलक्ष्मी तत्वाची स्थापना करण्यासाठी होते. निश्चितच त्या फार शक्तिशाली होत्या. आणि आपली मुले मारली जातील हे त्या जाणत होत्या. परंतु या लोकांना मृत्यु नसतो, त्यांच्यासाठी तो केवळ एक खेळ असतो. पण त्याचा परिणाम असा झाला की, संतांचा सन्मान करणारी एक नवीन प्रणाली सुरू झाली. शिया लोक आत्मसाक्षात्कारी लोकांचा आदर करतात. परंतु धार्मिकतेच्या मर्यादा ते ओलांडू शकले नाहीत, म्हणून ते पुद्धा अतिशय धर्मवेडे झाले. साईनाथ सुरूवातीस मुस्लीम होते. असे म्हणतात की, त्यांना श्री फातीमा यांनी वाढ़विले. परंतु मुसलमान चैतन्य लहरी ३ 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_12.pdf-page-2.txt वागणे आवडते गृहीणीला अशोभनीय असे त्यांचे वागणे असते. पुरुषांनी आपल्या पत्नीचा आदर करावयास हवा. त्याने जर आपल्या पत्नीचा आदर केला नाही तर त्या टिकाणी गृहलक्ष्मी तत्व टिकून सुरवातीस त्या आपल्या नव्याशी स्वतःची तुलना करू लागतात. मी राहणे अशक्य असते. तेव्हा गृहलक्ष्मी तत्व सांभाळून ठेवणे आवश्यक आहे. परंतु काही पुरुषांना असे बाटते कि, आपल्या पत्नीला त्रास देणे हा जणू काही त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. ती नाही, म्हणून त्यांचा अनादर करायचा. अशी स्त्री स्वतःमधील शक्ति चांगल्या स्वभावाची असेल तर ते तिला छळतील, टाकून बोलतील पण ती भूत असेल तर पुरुष तिच्या समोर गरीब असतो व तिला खूष करण्याचा प्रयत्न करतो कारण त्याला माहिती असते कि, है नव्याला त्रास देणे अविश्वसनीयच आहे. तो सहजयोगी नसेलही भूत सापाप्रमाणे केव्हाही डोक्यावर येऊन बसेल. तेव्हा तिला खुप ठेवणे चांगले. ती कटकट करणारी अथवा भांडणे करणारी असेल तरी सुद्धा ते वायकोला घावरतात पण त्यात प्रेम आणि आदर नसतो तर भिती असते. काही स्त्रियांना वाटते कि, नवयांना नियंत्रित मुले आपले घर असे वागणे सहजयोगाच्या दिरोधात आहे व ठेवण्याचा चांगला मार्ग म्हणजे स्वतः उच्छृखलपणे वागावे. परंतु त्यामुळे स्वतःमधील मुलभूत शक्ति आणि भुलभूत तत्व त्या स्वार्थीपणा, बेगळेपणा सहजयोगाच्या विरोधात आहे. घालवितात. आणि मग अडचणीत येतात. स्वतःमधील पावित्र्याचा आदर करणे हे गृहलक्ष्मीचे मुलभूत तत्व आहे. घरांत व वाहेर आपल्या पावित्र्याचा आदर केल्याने ने प्रस्थापित होते. पत्नी जर गरीब स्वभावाची असेल तर ते तिच्यावर हुकूमत गाजवतील. परंतु आहेत. मला घरी येण्याचा आग्रह करतात, मी म्हणते, "मी येणार या गृहिणीने लक्षात व्यायला हवे की तिने गरीब असू नये तर स्वतःमधील धर्माच्या आज्ञेत रहावयास हवे. स्वत:मधील सद्गुणांच्या म्हणतात. "मी फारच थोडे बनविते पण तुम्ही वा." लगेच त्या आज्ञेत रहावयास हवे. पती जर अज्ञानी असेल तर तो लहान मुलासारखा आहे असे समजावे. परंतु पतीने सुद्धा है लक्षात ठेवावे की त्याने पत्नीचा आदर करावयास हवा अन्यथा तो टिकू शकत नाहीत त्याचा काही उपयोग नाही. घरातील गृहिणीस गृहलक्ष्मी प्रमाणे सन्मान दिला जात आहे. अन्नपूर्णा असतात. स्त्रीमध्ये औदार्वाचा गुण नसेल तर ती याचेकडे पतीने लक्ष द्यावे. मग त्याच्याकडे आशिर्वादाचा ओघ होतो. म्हणून केव्हाही त्याने पलीला अपमानीत करू नये अथवा तिच्यावर औरडू नये. परंतु पत्नीसुद्धा सन्मान देण्यासारखी असावीं. मुलांना नाही तर दुसऱ्यांच्या मुलांना. सहजयोगांत अशा सुंदर स्त्रिया पली जर आक्रमक असेल तर तिला दोन यपडा देण्यास हरकत नाही. स्त्रीने सुद्धा आक्रमक असता कामा नये तर तिने इतरांच्यातील सहजयोगी महिलांकडूनच आक्रमण होते. मी स्त्री असले तरी मला श्रीमंत माणसाची मुलगी आहे, मोठ्या घरातील मुलगी आहे, पण माझा नवरा कमी पातळीचा आहे, त्याच्याकडे पैसे नाहीत, शिक्षण घालवून बसते. शिवाय नंतर तिला स्वतःलाच दोषी वाटू लागे. कारण सहजयोगात कोणीच कोणाला वाईट वागबू शकत नाही. मग पण तुमच्या वागण्यामुळे, शक्तिमुळे व गुणांमुळे तुम्ही त्याला वाचवू शेकता. पण तुम्ही स्वतःला की हरविता? नवयाला इतरांपासून व वेगळे करणे, आपण दोघे व आपली सहजयोगाचे विपरीत ज्ञान आहे. सर्व प्रकारचा आत्मकेंद्रितपणा, गृहलक्ष्मी आपल्यामधील औदर्याचा विचार करते, आपल्यातील औदर्याचा आनंद मिळविते. अरशी अनेक स्त्रिया मला माहिती आहेत. ज्या सहजयोगीनी नाहीत प्रण अतिशय उदार नाही कारण तुम्ही फारच जास्त स्वयंपाक बनविता." मग त्या विचार करू लागता की बाजारात कोणती भाजी उपलब्ध आहे. आणखी सर्वात चांगले काय आहे आपण काय आणावे. मी काही त्याची गुरु नाही, त्यांची आई नाही, केवळ नातेवाईक आहे. परंतु जैवण वनवून त्यामधून त्या आपले प्रेम व्यक्त करतात. त्या सहजयोगीनी नाही. पती कदाचित थोडा कंजूप असेलही परंतु पत्नीने सुरू फार उदार असावे. काही वेळेस ती गुपचुप पसे देईल, स्वतःच्या असाव्यात. पण काही वेळेस मला वाईट वाटते की सहजयोगावर पुरुषांकडून विशेष त्रास होत नाही पण स्त्रियांनी माइ्यावर असे आक्रमण करावे याचा मला धक्काच बसला. आक्रमक शक्ति काढून टाकावयास हव्यात. ती शांती देणारी, आनंद देणारी व घरांत शांतता निर्माण करणारी असणे आवश्यक आहे. परंतु तीच जर त्रास देत असेल तर तिला थप्पड़ देण्यास हरकत नाही. तेव्हा गृहलक्ष्मी तत्व केवळ पतिवरच अथवा पलीवरच नाही, तर दोघांवर अवलंबून असते. तुम्ही तुमच्या पत्नीला त्रास देत असाल तर तुमची डावी नाभी केव्हाच सुधारणार नाही. तसेच तुम्ही चांगली पलनी नसाल तरी सुद्धा तुमची डावी नाभी केव्हाच सुधारणार नाही. पश्चिमेकडील स्त्रिया स्वतःमधील शक्ति ओळखत नाहीत. ऐंशी वर्षाच्या स्त्रीला सुद्धा आपण नवयामुलीसारखे दिसावे असे बाटते. स्वतःमधील ज्येष्ठपणा त्या ओळखत नाहीत अथवा त्या ज्येष्ठपणाचा आनंद त्यांना घेता येत नाही. त्यांना स्वस्तपणाचे, बाष्कळपणाचे सहजयोगामध्ये कोणत्याच प्रकारचे प्रभुत्व गाजविणे मान्य नाही. परंतु सर्व प्रकारच्या प्रभुत्वाच्या व दुसऱ्या पुढे नमते घेण्याच्या कल्पना खोटया आहेत. व स्वतःच्या जेष्ठटतेच्या खोट्या कल्पनांमधून त्या येतात. तुम्हाला स्वतःची जाणीव नसते. तुम्हाला हे समजत नाही की तुम्ही राणी आहांत व तुमच्यावर कोणी प्रभुत्व दाखवू शकत नाही... घरांत जिची सत्ता आहे त्या स्त्रीवर कोण प्रभुत्व दाखवेल? स्त्रियांनी आपल्या पतीला समजून घेतले पाहिजे पुरुषांची दृष्टी ढोवळ गोष्टी पाहते, त्यांना मोठ्याच गोष्टी दिसतात आज ते काहीतरी म्हणतील पण उद्या विसरून जातील. पुरुषांशी कोणत्याही श्री फातीमापूजा ४ 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_12.pdf-page-3.txt प्रकारे अयोग्य पद्धतीने बरोबरी करू नये. परंतु त्यांचे समोर लोक घावरले व निघून गेले. त्या मुस्लीम माणसाने ते ऐकले व तो आपल्याला कनिष्ठ समजणे हे सुद्धा अयोग्यचं आहे. तुम्ही बाहेर येऊन म्हणाला, तुम्ही माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात स्वतःमरधील मोठेपणाला मान्यता द्यायला हवी. स्वतःच्या जेष्ठतेच्या अंक्रित राहायला हवे. स्वतःच्या पावित्र्याच्या व आत्मसन्यानाच्या अंकित रहायला हवे. आणि सर्वात अधिक म्हणजे स्वतःच्या धर्माच्या अंकित रहावे. कारण तुम्ही प्रमुख आहात. प्रमुखाला त्याच्या हाताखालील गोष्टींची काळजी घ्यावीच लागते. तुम्ही शांतता निर्माण करणारे असाल तर तुम्हीच कसे भांडता? सर्व सुरळीत करणे, हे तुमचे काम आहे. प्रेम व माधुरी लोक म्हणाले की अचला सचदेव यांना आईची भूमिका करण्यास आपल्या कुटुंबात आणावयाचे काम तुमचे आहे कारण तुम्ही आई असल्याने सर्व कुटुंब तुमच्यावर निर्भर आहे व तुमच्या हाताखाली सांगू नका. हे लोक बोलादिण्यास गेले तेव्हा त्या बाईनी पुष्कळ ुरक्षित आहे. हे प्रेम तुमची शक्ति आहे. प्रेम देणे ही तुमची शक्ति आढेवेढे घेतले. पैसे न घेता काम करण्यास त्यांची तयारी नव्हती. घातला, हे मोठे आश्चर्य आहे. तो मुस्लीम गृहस्थ पुढे प्रसिद्ध कबी झाला. त्याचे नाव साहीर लुधियानबी आणि ती स्त्री एक प्रसिद्ध चरित्र अभिनेत्री झाली. तिचे नाव होते अचला सचदैव, मी त्यांना ओळखत होते पण त्यांच्यावद्दल कोणासही सांगितले नाही. त्याच्यानंतर वारा वर्षे लोटली. आम्ही तस्ण लोकांना चांगल्या फिल्म बरनविता याव्यात थासाठी एक फिल्म केन्द्र सुरू केले होते. ते आपण बोलावू. मी म्हणाले तुम्ही बोलवा पण माइ्याबद्दलल काही स आहे आणि तुम्ही पहाल की, प्रेम देण्याने तुम्ही स्वतःला समृद्ध त्या म्हणाल्या, सगळेच तसे म्हणू लागतील. तुम्हीं साड़ी दयाववास हवी, पैसे द्यावयास हवेत इत्यादी. मात्र ते लोक म्हणाले, ठीक आहे तुम्ही मुहूर्त करण्यास तर या ! मुहूर्ताच्या दिवशी त्या बाईंनी मला कराले. प्रेमाचा आविष्कार काही बेळेस कवितांसारखा मधुर असतो. माझ्या जीवनातील मी एक घटना सांगते. भी कायम गृहिणीच पाहिले व लगेच मला मिठी मारली. त्यांच्या डोळ्यातून अश्रू बाहत आहे. दिल्ली येथे असताना माझी मुलगी जन्मावयाची होती म्हणून मी एकदा आमच्या अंगणातील हिरवळीवर बसून काही तरी तशीच आले असते. आता भी या प्रॉजेक्टला पैसे देणार आहे. साहीर विणकाम करीत होते. तेव्हा एक स्त्री व तिच्या वरोबर दोन पुरुष लुधियानबी पण तेथे होते तेही असेच म्हणाले. घरांत आले. ती स्त्री म्हणाली, मी विवाहित असून हा माझा पति आहे. व हा माणूस पतीचा मित्र आहे व मुस्लीम आहे. आम्हाला आश्रय द्या. कारण आम्ही पाकिस्तानातून निर्वासित होऊन आलो आहोत. मी त्यांना पाहिले. ते चांगले लोक आहेत असे मला वाटले. (सिनेमाच्या मुहूर्ताची) हकिगत समजली, तेही म्हणाले की, मी त्यांना माझया घरात रहाण्यास दोन खोल्या दिल्या. एक खोली कोणत्याही चांगल्या कार्यास मदत करण्यास आम्ही नकार देणार त्या जोडप्यास दिली व दुसरी त्या पुरुषाला दिली. संध्याकाळी माझे पती आले व म्हणाले की, हे लोक कोण आहेत काही माहिती नाही. ते चोर असतील किंवा बाईट लोकही असतील मग माझा भाऊ आला. तो सुद्धा तसेच म्हणू लागला कारण माझे पती व भाऊ मित्र आहेत. शेवटी सर्व पुरुष सारखेच. मी म्हणाले ठीक आहे, एक रात्र तर राहू द्या. सकाळी माझे पति व भाऊ कामावर गेले व विसरून कुटुंबात, समाजात अनेक सुंदर गोष्टी तयार करू शकते. पण त्यांना गेले. पुढे ते लोक एक महिना आमच्या घरात राहिले. त्या बाईला पुरुषांच्या वरोबर भांडणे करायची असतात. संघटना बनवायच्या नोकरी मिळाली व ते लोक घर सोडून गेले. पण त्या महिन्यात, दिल्ली येथे मोठे दंगे झाले. पंजाबमध्ये हिंदू व शीख लोकांची हत्या झाल्याने त्याची प्रतिक्रिया दिल्लीमध्ये झाली व त्या ठिकाणी मुस्लीम स्त्रीयांच्या बाजूने गण आहेत. श्री गणपती त्यांच्या वाजूने आहेत ते लोकांच्या हत्त्या होऊ लागल्या. एक दिवस काही हिंदू व शीख लोक आमच्या घरासमोर येऊन म्हणून लागले की, तुमच्या घरात एक मुस्लीम माणूस रहात आहे. आम्ही त्याला ठार मारणार. मी म्हणाले, "ते कसे शक्य आहे. मी कुंकू लावले आहे, हेै तुम्हास दिसत नाही का? मग घरात मी मुस्लीम माणसास कसे ठेवीन? त्यांना वाटले की ओळखून तिचा सांभाळ करावा. व सांभाळ करण्यास आपल्यातील मी कट्टर हिंदू आहे. व त्यांचा विश्वास बसला. मी म्हणाले होते की ज्येष्ठता, सन्मान व धर्म यांचे भान व जाणीव असावी. घरात जाण्यापूर्वी तुम्ही माझी हत्या करा व मग आत जा. मंग ते होते. त्या म्हणाल्या है तुमचे कार्य आहे है माहिती असते तर मी मी एक साधी गृहिणी होते. माझा माझ्या पतीच्या प्रॉपर्टीवर विशेष अधिकार नव्हता. माझे पती व माझे बंधू दोघेही शक्तिशाली व आक्रमक होते. पण त्यांना मी शांत केले. जेव्हा त्यांना ही नाही. त्याच्या नंतर अचला सचदेव यांनी अनेक चांगल्या कार्यासाठी तयार होणार्या सिनेमांमध्ये मोफत कामे केली. तसेच साहिर लुधियानबी यांनी सुद्धा अनेक चॅरिटी फिल्म्ससाठी मोफत कविता केल्या. तेव्हा स्त्री, पुरुषाला उदार व्यक्ति चॅरिटेबल असते. ती कलाकार असते व ती सभोवताली, घरात, बनवू शकते. कारण ती असतात. हक्कांसाठी लढायचे असते. स्त्रियांना छळणार्या पुरुषांना सुधारावयाचा एक मार्ग आहे. केव्हाही पुरुषांची बाजू घेणार नाहीत. पण स्त्रियांनीसुद्धा त्यांच्या सौंदर्यांचे, शरीराचे प्रदर्शन करून त्याचे भांडवल करू नये. स्त्रिया अतिशय शक्तिशाली असतात. आमच्या देशात अशा अनेक महान स्त्रिया होत्या. त्या गृहिणी होत्या. स्त्रियांनी आपल्यातील सुप्त शक्ति जो पुरुष स्वतःच्या पलीकडे दुर्लक्ष करून इतर स्त्रियांच्या श्री फातीमापूना ५ 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_12.pdf-page-4.txt तिच्यात किती मोठेपणा हवा? गृहिणी तिला कोणी काय देते याची पर्वा करते का? गृहिणीस स्वतःचेच पूर्ण समाधान हवें. तिला द्यायचे असते, तिला प्रेम द्यायचे असते, सगळ्यांना शांत करायचे असते. किती मोठी जबाबदारी गृहिणीवर असते! पंतप्रधान किंवा राजापेक्षाही अधिक स्त्रीची जबाबदारी असते व तिला त्याचा अभिमान असावा स्त्रिया इतरांसाठी सर्व राखून ठेवतात स्वतःसाठी काही सांभाळून ठेव नाहीत. स्त्रियांच्या समोर माझे उदाहरण आहे. दोघांना एकमेकांच्या सहवासात रहामण्यास, एकमेकोंची उन्नती साधण्यास, गृहलक्ष्मी तत्व अत्यंत महत्वाचे आहे. काल, मी तुम्हाला रागांच्याबद्दल सांगेच असे म्हणाले होते. रा म्हणजे शक्ति, ग-गंयति, म्हणजे जे खोलपर्यंत जाते. म्हणजे तो आकाश तत्वाचा गुण झाला. तुम्ही ईथर मध्ये कोणतीही गोष्ट घातली तर कोठेही मिळते. रा- म्हणजे जी शक्ति की जी इथरमध्ये जाते व तुमच्या आत्थास स्पर्श करते. हे राग गृहिणी सारखे आहेत. मिलीटरी बैंडचा कंटाळा येतो. पण संगीत, सुंदर असते. संगीतच सौंदर्याचा अविष्कार करते. गृहिणी घर सजविते, सगळ्यांशी बोलते, आनंदी करते. सगळ्यांची काळजी घेते, सगळ्यांकडे तिचे लक्ष असते. तीच जर पुढे आली तर कसे विचित्र दिसते. गृहिणीने मागच्या बाजूसच रहायला हवे. कारण तिला सर्वांची काळजी घ्यावची असते. राग असेच असतात. एखादा मागे लागतो त्याला रक्ताचा कर्करोग होतो व जी स्त्री असे वागून आपल्या पतीची छळवणूक करते ती दमा, सिरॉसिस, पॅरंलिसिस, शरीराचे निर्जलीकरण, इत्यादी आजारांनी ग्रस्त होते. कारण डावी नाभी महत्वाची आहे. व सारखे घाई-गर्दी धावपळ अथवा सैरवैर वागण्याने, डावी नाभी पण तशी होते. व रक्ताचा कॅन्सर होतो. जी स्त्री सडपातळ असते, तिचा नवरा घाबरट असतो कारण ती आपल्या नवयाला सारखी धावपळ करावयास लावते, हे आणा, ते आणा. वगैरे जसे काही त्याने पाप केले आहे. पुरुषाला पण धावपळ व अस्थिरतेची सवय लागते. पुरुषाला त्याच्या अस्थिर स्वभावामुळे व स्त्रीला तिच्या नवन्याला छळण्यामुळे काहीतरी त्रास भोगावा लागती. स्त्रियांनी घरात रहायला हवे. गृहस्थी व्हायला हवे. पण तीच जर सारखी इकडे तिकडे फिरत असेल, तर ती गृहिणी नसून नोकराणी आहे. घर केवळ स्त्री व तिचा पति आणि मूले यांच्याचसाठी नाही तर इतरांचे त्या घरात स्वागत व्हायला हवे. सहजयोगात विवाह झाल्यावर, पति-पत्नीं इतके हरवून जातात की ते सर्व विसरतात. सहज योग सुद्धा विसरतात. मंग त्यांच्या मुलांना त्रास होतो. मुले हट्टी, विचित्र, त्रासदायक होतात, त्यांना शारीरिक आजार होतात.. त्यांना ही शिक्षा होते. कोण शिक्षा करते ? मी नाही करत. तुम्ही स्वतःच तुम्हाला शिक्षा करता. तुम्ही आगीत हात घातला, तर तुम्हाला भाजणारच. तुम्हीच स्वतःला शिक्षा करता. पुरुषात जर स्वार्थीपणा आला, तर तो अगदी कामातून जाती. स्त्रीमध्ये थोडासा चालेल. पण पुरुष म्हणेल की माझी नोकरी, माझे घर माझी बायको व मुले माझे कुटुंब, तर तो कामातून गेला आपले कुटुंब एक स्त्री व एक पुरुष एवढेच नसतें तर सर्व विश्व आपले कुटुंब आहे. आपण केवळ एकटेच नसतो. पण तुन्ही जर एकलकोंडे झाला, स्वतःपुरतेच पाहू लागला तर तुम्हाला भयानक रोग होण्याची शक्यता आहे. सहजयोगास दोष देऊ नका. सहजयीग परमेश्वरी राज्याचा नितांत सुंदर प्रदेश आहे. पण परमेश्वरी राज्यात सामूहिकतेमध्ये रहावयास हवे. वाईट पत्नी त्रास देते, आपल्यातील भूत सगळीकडे पसरविते, तिला जर स्वतःच्या शिक्षणाचा, स्थानाचा अभिमान असेल तर ती नव्याला वेगळे ठेवते. अशा लोकांना स्वतःच्या वागण्याची परतफेड करावी लागेल गृहलक्ष्मीतत्वाचे सहज योगात फार महत्व आहे. सहज योगात आल्यावर ज्यांना अडचणी आपल्या त्या बहुतेक सवानी आपल्या गृहलक्ष्मी तत्वाकडे दुर्लक्ष केले आहे. कारण जर गृहलक्ष्मी तत्व निघून गेले, तर मधल्या हृदयावर पकड़ येते. गृहिणीचे कार्य भूमीमाते सारखे आहे. ते कधी तक्रार करते का? कधीच नाही. ती तुम्हाला सर्व देते, धारण करते. गृहिणीमध्ये माणूस कामावरून आला व त्याने राग ऐकला तर त्याला बरे वाटते. राग तुम्हाला स्थिर करतो. रागास बैठक असते. स्थिर झाल्याशिवाय . तुम्हाला रागाचा आनंद घेता येणार नाही. तसे स्थैर्य आणावयाचे कार्य गृहिणीचे आहे. व पुरुषाला स्थिर व्हायचे असते. स्त्रियांनी केवळ नव्यालाच चिकटून राहू नये त्याच्या मुळे दोरघांनाही कंटाळा येतो. त्यांना मुलांचे करायची, घरकाम करण्याची व सहज योगाची अशा इतर गोष्टींची सुद्धा आवड असावी. आता जीवन गतिमान झाले आहे. चक्राच्या परिघावर गती असते पण अॅक्सल फिरत नाही. तेव्हा सहज योग्यांनी अॅक्सलवर असावे. रथाच्या डाव्या व उजव्या वाजूस असलेल्या पति व पलनी यांनी अॅक्सलवर असावे. स्त्रियांनी स्त्रीयाच व पुरुषंनी पुरुषच राहावे. पुरुष दहा वेळा घड्याळ बघतील पण स्त्रिया जर खन्या स्त्रिया असतील तर पहाणार नाहीत स्त्री स्मार्ट असेल व चांगले बोलू शकत असेलही पण ती बुद्धीमान नाही. जी स्त्री सर्वांचे हित पहाते, सर्वांची उन्नती पहाते ती खरी बुद्धीमान स्त्री आहे. ती स्वतःचा ग्रुप बनवते व ০ ০০ श्री फातीमापूजा ६ 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_12.pdf-page-5.txt नवरात्री पूजा प.पू. श्री माताजी निर्मला देवींचे भाषण कबेला ५,१०.९७ आज नवरात्रीपूजेचा सहावा दिवस आहे. आजपर्यंत देवीची बरीच अवतरणे झाली; पुण प्रत्येक अवतरणाचा हेतू प्रीतिरूपेण संस्थितः" प्रीति म्हणजे प्रेम, बेगवेगळा होता. पण मोठमोठ्या संतांनी देवीची पूजा करतांना आत्मपरीक्षण केले. त्यावेळी देवीने आपल्यासाठी काय-काय केले ते त्यांच्या लक्षात आले. मी आधीपासूनच सांगितले आहे की, धर्म हा मानवी जीवनाचा मुख्य आधार आहे; मानवाचे दहा धर्म आहेत. मानवामध्ये हे धर्म सुरवातीपासूनच प्रस्थापित केले गेले आहेत. पण आपणच त्या धर्मांचे उल्लंघन करत राहतो आणि आपणच आपल्यासमोर प्रश्न निर्माण करतो. धर्माचे पालन न करणे हा खरं म्हणजे मानवाचा गुणधर्म नाही. देवीने तर आपल्यामध्ये इतकं काही स्थापित केले आहे. पण आपण ते लक्षात घेत नाही. "या देवी सर्वभूतेषु" असे म्हटले आहे. म्हणजे देवीचे अस्तित्व सर्व प्राण्यांमध्ये मानवामध्ये आहे. म्हणजे ती आपल्यामध्ये कशासाठी आहे. तिचे कार्य काय आहे हे जाणणे. आता तुम्ही थोड़ा वेळ आत्मपरीक्षण करुन देवीने (शक्तीने) तुमच्यामध्ये जे गुण प्रस्थापित केले आहेत ते प्रगट होत आहेत की नाही दुसरा मंत्र असा आहे - "या देवी सर्वा भूतेषु, मनुष्यप्राण्याला प्रेमाची भाबना मुळातच मिळालेली असते. पण ती प्रगट होत नाही कारण मनुष्यप्राण्याचा सर्वात मूर्खपणाचा स्वभाव म्हणजे मत्सर. उदा. पहा की मी कुणाला काही भेट म्हणून वस्तू दिली आणि दुसर्याला दुसरी काहीतरी भेट वस्तु दिली तर सहजयोग्यांपैकी कुणा-कुणाला हेवा वाटू लागतो. हे कसे शक्य आहे ? जर प्रेमशक्ती तुम्हाला देवीकडूनच मिळाली आहे तर तुम्हाला हैवा-मत्सर का वाटावा? मनुष्य स्वभावामध्ये ही मत्सराची भावना फार प्रकर्षाने दिसून येते. पण तुम्हा सहजयोग्यांमध्ये ही भावना अजिबात नसली पाहिजे. कारण देवीकडून जो तुम्हाला गुण मिळाला आहे तो प्रेम करण्याचा; ती भावना तुमच्यामध्ये प्रकट व्हायला हवी. जर तुमच्यामध्ये मत्सराची भावना असेल तर तुम्ही कसले सहजयोगी? मग श्री माताजींचे आशिर्वाद कशाला हवेत? जर तुम्हाला त्यांचा कृपाशिर्वाद मिळाला आहे तर तुम्हाला दुसर्याबद्दल हेवा बाटणे शक्यच नाही. कधीकधी तर ही हेवा-मत्सराची भावना इतक्या थराला जाते की, "आम्ही कबेल्यांचे तर तुम्ही अलवे्याचे" असे म्हणू लागतात. संपले. खरं तर ते दोन नाकपुड्यांसारखे एकमेकांच्या निकट असतात. पण त्याऐवजी "श्री माताजी त्या देशांत गेल्या मग आमच्या देशात कां नाही आल्या ?" हे सर्व है जाणायचा प्रयत्न करा. उदा. "या देवी सर्व भूतेषु शांतीरूपेण संस्थितः" हा फार महत्त्वाचा मंत्र आहे; कारण "शांति" रूपांत त्या देवीची शक्ति तुमच्यामध्ये आहे. अंतर्बाह्य शांत असलेली माणसे तुम्हाला जगात किती दिसतात? ते जरी फार अवघड असले तरी देवीने तुम्हाला ती क्षमता दिली आहे. तिच्याकडून मिळालेली ही शांति आता तुम्हालाच प्राप्त करून घ्यायची आहे. तुम्ही धर्माच्या विरूद्ध गोष्टी करत आला आहात. म्हणून ती स्थिति प्राप्त करून घेण्यासाठी तुमची अध्या्मिक उन्नति व्हायला हवी, त्यासाठी आधी तुमची कुण्डलिनी जागृत झाली पाहिजे. तुम्ही कधी कधी भावनावश वा उत्तेजित होता, कधी तुमच्यामध्ये सूडाची भावना निर्माण होते. दुसऱ्याला प्राप्त धावा किंवा दुःख होईल असं करावेसे वाटते सर्वांमधून तुम्हाला एक प्रकारचे समाधानही मिळत असेल; सहजयोगातूनही दुसर्याला त्रास देऊन, दुःखी करून मजा वाटून घेणारे लोक असतात. "मी, माझे, हे माझे, ते तुझे" इ. अज्ञानाचे प्रकार असल्यामुळे होत असते. अशा तहेने ही मत्सराची भावना अशी विचित्रपणे दिसून येते की देवीने आपल्यामध्ये प्रेमशक्ति दिली आहे. या गोष्टीचा आपल्याला विसर पडतो. ही फार महान शक्ति तुम्हाला मिळाली आहे. ही कसली अशुभ शक्ति नाही तर फार शुद्ध आणि धार्मिक शक्ती आहे. म्हणजे त्या प्रेमगुणाला हाव, अभिलाषा, हेवा इ.चा स्पर्शसुद्धां नसतो. पण मनुष्याचा स्वभाधर्मच असा विचित्र बनला आहे की, ही दुसऱ्याबद्दल मत्सर बाळगणे याचीही त्याला प्रढ़ी वाटू लागते. या मत्सरामधूनच नंतर स्पर्धा निर्माण होते; तुमच्या मनांत मत्सर आला की दुसर्याजवळ जे आहे तेच आपल्याकडे असले पाहिजे असा विचार तुमच्या मनात येऊ लागतो. आपल्यापेक्षा या चैतन्य लहरी 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_12.pdf-page-6.txt पिढीमधले लोकच जर नीट वागले नाहीत तर ते इतरांच्यावर जास्त पगाराची नोकरी दुसर्याची असली तर चढ़ाओढ व्हायला वैळ लागत नाही. या सर्व गोष्टी विघातक आहे आणि देवीची शक्ति विधायक आहे. तिने तुम्हाला दिसलेल्या सर्व शक्य विधायक, शुभशक्ति आहेत. आणखी पुढे म्हटले आहे की, "या देवी सर्वभूतेषु मायाजालात अडकवते. कारण कधी कधी तशी युक्ती क्षमारूपेण संस्थितः " क्षमा म्हणजे दुसऱ्याचा अपराध विसरणे. ही क्षमावृत्ति ह्यदयापासून असली पाहिजे. एखादा तुमच्याशी दुष्टपणे क्रुरपणे वागला तुमचा दुरूपयोग केला गेला, तुम्हाला एखाद्याने त्रास दिला तरीही काही बिघडत नाही कारण तुमच्याजयळ त्याच्याहीपेक्षा मोटी अशी क्षमेची शक्ति हे तिचे महामायारूपातील कार्य फार महत्त्वाचे आहे. जगातील आहे. आपण ही क्षमाशक्ति वापरतो कां? त्याप्रमाणेच तुम्हाला आरामदायक अशा काय-काय गोष्टी ती देवी घडवून आणते हे पहा. ती तुम्हाला छानपैकी हेही एक भ्रमच आहे. पुरुषांना आपल्या अधिकाराचा अहंकार निद्रा आणवते - "या देवीं सर्व भूतेषु निद्रारूपेण संस्थितः तुम्ही थकले-भागले असाल आणि चांगली झोप लागत नसेल तर ती तुम्हाला शतिपणे झोपवते. हे काम ती पॅरासिम्पथेटिक नव्व्हस सिस्टिमद्वारे करवून होते. सिंपथेटिक सिस्टिम वापरून उत्तेजित होता, नको तेवढे काम करता पण काय प्रभाव पाडणार ? म्हणून आईला है सांगावे लागते) आईला सर्वात महत्त्वाची अशी सांगायची गोष्ट म्हणजे, "या देवी सर्वभूतेषु भ्रान्तिरूपेण संस्थितः।" ती तुम्हाला केल्याशिवाय मुलांना काही गोष्टी समजत नाहीत. त्यांनी अशा मोहजालाला तोंड देण्याचे शिकले पाहिजे. ती तुम्हाला एका विशिष्ट मर्यादेपर्यंत चुकीच्या मार्गालाही जाऊ देते, कारण आपलं चुकलं आहे है समजायला लागेपर्यंत ती असं करते. प्रत्येक धर्मामध्ये माणूस भ्रमात कसा पडतो याची चर्चा केलेली आदळते. माणसाला असे कितींतरी भ्रम असतात. अहंकार असतो, आपण काय वाटेल ते केले तरी चालेल असं ते समजतात, आपल्याला त्याबद्दल कोणी शिक्षा करू शकत नाही असंहि समजतात. स्त्रियासुद्धां बन्याच वेळा असं वागतात, देवीमातेने हेतूपूर्वक आपल्याभोवती मायाजाल पसरले आहे हे त्यांच्या लक्षात बेत नाही, त्याच्यामुळेच आपली चूक आपल्या लक्षात येणार आहे हेहि त्यांना समजत नाही. तुम्ही कुणाला तुम्ही पॅरासिम्पथेटिक आणि स्नायूंचरचा थकवा दूर करे आणि आईच्या मांडीवर सांगितले की, बाबा रे हे चुकीचे आहे, तसं करू नकोस तरीही झोपल्यासारखे तुम्ही शांत झोप घेता. पुष्कळ लोकांना चांगली ते दुर्लक्ष करून त्याच चुका पुन्हा पुन्हा करतात कारण झोप लागत नाही, कारण ते सतत काहीतरी मिळवण्याचा विचार करत राहतात. तुम्हाला जर झोप येत नसेल तर तुमचे तसंच चालू दे, हरकत नाही, ठीक आहे; तुला समुद्रात काहीतरी चुकलं आहे असं समजा आणि तुम्हाला जेव्हा झोप मारायची ना तर तेच कर." मग जेव्हा आपली फसगत लागत नसते तेव्हा मलाही झोप येत नाही. सामूहिकतेमध्ये ज्या घटना होतात त्यांचा माझ्यावर परिणाम होत असतो, एरवी काहीतरी समस्या झाल्याशिवाय तुम्ही परतणार तुम्ही ज्या काही चुका करता त्यांचाही माझ्यावर परिणाम ( होतो. तुम्ही जेव्हा फालतू गोष्टींचा उगीचच भलता विचार करत असता त्यावेळी तुम्हाला झोप येत नाही. सहजयोगाप्रमाणे ही स्थिति सुधारण्यासाठी तुम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी तुमच्या डोक्यांत ते शिरत निर्विचार चेतनावस्था मिळवली पाहिजे. तुमचा अहंकार जेव्हा नाही. म्हणून भ्रांति होणे ही मनाच्या पलिकडची प्रक्रिया आहे. डोके वर काढतो (या वेळी एका गडबड करणार्या मुलाला कधी कधी ती फार सुंदर तन्हेने कार्य करते. आई म्हणून तुम्ही शांत बसवायला श्री माताजी सांगतात. त्याची आई कोण आहे विचार केलात की, आपली मुले बिघडू नये असे तुम्हाला विचारतात. भारतातील मुलं अगदी शांतपणे राहतात, असे बाटणे स्वाभाविक आहे. कारण तिला तिची जबाबदारी सांगून म्हणतात, की "मुलाला शिकवण्याचे काम आईचे समजते. पण आता तिच्या लक्षात आलेले असते की त्यांचा असते; कालच्या कार्यक्रमातही असेच चालले होते: म्हणून संबंध परमचैतन्याशी जोडला गेला आहे आणि तो कायम आईची जबाबदारी पार पाडा. मुलांना योग्य तनहने वाढवा." तुम्ही वयाने मोठे असला तरी पुढची पिढी व समाज चांगला होण्यासाठी मी तुम्हाला हे सांगणे जरूरीचे आहे. नवीन तुम्हाला आराम देते; तुमच्या हृदयावरचा ताण त्यांच्यात प्रगल्भता आलेली नसते. म्हणून आई म्हणते, "तुझं उड़ी झाल्याचे तुम्हाला समजते तेव्हाच तुम्ही परत मार्गावर यैता. सुधारणार) नाही. तुमच्यापैकी कित्येकजण असे हट्टी व स्वतःबद्दल प्रमाणाबाहेर विश्वास असणारे आहेत; कुणीही काहीही सांगितले तरी तुम्ही ऐकत नाही. कुठल्याही प्रकारे रहायला हवा, त्यांना सतत आशिर्वाद मिळून ते सुखी व्हावे असे वाटते. हे सर्व काही आपल्यामध्ये, आपल्या अंतरंगामध्ये, বवरातरी पूजा १० 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_12.pdf-page-7.txt स्टाईलचे झाले म्हणा) की इतके सुंदर व भारी ड्रेसेस (किमोनो) तुम्ही कसे करता, ते घालायलाही खूप वेळ लागतो तर ते म्हणाले की, मानवी शरीर ही परमेश्वराची अप्रतीम कला आहे आणि त्याला योग्य आदर देऊन सजवायला पाहिजे असे आम्ही मानतो म्हणून त्या दृष्टीने आम्ही कलाकौशल्य वापरतो. मला ते फार आवडले. भारतात पाहिले तर विवाहित महिलांना साडी नेसम्याचीच पद्धत आहे; त्यांच्या साड्या पण जन्मापासूनच तयार केले गेले आहे. पण तुम्ही ते विसरत आणि हळुहळू तुमच्या मधील ती शक्ती कमजोर होऊ लागते. कधी है अहंकारातून तर कधी संस्कारांमधून होत राहते. किंवा मग आपण आत्मसाक्षात्कारी जीव आहोत याचा विसर पडल्यामुळे होते. मी हे तुम्हा लोकांना, जे आत्मसाक्षात्कारी आहेत त्यांना सांगत आहे; जे आधींच बाहेर गेले आहेत किंवा सहजयोग बेण्याच्या स्थितीला आले आहेत त्यांना नाही. पण हे सर्व इतक्या आपुलकीने, जिव्हाळ्याने, प्रेमाने, करूणेमधून, उत्तम कलाकुसर केलेल्या असतात. त्याचा उद्देश शरीराचे गोड भाषेतून सांगूनही तुमच्या लक्षात आले नाही की तुम्ही सौंदर्य खुलवणे हाव असतो. पण अमेरिकन संस्कृतीच्या प्रभावामुळे हया प्रथा नाहीशा होत चालल्या आहेत असे आता असेही म्हखले आहे की, "या देवी सर्वभूतेषु वाटते. खरं तर त्या लोकांची खोपडी रिकामी झाली आहेत त्यांच्याकडून शिकण्यासारखे काहीही नाही, त्यांची संस्कृती जैमतेम दोनशे वर्षांची पण आपण त्याचे अनुकरण करायला उत्सुक असतो. त्यांच्या देशंत काय चालले आहे ते बघण्याची (तुम्ही लिहून कशाला घेत आहांत? त्याची जरूरी नाही. नंतर तुमची इच्छाच नाही; कसल्या जातीचे ते लोक आहेत हे लक्षांत घ्या त्यांची रहाणी कशी आहे, त्यांच्या आयुष्याच्या केल्पना काय आहेत है ओळखा. सर्व अ-गुरुंनी त्यांना लुबाडले आहे. कारण त्यांची बुद्धीच काम करेनाशी झाली आहे. तसे जाते तसा हा लाजाळूपणा नाहीसा होतो. सुरवातीला नसते तर त्यांनी त्या अ-गुरूंना मानले नसते. हां, यांत्रिक गोष्टींमध्ये, कॉम्प्युटर, टेलिव्हिजन यांच्यात त्यांची बुद्धि उत्तम काम करते पण शरीराच्या बाबतीत काय काळजी घ्यायची त्याना समजत नाही. भारतात ही आता सोंदर्य-स्पर्धा कायाल लागल्या, बन्याच सुजाण नागरिकांनी त्याला विरोध केला कारण त्यामध्ये शरीराचे प्रदर्शन करून पैसे कमावण्याचा उद्देश असतो. मग वेश्याव्यवसायांत आणि यांच्यात काय फरक? शरीर विक्री करून पैसा मिळवायचा म्हणजे वेश्याव्यवसायच. शरीराची विक्री करण्यासाठी निर्मिती केली नाही, देवीने त्यासाठी तुम्हाला शक्ति दिलेली नाही; तुम्ही फक्त चांगले व्यवस्थित कपडे करा. वेगवेगळ्या प्रसंगी योग्य दिसेल असा মাंतिमध्ये पडता. लज्जारूपेण संस्थितः।" लज्जा म्हणजे लाज असा लक्षणिक अर्थ नाही तर आपल्या शरीराबद्दल शरम वाटण्याची भावना. आजकाल सगळीकडे. भारतातही, सौंदर्यस्पर्धा भरतात टेप मिळेलच श्री माताजी) म्हणजे आपल्या शरीराची त्या दृष्टीने काळजी बाळगणे. स्त्रियांना है विशेषकरुन लागू आहे. स्त्रिया लहानपणी जन्मतःच लाजाळू असतात; पण वय वाढत माझ्यासमोर यायलाही त्यांना संकोच वाटायचा; समोर आल्या की मान खाली घालून, नमस्ते हा शब्दही तोंडातून निघणार नाही. फार गोड; शिवाय लोकांनी चित्रविचित्र पोशाख केलेलेही त्यांना आवडत नाही. मला आठवते, माझी नात एक दिवस मासिक वाचत होती आणि त्यांत एका स्विमिंग- ड्रेसमधील एका स्त्रीचे चित्र होते, ताबडतोय तिच्या तोंडून शब्द निघाले, "हे काय, जा लवकर कपड़े बदल नाही तर माझ्या आजीने तुला असं पाहिलं तर ती चांगला मार देईल" पुढे तिल नुसती चट्डी घातलेल्या पुरुषाचे चित्र दिसले, पुन्हा म्हणाली, "आतां याची धडगत नाही" आणि तिने ते मासिक बंद करून ठेऊन दिले. ही अशी चित्रे का छापतात मला पेहराव करा. कळत नाही. नोकराणीलासुद्धां तिने ते मासिक घाणेरडे असल्याचे सांगितले. एवढ्या लहान वयात एवढी समज ! पण आजकाल सौंदर्यस्पर्धेच्या नावाखाली नुसते शरीर प्रदर्शन करण्याचे जे प्रकार चालतात ते पाहिल्यावर मला कधी कधी वाटते की हे कपड़े डिझाईन करणारे लवकरच मरणार. किंवा कर्जबाजारी होणार. कारण लोकांना आजकाल फारच थोड़े कपड़े घालण्याची आवड आहे; कलाकारांना त्याची कला व कसब दाखवायलाही पुरेशी जागा नसते. मागे एकदा मी जपानी लोकांना विचारले (आता जपानी लोक पण अमेरिकन नुकतीच एक पैठणी साडी मी एका महिलेला भेट म्हणून दिली. एक पुस्तकप्रशासनाचा समारंभ होता. तिथे ती महिला आली, तिला कुणी तरी म्हणाले की, "पैटणी साड़ी का नाही नेसलीस?" तर ती म्हणाली, "हा काही लग्नसमारंभ नाही, मग पैठणी साडी नेसून कशाला यायंचे?" पैठणी साडी लग्नातच नेसायच्या असतात. प्रसंग, समारंभ व त्यांची जागा हे साजरे करायचे असतात. भारतात नवरा-बायको मंदिरात पूजा करायला जातात तेव्हा चांगले भारी कपड़े घालून जातात. कारण त्यावेळी देवीसमोर जायचे असते. आता का नवरात्री पूजा ११ 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_12.pdf-page-8.txt आजच्या सारख्या पूजेच्या दिवशी हिण्पी सारखे कपड़े करून लोक आले तर कसे दिसेल? माझी काय अवस्था होणार? तर माणसानेच आपल्या शरीराचा सन्मान ठेवला पाहिजे. म्हणून 'लज्जारूपेण संस्थितः" असे सांगितले आहे. जायला लागतात,. दृष्टी कमजोर होईल, दात पडून जातील आणि तुम्ही एखाद्या जुन्या-पुराण्या हँटसारखे दिसू लागाल. पुरुषांचीही तीच तन्हा. मला सांगण्यात आले आहे की, पुरुषही आजकाल ब्युटि-पार्लरमव्ये जातात. नको तितका जास्त पैसा आणि मूर्खपणा यांचा एकत्रित परिणाम. त्याची करतील. तुम्ही काही जरूर आहे का? तुम्हाला सर्वसाधारण जीवन व निरोगी आता तुम्ही म्हणाल लोक नदीमध्ये स्नान करतात त्याचे त्याचंही स्पष्टीकरण काय? पण आत्मसाक्षात्कारी लोक आहात, संत आहात, अजून ज्यांना प्रकृति हवी असेल तर थोडा व्यायाम करत चला आणि ध्यान आत्मसाक्षात्कार मिळाला नाही, त्याँच्याकडे लक्ष देण्याची तुम्हाला जरूरी नाही, तुम्ही संतांसारखे वागले पाहिजे. देवीने शांतीमधून तुम्हालच आश्चर्य वाटेल अशी प्रचंड शक्ति तुमच्यामध्ये पुष्कळ गुण प्रस्थापित करून ठेवले आहेत. मिळवाल. आपण विश्वार करण्यामध्ये किती शक्ति खर्च करत त्यापैकी आणखी एक म्हणजे "क्षुधारूपेण संस्थितः, " तिनेच आपल्याला 'भूक दिली आहे. आपण खाल्ले पाहिजेच. विचारले, कसला विचार करतो आहेस तर स्हणेल की आजकाल बारीक होण्याचीही एक नवी फॅशन चालली आहे. त्याचबरोबर अनेक तहेचे आजार बळावले आहेत. स्त्रियांना विशेषतः कमी खायची सबय पडली आहे. तुम्ही जेवणाच्या पदार्थांमध्ये कमी जास्त बदल करू शकता. पण शरीराचे लाड करायचे हा काही मानवजन्माचा हेतु नाही. ती काही एवढी महत्त्वाची गोष्ट नाही. महत्त्वाचे काय असेल तर तो तुमचा आत्मा. तसेच देवीनेच तुम्हाला कुण्डलिनी दिली आहे. स्वतःची उन्नति करून व्यायची सोयही तिनेच तुमच्यामध्ये करून ठेवली आहे. एवढे असूनही सर्वकाळ शरीराचीच काळजी कशाला करत बसायचे? मला तर हे समजतच नाही; विशेषतः अशा वागणाऱ्या स्त्रिया, ज्या शक्ति आहेत. दुसरी एक गोष्ट म्हणजे त्या नवीन-नवीन फॅशन सुरू करतात. मी जेव्हा तरुण होते तेव्हा हे असे ब्लाऊज घालायचे. भारतातही फॅशन सुरू झाली आणि ब्लाऊजच्या करा. तुम्ही नियमित ध्यान केले तर शांत व्हाल आणि त्या असतो. आणि तुम्ती विचार तरी काय करता ? तुम्ही कुणाला सगळ्याचाच विचार करती. पण सगळ्याचा म्हणजे तरी म कसला-कसला? तुम्ही एवढा विचार का करता ? त्याची काय गरज आहे? पण ती मनुष्याची एक सवयच आहे. कसला ना कसला तरी विचार करायचा. उदा. ही तीन कारपेटस् आहेत. तुम्ही ती किती सुंदर आहेत इकडेच चित्त धाला आणि त्या कलेचा आनंद मिळवा; त्या कलाकाराच्या कलेचा आस्वाद घ्या. बस, आणखी शब्दांची पण जरूरी नाही. तुम्ही स्वतःबरोबरच हा आनंद लुटा. उलट तुम्ही चर्चा करायला लागलीत - है चांगले, ते वाईट, किंमत फार आहे इ. की त्या कलेचा आनंद पार संपला. म्हणून तुम्हाला तो आनंद ज्याच्यामागे तुम्ही सदैव लागले आहात. तो प्राप्त होत नाही आणि वेळ आली तरी तो मिळवू शकत नाही. विचार करणे हा एक परिक्रियेचाच ( re-action) परिणाम आहे. पण या विचार करण्यामुळे माणूस स्वतःचेच व त्यावरोबर दुसर्याचे आयुष्य खराब करतो. आता है पहा की इथे एवढे सारे काम केले आहे कारण इथे पाऊस फार पडतो व बर्फही मधूनमधून पडते. म्हणून मला वाटले की इथे काही तरी चांगली सोय करावी आणि हे सर्व जमून आले. आता इटलीमध्ये अती विचार करणारे लोक आहेत - म्हणून त्यांची प्रगती होत नाही - आम्ही या कामासाठी तीन वर्षापूर्वी अर्ज केला, आमचे पैसे बँकेमध्ये तीन वर्ष अडकून राहिले आणि शेवटी एकदाची परवानगी मिळाली. त्याच्यावरही ७० सह्या होत्या. असे हे इटलियन लोक! नंतर पुन्हा तेच लोक म्हणू लागले की तुम्ही इथे बदल करून तांबे वापरा. मी का असं विचारल्यावर म्हणाले तांबे कलेच्या दृष्टिकोनातून सुंदर दिसेल. पण त्या मंडळींना एवढही लक्षात आले नाही की तांबेसुद्धा जसे ते लोक दिसतात तसेच दिसेल. एका महिन्यांतच त्या वाह्या लहान-लहान होत गेल्या. मला तर तो मूर्खपणा व पैशाचा अपव्यय वाटायचा, तुम्ही एक परंपरागत चालत आलेले डिझाईनच चालू ठेवावे. मग फॅशन आहे म्हणून ब्लाऊजच्या बाह्या लहान का करायच्या? फॅशन कोण चालू करतो तर पैशाच्या मागे लागलेले लोक. ते तुमची फॅशन म्हणून दिशाभूल करत राहतात आणि तुम्ही ती फॅशन स्वीकारता. आता उदाहरण म्हणजे मी तुम्हाला डोक्याला तेल लावायला सांगत असते. कमीत कमी आठवड्यातून एक दिवस डोक्याला भरपूर तेल लावून केस धुवा. पण ते ऐकणार नाहीत आणि मग केस गळून जायला सुरुवात होते. तुम्हाला वेळ नसेल, तुम्ही कामामध्ये फार अडकलेले असाल वगैरे मी समजू शकते. पण ज्याची जाम्त जमूर आहे ते का नाही करायचे? मग बारीक होण्याच्या नागे लागतात, केस गळून नवरात्री पूजा १२ 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_12.pdf-page-9.txt वेळच रहात नाही. शिवाय त्या फार धाडसी आहेत. धंदा करायचा, पैसा कामबायचा, हे ते मिळवायचे आणि ध्यानाला मात्र त्यांना बेळ नसतो. म्हणून 'स्वस्थ' होणे (Settling down) हे फार महत्वाचे आहे. स्व-बरोबर शांत व्हा. आता कुणीतरी शंका काढली की, "माताजी, आम्ही बसून राहिलो तर पोट सुटणार." तसं झालं तरी हरकत नाही पण दोघांचा रंग सारखाच होईल. शेवटी मी ्हटले आम्हाला ही जमीनच नको, तुम्ही परत घ्या. हे प्रकरण का झाले तर हथा लोकांना नुसल्या कमिट्या बनवून चर्चा करण्याची सवय, आणि त्यातच वेळ काढायचा, मग प्रगती कशी होणार ? त्यांना काही हात ओले करावे अशी अपेक्षा होती की काय कोण जाणे, कदाचित त्याचा त्यांना संकोच वाटत असेल. हे एकदा 'हो' म्हणणे आणि परत 'नाही' म्हणणे हा काय प्रकारच मला समजत नाही. मला म्हणायचे काटा आहे तर जास्त विचार करणे हा एक अहेंकाराचाच भाग आहे. पण त्यांतून काही निष्पन्न होतच नाही. काही निर्णय होत नाही. वादविवाद, चर्चा, विचार यातून निर्णय निघत नाहीत. आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणज़े सहजयोग्यांनी आत्मपरिक्षण स्वस्थ रहायला शिका. ध्यान न करण्यासाठी अनेक प्रकारच्या सबबी सापडतिल काही म्हणतात, "माताजी, आम्ही ध्यानाला बसतो पण आजकालच्या जगात है करणे अबघड आहे. आमच्याकडे खूप प्रॉब्लेम्स आहेत. खूप कठीण प्रसंग येतात." इ. पण खरं साँगायचे तर माझ्या घरात किंवा सहजयोगांत आणीबाणीचा प्रसंग आला तर मी निर्विचारी होते; सतत मी निर्विचारतेतच आपल्यालाच आतमध्ये बघणे. भी का विचार करतो आहे, राहते कारण मला ठाऊक आहे की असे प्रसंग परम- चैतन्यच सोडवणार आहे. जर परमचैतन्यच आपली सुटका करणार असेल तर मी विचार कशाला करायचा? त्या परमचैतन्याला त्याचे काम करू दे. तुम्हीच जर या परमचैतन्यावर सर्व सोपवले नाही तर काही होणार नाही: काहीही. प्रश्न सुटणार नाहीत. तुम्ही नुसते तुमची बुद्धि वापरून भरकटत बसाल. म्हणून परमेश्वराच्या या सर्वव्यापी प्रेमशक्तीशी तुम्ही जोडले गेले आहात है पक्के भान ठेवा है प्रेम असे तसे नसते, ते विचार करू शकते, तेच सत्य आहे, तेच आनंद आहे. हे सर्व- काही तुमच्यामध्ये तयार करून ठेवलेले आहे. आता तुम्हाला आत्मसाक्षात्कार मिळाला आहे; म्हणून इतर फालतू गोष्टींच्या फंदात न पड़ता तुम्ही तुमच्या उन्नतीकडे लक्ष ठेवा. ते केले नाही म्हणून बरेच सहजयोगी बाहेर गेले. नुकतेच मला कळले की आपल्यापैकी शंभर एक सहजयोगी, त्यांनी दुसर्याच एका सहजयोग्याच्या प्रभावाखाली जो लोकांना दृष्टान्त झाल्याचे सांगत होता, येऊन वेगळा ग्रुप बनवला व ते बाहेर गेले. कारण त्यांना पण दृष्टांत हवे होते. तुम्हाला जर असं काही दिसू लागले तर त्याचा अर्थ तुम्ही तेथे नाही असा आहे. हो साधी गोष्ट आहे. मी जर म्हटले की, मी पर्वताच्या शिखरावर आहे. तर मी तिथे खरोखरच आहे. पण मी तिथून लांब असले तर मला तस दिसत नाही. तुम्ही जेव्हा एखादी गोष्टी पहाण्याच्या मागे असता तितके तुम्ही त्या गोष्टींपासून दूर रहाता. हे समजले का? म्हणून सूक्ष्मतेत उतरा. हे ते आहे, ते अवघड आहे. बायकांना तर जास्तच स्वयंपाक करता-करता कुठे तर तुम्हीच ते आहांत. मग तुम्ही स्वतःला कसं पाहू शकणार ? सहजयोग्यांनी हा मुद्दा नीट लक्षात घ्यायला हवा. बरेच जण म्हणतात. "माताजी, आम्हाला तुमच्याभोवतीचे केलेच पाहिजे. आत्मपरीक्षण म्हणजे कसला विचार करतो आहे, विचार करायलाच पाहिजे का? मग तुम्ही आपोआप निर्विचारी होता. तुमचे मनच तुम्हाला गोंधळात टाकते, तसे होऊ देऊ नका. हेै मन माकडासारखे असते. आणि मनावे कार्य सुरू झालं की तुम्ही इकडून-तिकडे सारखे उड्या मारायला लागता; आणि तुम्ही काही निर्णयाप्रत आलात आणि त्याप्रमाणे घटना घडून आली नाही तर तुमच्यासारखी दुर्दैवी दुसरा माणूस सापडणार नाही. काही लोक बसल्या-बसल्या काही तरी मुख्खासारख्या गोष्टींचा विचार करत असल्याचे मी पाहावे. या विचार करण्याच्या सवयीचे परिणाम जागतिक पातळीवरही दिसून येतात. आता चंद्रावर जायची फाय जरूर आहे? मंगळावर जायची तरी काय जरूर ? त्यातून काय मिळणार आहे ? ही त्यांची सवयच आहे. जर्स प्रथम ते भारतात आले. मग चीनमध्ये गेले. पण आणखी कुठे गेले. ते एका जागी स्वस्थ बसून राहणार नाहीत. स्वतःच्या घरातही ते स्वस्थपणे बसणार नाहीत. विशेषतः पुरुष-मंडळी. ट्रेनमधून प्रवास करताना दोन मिनिटांसाठी जरी गाड़ी थांबली तर खाली उतरणार. त्यांच्या बायका काळज़ी करत बसणार आणि ट्रेन हलायला लागली की धावत-घावत उड़ी मारून चढ़णार, हे बिघड़लेल्या मेंदूचेच लक्षण असावे असे मला बाटते, त्यांच्या बायकाही तेच म्हणत असतील. माकडेसुद्धां असे करत नसतील. आता ध्यानासाठी तुम्हाला स्वस्थ, एका जागी बसायचे आहे, इकडे-तिकडे नाचायचे नाही. म्हणून तर त्या ध्यान करतात, त्यांना इतर वेळच नसतो. मित्र-परिवार, शॉपिंग, हे विकत घ्यायचंय, ते आणायचंयू मग त्यांना नवरात्री पूजा १३ 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_12.pdf-page-10.txt प्रस्थापित केलेले आहेत, धर्मपिक्षाही जास्त प्रमाणात. धर्म म्हणजे काहीतरी त्याग करायची पण या शक्त्या कधीही तेजोवलय दिसले, आम्ही हे पाहिले" तर असं कसं शक्य आहे? कारण तुम्हीच ते झाल्यावर काय पहाणार म्हणून असे लोक, जे कधी कधी फार प्रसिद्धी मिळवतात. ते नवीन सहजयोग्यांवर प्रभाव पाडून त्यांना नियंत्रणाखाली घेतात. गेला होते; मला तेथे एक ग्रहस्थ भेटले आणि दुसर्या दिवशी आणि मग तुम्ही बाहेर जाता. सध्याचा काळ हा जजमेंटचा काळ आहे. तुम्हाला खूप लॉबवर, खोलवर जायचे आहे, मध्येच तुम्ही कशाने तरी प्रभावित होता, भुलता, कुठे तरी फसता आणि त्यामधूनच पायरी पायरीने खाली जाता अणि अशा स्थितीला येता की नाशकारक नसतात. मला आठवते. मी एकदा अमेरिकेला पुन्हा येऊन म्हणाले, "माताजी, मी अगदी पूर्णपणे बदललो आहे. आरपार बदलून गेलो आहे. माझइया काकांवद्दल माझ्या मनात इतके दिवस द्वेप भरून राहिला होता, राग होता पण काल मी त्यांना भेटलो आणि आनंदाने त्यांना मिठी मारली आणि त्यांना सांगितले की आता मी तुम्हाला पूर्ण क्षमा केली आहे, सगळे विसरून गेलो आहे" आणि तो माझ्याकडे फक्त वघत राहिला. त्याचा अर्थ हा की कुण्डलिनीच्या जागरणानंतर तिथून पुढे तुमचा सर्वनाशच असतो. कारण तुम्हाला आत्मा बनायचे आहे, अध्यात्मिक उन्नति मिळवायची आहे. आणि तुम्ही अधोगतीच्या मार्गाने चालू लागला तर तुम्हाला कोण तुमच्यामघले हे सर्व सद्गुण प्रगट व्हायला लागतात. तुमचे मदत करणार ? सध्याचा काल जजमेंटचा काल असल्यामुळे औदार्य, तुमचं सुंदर शुद्ध जीवरूप, आत्मप्रकाशामुळे उजळून फार महत्त्वाचा आहे. आणि म्हणूनच यावेळी तुम्ही जास्त सतर्क राहिले पाहिजे. तुम्ही स्वतःचेच जड्ज आहात, तुम्हाला निघेल आणि सर्व जगाला दाखवून देईल की सहजयोग हेच सत्य आहे. काले आपण सर्वांनी सुंदर नाट्यकला पाहिली. पण हे या चक्रावर पकड़ आहे, त्या चक्राचा त्रास आहे है दुसर्या कोणी तुम्हाला सांगायची जरूरी नाही; तुम्ही स्वतःच स्वतःची नुसते मानसिक समाधानासाठी नसते चक्रे व त्यांचे प्रश्न समजू शकता. तुमचे त्रास शोषून घेण्याचे मी माझ्याकडून प्रयत्न केले, तुमच्या उत्थानातील उन्नतीसाठी मी माझ्याकडून कितीही प्रयत्न करतेच पण मला असं वाटते की माझ्याकडून अशी मदत मिळत गेल्यास तुम्ही स्वतः खंबीर- सुदृढ बनणार नाही. कारण माताजी माझे सारे त्रास ओढून कसलयाही सबबी सांगत बसू नका; किंवा त्यांच्या विचाराने घेतील असंच सारखे म्हणण्याची तुम्हाला सवय होईल. माझ्याकडे जी अतोनात पत्रे येतात त्यापैकी ९९ टक्के पत्रे सहजयोग्यांची असतात ज्यांत त्यांना कसला ना कसला तरी आत्मसाक्षात्काराचे तसेच आहे. ती मानसिक प्रक्रिया नाही तर एक स्थिती आहे. आणि ती मिळवण्यासाठी तुम्हाला ध्यान केलेच पाहिजे. त्यासाठी वेळ काढलाच पाहिजे, रोज सकाळी आणि रात्री: जितके ध्यान जास्त होईल तितके चांगलेच. त्यामध्ये स्वेतःलाच पेटवायचा प्रयल्न करू नका. त्याच्यापुढे सर्व काही क्षुल्लक आहे. या कलियुलगामध्ये जगाला वाचवायचे असेल तर तुमची अध्यात्मिक उन्नति ही एकमेव महत्त्वाची गोष्ट आहे. त्रास होत असल्याबद्दल मला ते कळवतात. मला त्याचे फारच आश्चर्य वाटते. तुमच्यामध्ये सर्व गुण व शक्त्या जागृत करू दिलेल्या असताना तुम्हीच त्या वापरल्या पाहिजेत. कुणी स्हणते अमका माणूस मला त्रास देत आहे, माझा नवरा (किंवा बायको) मला त्रास देतो. स्हणजे तुमची क्षमा करण्याची शक्ती तुम्हाला तुमचे लक्ष आत वळवायचे आहे. तुम्हीच जर त्या खूप क्षीण झाली आहे. फक्त क्षमा करत जा. आणखी एक विशेष शक्ती तुम्हाला मिळाली आहे. ज्याच्याबद्दल सर्व संतांनीही सांगितले आहे. ती म्हणजे सत्याची शक्ति. तुम्ही सत्य जाणले आहे. त्या संतांपेक्षाही ज्यांनी देवीची स्तुति केली आहे, जास्त जाणले आहे. तुम्हाला कसला त्रास होत आहे एवढ्याबद्दल सतर्क राहून विचार केलात तर तुम्ही खाली जाणार नाही. प्रश्न एवढाच आहे की, आपल्याला आत्मिक उन्नति साधायची आहे हे तुम्ही सतत ध्यानात ठेवले पाहिजे. त्यासाठी सर्व गुणधर्म योग्य प्रमाणात तुमच्यामध्ये तुमच्यामध्ये काय काय शक्ति प्रस्थापित केलेल्या आहेत हे आज मी खूप स्पष्ट करून सांगितले आहे. ते धर्म आहेत अस नाही तर गुण आहेत आणि आतमध्ये असलयामुळे गुणांना खतम् करायचे ठरवले तर कुणीही मदत करणार नाही. परमेश्वराचे तुम्हाला आशिर्वाद. ४ ও $ नवरात्री पूजा १४ 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_12.pdf-page-11.txt अंक क्रमांक १०, ११ वरून पुढे विशुद्धी - चक्र आज्ञा चक्र मंत्र : १) राधा - कूष्णाचा मंत्र म्हणा. २) आव्हान - श्री माताजी मला निरिच्छ साक्षी बनवा. मला पूर्णत्वाचा अंश बनवा. श्री माताजी माझ्यांत 'नीर-क्षीर' वृत्ती वृद्धिंगत करा. ३) मानेच्या मागच्या बाजूस विशुद्धीच्या मागे चैतन्य लहरी द्या. ४) आकाशाकडे पाहून १६ वेळा अल्लाहो अकबर असा मंत्र म्हणा. ५ ) अनासक्ती व साक्षीभाव वाढवा. ६) तेल व लोणीने विशुद्धीचा भाग मसाज करा. ७) रात्री व सकाळी मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करा. चहात तुळशीची पाने टाका. कापूर जाळा. ८) ओव्याची धुनी घ्या. त्यामुळे - नाक व घसा मोकळा होईल. मध्य भाग : मंत्र : १) जिझस मेरी माता - महालक्ष्मीचा मंत्र म्हणा. २) आव्हान - श्री माताजी मला क्षमाशील व त्यागी बनवा. ३) चैतन्य लहरी जेथे 'डोळ्यांच्या नसा' व 'पिचूटरी नसा' एकमेकांना छेदतात तेथे द्या. ४) जेव्हा कुंडलिनी आज्ञा चक्रावर येते तेव्हा असे समजले पाहिजे की तिने तुमच्या जुन्या कर्मांना क्षमा केली आहे. जुन्यांना क्षमा करा व त्या विसरुन जा पुढील आयुष्य आपणापुढे अस्तित्वांत असत नाही. करिता वर्तमान स्थितीत नेहमी रहा. ५) 'जाणीवपूर्वक निर्विचारता' वृद्धींगत करा, सतर्क रहा. पण विचार करु नका. निर्विचार समाधीत रहा. त्यामुळे आपली जादा विचार करण्याची सवय कमी होईल. ६) परमेश्वराची प्रार्थना करा. ७) माताजींचे आज्ञा चक्र निर्विकल्प वृत्तीने न्याहाळा. ८) चैतन्य लहरीयुक्त कुंकू कपाळावर लावा. त्यामुळे तुमचे आज्ञा चक्र सुरक्षित राहील. ९) तुमच्या विचारातील अडथळा व्रह्मशक्तीच कमी करेल. त्यामुळे तुमचे विचार व चित्त शुद्ध व मोकळे होईल. १०) हे चक्र उद्युक्त करण्याकरता अग्नीचा वापर करा. ११) भोंदू गुरुकडून त्रास होत असेल तर ती बाधा घालवावयास बरेच उपचार करावे लागतील. (भावसागराप्रमाणे उपचार करा) डावे आज्ञा चक्र (प्रती अहंकार - १) मंत्र : महागणेश महाभैरवनाथ, महाहिरण्यगर्भ महावीर व गौतम बुद्ध व महाकालीचा मंत्र म्हणा. २) आव्हान - ३) चैतन्य लहरी मारगील आज्ञा चक्र डोक्याची आपली उजवी बाजूव वरील डोके यांना द्या. ४) दोषी भाव न ठेवता क्षमा मागा. ५ ) डोळ्याच्या दुषित भावना दूर करा - (हे तुमच्या डाव्या मूळाधाराशी संबंधीत असते.) ६) डोक्याच्या मारगील बाजूस मेणवत्तीचा उपचार करा. ७) डावा हात माताजीकडे व उजवा हात मागील डोक्यावर ठेवून उंच बघा. ८) प्रती अहंकाराचा ताबा कमी करण्याकरीता - उज़वा हात कपाळावरून, डाव्या बाजूने इडा नाडीवरुन खाली सोडा महाकालीची शक्ती आहे ९) डोक्यांत व उजव्या बाजूस अतिउष्णता असेल तर बर्फ ठेवा. १०) काही वेळा प्रती अहंकाराचा नाबा एवढा होतो, की तो अहंकाराला खाली रेटतो व तो विशुद्धी चक्रांत येतो. (घशात व डावी बाजू : ास मंत्र : १) विष्णुची मायेचा मंत्र म्हणा. २) आव्हान - श्री माताजी मी दोषी नाही. मी आत्मा असल्यामुळे मी दोषी कसा असू शकेन? ३) डाव्या विशुद्धी चक्रावर चैतन्य लहरी द्या. ४) आपल्या अहंकाराचे कौतुक करणे बंद करा. एखादी चूक- वा दोषीपणाची समस्या मरातून काढून टाका. ५) आपल्या भाऊ बहिणीचे नाते वृद्धींगत करा जे आपण रक्षावंधनाच्या वेळेस ठेवता. ६) पूर्वीच्या पापाला व असभ्य वर्तणुकीला सामोरे जा. आई आपणास क्षमा करणार म्हणून दोषी भाव वाळगू नका. ७) परमेश्वराचे प्रेम आपण संपादन केले याचा निर्णय आपणच घ्यावा. दुसरयचे वर्चस्व मानू नका. ८) सहजयोगावद्दल विश्वासाने दुसर्या जवळ बोला. ९) 'तुच्छता व कमीपणा' दुसर्याबद्दल बाळगू नका १०) एखांद्या भाँदू गुरुने आपणास मंत्र दिला असेल तर तो बाद करण्याकरीता आपण असे म्हणा की, माताजी आपण सर्व मंत्रांचे उगमस्थान व सिद्धिस्थान' आहात. मागील अहंकार) श्री माताजी आपल्या कृपेत मला क्षमा करा. उजवी बाजू : १) मंत्र : विल रुखमाई/यशोदामाता यांचा मंत्र म्हणा. २) आव्हान : श्री माताजी आपणच माझ्यातील गोडवा व कृती आहात. ३) विशुद्धी चक्राच्या जरा उजव्या बाजूस चैतन्य लहरी द्या. ४) कमी बोला, बोलतांना दुसर्यावर दवाव पाडू नका. ५ ) गोड आवाजात बोलण्याची सवय ठेवा. ६) जेवणावरील चित्त थोडे कमी करा. ७) सर्वांना क्षमा करा - आपला क्रोध नाहीसा करा. ८) आपला मुद्दा लोकांना पटवण्यावर जादा वेळ घालवून वाद- विवाद चर्चा वाढवू नका. (ही चैतन्य लहरी १५ 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_12.pdf-page-12.txt १४) आपण आपला अहंकार प, पू. माताजींच्या चरणावर समर्पण करा. १५) आक्रमक वृत्ती सोडून मवाळपणा अंगीकारा. डोक्याच्या खाली कदाचित आपणास विशुद्धीची पक्कड आहे का? असा भास होईल. पण तसे नसते. त्याला चरील प्रमाणे उपचार करा. ११) भूतकाळांत वास करु नका, जुन्या गोशी - जुनी नाती व बाह्मातकारी गोशी यांचा प्रति अहंकारावर परिणाम होतो. निरूपयोगी बंधने वा सबयी सोडून द्या. १२) आपला प्रति अहंकार माताजींना समर्पित करा. सहसरार च्र १) मंत्र : माताजींचे तीन मंत्र म्हणा. २) आव्हान श्री माताजी - उजवी बाजू - अहंकार - समोरील आज्ञा कुपया मला सात्मसाक्षात्कार धा. . श्री माताजी - कृपया आपण माझ्या सहस्त्रारांत या. श्री माताजी कुपया माझे आत्मसाक्षात्कार स्थिर करा. श्री माताजी - कृपया माझे समर्पण स्वीकारा व मी आपला मला सहजयोग दिल्याबद्दल अत्यंत आभारी आहे. ३) सहस्त्रावर चैतन्य लहरी द्या. ४) ध्यानमार्गे आपला निश्चय वाढवा. नुसती संमती नाही पण दृढनिश्चय हवा. ती प्रत्येक परमाणुत आहे व त्यानीच ही सृशी निर्माण केली आहे. ५ ) लक्षात ठेवा की, तिनेच आपणाला आत्मसाक्षात्कार दिला आहे. पूर्वीच्या अवताराने तसे केले नाही. पण तुम्ही त्यांना माताजीत आहात असे म्हणून पुजू शकतात. ६) सर्व अवतारांची सामुदायीककता तिच्या अवतरणामुळे साध्य होत आहे. ७) येश खिस्ताने जे आचरणांत आणावे म्हटले ते प. पू. मातारजींनी पूर्णावस्थेला नेले. त्याने सांगितले होते, की मी एक १) मंत्र : महाकार्तीकेय, महाहनुमान, महावुद्ध व महासरस्वतीचा मंत्र म्हणा. 'महत अहंकार नश होवो" असे म्हणा. २) आव्हान - श्री माताजी मी सर्वांना - आहे. आपल्या कृपेत 'मला आपल्या देवी - चितात ठेवा.' ३) चैतन्य लहरी - मध्य आज्ञा चक्र अहंकाराकरीता डावी वाजू व वरील डाव्याबाजूचे डोके यांना द्या. ४) अहंकाराचा त्रास कमी करण्याकरिता वरील प्रमाणे हात फिरवून उजव्या पिंगळा नाडीवर टाका )महासरस्वती शक्ती) ५) अहंपणा बाढत चालाल - प्रतिअहंकार दबला जातो व त्याला खाली नेण्यामुळे करावयाचे झाल्यास वरील ४ प्रमाणे कार्य करते. ६) सर्वांना क्षमा करा, कुणाबद्दलही नावड मनांत आणू नका. मला सुद्धा क्षमा केली 'आठणव शक्ति' कमी होते. हे कमी माणसाची - आपल्या प्रकाशात त्याला क्षमा करा - ते आपलया संरक्षणाचे उत्तम शस्त्र आहे. त्यामुळे आपले दुरविचार यांबतात. क्षमेमुळे तुमची म अध्यात्मिक शक्ति वाढते. त्यामुळे कुंडलिनीचे सहस्त्रावरील प्रयाणाचे सान्तवन करणार, सल्लागार, अद्भारक पुण्यात्मा पाठविणारा आहे ते दार उघडले जाते. ७) भगवान जीसस आपला अध्यात्मिक पुगर्जन्माचे दार उघडीत आहे हे पहा, आपले आज्ञा चक्र स्वच्छ झाले म्हणजे -आपल्या अंतरमन- जाणीवेबर प्रकाश पडतो. तो प्रकाश प. पू. माताजींचाच असतो. ८) बिन आत्मसाक्षात्कारी पुरुषाला तुमच्या आई चक्रावर कुंकू करेल व आपणास आत्मसाक्षात्काराचा आनंद मिळेल. लावावयास सांगू नका. ९) आपल्या मध्य डावी व डोक्यावरची बाजू गरम होत असेल तर बर्फाचा उपचार करा. १०) भविष्यवादी होऊ नका. भविष्य असत नाही. नेहमी वर्तमानांत रहा. आपले उजवे स्वाधिष्ठान पकडले असेल तर उजवे आज्ञा चक्र देखील पकडलेले असते. ह्याच चक्रावरच्या उपचारा प्रमाणे करणे. ११) जिझसकडे पहा - १२) ध्यानांत आज्ञाचक्रावरील ध्यान करु नका. काही गुरु चित्त नाक डोळयासमोर ठेवा म्हणतात पण तसे करु नका. मनावर ताबा ठेवू नका. मानसिक - रोग हा उजव्या आज्ञा चक्रा पासून उद्भवते. १३) आपले धालविण्याकरिता करा. आणास सर्व शिकवेल. ८) ती नकारात्मक शक्तिचा सामुदायिक शक्तीने मुकाबला करेल हीच ती कलकीची एकदशरुद्राची शक्ती असेल. ९) तुमचे नाते आदिशक्तिशी बलवान व स्थीर ठेवा. हे आपण कुंडलिनीच्या मार्फत करु शकता. तरच ब्रह्मशक्ती आपणास शुद्ध १०) डाव्या सहस्त्राराची समस्या - (म्हणजे साधकाचा उजवा भाग) आव्हान - आपण सर्व चढ़ चढून जाण्यात यशस्वी आहात. (कललीची शक्ती) ११) उजवे सहस्त्रार (साधकाचा डावा भाग) आपल्या करूपेत मी सर्व आव्हाने पेलली व मी ही सर्व आव्हाने जिंकून यशस्वी होईन. श्री माताजी आपल्या कूपेत मी आपल्या आल्यांत व चित्तात सुखी व समाधानी आहे. १२) श्री. माताजीने सर्व आशा, आकांक्षा व इच्छा पूर्ण केल्या. आता आपण आपली जागा स्थिर करावी लागेल कारण आता आपण परमेश्वराच्या साम्राज्यात आलो आहोत. चर्चने दिलेले बंधने अब्हेय. ০ ০ ০ त्याला जोडेपट्टी अहंकार घालून नाव चैतन्य लहरी १६ सर्व सभासदांसाठी विनामूल्य