॥ चैतन्य लहरी ॥ ी मे. गा एप्रड 7 सज क लल पार तुम्छी दुस-यालाी बैरान्य तिले लाहीत समये मशिकतन यून आ काीत दु्याये आजार बरे केले नाहीत ्यांजा शुद्ध पेज करसे असते है थिकवलें लाही ान स्वतःला स्वच: ठेवण्ाया. आनंद होतो एवड? असे सहजययोही बेकाआहेत.. न पूजेला थे्यासा काय गसवे ब वाते श्री माताजी निगलादेवी श्री आणो पूजा २४ ০ जि २० श्री गणेश पूजा प.पू. श्री माताजी निर्मलादेवीचे भाषण (सारांश) कबेला : १५ सप्टेबर ९६ ु थाज आपण श्री गणेशांची पूजा करणार आहोत. आहेत. हया दुष्ट लोकांचे हीन विचार आजूवाजूला पसरतात मला वाटते की आज ही पूजा फार संयुक्तकिक आणि एकदां ते कोकांच्या डीक्यांत शिरले की तेही त्यांच्याप्रमाणे विधडत जातात. अगदी सज्जन माणूसही . त्यामधे वाहवत जातो. संत-माणूसही त्यामध्ये आ आहे कारण सर्वत्र, विशेषतः युरोप आणि अमेरिकेत मानवामधील अवोधिततेवर सर्व वाजूनी आक्रमण होत आहे स्वतःमधील तसेच दुसर्यांमधील अवोधिततेला जपणे, त्याचा आदर करणे याला मानवी जीवनामध्ये किती महत्व आहे है हुगळून जाण्याची शंक्यता आहे. सर्वप्रथम आपण है लक्षात घ्यायला हवे की आपल्याला हो जन्म फार कटिण काळांत मिळाला आहे. खितांच्या काळी मानवी जीवन हे इतर प्राण्यांच्या जीवनापेक्षां वेगळे आहे. त्यांच्यावरोवर जाणारे खूप थोडेच लोक होते आणि त्यांना प्राण्यांचे जीवन सर्वकाळ थी शिव संभाळत असतात आणि कुण्डलिनीवद्दलही कांही माहिती नकती. त्यांना हेहि माहीत ल्यांच्या इच्छेनुसार ्यांचे नियंत्रण होत रहते. म्हणूनच त्यांना नव्हते की खिस्त हे गणेशांचेच अवतार होते. खिश्चन पशुपति' हया नावाने ओळखतात. पण माणसाला स्वतःचा देशामधेच अवोघिततेवर होणारा हा हल्ला व अपमान अगदी विवेक (स्वंतत्रता) मिळालेला असल्यामुळे स्वतःची उन्नति उघडपणे स्वीकारला जाती आणि काबदेशीरही समजला जातो. म्हणून अशा भयंकर परिस्थितीला तोंड देण्याची जेव्हा आपल्यावर वेळ येते तेव्हा आपल्याला आपल्यामर्धील आत्मिक शक्ति बळकट करायलाच पाहिजे. मी आज जेव्हां त्यांना समजतच नाही. मिळवणे, योग्य कारय त्याचा निर्णय करणे आणि सत्याचा शोध घेणे हुयांची क्षमता त्याच्याजवळ आहे. पण हे सर्व अवोधिततेमधूनव होण्यासारखें आहे. अवोधितता हाच आनंदाचा स्त्रोत आहे: त्याच्याशिवाय कुटल्याही वस्तूचा इथे आले तव्हा वारा अजिवात वंद पडला होता तेव्हा तुमच्यामधून बैतन्याचा झोत एवढया प्रकपनि बहात होता की माझ्या लगेच लक्षात आले की परमेश्चवराची ही शक्ती पुरेपूर आनंद तुम्ही मिळवू शकत नाही. आणि या अवोधिततेलाच आज आव्हान केले जात आहे. ही अवोधितता सूक्ष्मपणे, तुमच्या नकळत नष्ट कार्यान्वित झाली आहे, ती प्रकट होउ लागली आहे. एरवी करण्याचे दुष्कर्म करणारे विरोधी, क्रूर, गुन्हेगारी प्रवृत्तीचे माझ्याकडे वारा बेत नाही कारण तो नेहमी माझ्यामधृन अजूवाजूला वहात असतो. पण त्यावेळचा वारा इतका जोरदार होता की मला कुणाचा तरी हात घरणें भाग पडले. तुमच्याजवळ ही जी सामुहिक शक्ती आहे ती तुमच्यापासून दूर जाणार नाही याची तुम्हाला पराकाष्टेची काळजी ध्याचला हवीं अवोधिततेचा आदर टेवला पाहिजे हैं तुम्हीच सिध्द वरेच लोक आहेत त्यांच्या डोक्यावर भूते चढली आहेत एरवी ते तसं करणारे नाही कारण मुळांत ते हुपार लोक असतात. ते भयानक प्रकार सुरू करतात. म्हणून एका अर्थाने त्यांना अक्कल नाही असे तुम्ही म्हणूं शकणार नाही. पण हैे भयानक धंदे करण्याची माहिती व ज्ञान त्यांना कुटून मिळते? सहज-योगाप्रमाणें या कलियुगांतही जन्माला येण्याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. पूर्वी असे नव्हते म्हणून की काय आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे दुष्ट लोक जन्माला येत करून दाखयायला हुवे. आदिशक्तीनें प्रथम श्रीगणेश निर्माण केले हे कशासाठी? तर तिला सर्व वातावरण चैतन्यमय करायवे केल चैतन्य लहरी १ ह४ त छ० ा होते. पावित्र्य, मांगल्य सगळीकडे पसरवायचे होतेः चैतन्य अजूनही कार्य करत आहे पण आजकालच्या या मुधारलेल्या लोकांच्या मनांत त्याचा शिरकाव होत नाहीं कारण अवोधितता म्हणजे काय म्हणतात हे त्यांना ठाऊक नाही. अवोधितेमधून नीतिमत्ता उदयाला येतेः किंवहुना नीतिमत्ता असणें हे अवोधित असल्याचेच परिमाण आहे. ज्याच्याजवळ अवधिता आहे तो माणूस अनीतिमान असूच शकत नाही. [लोकच कारण ते जणु परमेश्वराकडून कारय वाट्टेल ते एकदां मी रशियाला गेले होते आणि कस्टममधून येत करण्याची परवानगी मिळाल्यासारखे वागत आहेत. वर त्यांना होते. त्यांनी मला विचारले की प्रवासांत तुम्हाला काही मिळाले की तर मी हो म्हणाले. आश्चर्यचकित होऊन त्यांनी काय ज्या लोकांनी अशा चुका केल्या आहेत व्यासवांनी सदाशिवांची किंवा आदिशक्तीची क्षमा मागितली पाहिजे. पण श्रीगणेशांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते कधीच क्षमा करत नाहीत. त्यांचा तुम्ही अपमान केलात किवा त्यांना त्रास दिला तर ते तुम्हाला शिक्षा करणारच. म्हणूनच सध्या एडस्सारखें भयानक रोग पसरू लागले आहेत. है सव घडायला कारण त्याच इतका गर्व चढला आहे की त्यांना वाटते की आपण काहीही केले तर आपल्याला त्याचा त्रास होणार नाही. जगात इतक्या घडामोडी व अनीतीच्या मागाकडे अगदी उजळ माध्याने चालले आहेत आणि व्याचा त्यांना अभिमानही वाटतो, मी पाहते की म्हरणून विचारल्यावर मी म्हणाले चीज आणखी का विचारल्यावर मी म्हणालों पुस्तके तर ते स्हणाले छुस्तके करशी घेतली ? त्याला परवानगी नसते. मी कारण विचारले तर उन्थापालय चालला असृनही लोक 96 त्याला कम्टम भगवी लागेल असे त्यानी सांगितले. तुम्ही त्याचे शिकली सबरलेली माणसे असे गलिच्छ विनोद करत असतात नियम वाचले नाही का असेही वर वचारत्यावर मी स्वच्छ नाही म्हणाले. मी अगदी निरागसंघपणे सागितले. मी खरंच लोकापेक्षा आणि मुलांपेक्षा मोठ्या माणसांमध्ये पसरला आहे तसले नियम वाचले नवहते. शिपिंग कॉर्पोरेशनच्या की रस्त्यात, लोक मवालीच वाटावेत. हा रोग तरूण मला वाटते की मोट्या माणसांना लहान मुलांचा हेवा वाटू मुख्याधिकार्याची ही पत्नी आलिशान गाडीतून जाणारी ही महिला इतकी साधी कशी असू शकते त्यांना समजेना: आणि त्यांतून मी आणखीनच चाट प्डले. है सर्व कार्यदेकानन व रितीरिवाज माणसाला जखड़ून उघडे पाइतील. मग त्यांना अनेक जन्म शिक्षा भोगावी लागेल. ठेवतात. त्यांचे मूळ आपल्या धर्माच्या कल्पनेमध्ये आहे. पण त्यांना आणि त्यांच्या मुलावाळांना शाप मिलतील. हीच धर्माचे मूलतत्त्व अवोधिततेचे रक्षण करण्यासाठीच केलेले असतात; गुंडांना वडिलाने क्षमा करायला सांगितले तर ते ऐकतील: आईची शिक्षा करण्यासाठी नसतात, जेव्हा एखादी व्यक्ति निरपराधी असल्याचे सिद्ध होते हतेव्हा ही अवोधितताच तुमचे रक्षण नाहीत किंवा उलट उत्तरही कधी देत नाहीत; ते गणाधीश करत असते. मी फार साधी असल्यामुळे मला हे आयुष्यात म्हणजे सर्व गणांचे अधिपति आहेत तरीही आई काय म्हणेल खूप वेळा दिसून आले की मला कसला प्रश्नच पड़त नाही, ते ऐकतात; अगदी लहान मूलाने ऐकावे तसे आईला कधी कधीही तशी बेळ येत नाही. अवोधित माणसामधून विरोधही करत नाहीत. आईने त्यांची परीक्षा घेण्यासाठी काही चैतन्यलहरी प्रभावीपणे चालत असतात. अगदी एखाद्या लहान मुलाची व्हायब्रेशन्स वघाल तर शंभर मोट्या सहजयोगी आईच्या मायेमध्येही ते कधी गुंतू शकत नाहीत कारण ते खूप माणसांच्यापेक्षा ती जास्त असतात: पण तीच मुले वयाने मोठी होत जातात तेव्हा त्यांची अक्कलही वाढते आणि लागला आहे., नाही तर ते लहान मूलांवर कसा हल्ला करू शकतात? स्यातून त्यांना काय मिळते ? या मत्सरापोर्टी ते अगदी घाणेरङ्या प्रकारांनी मृलांना छळतात. मग श्रीगणेश ते चीज़ व पुस्तकेंच फक्त येतल्याचे ऐकून त्यांना कधीच क्षमा करणार नाहीत. प्रथम ते अशा लोकांना अबोधितताच आहे. सर्व नियम या श्रीगणेशांची आज्ञा असते. पण जर त्यांच्या आईन किंवा आज्ञा ते शिरसावंद्य मानतात, तिल ते उलट प्रश्न करत जाणन-वुजून केले तरी त्यांच्या मनात शंकाच येत नाही. अवोधित आहेत. ताक घुसळून लोणी काढल्यावर ते कधी पुन्हा ताकात विरघळत नाही त्याप्रमाणे हे वालगणेश आईच्या मायेमध्येही विरघळत नाहीत. माया ही लोकांची परीक्षा घेण्यासाठी आहे आणि परीक्षा ध्यावीच लागते. आजकाल लोक इतके चालाख व अक्कल-वहाहूर झालें आहेत की, आदिशक्तीलाही कधीकधी त्यांचा कावा ओळखणे अवघड मुजाण होता झाल्यासारखे वाटू लागते. चलाख बनणे, हुशारी मिळवणे याला वाढ" होणे म्हणत नाहीत तर ते सर्व स्वतःचेच होता त्यांच्यातील अवोधिता नाहीशी नुकसान करण्यासारखे असते. श्री गणेश पूजा सांगायचे की सर्व काही सोडून द्या, म्हणजे सर्वस्वाचा त्याग करी आणि भीक मागा, या विरोधात्मक वागण्याचा तुम्ही आणि है मी नव्हे तर श्रीगणेशच करतात. आजुवाजूला काय म्हणाल? काहीना तर अहंकार बळावू नये म्हणून भीक मागणे बरे वाटते! खरे तर हे अवतारी पुरुष सर्वांनी करण्याच्या फंदात पडलात तर ते कडक शिक्षा टोटावतील निरासक्त व्हावे, नीतिमत्ता वाढावी म्हणून जन्माला आले. आता येशू तुम्ही जर लेगिक सुखावद्ल, आर्थिक परिस्थितावद्दल एवढंच नव्हे तर तुमच्या देशावद्दलही आसक्ती सोइन देऊ शकलात तर अशा निरासक्त व्यक्तिमत्वातून अवोधिता साकार होईल वैळ लागतो पण खिस्त खूप तड़फदार व चपळ असल्यामुळे आणि भांइणतंटे उरणार नाहीत. पण होतंय ते सारे याच्या उलट, इम्लामची पण तीच कथा. तेही अगरदी टूसया टोकाला गेले आहेत. मोहम्मदसाहेबांनी नीतिमत्तेचाच आग्रह धरला: त्यांना कुठल्याही प्रकारची अनीती पसंत नव्हती. त्या काळी स्त्रियांची संख्या खूप असल्यामुळे दुसरे लग्न करून दोन वायको ठेवायची पद्धत मानली: पण ते कधीही असे म्हणाले नाहीत की वेश्याव्यवसाय करा किया पाथाचरण केले तरी चालेल ती फक्त एक 'समयचाल' होती; ल्यावेळी परिम्थिती होते. अशा तन्हेने ते तुम्हाला चकवतात. पुष्कळजणांनी मला असं फसबले आणि आता ते त्यांच्या जागेवर परत आले सगळीकडे ते सारं लक्ष ठेऊन आहेत तेव्हा तुम्ही काही भलतं आणि मग मीही काही करू शकणार नाही. खिरतांनी अवतार म्हणून जन्म घेतला, खिस्त फार चपळ होते. श्रीगणेश कठ्ठ व लंबोदर आहेत म्हणून त्यांना शिक्षा करायला मलाच लोकोंना सांगावे लागले की त्यांच्या विरोधात जाऊ नका आणि माझ्याविरूद्ध काही वरळलात तर ते तुमची गय करणार नाहीत. म्हणजे एका वाजूने श्रीगणेश आहेत व दुसर्या बाजून येशू खिस्त आहेत. आणर्खी दोधेजण आहेत. ते म्हणजे Michael व Gabriel - त्यांची नावे भैरव व हनुमान आहेत आणि त्यांनी महावीर व संस्कृतम्ये बुद्ध हैं अवतार धेतले. बुद्ध म्हणाले होते की तुम्ही कशावरही आसक्त होऊ विकट होती आणि घटर्फोटाला परवानगी नव्हती. सहजयोगात मात्र घटस्फोट मान्य आहे. जमान्यात नका; तुमचा पैसा, संपत्ति, कुटुंव इ. कशातही आसक्ती ठेऊ नका. त्याकाळी ह्या आसक्तीचे फार थैमान चालले होते आणि दिसते की ल्यांना लोकांच्या डोक्यातून ती आसक्ती प्रूर्णपणे काढून घटम्फोटाशिवाय त्यांचे चालत नाही कारण कधी कधी ग्विया फार कठोर होतात तर कधी कधी पुरूप फार हलक्या वृत्ताच होतात. अशा परिस्थितीत त्यांच्यामध्ये सुसंवाद कसा होणार? या वावतीत जास्त म्त्रिया अनीतीच्या वाटेने जात अमतात. - सप नाही तर एक शक्ति आहे पण आजकाल स्त्रियासुद्धा निलरजपणाने यागत आहेत: स्वतः च्या अवोधितेचा जी आटर करू शकत नाही तिची शक्ति कशी राहणार? ती जर व्यभिचारी झाली तर तिवी अवाधिनता मला आजकालच्या टाकायची होती. कपड़े वदलून भगवी वस्त्रे घालून, मुंडन करून है होत नाही कारण ते सर्व वाह्मात असते. त्याला चैरारय म्हणत नाही. त्यांनी हे मांगितले की माणसाने आतून निरासक्त व्हायला पाहिजे. आतून विरक्त होणे हे वाह्य-विरक्तीपेक्षा खुप वेगळे आहे. अमुक इंतके उपास केले तर तुम्ही खिस्तासारखे होता. महावीरासारखे राहिलात तर त्याच्यासारखे होता किंवा चुन्द्धासारखी भगवी संन्यासी वस्त्रे वापखून कुद्ध होता असा हा प्रकार नाही. लोकांना या संतपुरूपांनी कार्य शिकवले आणि लोकांनी त्यावद्दलच्या काय खुळ्या कल्पना करून घेतल्या ! तो काळ तपस, (पश्चातापयुक्त तपस्या) करण्याचा होता म्हणून तपश्चर्या करून आपली उन्नति साधण्याचा मार्ग ल्यांनी सांगितला, खि्चन धरमामध्ये पण फादर-मदर-नन्स इ. प्रकार स्त्री नुसरतीच अवोधित संपलीच कारण नीतिमत्ता हीच तिची शक्ति आहे. श्रीगणे ही पवित्रता धारण करतात व पसरवतात. या हॉलिवुड मंडळीनी तर आपल्या डोक्यात अशा मरमसाट कल्पना धुसङल्या आहेत की आपण त्यांचा सरळ-मळ स्वीकार करतो आणि विसरतो की त्यामुळे श्रीगणेश नाराज होतील व आपल्याला शिक्षा करतील. सुरवातीला ते अगरदी सुरू झाले. हे सर्व कृत्रिम आहे आणि है केल्यामुळे तुम्ही खालच्या पातळीपासून सुरू होते जेका आपण आपल्या अबोधित व्हाल असे तुम्ही समजाल का? ही सर्व पार्री मंडळी मुलांचा तिरस्कार करू लागती. मुलांना जेव्हा आपण समजून आज उधड़े पड़त असल्याचे तुम्हाला माहीतच आहे, त्यांना घेत नाही तेव्हापासून या समस्येची सुरुवात होते. मी इंग्लंडमध्ये गेले होते तेव्हा सांगितले गले की तिथे आठवड्याला दोन मुले आई चडिलांकडून मारली जातात त आता दूर केले आहे. त्यांनीच माणसामधील अवोधितेवर आक्रमण कल योद्ध लाक तर सगळयात वाईट कारण त श्री गणेश पूजा त्याक्षणीच ते (श्रीगणेश) कधीही शंका घेत नाही आणि कधीही गुंतून रहात नाहीत. पुष्कळ लोक मला सांगतात की माताजी, आम्ही असं केले, उंच वढ़ाईवर असूनही आम्ही तिथे चढ़त गेली आणि आम्ही फक्त एकाच माणसाला जागृति दिली. संपले, काय फायदा, देऊ नका जागृति ! मी हजार वैळा सांगत असते की तुम्हाला तुम्ही स्वतः काही कार्य करता असं वाटत असेल तर काहीही करायची जरूर नाही: असं काम करण्याने काहीही साधत नाही. उलट आनंदाने करा. गंमत- आनंद मिळवा. श्रद्धेने करा. अशी पुरेपूर श्रद्धा असली की तुम्हाला मुळीच थकवा येत नाही. कसला जास होत नाही श्रीगणेशाकडे पहा. ही सगळी बंधने कोण पोचवीत असेल तर श्री महागणेश महोदय: त्याचे पोट मोटं आहे पण ते गणांना मोडून टाकले. मग ही नात माझ्याकडे येऊन सांगू लागळी "वधा, तुमच्या मुलीला तुम्ही काही रीत शिकवली नाही" का काय झाले असं मी म्हटल्यावर ती म्हणाली "ती माझ्या घरी आली आणि शिष्टासारखे विचारू लागली की खायला काय आहे. डुस्याच्या धरी गेल्यावर असं कृणी विचारण चांगले असते का? आणि मी तसं म्हटल्यावर ती एवढ्या माङ्क्याने हसायला लागली की माझे घरच मोडून गेलं. असं कुरणी वागतात का?" आता है सर्व किती निरागस आहे पहा. अशावेळी तिला खूप करण्याकरता तुम्ही एखादी लहानशी गोष्ट जरी केली तर त्याचा उपयोग होती. इतके हे साधे आहे. आता कुंडलिनी शक्तीवद्दल हाही एक प्रश्नच आहे. ती श्रीगणेशाची शक्ती आहे आणि त्यांच्या परवानगीशिवाय ती वर येणारच नाही कार्य अवघड गोप्ट! उदा. माझी मूलगी म्हणाली की मला विचारल्याशिवाय घरावाहेर कठे जायचे नुसती शास्त्रज्ञापेक्षाही कर्तवगार असतात. त्यांची कुणीही बरोबरी करू शकणार नाही. आजार वरे करण्याचे कामही ते तसंच करतात. एका महिलेचा मुलगा मेक्सकोमध्ये होता. तो आजारी होता आणि त्याला म्हतारपणी त्यांच्या घराण्यात आज्ञा करतात आणि है गण. इतर कुठल्याही तू नाही तर काहीच करण अशक्य आहे. तुम्ही धरातच अइकून वसणार तसेच श्रीगणेशांची परवानगी घेतल्याशिवाय कुंडलिनी वर येणार नाही. तसं करणं नूसते अवघड नाही तर अशक्य आहे. मूलाबारला काही होणार नाही, हृदयाची धडधड जशी चालू राहते तसे ते चालूच राहणार पण कुंडलिनी वर वेणार नाही. कुंडलिनीला तशी इच्छा झाली तरी श्रीगणेशा तिला तसे करू देणार नाही. जे लोक चारित्यहीन अनीतिमान असतात व नीतिवाह्य वागतात आणि वर दुसाचे गणेशतत्त्व खराब करतात त्यांना जागृति मिळणे फार अवघड आहे. पण मी पाहिले आहे की अशा लोकांपैकी जे क्षमा मागतात आणि माताजी श्रीगणेशांना त्यांना क्षमा करायला सांगतात त्यांना अनुवंशिक पण दुर्धर असणारा गेग तरूण वयातच झाला. हा तरूण हावर्डमध्ये शिकत होता. त्या बाईने मला तीन पत्रे पाठवली आणि सारखी लिहायची की माताजी, मी काय करू त्याला तुमच्याकडे पाठवू का? मी त्यावद्दल नुसता विचार केला आणि त्याचवेळेस चौथे पत्र आले; त्यात तिने कळवले की तिने त्या मुलाला हार्वर्डमधील एका हॉस्पिटलमध्ये देखवले नंतर आणखी एका मोठ्या हॉस्पिटवमधून तपासणी करून घेतली आणि सगळ्या डॉक्टरांनी निर्णय दिला की हा मुलगा आता पूर्ण वरा झाला आहे. है तिच्या अद्धेमुळे, जागृति मिळते. ते तुम्हाला क्षमा करणारच. माय-लेकामधील आईच्या श्रद्धेमुळे झाले. माझ्याबद्दल शंका घेणे सोपै आहे अशी शंका घेणे म्हणजे निसर्या जमिनीवर चालण्यासारखें आहे. लोकांच्या मनात शंका असतात म्हणून ते जे काय ऐकिले ते सांगतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल की लहान मुले आपल्यामधील गणेशतत्वाची काळजी घेतली, स्वतःळা स्वच्छ तुम्ही जेव्हा त्यांच्या आवडीचे काही दिले तर फार-फार खूप ठेवले, नजर साफ टेवली आणि आपापसात शुद्ध संबंध होतात; ती फार बुद्धिवान-मला खरं तर हा शब्द (Intelligent) आवडत नाही-असतात. म्हणून म्हणते तुमचे की मुलांना एक सूक्ष्म समज असते. माझी मोठी नात फार छान मुलगी आहे. मी तिला Wendays House ते तयार केले. मग तिने तिच्या आईला माझ्या मुलीला - ती उंच आहे - त्या घरी वालावले: ती गेली आणि ते सर्व घर चांगले आहे. नाही तर है सुंदर नाते आहे. एक प्रकारे हे त्यांनी आज जगातील ९० टक्के लोकांना मारून टाकले असते. तर है असं वरदान आणि आशीवाद आहे की आपण राखले तर आपल्याला कधीही कसला प्रश्न भेडसावणार नाही. पत्नीत्व वरोबरचे संबंध चांगले राहतील. मुलावाळांवरोबरचे संवंध, अर्थकारण इ. वावींमरधील प्रश्न इ. सर्व कार्यामध्ये तुमचा आतील विवेक तुम्हाला मदत करेल. तुम्हाला असंही वाटेल की समाजातील संबंध, राजकारण. घेऊन दिले आणि तिने लोक मला फसवत असतात पण त्यांना ते करू द्या आणि मग खूप त्यांचे काय होते ते तुम्हीच वर्घां. त्यांना तुमच्या अवोधितेला श्री गणेश पूजा धक्का लावू तर दे आणि त्यातून कार्य मिळते ते त्यांचे मिळते. व्हायब्रेशन्स मिळतात पण नंतर ते आपल्या उद्योगात त्यांनाच कळेल. तुम्हा सगळ्या माणसांचे मूलाधार चांगले झाले आहे आणि श्रीगणेश निधे सुंदरपणे स्थापित झाले आहेत त्यांना सहजयोगाचं काम करायला वेळ नसतो. स्वच्छता आणि तुम्हाला आत्मसाक्षात्कार मिळाला आहे हे सर्व तुम्हा दिवसंभर करत राहतील पण कशा करता ? उदा. ही काच सर्वांना एकं वरदान म्हणून मिळाले आहे. काल तुमही इतका (पेला) पुन्हा पुन्हा स्वच्छ केला आणि वापरला नाही तर त्याला आनंद मिळवला; अगदी लहान मुलांसारखे, जणु वय विसरल्यासारखे तुम्ही आनंद लुटत होता नाही का? ते नृत्य होतं का नाही, ते विचित्रच तर नव्हते ना असं काहीच चैतऱ्य दिले नाहीत. दुसऱ्यांमध्ये परिवर्तन घडवून आणले तुम्ही पाहिल नाही. संगळे काही आनंदमयच, त्या आनंदला नाहीत. दुसयांचे आजार वरे केले नाहीत, त्यांना शुद्ध प्रेम काही नियम, पद्धत वगैरे नसतात. ह्या आनंदाचा उगम कसे असते है शिकवले नाही तर ध्यानाचा, स्वतःला स्वच्छ आपल्या अवोधिततेमधून होत असतो: अयोधितेशिवाय ठेवण्याचा. पूजेला येण्याचा काय फायदा? नुसते वरे वाटते. मनाने किंवा हृदयापासून तुम्ही पूर्ण आनंद मिळवू शकत नाही. हृदयामध्ये श्री शिव असतात. तुम्ही पंधरा वर्ष पायावर उभे राहून " केलात तर कदाचित श्रीशिव तुम्हाला काही बर देतील श्रीशिवांना प्रसन्न करून घेणे फार अवघड आहे. जरी ते स्वत्तः भोळे असले तरीही अवघड. ते इतके भोळे आहेत की देणे. कुंडलिनीचे उस्थापन घड़वणे. जे मागाल ते मिळणार जसे पांढरे शुभ् कापड, तुमच्या चारित्र्यावर एखादी लहानसा डाग प्रडला तरी शिक्षा पण एखादा राक्षस २५ वर्षे पायावर श्रीगणेशांना असं का नाही मागत की है श्रीगणेशा आम्हाला उभा राहून त्यांचा जप व स्तुति करत राहिला तर कदाचित सहजयोगाच्या कार्याचे उत्तम उपकरण बनवा, लोकांना क्षमा करतील. सहजयोगी क्षमा करत नाहीत. मात्र जागृति देण्याची व त्यांना सहजयोग सांगण्याची शक्ति वायका आपल्या पोरमध्ये गुंतलेल्या. गुरफदून राहतात. काय अर्थ ? ते स्वतः ध्यान करतील, स्वतःला स्वच्छ करतील प्रण एरवी व्हायब्रेशन्स दिलीच पाहिजेत. तुम्ही दुसयाला तालात आनंद होतो एवढंच? असे सहजयोगी बेकार आहेत. गणेश तसे नाहीत. असे लोक बेऊन काय उपयोंग? ही पुूजा समजा ते तुम्ही आशीर्वाद मागण्याची वाट पहात आहेत. तर ते काय आशीर्वाद देतील? व्यांचे आशीर्वाद म्हणजे आत्मसाक्षात्कार ॐ नमोः शिवायः, ॐ नमोः शिवायः असा जप साक्षात्कारासाठी आहे, ही त्यांची पूजा आहे. आहे. तुम्ही आरोग्य. अमक-तमके सारं मागता मग आम्हाला द्या. तुमच्यापैकी बरेच जण सहजयोग सांगायलाडी तयार नसतात, आग्हाला क्षमायाचना करायला एकच देवी म्हणजे श्री माताजी आणि त्या सदैव क्षमाच करतात. क्षमा न करण्यामुळे होणारी डोकेद्खी मला नको. तुम्ही जेव्हा क्षमा करत नाही तेवहा लाजण्यासारखे काय आहे ? मी एकदा आगगाडीनं प्रवास तुम्हाला डोकेटुखी होते आणि मला ते नको आहे. सर्व सहजयोग्यांना मी नेहमीच क्षमा करते. आपल्याकडेही काही खराव, वाईट लोक आहेत; पण मी त्याच्यावर रागवत नाही पिच्छा पुरवला. मला झोप बायला लागली, पण जराशी जागी कारण मग श्रीगणेश त्यांना खतम करतील. तसे ते आपणहून करतातच पण इतक्या तड़काफडकी ते तसं करणार नाहीत. कारण त्यांनी मला माताजी म्हटले आहे आणि मी त्यांना मान कसली भीती वाटायला नको श्रीगणेश तुमचे रक्षण करती देते. लोकांनी खूप त्रास दिला आहे यात शंका नाही आणि तुम्हाला त्यांचा राग बेतो हेही मी जाणते. पण क्षमा करणे ही सर्व कार्यान्वित करतील सर्व प्रश्न सुटतील, सर्वकाही होईल त्यांना शिक्षाच आहे आणि त्यामुळे त्यांची चूक त्यांच्या लक्षात येते. शिवाय १०० पैकी ९९ लोकांना शिक्षेपेक्षा क्षमा आवडते. श्रीगणेशांचे कार्य हे असे आहे आणि ते सतत तुमच्याजवळ आहेत. तुमच्यातील श्रीगणेश आता जागृत आहेत. पण काही छोक असे आहेत की त्यांना जागृति लाज वाटते स्हणे त्यात करत होते आणि माझ्या शेजारी एक महिला प्रवासी होती ती कुटल्या तरी पंथाची होती आणि सबवंध वेळ तिने माझा होते तर तिची त्या पंथाची वडवड सुरू, मी म्हणाले सहजयोगी। असं कधी करणार नाहीत. तुम्ही त्यावह्दल बोलके पाहिजे. तुम्हाला मदत करतील आणि प्रसन्न होतीक, ते तुमच्यागाठी त्यांच्या या वृतीवद्दल खात्री याळग विश्वास ठेवा. हाच श्रीगणेशांचा संदेश आहे. ईश्वराचे तुम्हा सर्वांना अनंत आशीर्वाद, ा. तुमच्या माताजीवर ॐी ा दी श्री गणेश पूजा ७ खस्मस पूजा शाभ प.पू. श्री माताजी निर्मलादेवींचे भाषण (सारांश) गणपतीमुळे २५ डिसेंबर ९६ ठेवले गेले. खिश्चन पाटी आणि चर्च-संस्थेतील अशा लोकांनी क येश खिस्तांचा जन्म ही एक फार मोटी प्रतिकात्मक धटना आहे: अगदी गरीवातल्या पण त्यांना खुप बास दिला. अजूनही ते चालूच आहे. पराश्चात्य देशांमध्ये अजूनही आपल्याला हेच दिसून येते की गरीब माणसाचाही होणार नाही अशा एका गोट्यात त्यांचा सर्वसाधारण जनमानसावर या चर्च-संस्थेचा खूप पगडा आहे. एरवी ते लोक फार बुद्धिवान, काटेकोर शास्त्रीय विचारसरणीचे व शुर आहेत पण मंदिरे, चर्च, धर्म किंवा (जीवन) हेच दाखवतो की अवतारी पुरुष किंवा उन्नतीच्या खिश्चन-धर्म या विषयावद्दल मात्र मतिगंग झालेले आहेत आपल्याकडील लोकांचे काही चुकत असेल हो विचारही त्यांच्या डोक्यात येत नाही. मी इटलीमध्ये गेले होते तेवह त्यांच्या केथॉलिक चर्वमधले आपल्या देशात बघायला जन्म झाला. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत असल्याने त्यांना वाळलेल्या गवतावर झोपावे लागले. पण त्यांचा जन्मच उच्च स्थितीमधील लोक शारीरिक सुखावद्दल पूर्णपणे उदासीन असतात. त्यांचा संदेशच इतका महान व गहन होता की त्यांचे शिष्यसुद्धा त्यांच्या शिकवणीप्रमाणे संघर्ष करण्यासाठी तयार झालेले नव्हते प्रेम व क्षमा हा त्यांचा संदेश सर्व साधू-संत देतात. सर्व अवतारपुरूपांनी व प्रेषितांनी प्रेम व क्षमा हीच शिकवण मिळणार नाहीत इतके भयंकर अना्गेदी व भ्रष्टाचारी प्रकार पाहून मी थक्कच झाले. पेशाचे अपव्यवहार, स्त्रियांची विटंबना, अनौरस संतति असले धाणेरडे प्रकार तिथे राजरोस चालतात. ते लोक स्वतःला स्हणवताना खिस्ताच्या नावाखाली असे धंदे कसे करू शकतात? खिस्तांनी आपल्या शिकवणुकीतृन व जीवन- दिली. ज्यांचा त्याला विरोध होता किंवा ज्याला त्याची फादर-मदर सिग्टर असे उपयुक्तता पटत नव्हती त्यांना त्यावर विश्वास ठेवण्यास सांगितले गेले. त्यावेळी लोक साधेसुधे असल्यामईळे त्यांनी त्यांची अनुज्ञा पाळली; त्यातले काही शिष्य फार चांगले होते. कार्यातून हे दाखवायचा प्रयत्न केला. लंडनमधील एखाद्या काही अर्धवट होते तर काही थोडे साशंक होते. भव्य हॉस्पिटलमध्ये आरामात जन्म घेण्याचीच काही जरूर नाही. त्यांच्या स्वतःच्याच अगदी साध्या जन्माची गोष्ट आपले आज्ञा चक्र तयार करण्यासाठी त्यांचे अवतरण झाले आणि त्यांनी अपरंपार कष्ट करूनही आपल्याला असे पाहूनच खिश्चन लोक तसेच साधे व्हायला पाहिजे होते पण दिसते की विशेषतः खिश्चन लोकांचे आज्ञा-चक्र फार खराव ते तर उलट सर्व काही पैशामध्ये तोलणारे आज आहेत. असते, ते फार आक्रमक वृत्तीचे खप विचार व योजना पैशासाठी ते दूर-दूर गेले आणि त्या-त्या प्रदेशातील लोकांचा आखणारे व भविष्याचा जास्त विचार करणारे असतात. संहार केला. व्राझील, चिली. अर्जेंटिना या देशात गेलात तर उजव्या वाजूचे जे सर्वसाधारण दोष असतात ते खिश्चन तिथे मूळचा आदिवासी एकही मनुष्य तुम्हाला दिसणार नाही इतके हे लोक त्यांच्याशी विश्वास बसणार नाही इतके क्रूरपणे आक्रमक पद्धतीने वागले इंग्लंडमधल्या प्रांटेस्टंट Gnostics) लोक होते त्यांचा खिश्चन धर्माधिकारी लोकांचीही तीच तहा, सकाळपासून संध्यकाळपर्यंत तुम्ही म्हणवणाऱ्या देशातील लोकांमध्ये सापडतात. खिस्ती धर्मामध्ये सुरवातीच्या काळात जे खरोखर ज्ञानी व म्हणवणार्या लोकांकडून फार छळ झाला आणि त्यांना दावून चैतन्य लहरी काम सारखे थैक-यू. थैंक-यू असे नाही म्हटले तर त्या जातीतून स्वतःला कँथालिक म्हणून लहान मूलांनाही गॅस-घेंवरमध्ये ठार तुम्ही खलास., खिस्तांना कुठली जात होती का ? ते सावळे होते का? नाही तर गोरे होते का? मुळीच नाही. ते भारतीयांसारख्या वर्णाचे होते. पाश्चात्यांमध्ये ही जातपात मारणारा कसा होऊ शकतो है समजत नाही. पण ज्यांचा असा छळ झाला तेच आता आक्रमक होऊ लागले आहेत व आज ते पॅलिस्टीनियन लोकांच्या विरोधात आहेत: पॅलेस्टिन ANII लोकांनीही सगळीकडे थैमान कुटुून आली ? खऱ्या खिश्वन धर्मामध्ये याचा खिस्तांशी काही संवंध नाही. लोकही मुसलमान असून त्या वातले आहे. खिस्तांचे जीवन आणि इतिहास खोलवर जाऊन तुम्ही कुटेही जा, साध्या-भोळ्या भाविक लोकांचा हे पाहिला तर हेच दिसून येते की एक आक्रमण झाले की चर्चमधले लोक वाटेल तसा उप्योग करून घेतात. त्यातृनच दुसरे आक्रमण सुरू होते. एकाने दुसर्याला वप्पड मतदानासाठी त्यांना वापरतात. पैशासाठी त्यांचा उपयोग करून घेतात खोटेनाट पैसे है चर्चमधेच वनतात. इतका हएकाधिकार, इतकी शिस्त, इतकी हुकूमशाही की कारय वाद्टेक ते केले तरी पोपसाहेबांचे कधीच काही चुकत नाही. त्वांनी काहीही केले तरी ते योग्य मानायचे. पापाची कसली जाणीव मारली तर तो मारणाच्याला ठार करण्याचा प्रय्न करता. धर्मामुळेच हा मल्सर व दुरवा निर्माण झाला आहे; देवाच्या व धर्मांच्या नावाखाली लोक एकमेकांचा खून करत आहेत. सहजयोगातही लोक आता माझे नाव घेऊन गैरमा्गाला लावणा्याचे ग्रुप वनवत आहेत. तुमच्यावर तसा प्रसंग येणार नाही याची काळजी घ्या. नाही, नरकाची भीती नाही. इतकचे कारय खिस्तांचे- जे साक्षात शुद्ध व अवोधित आहेत पण स्मरण नाही. एकदा होते त्या खिस्ताचे नावाखाली लोण अत्याचार, मल्सर, दवप, खिस्त मंदिरात वाजार मांइलेल्या लोकांवर हंटर उगारून मारू लागले कारण ते म्हणत देवावरोवर खरेदी-विक्री नाही, तसे दुसर्याकडे पसरते आणि सहजयोगातही त्याचा शिरकाय ते लोक इतर वस्तूंचाच वाजार भरवत होते पण मंदिराच्या झाला आहे. मी जर एखाद्याला लीडर म्हणून वदलखा आणि पावित्र्यावद्दल त्यांचा आग्रह होता. खिश्वन लोकांनी आणखी एक प्रकार केला, तो म्हणजे सहजयोगातून आपल्याला न खिस्तांना मारल्यावद्दल त्यांनी ज्यू-लोकांना दोषी ठरवले. ते जातो. साफ विसरतो. नुसते दुसरा लीटर नेमणार आहे असं नेहमीच दोपारोप दुसर्यांवर करतात. खिश्चन लोकांमध्ये स्वतः दुसऱ्यावरोवर केलेल्या अन्यायाचे खापर दुसन्यावर दिले. त्याचे सर्व चांगले झाले. सहजयोगाच्या कृपेनेच तो लादण्याची वृत्ती अजूनही आहे. तसे त्यांनी ज्यू लोकांना दूपण लावले. त्यावेळचे ज्यू लोक नंतर भारतात येऊन भारतीय झाले असावेत. त्यांचा पुनर्जन्मावर कदाचित विश्वास नसेल तरी ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे फक्त एक सोईसाठी केलेली व्यवस्था आहे आणि एखादा त्यावेळच्या न्यू लोकांनाच तिथे पुन्हा जन्म मिळाला असे लीडर विघड़त चालला तर त्याला वदलावला ह्े इतकाच तुम्हाला म्हणायचे आहे का? तिसरी गोप्ट म्हणजे त्या एवढ्या गर्दीमध्ये ज्यू लोकांनीच खिस्ताला मारले असं तुम्ही कसं ठरवू चुकीची समजूत असल्यामुळे एकदा ती मिळाली. की तिचा शकता ? म्हणून ज्यूनी खिस्तांना मारलेच नाही. खरं तर वाहेल तसा वापर केला जातो. हे प्रत्येक देशात चालले आहे त्यावेळच्या न्यायाधीशानेच तो निर्णय घेऊन तशी आज्ञा जे प्रत्यक्ष प्रेमशकतीचे अवतरण फसवणूक अशी वाईट कामे करत आहेत. हे लोण एकाकडून दूसरा लीडर नेमला तर लगेच त्याला राग येतो आणि किती फायदा मिळाळा है विसरून सांगितले तरी एकदम खलास सहजयोगानेच त्याला सर्व काही जिवंत आहे हे सारे काही विसरतो. लीडर केल्याबर ती हेवाच त्यांच्या डोक्यात शिरते. सहजयोगात लीडर वनवण्यासाठी तुम्हाला कधीच आणले नाही. लौडर नेमणे ही नि त्याचा अर्थ. इतके हे सरळ आहे. पण सता मिळवणे ही आणि अजूनही चालत आहे ही फार खेदाची व क्लेशदायक केलीं. तो एक रोमन होता. रोमन साम्राज्याला त्याची गोप्ट आहे. माझ्या कार्यात त्यामुळे अडथले येतील. सर्वांना जबावदारी नको होती म्हणून ते म्हणाले की ज्यूनीच खिस्तांना मारले म्हणून हिटलरने सुद्धा ज्यू लोकांचाच छळ केला. सामूहिक पूर्णावस्थेला नेण्याचा माझा प्रयत्न आहे तुमच्यामध्ये मेदभाव मला करायचा नाही. पण जे चुकीचे. खिस्मस पूजा ९ आजपर्यंत ते सहजयोगी नव्हते. सहजयोगी जर असा अयोग्य व अर्पवित्र आहे ते घरातील स्त्री तांदूळ निबडतांना त्यातले खड़े काढून टाकून तुम्हाला दाखवून द्यायलाच हवे. भुकवला जाऊ लागला तर सहजयोगाची फायदा कार्य? कुंडलिनी जागरणाचा फायदा कारय? खिस्त है मानवज्ञातीचे तारणकार म्हणून जन्माला आले. आपल्यासाठी या जगात जे शक्य होते ते सारे काही केले. पण आपण त्यांच्यासाठी काय केले? त्याचप्रमाणे वरेच सहजयोगी मागण्या करत असतात देते तसे है आहे. खड्यांसकट आपण भात करत नाही कारण त खडच राहणार, संत नामदेव अशा लोकांची माशीवरीबर तुलना करतात. माशी जिवंतपणी अन्नावर वैऊन आपल्याला बरास देतेच. पण चुकून पोटात गेली तर मरूनही वर त्रासच होतो. अशा लोकांना सहजयाग समजणार नाहीच पण ते की माताजी, आम्ही तुम्हाला भेटू शकत नाही, तुमच्याशी हात आपल्याला त्रास देतील. मग जे सहजयोगात प्रगत झाले मिळवू शेकत नाही. तुमच्या पाया पड़ू शकत नाही, हैं नाही आहेत. त्यांनी काय करायचे ? ते नाही इ. इ. मला खरंच आश्चर्य वाटते. मी हे केले त्यांन मण त्यांचे अनुकरण करायचे का? मी कधी कृणाला दोष देत नाही. उलट लोक पाहिजे. ते कले पाहिजे अशी सारखी माझ्या मागे भूणभूण, मला सांगतात "माताजी त्याने सहजयोगाला कधी पैसे दिले तुम्ही फक्त ध्यान करायला पाहिजे. तेवढंच करा आणि हे परमचैतन्य ही माझीच शक्ती आहे आणि माझ्या शक्तीचीच नाहीत म्हणून त्याची संपत्ति खलास झाली." मी कधी कोणाजवळ देणग्या मागत नाही. का कधी कशासाठी पैसे जाणीव तुम्हाला आतंमधून होत आहे यावर तुमची रद्धा वसेल तुम्ही जितके माझ्यापासून दूर रहाल तितक तुमच्याच हिताचे आहे. काही सहजयोग्यांची मागण्या करण्याची ही मागत नाहीत. दर वेळेस उलट म्हणते. देऊ नका, आपल्याजवळ खूप आहे. मला जरूर असली तरीसुद्धा मी कुणाकडे एक पैसादेखील मागत नाही. मला तसला प्रश्नच कधी पड़त नाही आणि ते मला माहित आहे. सबय मला अजिवात समजत नाही. त्यांना जागृति मिळाल्याचे ते विसरलेत का? खिम्त है केवढ़े महान अवतरण झालें आहे है आपण खरिस्तांच्या जीवनातून आपण हेच समजून घ्यायला हवे की त्यांना कधी कसले प्रश्न नव्हते. ते निर्भय होते. आपण देवपुत्र आहोत है त्यांना माहित होते; म्हणूनच त्यांनी सुळावर चढवले गेले त्यालाही तोंड दिले. लोकांना ते आवडले असो समजून घ्यायला हवे त्यांना 'जागृति देता आली नाही ही गोष्ट वेगळी. त्यांना सुळावर चढ़वणार्या लोकांची तुम्ही कल्पना करा म्हणजे अशा लोकांना 'जागृति' कशी मिळणार वा नसो पण त्यांनी क्रॉस खांद्यावरून वाहिला. क्रॉस हे हे समजेल. माझ्यासमोर कुणी सुरा होऊन आला तर मी स्वस्तिकाचेच पण थोड्याफार फरकाचे प्रतीक आहे. खिस्तांना तरीही आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. त्यांनी हे प्राणाप्पण आपल्या सर्वांसाठी केले ज्यामुळे आपण त्याला साक्षात्कार कसा देणार? त्यांचे कणी ऐकले नाही. त्यांच्या म्हणण्याचा कुणी विचार केला नाही. पण तुम्ही आता साक्षात्कारी झाला आहात; द्विज झाला आहात. तुम्ही महान आज आज्ञा पार करू शकली. दसु्यांची निंदा करण्याऐवजी स्वतःची निदा केलेली वरी. स्वतःला सुळावर देण्यासारखे ते आहे असे समजा कारण सहजयोगी म्हणून आपण कुठे व कार्यतत्परता किती जणांजवळ आहे? विचार करा. आहित हे तुमचे तुम्हालाच समजेल. मला सांगण्यात आले आहे की दुसऱ्या लोकांच्या अंकित झालेले ८०-९० सहजयोगी इथे आले आहेत. सहजयोगी व्यक्ती दुसऱ्याच्या प्रभावाखाली कशी येऊ शकेल? हे शक्य आहे का? पण कदाचित ते ध्यान करत नसतील: त्यांना ते कसं जमणार? झाला आहात. तुमच्याजवळ मोठी क्षमता आहे. एवढे सगळे असूनही तुम्ही कसे आहाते ? सहजयोगावद्दल खरी कळकळ सगळ्यांना त्यांचे - त्यांचे व्यवसाय आहेत, हे आहे, ते आहे. पण कळकळीने काम करणारे किती आहेत ? ख्रिस्तांजवळ फक्त १२ शिष्य होते आणि एक-दोन चगळता सर्व समर्पित होते. साक्षात्कार नसतानांही त्यांनी खिस्त-धर्माचे श्रद्धेने कार्य केले आणि तो वृक्ष पसरला. पण त्यांना पूर्ण ज्ञानाची कल्पना आता ते क्षमा मागतात. मी क्षमा करेनही पण त्यामुळे ते नव्हती. त्याच्यावरोवर खिश्चन धर्मातरामधून आलेले वेकार ठीक होतील असे नाही: त्यांनी हे समजुन घ्यायला हवे की लोक होते. म्हणून त्यांनी खिस्त जन्माला साजेसे काही केले खिस्मस पूजा १० आज मी जेव्हा येत होते तेव्हा लोकांनी शाली नाही तरी ते समजण्यासारखें आहे. पण तुम्ही लोक द्विज झाला आहात, आत्मज्ञान तुम्हाला मिळाले आहे, सर्व शक्त्या मिळाल्या आहेत आणि सर्वव्यापी शक्तीवरोवर जोडले गेला पसरल्या. मला आठवण झाली कि खिम्त यायचे तेव्हा लोक पाम- वृक्षाची पाने आणत आणि जमिनीवर त्यांच्यासाठी शाली पसरत पण ते कुठे गेले? ते क्रॉसवर, सुलावर मरणाला सामोरे गेले तुम्ही माझ्याबद्दल जेव्हा प्रेम दाखवता तेव्हा घ्या की तुम्हाला सहजयोगाच्या कार्यावदलही तितकेच प्रेम वाटले पाहिजे. आजकालच्या देशांमध्ये. जिथे खिस्ति आहात तरी तुम्ही असे कसे ? तुम्ही सर्व शक्त्या वापरू शकता, ओळखू शकता, चालू झालेल्या एका इंजिनसारखे तुम्ही झाला आहात. काही चाके चालू झाली आहेत. पण मागे अनेक चाके आहेत आणि म्हणून तुम्हाला खूप करण्यासारखे लक्षात धर्माचा प्रभाव आहे. ते सर्वजण अवनतीला चालले आहेत आहे. मी खिश्चन लोकांना दोष देत नाही. त्यांना कधी कारण त्यांच्याजवळ नीतीमत्ता नाही. तिथे वेकारी आहे अनेक समस्या आहेत, त्यांची मुले भरकटलेली आहेत. दारू. धुम्रपानाच्या आहारी जात आहेत. त्यांचा दुर्परिणाम आपल्यावरही होत आहे. हे सर्व खिस्त विरोधी कार्य आहे. खिस्तांच्या विरोधात कुणी असेल तर तो आपल्यातच आहे कारण त्याला खिस्तांच्या पावित्र्य व प्रेमाच्या विरोधातल्या या अर्थ नाही. पण आतून तुम्ही प्रगल्भ व्हायला हवे आणि तुमचे गोष्टी सान्य आहेत. ही मुलगी जी वुडून मेली ती तुमच्या निष्काळजीपणामुळे गेली. तिचे वडील कठे गेले होते ? लहान मुलाला असे सोडून करसे जाऊ शकतात मला समजत नाही. ही महत्त्वाची गोण्ट आहे. खिरिस्तांनी सांगितलेच आहे की स्वतःवर जस प्रेम करता तसं मुलांवर, शेजायांवर प्रेम करा. पार्श्वात्य देशांमध्ये तुम्हाला शेजारी मिळछाला तर काही धडगत नाही. तो तुम्ही काय करता, कुठ जाता सबव माहिती मिळवील, दुर्बिणसुद्धा त्यासाठी वापरेल आणि तुम्ही आवाज केलात तर संपलच: साधे गाणे म्हणालात तरी संपलेच, त्या बावतीत भारतीय लोक चांगले आहेत आमच्याकडे तसला आत्मसाक्षात्कार मिळाळा नाही; फार फार तर एखाद्या पाद्टी त्यांच्यावर पाणी शिपडून त्यांना द्यायचा. पण तुमचं काय? मी तुमच्यासाठी जगत आहे; आईवरोबर राहून तुम्ही प्रगल्भ मला प्राहायचे आहे. पुष्कळ जण तयार झाले असले तरी अनून खूप लोक तयार व्हायचे आहेत. म्हणजे तुम्हीं झाल्याचं उत्तम भाषण देऊ शकाल किया पुस्तके लिहाल हा त्याचा व्यक्तिमत्त्व एखाद्या फुलासारखे, ज्यामधून प्रेमाचा ईश्वरी सुगंध दरवळेल, असं वहरले पाहिजे माझ्यात आणि खरिस्तांमध्ये हाच फरक आहे. ते म्हणाले "मला आता जास्त काही करायचे नाही; या मूर्ख लोकांची संगत घुरे झाली. " माझे तसं होणार नाही, जग कसं आहे मला माहित होते. आज तर जगाची परिस्थिति आणखीच खराब आहे कारण सर्व नेतेमंडळी आपापसात भांडत आहेत. आजचे राजकारणी भ्रष्ट आहत. भ्रष्टाचाराची जणू स्थधाच चालली आहे, सत्य व प्रामाणिकपणाचा त्यांच्याजवळ लवलेश उरला नाही. प्रत्येकजण जाहिरातवाजी, संपर्क-माध्यम, वर्तमानपत्र यात गुंतला आहे आणि ही साधनेच वाईट प्रवृत्तीला बढाबा देत आहेत. हे सर्व असूनही मला खात्री होती की सन २००० आवाजाचा अ्रश्न नाही. त्यांना तो चालता. भारतीय लोक आचाजाशी कस जमवून घेतात मला शाधून काढायचे होते. मला समजले की पाश्चात्य देशातील लोक सदैव पयत सहजयोग हा एक अद्वितीय योग ठरणार आहे. तुम्ही ताणतणावाखाली असतात म्हणून त्यांना आवाज सहज़ होत मला माझे वाक्य पुरे करू दिले नाहीत, हे जेवढे इथे माझी सेवा करून आहेत तेवढे लोकही खरे सहजयोगी झाले तर! नाही. पण भारतातील लोकांना टेन्शन स्हणजे काय है तितकेसे माहित नाही, मला कळत नाही पण अजून तरी तो तुमच्या शहरात मी येऊ शकले नाही तरी काही विघडत नाही, कशानेच काही विधडत नाही. मुख्य गोष्ट कोणती असेल तर ही की तृम्हा लोकांना साच्या मानवजातीचे उत्थान प्रकार इकड़ फारसा बाढला नाही. पाश्च्चात्यांच्या मानाने कमाीच आहे. म्हणून पाश्श्चात्त्य लोक आवाजाला इतके भारतात खेड्यापाड्यानून राहणारे लोक र्टेशनबरच झोप घतात, त्यांना काही होत नाही; गाड्या यत घावरतात ा करायचे आहे. सगळ्याना एकत्र आणायचे आहे आणि सगळीकडे शांती, आनंद व सुख पसरवायचे आहे. जात असतात पण है छानपकी झोप काढतात. पण पाश्वात्य खिस्मस पूजा ৭৭ आहे आणि जन्मत:च तो तुमच्यामध्ये आहे तुम्हीं दुसऱ्या देशांची कल्पनाच करा. देवकृपेने इटलीमध्ये आमचा शेज़ारी जरा दूर होता पण इंग्लैंडमध्ये शेजाऱयांच्यामुळे आम्हाला बरेच कुटल्या धर्मांचे धर्म नाही. म्हणून मला आशा आहे की सन २००० पर्यंत पृथ्वीवरचे सर्व धर्म लयास जातील कारण ते सर्वजण काही कारण नसताना एकमेकांशी भांडत आहेत. एकमेकांना फुकट ठार मारीत आहेत. त्यांना तेच आवडते. कुराणला का दोप अनुयायी नाही कारण तसा कोणताच टूसरा वेळा इकडून दूसरीकडे असा आश्रम बदलावा लागला; त्यातही एक शेजार असा भेटला की त्याचे नाव Mr. Peace होते कुणी हे नाव त्याला दिले कोण जाणे: जीवनात त्यांच्यामध्ये इतका विरोधाभास. इतक्या ग्रचंड दोन टोकांच्या बागणूकी की वाटायचे "शेजान्यावर प्रेम करा" हा द्यायचा. वायवलला का नावे ठेवायची? काळ कठीण आला असं का म्हणायचे? त्यांना आपल्या धर्मांचा देशच पाहिजे. उप्रदेश ते कधी तरी आचरणात्त आणतील का? स्वतःची वेगळी जात पाळायची आहे; एकदा तुम्ही विभक्त होए्याची परिक्रिया सुरू केली की तुम्ही खिस्त - विरोधी वनता सहजयोगात तुम्हा सर्वांची एकच औळठ ख आहे: दुसरी कुठली कल्पनाच माझ्या डोक्यात नव्हती व नाही. आपण सवज् एकाच वापाचे पुत्र आहोत. एकाच आईची लेकरे आहोत. वेगवेगळे तट पाइण्याची आपल्याला कशाला जरूर? 'भारतीयांमध्ये हा त्रास फारसा नाही. कधी कधी झाला तरी फारसा नाही. शिवाय कुठे संगीताची वैटक असली तर शेजारपाजारचे सगळे येणार आणि शिवाय वरोवर चहा किवा टुसरे काहीतरी आणून संगीताचा आनंद घेणार. पण तिकडे सामूहिकता इतकी कमी आहे की ते स्वतःला खिश्चन कसे म्हणतात मला समजत नाही. चर्चमध्ये मात्र अगदी पण आतासुद्धा मी पहाते की निरनिराळे गरुप पटकन जमतात. उदा. महाराष्ट्रियन लोक एकत्र बसणार झकासपैकी कपड़े करून जाणार, तिथल्या मेयरने सांगितले की पंधरा मिनिटे वरोबर कसणार. अगदी घड्याळ वघून भारतीयांची ती सबयच आहे, त्यांचा स्वभावच तसा आहे. आणि एका तासानंतर तुम्ेगातून सुटल्यासारखे वाहेर पडणार. आणि तुमच्या बरोवर तासनु-तास् वसलेले हे लोक किती श्रीमंत. मला वाटते की मीच त्यांच्यावर जादू करत असेन. तिकडे लोक सामूहिकतेत फारसे येत नाहीत. दुसरं म्हणजे दारूची नशा असल्याशिवाय त्यांना एकमेकात संभापण करणे जमत नाही. सदैव ते थकलेले. चित्रपटगृहात सिनेमा पहायला किंवा असच दुसरीकडे आले की लगेच वसतील इतका थकवा, तरूण माणसेसुद्धा आणि सतत विचार, विचार आणि विचार हे हे एकदा सुरू केलेत की मग तुमचं संपले. तुम्ही मग खिम्तांचे विरोधी विचारांमुळे आणि तसल्याच कामामुळे आता काय करायचं, उद्या काय करायचे हेच विचार. आपण तरीही उत्तर हिंदुस्थान्यांची पाहिजे हे का? तो भारताचाच भाग आहे ना ? त्यांना पण तीच तहा. तुम्ही इंदोरला आलंच दिल्लीला येणं जमणार नाही; पण मीच संगळीकडे सगळ्या खेडयात जायला हवे! असं का ? आज तुम्ही दिल्लीत जन्माला उद्या आणखी तर? तसंच या ठिकाणी माझे घर आहे ही अशीच एक गावी जन्माला आलात कुठेल्या भयानक आला, डोकंदुरखी तुम्ही माझ्य-माझ्या-माझ्या ठिकाणी यायला पाहिले सर्व आज्ञमुळे, सारखा खिस्त कोणी लागत नाही. आज तुम्हाला अशी सवय झाली आहे | पि की तुमच्या आजूवाजूला तुमचेच देशवांधव दिसायला हवे. आशा करू या की या प्रकारचा धर्म नाहीसा होईल; असले तुम्ही नुसते शजारी जे बसले आहेत त्यांच्याकडे पहा ते कोणी परके आहेत का? सहजयोगात 'दूसरा' असा कोणी आहे का? आपण सारे 'एक आहोत आणि तुम्हाला माझ्यावहल व खिम्तांवहल प्रेम असेल तर तुम्ही ही एकतेची भावना बाळगलीच पाहिजे. ग्रुप बनवण्याचे सर्व धंदे आता संपले पाहिजे सहजयोगामध्ये आपण सर्व एक आहोत. एकच ओळख असणारे, एकच शरीर असलेले. एकाच संस्थेच आपण एकमेकांपासून वेगळे आहोत असं म्हणूच शकत मव धर्मच नष्ट होतील. आता फारच झाले आणि हा शेवट व्हायलाच हवा. त्यांचा काही आधार नाही आणि तुम्ही त्यांना सावरू शकत नाहीत. त्यांच्यामध्ये अधर्म इतका पसरलेला आहे की तुम्हाला ते सहन होणार नाही. इस्लाम हिंदू,खिश्चन, शीख, बौद्ध, जैन व्हायला हवा. खिग्तांचा कुठला धर्म होता? तुमचा सहजयोग ही एकच धर्म आहे. विश्वाचाही तोच धर्म आहे. तो पवित्र सर्व पंथाचा शवट इ. खिस्मस पूजा १२ नाही. हा हात शरीरापेक्षा वेगळा आहे का? त्याला वेगळे खिश्चन" म्हाणवतात. म्हणजे खालच्या जातीतले पण धर्मातर अस्तित्व आहे का? एकदा का तुम्ही बगळेपणाची भावना केलेले म्हणजे ही आणखी एक नवीन जात. एकदा खिश्चन सोडून दिली म्हणजे किती आनंद मिळतो याचे तुम्हालाच झाल्यावर जात कुठली? सर्वच खिश्चन: पण नाही; दलित आश्चर्य वाटू लागेल. पुण जर तुम्ही मी-मी माझे यातच गुंतून खिश्चन वेगळे, वरच्या बर्गातले खिश्चन बेगळे: त्यांच्यामध्ये राहिला तर मग सहजयोगातही आनंद मिळणार नाही; एकमेकात विवाह संबंध चालणार नाही. एरवी सर्व खिश्चन, दुसर्याच्या सहवासाचाही तुम्ही आनंद मिळवू शकणार नाही. माझी वायको. माझे घर, माझी मुले इ. इ! ही जाग जाणारे. स्वतःजवळ नसला तरी इंग्रजांप्रमाणे हवाच न्हणून तुमच्यामधेच यायला हवी. मी काही फक्त एकच देशाची दुसर्याचा सूट उसना आणून चर्चला जायलाच पाहिजे. नाही. पुष्कक मुले भारतीयांशीच लग्न करायचे आहे. आता एका ३५ वर्षांच्या खरिस्तांचे अनुयायी, चांगले कपड़े करून नियमित चर्चला भारतातील खिश्चन लोकांप्रमाणे खिस्तांचा जन्म इंग्लंडमध्ये व मुली सांगतात की आम्हाला झाला. तुमचा विश्वास वसत नाही ना ? पण सूट-टाय धातल्याशिवाय तुम्हाला चर्चमध्ये जाता येणार नाही. धोतर नेसून चर्चमध्ये जाणाया माणसाची तुम्ही कल्पना करू शकता का? शक्य नाही. मी खिश्चनाबरोबर लग्न केले नाही ही देवाची कृपा. माझ्या वहिणींनाही विवाहाचे बेळी साडीच्याऐवजी झगा बालावा लागला. भारतीय स्त्री साडीशिवाय लग्नासाठी दूसरें काही वापरणें शक्य नाही पण त्यांना जवरदस्तीने फ्रॉक घालावा लागला. पुष्कळांना इंग्लिश पद्धतीनेच लग्न करणे भाग पड़ले. आता तर. मला आश्चर्य वाटते की जपानी महिलाही ऑस्ट्रेलियात आल्यावर इंग्लिश आणणार मग भारतीय मुलीला मी भारतीयच नवरा कुदून विधुरच मिळवार किंवा कुणाला भारतीय पद्धतीचाच विवाह हवा! काय म्हणणार याला? अशा लोकांचे लग्न जमवणे अशक्य आहे. हा. तुम्हाला थोड़ी निवड करावीशी वाटेल तर ठीक आहे. तसं करा पण जोपर्यंत माझा प्रश्न आहे तोपर्यंत मी तुमच्या लग्नाला मान्यता देणार नाही. तुम्हाला जिथे योग्य जोडीदार मिळेल त्याच्याशीच लग्न करायरची तुमची तयारीत पाहिजे. पुष्कळ भारतीय मुलीनी भारतीय मुलांशी लग्न केले आहे पण ल्यांना कार्य त्रास भीगावा लागला मी सांगू शंकणार वधूसारखा पोशाख करतात कारण ते खिश्वन झालेले नाही. सहजयोगात यापुढे ते होणार नाही. एका हिंदुस्थानीचे असतात. याच्यावरून असे दिसते की त्यांच्या मताप्रमाणे दुसर्या हिंदुस्थानाशी लरन सहजयोगामध्ये अजून जमलेले खिस्त इंग्लंडमध्ये जन्माला आला होता. खरं तर खिश्चन नाही. ते शक्य नाही; परमेश्वराची तशी इच्छा नाही तुम्हीं लोकांनी पोशाखावद्दल इतके काटेकोर असायची जरूर नाही. तुमच्या जातीमध्येच असा संबंध का नाही शोधून काढत? भारतामध्ये तर त्याला खुप महत्व दिले जाते. माझ्या मुलीचे जेवतांना काटा इकडे, चमचा तिकडे इ पारश्चात्य देशातून लग्न जमवताना ते म्हणायचे नको, हा श्रीवास्तव नाही आणि जरी श्रीवारतव असला तरी स्हणायचे तो तुमच्या सारखा श्रीवात्सव नाही. मी म्हटले फार झाले. आमच्या घरी या सगळ्या मूर्खपणाच्या कल्पना तुमचा ड्रेस असाच हावा, आल्या. ख्रिस्त काय काटा-चमचा घेऊन जेवत होते? त्यांचा जन्मच मुळी गोट्यात झाला. या लोकांच्या ड्रेस-कार्ट-चमचे इ. चा वाऊ पाहून हे खरिश्चन आहेत का याच्यावर विश्वास ठेवणे जड जाते; वर तुमच्याकडे जेवायला आले तर आधी प्लेट उलटी करून कुठल्या कंपनीची आहे हे पाहतील! जमवणार बास. माझ्या पतीलाही ते पटले. माझ्या नातींच्या त्यालाच महत्व. ते स्वतःला खरिश्चन स्हणवतात हाच मुळी वेळीही हीच तहा. श्रीवास्तव मिळाला तर छानच. नाही मूर्खपणा नव्हे काय? खिस्तांनी तवेल्यात जन्म घेतला आणि या लोकांना या मूर्खपणाच्या गोष्टींवहल काटेकोरपणा! खिस्तांच्या जन्मामध्येच काय महानता आहे हे तुम्ही समजून नाही. आता तर त्यांच्यातले काही लोक स्वतःला "दलित- घेतले पाहिजे. गाई-वासरे बांधून ठेवली आहेत अशा माझ्याहून बयस्कर असे वरेच नातेवाईक होते. म्हणून मी स्पष्ट सांगितले की श्रीबास्तवर असो वा नसो, मी त्यांचे लग्न मिळाला तर नाही. महाराष्ट्रातही हाच प्रकार: त्यांच्यातले खिश्वन झालेल्यांचीही हीच तनहा. तुमचा विश्वास वसणार खिस्मस पूजा १३ गोठ्यामध्ये ते जन्मले. तुम्हाला खिश्चन माणूस ओळखायचा तुमच्याकडे काही मागत नाही. या भेटवस्तूंचा स्वीकार असेल तर रविवारच्या सकाळी त्याला पहा., माझ्या वडिलांचा करण्याची तुम्ही माझ्यावर जबरदस्ती करता, तुमच्या याला फार विरोध होता, ते समाधानासाठी मी तेही मानते. पण एक गोष्ट अगदी निक्षन कुडताच वापरला, सूट धातला नव्हता. भारतीय लोकांना सांगते की यापुढे महाराष्ट्रीय महिलांनी माझी ओटी भरायची आचाराची कृत्रिम सभ्यता वाळगण्याची वृत्ती मुळातच असते. नाही. माझी ओटी अगदी काठोकाठ भरली आहे. कुणी म्हणजे कुणीही माझी ओटी भरायची नाही. कुणाचे लग्न झाले असेल कुणाला मुलगा-मुलगी झाली असेल तर त्यांची ओटी भरा. माझी ओटी नाही. बाटलं तर मंदिरात घेऊन जा वापरायचे. खरिस्तांनीही कुडता त्यांच्याजवळ असती तर में महिन्याच्या या गरम हवेत त्यांनी सूट का घालावा? आपण सहजयोगी आहोत. सामान्य माणसांसारखा सामान्य कपड़े आपण वापरायला हवे. या म्हणजे तिची पुन्हा पुन्हा विक्री होईल आणि मधल्यामध्ये त्या पुजान्यांचे पोट भरेल. या खिस्तपूजेच्या दिवशी एक गोष्ट सांगायची म्हणजे परमचैतन्याशिवाय कुणावर तुम्हाला छाप पाडायची आहे ? ते लोक वरवरचं वघतात. ड्रेससारख्या वावर्तींत कमालीची शिस्त, राहण्याच्या सवयीवद्दल पण तेच, फार विचित्र प्रकार मी. तुम्हाला सगळा. मी है सर्व पाहिले आहे आणि म्हणूनच आपण खिस्तांना काय दिले यांचा विचार करा. तसच दुसरी बजावून ठेवत आहे. खिस्त-विरोधी असलेल्या संस्कृतिपासून गोष्ट म्हणजे आपण माताजींना काय दिले याचाही विचार करा. है फार महत्वाचे आहे. मला तुमच्याकडून काहीही नको. अजिवात नको मी स्वतःशी पूर्ण समाधानी आहे. मला एबढच पाहिजे की तुम्ही सहजयोगाला, सत्य व प्रेमाला पूर्णपणे वाहून व्या; खिस्तांनी म्हटल्याप्रमाणे] कुजवुजणारे जीव वनू का, इकडच्या - तिकडच्या गण्पा मारलेले मला आवडत नाही ते चांगले नाही आणि ते बंद झाले पाहिजे नाही तर तुम्ही खाली घसराल आणि तेसुद्धा अगदी भयंकर प्रकारे: ही आणीवाणीची (Last Judgement) वेळ आहे म्हणून तुम्ही स्वरगाला तरी जाल नाही तर नरकाला ही प्रक्रिया चालू झालीच आहे. म्हणून तुम्हीं कुठे आहात ते पहा. मी तुमची आई म्हणून तुम्हाला सुधारण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला समजते. त्यांनी खिस्तांची सांगते की ही आणीवाणी आहे हे विसरू नका: आणि म्हणून खिस्तोच्या विरोधातले कार्य सोडून द्या. आपलं कुठे काय दूर रहा. प्रत्येक वाबतीत त्यांनी खिस्तांचा उधड-उघड अपमान करणा आहे. तुम्ही सुद्धा आपल्या रहन-सहनमधृन खिस्तांचा अपमान होणार नाही बाची काळजी घेतली पाहिजे. खिस्तांचा संदेश आहे की तुम्ही तुमच्यातील दैवी प्रवृत्ती सक्षम बनवा आणि चारित्र्य बलशाली वनवा ज्यायोगे सहजयोग उठून जीवनाचे अनुकरण करा. त्यांना कशाचीही नोकरी, धंदा, घर कंसली चिता बा भीती नव्हती. सगळयांमध्ये ते निर्भय होते. त्यांच्या आयुष्यामध्ये त्याची खूप सुंदर उदाहरणे आहेत. पण आपण जेव्हा खिश्वन लोक पाहतों आणि त्यांच्यामध्ये दिसेल ते तुमचे ज्येष्ठ बंधू आहेत. त्यांच्या खिस्तांचे कोणते गुण अविष्कार झाले आहेत हे पहायचा कि के कोणतीही अनुज्ञा पाळली नाही; कसलेही अनुकरण केले नाही. आपण सहजयोगी म्हणून आपली वेगळी संस्कृति आहे. चुकत आहे ते तुम्हीच तुमच्या आतमध्ये शोधून काढा आणि त्याच्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे सहजयागाला समर्पित व्हा; त्याच्यातून पैसे मिळवायच्या मागे मात्र लागू नका, तसंच निर्भय आहोत, आपण खोटे वोलत नाही व दुसऱ्यांना सहजयोगामध्ये राजकारण-करू नका; सहजयोगाचा महान वृक्ष कसा वनेल ते वघा. तुमच्यामध्ये ती शक्ती आहे म्हणून नाही. आपली संस्कृती "आईची संस्कृती" असायला हवी. ते घटित कायलाच पाहिजे व होणार आहे. म्हणूनच आज आपण नीतीमत्तेवा आदर ठेवतो. आपले व्यक्तीमत्त्व भारदस्त आहे. आपले एक वेगळेच च्यक्तीमत्त्व आहे. आपण लुवाडत नाही. आणि आघल्याला कुणी भुरळ पाडू शंकत त्यामध्ये दिखाऊपणा किंवा कृत्रिमतेचा हव्यास नाही. तुम्ही एकदा ही आईची संस्कृती" जीवनच बदलेल, तुमचे बिचार तुमच्या कल्पना बदलतील. मी तुम्ही इथे आहात. तुम्हा सर्वांना परमेश्वराचे अनंत आशीर्वाद. अंगी बाणवली की सारे ा खिस्मस पूजा १४ नवरात्री पूजा प.पू. श्री माताजी निर्मलादेवीचे भाषण कबेला: इटली: २० ऑक्टो ९६ मडा केल्या: मुसलमानांनीही तेच केले; आणि अशा प्रकारच्या सर्व युद्धांमध्ये प्रामाणिक साधकांचेच नुकसान झाल्याचे आपल्याला दिसते; ज्यांनी परमेश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेऊन त्याची पूजा केली त्यांनाच शिक्षा भोगावी लागली. लोकांचा देवावरचा विश्वास उडून ते नास्तिक बनू लागले. ईश्वर बगैरे सर्व खोटे आहे, परमेश्वराची सत्ता बगैरे सर्व खोटे आहे चा पूजेचा दिवस विशेष आहे कारण या आ पूजेच्या देवीने नऊ बेळा या पूरथ्वीवर अवतरण केले आणि सर्व राक्षसांचा, विरोधी शक्तींचा संहार करून साधकांना यज्ञ करण्यासाठी संरक्षण दिले. तिचे हे सर्व महात्य पुराणात लिहून ठेवले आहे. तरीपण पुन्हा एकदा या राक्षसी शक्ती व विरोधी लोक प्रवळ झाले आहेत. तसे पाहिले त्याप्रमाणे वागणे हा सर्व मूरखपणा आणि त्याला मानणे व तर या कलियुगामध्ये असे होणे साहजिकच आहे कारण असे राक्षस असल्याशिवाय कलियुगाचे हे नाटक पूर्ण होणार नाही. त्यांची दुष्कृत्ये चालू असली तरी आता हे एक वेगळया प्रकारचे युद्ध होणार आहे आणि शांतताप्रिय लोक यावेळेस लढणार आहेत; शांत वृत्तीचे लोक आयुष्यात सर्व काळी यशस्वी होतात. जरी जगात आजपर्यंत तसे झाले नसेल तरी आहे बगैरे विचार पसरत गेले. त्यातून आणखी परिणाम म्हणून नेते व धर्मकारणी लोक सांगू लागले की ते लोक पापी होते म्हणून मारले गेले; आणि त्या परिस्थितीचा त्यांनी स्वतःसाठी फायदा करून घेतला व वर कांगावा केला की ते लोक खरे भक्त नसल्यामुळे आम्ही त्यांना ठार केले आणि आम्ही विजयी झालो. आता है कलियुग सुरू इझाले आहे आणि या कलियुगामधेही तोच प्रकार चालला आहे पण एका वेगळ्याच तहेने खोलातून विचार केला तर दिसेल की आताचे हे युद्ध ईश्वराला मानणारे आणि ईश्वराला न मानणारे यांच्यामधील आहे. हे दुसऱ्या प्रकारचे लोक अप्रामाणिक, ढोंगी व भ्रष्ट आहेत आणि स्वतःच्या स्वार्थासाठी देवाचे नाव घेत आहेत; ते क्रूर आहेत आणि अधिकार नसतानाही देवाच्या नावाचा झेंडा मिरवीत आहेत. आता ते घटित होणार आहे. असे सांगतात की चेंगीझखान भारतावर स्वारी करून आला तेव्हा तो गंगातीरावरील एका मोठ्या बौद्ध-विहारमध्ये आणि त्या सर्व सर्व बुद्धांना त्याने ठार मारले. त्यावेळेस घुसला तिथे ३०,००० बुद्ध-भिक्षु होते पण त्यांनी चकार शब्द काढला नाही आणि ते सर्व मारले गेले. त्यामुळे वुद्ध द । धर्मावरचा लोकांचा विश्वास ढळू लागला3 ते म्हणू लागले की हो कसला बौद्ध धर्म? भगवान बुद्धीने त्यांना का नाही वाचवले? ही मानवी विचाराची पद्धत आहे; पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या कलियुगामधेच चेंगीझखनाची अनेक लेखकांनी प्रशंसा केली आणि तसे ग्रंथ पण लिहिले. तो पूर्वीच्या आणि आत्ताच्या लढाईतला हा फरक फार सूक्ष्म आहे. त्यामध्ये जे विजयी होतात त्यांना वाटू लागते की आपल्याला जे पाहिजे होते ते आपण मिळवले. पण या कलियुगामधे असं दिसून आले आहे की त्या इतिहासकालीन घटनांना आता निलज्जपणा समजू लागले आहेत, तो निव्वळ आक्रमकपणा किंवा मूर्खपणा होता असे म्हणू लागले आहेत. मुसलमान नव्हता; एक मूर्ख वेडा होता. त्याने बन्याच मशिदी पाडल्या. वन्याच प्रसिद्ध वास्तूंचा नायनाट केला; भारतावर स्वारी करून तिथे काही काळ राज्य केले; हा सर्व इतिहास सगळीकडे हाच प्रकार दिसतो. उदा. पहा की गोरे लोक आहे. खिश्चन लोकांनी पण इतर धर्मीयांबरोवर लढाया चैतन्य लहरी १५ अमेरिकेत गेले आणि तिथल्या आदिवासीचा त्यांनी पूर्णपणे गेले आहेत. लवकरच त्यांच्या लक्षात येईल की हा मूर्खपणा आपण यांववला नाही तर आपली धडगत नाही. ज्यांच्यावर नायनाट केला. पण आता ते सर्व उघडकीला येत आहे त्यावेळेस विजय मिळवला असे ज्यांना बाटले त्यांचीच मुलें अन्याय केला जातो ते नव्हे तर जे असा अन्याय करून नातवंडे व वंशज आता त्यांना नावे ठेवीत आहेत व त्यांच्याच हुकुमत गाजबतात, त्यांना शारीरिक, मानसिक असे खूप त्रास होणार आहेत आणि त्यांचा नावलौकिक रसातळाला जाणार वंशजांना त्यांची लाज वाटू लागली आहे. दुसर्या महायुद्धापर्यंतच्या काळात ही जाणीव निर्माण आहे. आदिमातेच्या विजयाची ही शक्ती सध्या एक महान होणे हाच प्रचलित काळाचा कलियुगाचा विजय आहे. ज्या ज्या (अयोग्य) गोप्टींना राजकारणाँचा भाग म्हणून प्रतिष्ठा दिली गेली त्या सर्व घटनांना सध्याच्या युगात आव्हान दिले सर्वासमक्ष घिक्कार करणे. या दृष्टीने तुम्ही विचार केलात तर गेले आहे. जिथे जिथे आक्रमण झाले, जिथे जिथे अन्याय कार्य करीत आहे आणि ते म्हणजे अशा राक्षसी कार्य करणार्या दुष्ट प्रवृत्तींना उघडे करणे आणि त्या लोकांचा आपण आता विजयी झालो आहोत है तुम्हाला नीट समजेल. झाला, जिथे जिथे क्रूरपणा माजला त्या सर्ांवद्दल आता शिक्षा मिळणार आहे. युद्धांमधील काही अपराधी सुटले असतील आणि सध्याच्या काळातील उन्नत जाणीव यामधील फरक पण वनयाच जाणांवर आता न्यायालयीन खटले चालले आहेत. पूर्वी असे काही घडले नव्हते. चेंगीझखनावर कसली कारवाई जरूरीचे होते पण आता तेच राक्षस, पुन्हा नव्याने कार्याला झाली नाही. पण आता असं काही सूक्ष्मपणे घडून येत आहे की सगळया अहंकारी लोकांना आपण उघडकीस येऊन उघडकीला येत आहेत, त्यांना झिड़कारले जात आहे. त्यांना आपल्याला कठोर शिक्षा मिळणार अशी भीती वाटू लागली तुरूंगवासाची शिक्षा मिळत आहे. ज्यांनी ज्यांनी असे घोर आहे. इटलीमध्ये मुसोलिनीने खुप अनाचार माजवला पण सहजयोगी म्हणून तुम्हाला पूर्वीच्या कळातील जाणीव लक्षात व्यायला पाहिजे. त्याकाळी दानवांचा संहार करणे लागले आहेत तर सध्याच्या या कलियुगामव्ये त्यांची दुष्कृत्ये न होता, अनाचार कल पण कसलीही शिक्षा अन्याय, शेवटी त्याला फासावर जावे लागले. जर्मनीमध्ये हिटलर हा एकेकाळी महाशक्तीमान होता पण आता जर्मन लोकांना चेतना विजय संपादन करणार आहे. त्यांचे नाव काढलेले पण आवडत नाही. त्याची त्यांना घृणा वाटते. इंग्लंडहून बॉरेन हेम्टिंग्ज हिंदुस्थानमध्ये राज्य करून गेल्यावर त्याच्यावर खटला भरला गेला. नेपोलियनने पुष्कळ तेव्हा त्यावद्दल तुमची जाणीव तुमच्या लक्षात येते. आता पहा प्रदेशांबर आक्रमण केले वदलीकिक न होता ते मरण पावले त्या सर्वावर ही सामूहि आता आपण चेतना आणि जाणीव यातील फरक वधू या तुम्हाला जेव्हा कुठल्या वस्तूची जाणीव करून दिली जाते आणि त्याला वाटले की आपण की मला है हात आहेत याची माहिती असूनही हे माझे हात आहेत याचे मला भान नसते. एखादा माणूस झोपलेला असता तेव्हा मी झीपलो आहे हे भान त्याला नसते तुमही मला जेव्हा विजयी झालो पण त्यालाही त्याचे परिणाम भोगावे लागले. ज्या ज्या लोकानी आक्रमकता गाज़वली, अधिकार गाजवला, क्रूरपणाची वागणूक दिली त्या सर्वाना दहुतेक जिवंतपरणीच त्याचा जवाब द्यावा लागला. हयात असेपर्यंत नाही तरी सांगता की मला हात आहेत किंवा माझ्या हाताला काही बोचले तरच मला हात आहेत ही जाणीब माझ्यामध्ये निर्माण होते. तसेच आपल्या डोळयांवद्दल आपल्याला मुळीच जाणीव नसते: पण समजा आपण आंधळे झालो आणि काही दिसेनासे झाले की मग आपल्या लक्षात येते की आपल्याला डोळे आहेत मरणानंतर त्यांची निर्भत्सना झाली. त्यांचे पुतळे लोकांनी कधीच उभारले नाहीत. ही जाण लोकांमध्ये जागृत झाली. स्टॅलिनन रशियामध्ये सत्ता चालवली पण तिथे त्याचे पुतळे कुठेच नजरेस येत नाहीत. पण आपण त्यांच्यामधून काही पाहू शकत नाही तसे तुम्ही आजकाल जगामध्ये शक्ती कशी कार्यान्वित झाली आहे. हे लक्षात घ्या त्यामुळे ज्यांना आपण काय वाटेल ते केले तरी आपण सहीसलामत राहू असे वाटत होते ते लोक घावरून एकदम म्हणाल की हा माझा हात आहे; असे पण म्हणता येईल की तुम्हाला तुमच्या हाताचे ज्ञान झाले. पण एकदा ही जाणीव गेली की ते ज्ञानही अंतर्धांन पावते. न्हणून ज्ञान नवरात्री पूजा १६ "मी कोण आहे ?" हा प्रश्न विचारत्यावरोबर तुम्ही निर्विचार होता; स्वतःला विसरून जाता. याचे उत्तर तुम्हाला मिळणार नाही. नाही तर एस्वी तुम्ही म्हणता की मी स्त्री आहे, मी असणे आणि अज्ञान असणे दोन्ही एकप्रकारे सारखेच. तुम्हाला हाताची जाणीव नसल्यामुळे तुम्हाला त्याचे ज्ञान नव्हते. पण आता असं वघा. कुणी मला म्हणाले की वा, तुमचे हात किती सुंदर आहेत तर तावडतोब माझे हात सुंदर अमुक आहे तमुक आहे मी विशप आहे. पोप आहे वगैरे आहेत ही जाणीव मला होईल: पण एरवी माझे त्यांच्याकडे लक्ष जाणार नाही. साधारणपणे माणसांची स्थिती अशी असते आणि त्यावेळी कुणीतरी तुम्हाळा सांगावे लागते. तसेच मला कुणी म्हणाळे की तुमची साड़ी किता छान आहे तर मग मी माझ्या साड़ीकड़े बधेन आणि म्हणेन की खरंच ही छान साड़ी वगैरे. पण एकदा आत्मसाक्षात्कार मिळाल्यावर तुम्ही काण आहात है सांगणारा कोण राहतो? कारण तस सांगणारे तुमचे मनच शिल्क उरलेले नसते विचार नाही म्हणजे तुम्ही तुम्ही स्वतःमध्येच विरघळून जाता. हच सत्य आहे. पण तुम्ही जागृत असता है पण लक्षात ्या. तुम्ही स्वतःलाच प्रश्न केलात तर तुम्ही नसता पण तरीही जागृत राहता. नाभीवर पुकड़ आली की लगेच तुम्हाला लक्षात यते, अरे माझीनाभी पकडली आहे. तिला ठीक करू या. उपचाराकरता काही प्रश्न आहे, मला कधीच लक्षात आले नाही. ्हणजे जाणीव निर्माण व्हायला कुणीतरी तुम्हाला सांगायला हवे. एरवी ती जाणीव नसते. सर्वसाधारण माणसांची स्थिती अशी असते. र विचारण्याची गरज नाही, शेजारी कुणी जबळ असला तर लगेच डावे स्वाधिष्ठान समजेल. क आता जागृतावस्था कशी असते ते पाहू. ती एक वेगळीच स्थिती आहे. माझ्यावर जर कुणी मारायला धावृन कुरणी शीघ्र कोपी व्यक्ती आला तर मीच माझे होत उचलून असे पुढे धरते. म्हणजे मी जवळ आली तर लगेच गरम लहरी जाणवतील इतक्या की माझ्या हातांवद्दल जागृत आहे: मला हातांची जरी जाणीव नसली तरी मला हात आहेत आणि त्याचा वेळ पडली की पळून दूर जावेसे वाटेल. तुम्हाला आजपर्यंत ज्याच्यावद्दल काहीच कल्पना नव्हती त्या सत्याची जाणीव तुम्हाला झाली आहे आणि तुम्ही आना नवीन जीवनाला सुरुवात केली आहे. आता समजा एखादा याचाच अर्थ तुम्हाला आपल्या हातांचे भान आहे आणि काही खुनी, चोर किंवा अरशीच कुणीतरी व्यक्ति तुमच्यासमोर आली विशेष मुद्दा जोरदारपणे मांडण्यासाठी त्याचा उपयोग केला तर तुम्ही आत्मसाक्षात्कारी झाल्यामुळे तुम्हाला सर्व काही स्वच्छ दिसेल ज्याची तुम्हाला आधी काहीच कल्पना बा जाणीव नव्हती. तुम्ही सामूहिकतेत आला आहात आणि हेच सत्य आहे. सामूहिकतेत तुमची जाणीव व्यापक होते आणि आत्मसाक्षात्कारानंतर विशेष फरक हा घडून येतो तो हा की साया जगाचे प्रश्न तुम्हाला समजतात, हे भान होणे एक वेगळीच प्रक्रिया आहे. आधी तुम्हाला कोणी सांगितले की जाता. कारण तुम्ही निर्विचारी अवस्थेत येता. (विचारांच्या तुम्ही असे आहात, तसे आहात तरच तुम्हाला त्याची जाणीव पलीकडे जाता). म्हणजे काय तर राग, कल्पना हैस्व तुमच्या व्हायची. पण आता तुम्हाला तसं कोणी सांगण्याची जरूर नाही. ते सर्व आपोआप होत राहते. तुम्हाला सर्व काही स्वच्छ समजते. सध्याच्या बिकट काळी तुम्ही ही मोटी गोप्ट मिळवली आहे. आपण कोण आहोत है तुम्हाला कळणे हेच तुम्ही विजय मिळवला की साच्या शत्रूंचा पाडाव केल्यासारखे सध्याच्या काळाचे दान आहे. आपण नेहमी म्हणत आलो की आत्मा हेच आपलं खरं रूप आहे पण कशामुळे तुमचा त्याच्यावर विश्वास वसणार? तुम्ही त्याला कधी पाहिले आहे का ? तुम्ही स्वतः कसे आहात हेच अजून नीट पाहिलेलं नाही. उपयोग करते हे भान माझ्यात कायम असते. आता या इटलीमध्ये तुम्हा लोकांना सारखे हात हलवण्याची सवय आहे, पाहिजे हे भानही आहे. म्हणजेच आपल्याला आल्या देहाचे भान आहे. इतरांचे भान आहे. इतरांची आपल्याला माहिती आहे. समोरचा माणूस कसा आहे हे पण माहीत आहे. पण तुम्ही जाणीव व जागृत भानावस्थेच्या, दोन्हींच्या पलीकडे मनाचेच खेळ असतात. जर हे मनच नाहीसे झाले तर तुमचये काय होईल? मन नाही म्हणजे तुम्ही पूर्ण अवस्थेमध्ये येता. मनातून होणारे सर्व संपर्क संपून गेलेले असतात. एका मनावर होते मनाकडून येणाऱ्या सूचना संपतात, तुम्हाला सूचना देणारे मन नाहीसे झाल्यामुळे तुम्ही स्थतःला हरवून वसता. असं म्हणतात की तुम्ही स्वतःळाच प्रश्न विचारा की नवरात्री पूजा १७ मग मी आत्मा आहे हे तरी कसं म्हणूं शकता? केवळ मी दिला आहे, तुमची आजपर्यंत चांगली प्रगती झाली आहे. मी म्हणते म्हणून तुम्ही तसं म्हणत आहात. शुद्ध आत्माच फक्त परमेश्वरी शक्ती जाणू शकतो है जे आत्थाचे वर्णन आहे यावेळेस तर मी तुम्हाला प्रेम-सागरात आणले आहे. पण आता तुम्हाला सारे काही सांगितले आहे व समजावले आहे. तसेच तुम्ही झाला आहात म्हणून तुम्ही शुद्ध आत्मा आहात, तुमची तुम्हालाच काळजी ध्यायची आहे, स्वतःला आतमधून शुद्ध आत्मस्वरूप तुम्ही मानली जन्मात जाणल्यामुळेच तुम्हांला सर्वव्यापी परमेश्वरी शक्तीची जाणीव आली आहे. सर्व मिळवणार? शास्त्रामध्ये, पीराणिक ग्रंथ्रामध्ये हेच सांगितले आहे. तुम्ही तुमची चक्रे समजू शकता म्हणून तुम्ही आत्मा आहात आणि तेच तुमचं स्वरूप आहे. आपल्या नाङ्यांचीपण तुम्हाला ओळख झाली आहे. म्हणजे काय झाले आहे तर तुम्ही आता वेंगळेपणाने, साक्षीपणाने स्वतःकडे पाहू शकता. स्वतःला तुम्ही स्वच्छपणे पाहू शकता आणि स्वतःचे भूत- मविष्य- वर्तमान स्वच्छपणे पाहू शकता. आपण भूतकाळी काय होतो शक्तीशाली बनवायचे आहे. तर आता हे तुम्ही कसे न तत सर्वप्रथम तुम्ही हे पक्के लक्षांत घ्या की तुम्ही आता सामान्य मानव राहीला नाही तर एका उन्नन मानवी स्थितीला आला आहात. ही श्रद्ध काही अंधश्द्धा नाही किवा आधळा विश्वास नाही. मी अनेकवेळा तुम्हाला सांगितलेच आहे की तुमच्या उक्कांतीवर आणि सहजयोगी झाल्याबहल तुम्हाला पूर्ण अभिमान व आदरयुक्त विश्वास असला पाहिजे. त्यासाठी ध्यान करणे फार आवश्यक आहे. ध्यानाशिवाय तुम्ही स्वतःला खर्या अर्थानि जाणू शकत नाही आणि म्हणून तुमचा स्वतःवर पूर्ण विश्वास वसणे शक्य नाही. "मी कोण आहे" असं स्वतःलाच विचारून पाहीले तर तुम्ही स्वतःलाच विसरून त्याचा आता धक्काच बसती, बाप रे, आपण काय -काय भोगले! हे सर्व आत्ताच्या वर्तमानात तुम्हाला कळते. मग तुम्ही भूतकाळ विसरायला लागतां. पण भविष्यकाळ अजून उरलेला असतो. मग तुम्हीं भविष्याचा विचार करू लागता, प्रथम मुलं- वाळे, पली, आपल्या नंतर पत्नीचे, मुला-वाळांचे कसे होणार इ. इ. मग त्यांना सहयोगाचे पुढ़े काय होणार? आणखी नंतर माताजींचे काय होणार? त्याच्याही पुढे मग या जगाचे काय होणार? हे सर्व तुमची भान स्थिती खूप व्यापक झाल्यामुळे होते, कारण तुम्ही तुमच्या सीमित परिघातून बाहेर आलेले असता; तुम्ही मुलाबाळांचा, ा विश्वास असा पाहिजे की आपण एक जाल. तर मग तुमचा अशी स्थिती प्राप्त करूून घेतली आहे जिथे मला सांगायला पाहिजे की हा विश्वास काही मनाची कल्पना, भावनिक किंवा शारीरिक गोष्ट नसून ती तुमची मूळ स्थिती आहे. ज्याला आपण अध्यात्मिक अवस्था असे संबोधतो. अध्यात्मिक स्थितीमध्ये कुटल्याही गोष्टीने तुमची स्थिती विधडत नाही. तुमच्यावर कुणीही अधिकार गाजवणार नाही. कुठल्याही शक्तीपुढे तुम्ही वाकणार नाही. कारण त्या स्थितीवर आल्यानंतर तुम्ही परम-सत्य वस्तूचा अंश वनता तुमच्या मुलांचे, कुटुंबाचे, पलीचे सर्व प्रश्न सुटतात? परमेश्वराच्या साम्राज्यांत मानाचे स्थान मिळवता. तुमचे आपल्याजवळ शस्त्र नाही, युद्ध करायला आयुधे नाहीत. व्यक्तिमत्व आदरणीय होते. तुम्ही गणासारखे होता, त्या कित्येक जणांना तर तलवार कशी धरायची हे पण माहीत स्थितीमध्ये जी साथारण माणसाच्या स्थितीच्या पलीकडे पत्नीचा, साऱ्या जगाचा विचार करू शकता. अशा तहेने तुम्ही उच्च स्थिती प्राप्त करता. आता यामागे तुमची कोणती श्द्धा असते की ज्याच्यामुळे . नसते, शिवाय पुष्कळांना तलवारच नकोशी वाटते कारण ते असते, तुम्ही फार वलशाही होता. ब करुणेच्या सागरात रमलेले असंतात आणि त्याच्या आनंदात निझामुह्िन या महान संताची एक गोष्ट आहे. एक भयंकर राजा होता पण हा निजामुद्दीन त्याच्याकडे जाऊन मस्त असतात. स्वतःमधील करुणा, इतरांच्यामधील करुणा, श्री माताजींची करुणा या सर्वांचा आनंद लुटत असतात. पण है प्रश्न कसे सुटणार? तुम्ही जर स्वतः आतून शक्तीशाली दुूसर्या कणापुढंही वाकणार नाही. राजाने सांगितले जर झालात तर हे प्रश्न सुटणारच. तुम्ही आतमध्ये उतरायला पाहिजे. माझे काम झाले आहे. मी तुम्हाला आत्मसाक्षात्कार सलाम करत नसे. तो म्हणायचा की मी देवा व्यकतिरिक्त उद्या माझ्यासमोर येऊन तू सलाम केला नाहीस तर तुझी मान कापली जाईल आणि त्याच रात्री राजाचीच मान कापली नवरात्री पूजा १८ बीला एकदा अंकूर फुटला की ती बी पण नाही आणि वृक्ष पण नाही अशी होते; तिची बाढ़ झाली नाही तर सर्व बेकार. गेली. हे निजामुद्दीनने केले नाही, तसं तो करणारच नाही. त्या स्थितीला डोळस श्रद्धा असं आम्ही म्हणतो. ही एक नवीन घटना आहे. ज्यामध्ये तुम्ही 'पूर्ण चे अंश वनून जाता मी कधी सूर्याला आजच्या पूजेला या असं म्हटले नाही. आधीही कधी म्हटले नव्हते, पण यावेळेस लोक म्हणाले की तसं सांगयाची जरूरही नाही कारण सर्व अगोदरच योजना झाली आहे. चैतन्यलहरींना पण मी क्रॉस दाखवा किंवा है घटस्फोट हवा आहे इ. किंवा माझे सारे पैसे चोरीला गेले. चमत्कार वाटतील असे फोटो तयार करा. असे म्हणत नाही. तुमच्या ज्ञानाची तशी अवस्था होईल. सहजयोगामध्ये शांतता मिळवण्यासाठी लोक येतात पण मला पत्र येतात की खूप माझे वडील आजारी आहेत, आई आजारी आहे. भाऊ आजारी आहे. माझा नवरा माझ्याशी फार भांइतो. मला मला पैसे पाहिजेत, किंवा मी फार मोठा कलाकर आहे पण त्या लहरींच आपणहून ते जमवून आणतात. मलाच कधी माझी कला कुणी विकत घेत नाही.... तर मी म्हणते हे करले कधी आश्चर्य वाटते की त्याच्यामध्ये है सारं धडबून सहजयोगी? सद्वस्तुवरोबर एक होण्याची ही स्थिती म्हणजे पूर्ण सत्य जाणणे. एकदा ही स्थिती पूर्णपणे प्राप्त झाली, एकदा त्याचा थोड़ासा अनुभव जरी आला तरी तुम्ही अंतर्यामी पूर्ण शांत होता. मग तुम्ही म्हणालात मी राजा आहे तर मी साजाच आहे: मी भिकारी आहे तर भिकारीच आहे. ही स्थिती शुद्ध वावनकशी सोन्यासारखी असते. त्याला कशाचाही धक्का आणण्याची उपजत शक्ती कशी आली. पण हे सर्व आपोआप घडून यते, माइ्याजवळ एकच गोष्ट आहे म्हणजे त्यांच्यावरचा पूर्ण विश्वास; आणि मी त्यास्थितीला आहे म्हणून पूर्णपणे संयमी व शांत आहे आणि हेच तुम्हाला शिकायचे आहे. आपण सर्व त्या स्थितीला आल्यामुळे हे सर्व घटित होणारच आहे. सर्व काही घटित होते. आपण मात्र ध्यान करणे फार फार महत्त्वाचे आहे. लागत नाही आणि ही स्थिती तुम्हाला मिळवायची आहे. है बे आता आपल्याकडे माताज़ी (Mother) हनुमान, आपल्यापुढे एक आव्हानच आहे. आपण सहजयोगी झाल., गणेश, खिस्त इ. मूर्ति कशा करता आहेत ? कारण सुरुवातीला मानवाला सगुणाशिवाय काही समजणे शक्य आत्मसाक्षात्कार मिळाला. संगीत शिकलो. चांगली नोकरी मिळाली, छानपैकी लग्न झाले, सर्व काही मिळाले है सर्व ठीक ं क नसते. मूर्ति (आकार) असल्याशिवाय त्याला गहनतेत उतरणे आहे. पण एखादी विरोधी शक्ती (negativity) आली जमत नाही. मग ते दुसर्या टोकाला गेले दगडासारख्या गोप्टींना देव मानू लागले. पण आता तुमच्यातील विवेक जागृत झाला आहे आणि तुम्हाला कशाची पूजा करायची, कुणाला उच्च व्यक्ति मानायची हे तुम्हाला समजते. पण त्याआधी लोक कुणाचीही पूजा करायचे. आता लोक पोपची पूजा करतात, म्हणजे ते नुसतेच आंधळे किंवा अज्ञानी आहेत एवढंच नव्हे तर त्यांना त्याची जाणीवसुद्धा नाही. ते सर्व अशा स्थितीमध्ये असल्यामुळे त्यांना काही सांगणेही अवधड आहे. पण तुम्ही वेगळे लोक आहात आणि तुम्ही त्यातून बाहेर की परत तास सुरु! त्यात घावरायचे काय? तसं नाही झाले तर तुम्हाला स्वतःची स्थिती, स्वर्ूप कसे कळणार? अंधारच नाहीसा झाला तर प्रकाश तुमच्यामध्येच आहे हे तुम्हाला कसं समजणार? तुम्ही प्राप्त करून घेतलेल्या स्थितीपुढे हैे आव्हान आहे. तुमच्या स्थितीची तुम्हाला जाणीव त्यातून होते. त्यालाच 'स्वरूप' म्हणतात. ही स्थिती 'नेति-नेति' म्हणत राहीलात तर तुम्ही सगळेजण मिळवू शकाल. तुम्ही मनाच्या पलीकड़े पोचला ते शक्य आहे आणि त्यासाठी तुम्ही आपळे आहात. तुम्हाला व्यक्तिमत्व तुम्हाला तुमचे खरे स्वरूप कळेल असे बनवले पाहिजे. त्या साक्षात्कारी स्थितीमध्ये तुमची जाणीव स्तब्य असते पण तरीही तुम्ही जागम्क असता. उदा. मी तुम्हाला सांगते की मी अदिशक्ती आहे त्यावेळी मला ते भान असते पेडण्याकरता आणि परम-सत्य जाणण्याकरीता झगडलात, कप्ट केले व धडपडलात. जोपर्यंत तुम्ही परम-सत्य जाणले नाही तोपर्यंन तुम्ही सूज्ञ झाला नाही. पण एकदा परमे-सत्य जाणल्यावर चुकूनसुद्धा अर्धे इकडचे व अर्धे तिकडचे असे राहू नका; ती फार धोकादायक स्थिती असते. असं पहा की आणि ते मला माहीतही असते. पण तुम्ही जेव्हा जय श्री माताजी म्हणता तेव्हा मी पण जय श्री माताजी म्हणते कारण नवरात्री पूजा १९ आले. सुळावर चढले, मृत्यू पावले पण आजच्यासारखे लोक मला कधी मिळाले नाहीत. त्यावेळेस तुम्ही माझ्यावद्दल वोलत आहात याचा मला विसर पडलेला असतों. ही स्थिती आपण मिळवायची आहे. म्हणून मी परत एकदा हेच सांगते की तुम्ही आता कोण आणि स्वतःवर पूर्ण श्रद्धा वाळगा. आता तुम्ही मला इथे वसवता. मला भेट-वस्तू देता, ठीक आहे; ही तुमची कल्पना आहे पण मी स्वतःच परिपूर्ण आहात है नीट लक्षांत घ्या ा तुम्हाला स्वतःवदहदल श्रद्धा असेल तर तुमची माझ्यावरही तशीच श्रद्धा राहील कारण तुम्ही माझ्यापासून निराळे नाही. तुम्ही हे पाणी आहे असं मानता तर जगभर कुठंही असले तरी ते पाणीच असणार आणि तुम्ही त्याला पाणीच म्हणणार. तुम्हा आपण सहजयोगी आहोत असं स्वतःला सहजयोगी म्हणून ऑलखले की कुठंी सहजयोगी ओळखाल की हा सहजयोगी आहे. असल्यामुळे मी स्वतःमधेच विरधळून गेली आहे; तुम्ही अमकं करा किंवा तमकं करा दोन्ही ठीक आहे किंवा काही करू नका तरीपण ठीक आहे. कारण त्यामध्ये तुम्हाला फरक बाटत असेल पण मला त्यामुळे काहीच फरक होत नाही. उदा. मला तुम्ही भेट-वस्तु देऊ नका असं म्हणते तर तुम्ही म्हणता, माताजी आम्ही वर्षांतून एकदाच तुम्हाला मेट-वस्तू देतो मग असला की तुम्ही लगेच तुम्ही त्याला नको का म्हणता, आणि त्यापासून आम्हालाच आनंद मिळत असतो. तस असेल, तुम्हाला त्यात आनंद मिळत असेल तर तसे करा. पण मला त्यातून काही फरक तुम्ही स्वतःला नीट ओळखा, सामान्य माणसासारखें वागू नका. तुम्ही आता बरच्या पातळीवर आला आहात. तुमची खूप प्रगती झाली आहे. आता त्याला फळ आलेली पहा. तुमच्यासाठी काय करावें मला खरच कळत नाही. परमचैतन्यावर तुमची किती। शद्धा आहे हे तुमचे तुम्हालाच कळून येईल. कारण तुमच्यावरोबर ते कणा-क्षणाला. पावलोपावली आहे. कसली भीती, क्राळजी नाही. काही मिळवल्याचे भान नाही, आता सर्व झाले. पूर्वी पाचच सहज़योगी होते तरी मी समाधानी होते वाटत नाही. कारण मी था टिकाणी आहे असं मलाच वाटत नाही; मला तुम्ही सारे साक्षातकारी संत इथे बसलेले दिसता पण मी तुमच्यामध्येच आहे. मी वेगळी कुणी विशेष आहे. असे मला वाटत नाही; पण तुम्ही विचारले तर मी म्हणेन कीमी आदिशक्ती आहे. पण आदिशक्तीसुद्धा कुणी विशेष आहे. असंही मला वाटत नाही. जरा कुणी काही विशेष असला तरी त्यात काय मीठेपणा आहे? आता सूर्य हा कीणी विशेष समजला तरी त्याने काय फरक पडणार आहे? सूर्य स्वतःवदल श्रद्धा वाळगा. या आणि आता इतके दिसतान तरी पण मला समाधान आह, सूर्यव राहणार, तसेच कुणी आदिशक्ती असेल तर ती आदिशक्ती असेल. पुढे कार्य कारण मी इतके सहजयोगी पाहते की मला याटते की ? पण तुमचं तसं नाही; तुम्ही "सत्या बरोबर एकरूप झालेली ही शक्तीशाली माणसे आहेत. ही सामूहिक एकरूपता पूर्वी कधी नव्हती म्हणून जन्मतः साक्षात्कारी नव्हता. तुम्हाला आता साक्षात्कार मिळाला आहे म्हणून तुम्ही आता विशेष झाला आहात. तुम्ही महान झाला आहात. तुम्ही काही बिशेष अशी मोठी गोष्ट मिळवली म्हणेन की आपण फव्त आपल्यामधील सैतानांना जाणले आहे. मी तसे काहीच मिळवले नाही. मी अशीच होते आणि अशीच राहणार आहे: मी राक्षसाशी युद्ध केले काय किंया तुम्ही तुमच्यामध्ये किती सैतान आहेत याचाच विचार करा तुमच्यासमोर अरशी दसले काय दोन्ही एकसारखेच. पण माझ्या दूष्टीने तुम्ही महान आहात कारण तुम्ही ही महान गोष्ट मिळवली आहे. या नवरात्री पूजेच्या वेळी इतके सारे जण पूजा करण्यासाठी जमले आहेत है कौतुकास्पद आहे. ही माझी मिळकत नाही तर तुमच्या साधनांची-सफलता आहे. मी या पृथ्वीवर पूर्वीपासून अनेकदा अवतरण घेतले आहे पण आजच्यासारखें कधी पहायला मिळाले नव्हते. पुष्कळजण तसे आजच्या दिवशी आपण काय करायचे असे विचाराल तर मी पाहिजे. तुम्हाला खरंच जर माझी पूजा करायची असेल तर आणि पहा. वस. वाहेरच्या राक्षसांची काळजी करू नका. ते तुमचे काहीच दिवडवू शकत नाहीत. परमेश्वराचे तुम्हाला अनंत आशीर्वाद. २ नवरात्री पूजा २० सामान्यांना असामान्यत्व देणारा सहज योग र म कि वसहजे ब्रह्मबसाचे पाबणे । केले अर्जुनालागी नाबायणे। की तैचि अवबी पाहुणे J पातलो आम्ही ॥ श्री ज्ञानेश्वरांच्या वरील उक्तिचा प्रत्यक्ष अनुभव योगाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. कारण सहज योगाची साधना करण्यामुळे मानवाला भेडसावणाऱ्या अनेक वाबा असाच प्रसंग होता. ब्रह्मारसाचा महोपूरच अवतरला असेल अशा प्रसंगी प्रस्तुत लेखकासारखे किल्येक लोक आवरजून उपस्थित होते. कार्यक्रम होता. परम पूज्य श्रीमाताजी निर्मला देवी यांच्या वाढदिवसाचा आनंद सोहळा, तारीख होती २१ मार्च १९९५ स्थान होते नवी उद्भवणारे मानसिक तणाव, अशा प्रकारचा आधुनिक दिल्ली येथील निजामुद्दीन विभागातील स्काऊट ग्राऊंडवर घातलेला विस्तीर्ण व सुशोभीत मंडप परम पूज्य श्रीमाताजी निर्मला देवी यांचे खेरीज प्रमुख पाहुणे म्हणून श्री. टी. एन. शेषन उपस्थित होते. आपल्या भाषणात श्री. शेषन यांनी गोष्टींचा आश्रय घेतला जातो. नितिमूल्याची चाड नसणारे, प्रश्नांवर उपाय योजना होऊ शकते.. भौतिकता व उपभोग वादाचा वाढता प्रभाव वे इच्छा पूर्तिची शक्यता यांच्यातील तफावत इछ्छा पूर्तिसाठी करावे लागणारे परिश्रम, त्यातून काळातील मानवी जीवन क्रम आहे. मानसिक तणाव घालविण्यास मद्यपान, करमणूकीचे कार्यक्रम अथवा आपापल्या श्रद्धेनुसार केलेल्या अध्यात्मिक साधना, अशा मता ड इच्छा व्यक्त केली की येथून पुढे येणार्या भविष्य काळात हा देश निरंतर असा व्हावा की येथे सत्य, ईश्वर निष्ठा, बेलगामपणे, सत्ता व संपत्तीच्या संपादनामागे लागतात. त्यांच्या विलासी वागण्याचे सर्वसामान्य लोक अधिकच न्याय, इत्यादि सद्गुण सतत नांदतील व चारही दिशांना या सद्गुणांचा प्रसार या देशातून होईल. सर्व जग "वसुधैव कुटुंबकम्" होईल. अस्वस्थ होतात. भौतिक सुखांची साधने शाश्वत, आनंदाचा लाभ देऊ शकत नाहीत. एवढेच नव्हे तर त्यांच्या गरजा सतत श्री. टी. एन. शेपन यांनी जी इच्छा व्यक्त केली, तीव वाढणार्या आहेत, हे आपल्या संस्कृतीने आपल्याला प्रार्थना युगानुगे या देशात जन्मलेल्या अवतारी व्यक्ति, शिकविले आहे. परंतु अमयाद जाहिरात - वाजीमुळे त्यांचे ऋषि-मुनि, संत जनांनीही केली, जसे श्री. ज्ञानेश्वरांचे आकर्षण सतत वाढते तसेच प्रसार माध्यमातून पाश्चात्य पसायदान, याच प्रार्थनांना मूर्त स्वरूप यावे यासाठी, सर्व सांस्कृतीचे गुणगान सारखे होत असल्याने त्यांच्या सामान्य माणसाला असामान्यत्त्वा प्रत उत्कांत होण्याचा अंधानुकरणास प्रोत्साहन मिळते. उदा. काही दिवसापूर्वी बराच गाजावाजा झालेल्या व्हॅलेंटाईन दिवसाचा फायदा सोपा मार्ग, सहज योग परम पूज्य श्री माताजी निर्मला देवी यांनी उपलब्ध करून दिला आहे. आधुनिक काळात सहज वृत्तपत्रे व व्यावसायिक लोकांना होतो पण त्याचा निरागस सामान्यांता असामान्यत्व देणारा सहन योग २१ म मुला- मुलींच्या मनावर काय परिणाम होतो याचा कोणीच निर्विचारता येते व "तदा द्ष स्वरूपे व स्थानम् ।" या विचार करीत नाही. शिवाय सर्व प्रकार भारतीय, विशेषतः महाराष्ट्रीय संस्कृतीच्या विरोधात आहेत पण त्याची कोणालाच पर्वा दिसत नाही. या बातावरणावरून असे दोन्ही तळहातांवर, मस्तकावर, धंड वा्याच्या झुळूकी पातंजल योग सूत्राप्रमाणे आत्माच्या अविष्काराची अनुभूती प्रा्त होते परमेश्वराच्या सर्वव्यापी शक्तिच्या चैतन्य लहरींना दिसते की, परंपरागत सुसंस्कारांचा प्रभाव भौतिकतेच्या भडिमारापुढे टिकाव धरू शकत नाही. यामुळे सर्वसामान्य लोकांना अनेक अइवणीना व त्रासांना तोंड द्यावे लागते. या सर्व परिस्थितीमध्ये माणसाचे चित्त प्रमाणे शीतळ स्पश झाल्याचा आल्हाददायक अनुभव येतो. आता सहज योगाची साधना केवळ १५-२० मिनिटे सकाळ संध्याकाळ ध्यान करण इतकीच आहे. आठवड्यात एक दिवस सामुहिक ध्यान करण्याने व्यक्ति लवकर प्रस्थापित आंतरमुख होऊन आत्मतत्त्वात उतरल्यास त्यांना शाश्वते होऊन सहज योगाचे लाभ मिळू शकतात. कुंडीलिनी आनंदाचा लाभ होऊ शकतो तसे झाल्यास ऐहिक गोटींच्या शक्तिच्या संचलनामुळे चक्रांची स्थिती सुधारते ती विकसित प्राप्तीचाहव्यास करमी होईल आपल्या देशात होतात तसे त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या शारिरीक यंत्रणांचे ु पासून सुख जन्मलेल्या महान ऋपि-मुनि, संतांनी लिहीलेल्या संस्कृत व आरोग्य सुधारते तसेच प्रत्येक चक्रांमुळें मिळणारे सद्गुण जागृत होऊन विचार, आचग्ण व संपर्क यांच्याद्वारे दिसून आहे. सर्वांना आत्मसाक्षात्कार मिळावा ही कदाचित येतात, स्वभाव व क्षमाशील व उदार होऊननाते संबंध, इतर भाषातील ग्रंथामध्ये आत्मसाक्षात्काराचे महत्त्व वर्णिले परमेश्वरी योजना असावी कारण त्याची सर्व व्यवस्था चक्रे व नाड्या यांच्या यंत्रणे द्वारे व कुंडलिनि शक्तीच्या रूपाने मुधारतात. कौटुंविक जीवनात आनंदाचे वातावरण रहाते. पति-पत्नीच्यात परस्परांवहल प्रेमाचे व सन्मानाचे संबंध आपल्या मध्येच आहे. भारताचा प्राचीन वारसा असलेल्या रहातात. कुंडलिनि योगाला परम पूज्य श्री माताजी निर्मला देवी यांनी व्यवसाय अथवा नोकरी यांच्यात प्रगतीसाठी आवश्यक असणारे कार्यशीलता (एफिशियन्सी) सृजनशीलात (क्रिएटिव्हीटी) संतुलित निर्णय क्षमात. आत्मविश्वास सर्व सामान्य जनांना साधना करता यईल असे सोपे स्वरूप दिले आहे. त्यामध्ये कुलंडलिनि शक्तिची जागृता विनासायास होऊ शकते. साधकास कोणताही त्रास होत एकाग्रता, आकलन शक्ति वगैरे गुण विकसीत होता. नाही. श्री माताजींच्या देश विदेशातील प्रबचनाच्या सहज योगात जाती, धर्म, बंश, राष्ट्रीयन्व इत्यादिवर कार्यक्रमात हजारो लोकांची कुंडलिनी शक्ति एका वेळी आधारित भेदभाव मान्य नाहीत. किंवहना जगाच्या विविध जागृत होऊन त्यांना आत्मसाक्षात्काराचा आल्हाददायक पी भागांमध्ये जन्मलेल्या सर्व प्रेषितांच्या विपयी सहज योग्यांना अनुभव मिळतो. पूज्य भाव असतो. मानवामध्ये, जन्मतःच असणारे अंगभूत प्रथम इडा व घिंगला नाड्यांमध्ये, म्हणजे मानसिक भावनिक व बौद्धिक अंगामध्ये संतुलन प्रस्थापित होते गणधर्म तसे सदगुणांचे आचरण मानवाचा धर्म आहे. जा सद्गुण म्हणजे धर्म, जसे निष्कलंक रहाणे हा सोन्याचा . धारण केला जातो तो धर्म या सद्गुणांचे आचरण करावे आणि कुंडलिनि शक्तिचे पटचक्रे पार करून कुंडलिनि शक्ति मस्तकातील सहस्त्रार सुघुप्ना मार्गातून उत्थान होते हीच प्रत्येक धर्माची शिकवण आहे. सहज याग्यांना हे सर्व चक्रात येते. वेळी अहंकार व मन (प्रति अहंकार) या ध्यान धारणेतून आपोआप समजते व त्या प्रमाणे त्यांचे विचार निर्माण करणाच्या संस्था फुग्यातील हवा गेल्यावर ता आचरण असते. लह्ान होतो, तब्दत लहान होतात, चित्त आंतरमुख होते. सहज योग साधनेने मानवी जाणीवेत एक नवीन क्षेत्र सामान्यांना असामान्यत्व् देणारा सहत योग २२ (डायमेन्शन) विकसित होते. त्याला सामुहिक चेतना असे आहे. त्याचेवरून शीतल वायूस्वरूप चैतन्य लहरी म्हणजेच म्हणता येईल. चित आंतरिक चेतनेत गेल्यामृळे ते मूळमायेचा अविष्कार आहे हे लक्षात येते. दुसयाच्या कुंडलिनिकडे गेल्यास त्या व्यक्तिच्या कुंडलिनि वे चक्रांच्या स्थितीची दोन्ही हातांच्या वोटांवर चैतन्य ब्रम्हा मूळमावा जाली । तेचि अष्टधा प्रकृति वोलिली । भूती त्रिगुणी कालाबली ।। । मुळमाया माध्यमातून जाणीव होऊ शकते. चक्रांच्या ते स्थितीमध्ये कशी सुधारणा करावयाची याचेही ज्ञान लहरींच्या वायोस्वरूप । वायोमध्ये जाणीवेचे रूप । मुळमाया तेचि इच्छा परी आरोप । व्रम्ही न घड़े ।॥ श्रीमातारजी निर्मला देवी यांनी सहज योग्यांना दिले आहे ही प्रेमाची शक्ति इतकी महान व कार्यक्षम असते की, सहजयोग साधनेचे आरोग्य विषयक लाभ शा्त्रीय संशोधनात सिद्ध झाले आहेत. दिल्ली येथील डॉ. उमेश चं्र केवळ हाताच्या बोटांच्या हालचालींनी हजारोंची कुंडलिनि शक्ति हालविता येते आणि इतरांना मार्गदर्शन करता येते. राय, डॉ. दीपक चुघ. डॉ. संदिप सेठी यांनी [केलेल्या संशोधनात असे सिद्ध झाले आहे की सहज योग साधना सहज योग्यांना सुद्धा स्वतःव्या चक्रांमधील दोष हातांच्या मानसिक तणावांमधून उद्दूभवणारे विकार (स्ट्रेस डिसॉर्डर) बोटांवरील चक्रांच्या स्थानावर समजतात. स्वतःच्या शारिरीक, मानसिक स्थितीची ती वस्तुनिष्ठ जाणीव असते. हायपरटेन्शन, दमा इत्यादी विकारावर प्रभावी उपाय चक्रांमधील दोष स्वतःलाच काढून टाकता येतात. चक्रे वोजना होऊ शकते. या शोध निर्वधाचे अनेक आंतरराष्ट्रीय वैद्यकिय परिपदांमध्ये वाचन झाले आहे. स्वच्छ ठेवण्याने वैयक्तिक जीवनातील अनेकविध त्रास तसेच इंटरनॅशनल मेडिकल जर्नलस मध्ये हे निवंध प्रसिद्ध झाले आहेत. सहज बोग साधनेमुळे अनेकांचे मनोदहिक विकार बरे झाले आहेत. मुंवई वेथे जवळ सी. वी. डी. बंथे करमी होतात, हा जगभरच्या हजारों सहज योग्यांचा अनुभव आहे. त्याच प्रमाणे व्यक्तिमत्त्व विकासही साधता, जमिनीत रोपण केलेल्या वीजाने अंकुरित होऊन वृक्षात नैसर्गिकरित्या बृद्धिदंगत व्हावे तशी ही क्रिया आपोआप घटित होते सहज योग माहिती व आरोग्य विषयक संशोधन केंदर स्थापन झाले आहे. रशियामध्ये सहज योगावर फार मोठ्या प्रमाणावर शास्त्रीय संशोधन होत आहे. त्यात परम पूज्य माळी झाडांना पाणी घालतो व लक्ष ठेवतो तसेच सहजयोग साधकाने नियमित ध्यानाने आपल्या चक्रांची स्वच्छता श्री माताजीचे फोटोतून प्रवाहित होत असलेल्या चैतन्य धडून येते. टेवायची प्रगती विनासायास लहरीची तीव्रता मोज़ण्यात आली. सहज योग ध्यान करीत असलेल्या व्यक्तिच्या मेंदूच्या अवस्थांचा संगणकाच्या सहज योग्यांना सतत जाणविणार्या शीतल चैतन्य रहराचे विशेष महत्त्व आहे. कारण चैतन्व लहरी म्हणजेच सहाय्याने अभ्यास केला आहे. परम चैतन्य, परमेश्वराची सर्वव्यापी प्रेमशक्ति, आदि कृषिक्षेत्रातही सहज योगाचे लाभ दिसून आले आहेत. शंकराचार्य आणि इतर महान ऋपि-मुनि यांनी आपल्या संस्कृत ग्रंथात यांचे स्पूरण, स्पंद असे वरर्णन केले आहे चैतन्य लहरी मिश्रीत पाणी शेतीवर दिल्यास अथवा चैतन्य लहरी दिलेली बियाणांची पेरणी केल्यास तीस ते चाळीस "यस्यवै स्फुरणं सदात्मकं असकल्पार्थगं भासते" (दक्षिणामूर्ति स्त्रोत्र) शिवसूत्राव्या पहिल्या शलोकात श्री टक्के कृषी उत्पादन वाढते असे अनेक शेतकयाचा शंकराच्या चैतन्याचे वर्णन" अनुभव आहे. ऑस्ट्रीया देशातील संयुक्त राष्ट्र संघटेचे माजी कृपि सल्लागार डॉ. हमीद नाशिकचे इॉ. रमेश संघवे, स्वाच्छन्यानन्द वृन्दोच्छलद मृतभवानुत्तरस्पन्दतत्त्वम् ।" असे केले आहे. पुण्याचे संशोधक श्री. मंगेश देशमुख यांनी केलेल्या श्री समर्थ रामदासांनी दासवोधात मूळ मायेचे वर्णन केले सामान्यांना असामान्यत्व देणारा सहत योग २३ संशोधनात सहज योगाचे लाभ सिद्ध झाले आहेत. सहज परदेशी सहज योग्यांना इंग्रजी भाषा येत नसली तरी त्यांचे योगाने लाभ विझीनेस मॅनेजमेंट, मानव संपत्ती विकास श्रीमाताजीवर स्वतःच्या आईपेक्षाही अधिक प्रेम आहे. श्रीमाताजीनी परदेशी सहज योग्यांना भारतीय शास्त्रीय एच. आर. डी) संपूर्ण गुणात व्यव्थापन (टी. क्यू. एम) इत्यादी क्षेत्रातही होऊ शकतात. संगीत कला. इतिहास, संस्कृती यांच्याशी अवगत केले आहे. महाराष्ट्रातील श्री ज्ञानेश्वर श्री रामदास आदि मानवी उक्रांतीच्या सर्वोच्च शिखरावर सर्वसामान्यनांना उन्नत होण्याचा मार्ग म्हणजे सहज योग. अशा अद्वितीय संतांची शिकवण, छत्रपति शिवाजी महाराजांचे कार्य सहज़ योगाच्या निर्माण कत्त्या परमपूज्य निर्माणकत्तया ं महाराष्ट्राची अध्यात्मिक परंपरा या सर्वाच्या विमरयी पाश्चात्य सहज योग्यांना फार आदर आहे. त्याचप्रमाणे परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी सुद्धा एकमेवा द्वितीय आहेत. "तुम्हीच स्वतःचे गुरू आहात मी तुमची आई वाईट रूढी, परंपरा, अंधथद्धा, अगुरू यांच्याबर श्रीमाताजी परखडपणे टीका करतात. मग त्या कोणत्याही आहे" असे सांगणाच्या श्री माताजी जगातील सर्व सहज योग्यांवर स्वतःच्या मुली व नातवंडे यांच्या इतकेच प्रेम देशातील असोत. त्या म्हणतात "मी तुमची आई आहे. तुमची तुमच्चा हिताचे आहे ते मी सांगणारच मी काही मते करतात. त्यांच्या अध्यात्मिक प्रगतीवर, आरोग्यावर लक्ष मागण्यास आले नाही" ठेवतात कोणता आहार कोणत्या प्रकृतीच्या सहज योगांना श्रीमाताजी सहज योगाशिवाय इतर अनेक विपयांवरही घ्यावा ह्याच्या सूचना करतात घरगुती व आयुर्वेदिक औपधे . सुचवितात. कुटूंव प्रमुखाप्रमाणे त्या विवाह जुळवितात समर्थपणे अचूक विनाविलव मार्गदर्शन करतात. प्रत्येक विषयावरील त्यांचे प्रभुत्त्व पाहून मन थक्क होते. घेण्याच्या प्रथेस विरोध आहे. पासष्ट सहज योगात हुंडा देशातील परदेशी सहज योगी तरूण मुले-व मुली हिंदू श्रीमाताजींच्या सान्निध्यातील थोड्या काळातसुद्धा त्यांच्या विवाह पद्धतीनेच (मंगलाटके, लाजाहोम, सप्तपदी वगैरे) व्यक्तिमत्वाचे विविध पैलू लक्षात येतात. प्रत्येक वेळी एक करतात. सहज़ योग नवीन अनुभव येतो. त्याचे विषयी लिहितांना 'क्व चाल्प सेमिनारमध्ये शेकडो आंतरराष्ट्रीय विवाह या पद्धतीने दरबर्षी आंतरराष्ट्रीय लग्न विपया मति" असे वाटते आणि संत तुकाराम महाराजांचा अभंग आठवतो. संपन्न होतात. काय वाजू आता ] न पुर ही वाणी । परम पूज्य श्री माताजी जगभरच्या सहज योग्यांना भेटून मार्गदर्शन करण्यास तसेच सहज योगाचे लाभ अधिक मस्तक चरणी ठेवितये । अधिक लोकांचे पर्यंत जावेत याचेसाठी वयाच्या चौ्याहत्तराव्या वर्षीसुद्धा अव्याहत परिश्रम करतात. परम क1ति पूज्य श्री माताजींच्या मार्गदर्शनाखाली सहज योग साधना केल्याने ज्यांच्या जीवनात परिवर्तन घडून परिपूर्ण जीवनाचा श्री लाभ झाला आहे, क्षमाशील, प्रेमळ, कलात्मक आनंदी पण समर्थ व्यक्तिमत्त्वाचा लाभ झाला आहे असे जगभर अगणिक लोक आहेत. त्या सर्वाचे त्यांच्या अध्यात्मिक मातेवर थ्री माताजीवर अमर्याद प्रेम आहे. श्री मातारजीच्या हा प्रेमाला व कार्याला देश, भापा कशाच्याही मर्यादा नाहीत सामान्यांना असामान्यत्य देणारा सहत योग २४ पी ---------------------- 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_4,5.pdf-page-0.txt ॥ चैतन्य लहरी ॥ ी मे. गा एप्रड 7 सज क लल पार तुम्छी दुस-यालाी बैरान्य तिले लाहीत समये मशिकतन यून आ काीत दु्याये आजार बरे केले नाहीत ्यांजा शुद्ध पेज करसे असते है थिकवलें लाही ान स्वतःला स्वच: ठेवण्ाया. आनंद होतो एवड? असे सहजययोही बेकाआहेत.. न पूजेला थे्यासा काय गसवे ब वाते श्री माताजी निगलादेवी श्री आणो पूजा २४ ০ 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_4,5.pdf-page-1.txt जि २० श्री गणेश पूजा प.पू. श्री माताजी निर्मलादेवीचे भाषण (सारांश) कबेला : १५ सप्टेबर ९६ ु थाज आपण श्री गणेशांची पूजा करणार आहोत. आहेत. हया दुष्ट लोकांचे हीन विचार आजूवाजूला पसरतात मला वाटते की आज ही पूजा फार संयुक्तकिक आणि एकदां ते कोकांच्या डीक्यांत शिरले की तेही त्यांच्याप्रमाणे विधडत जातात. अगदी सज्जन माणूसही . त्यामधे वाहवत जातो. संत-माणूसही त्यामध्ये आ आहे कारण सर्वत्र, विशेषतः युरोप आणि अमेरिकेत मानवामधील अवोधिततेवर सर्व वाजूनी आक्रमण होत आहे स्वतःमधील तसेच दुसर्यांमधील अवोधिततेला जपणे, त्याचा आदर करणे याला मानवी जीवनामध्ये किती महत्व आहे है हुगळून जाण्याची शंक्यता आहे. सर्वप्रथम आपण है लक्षात घ्यायला हवे की आपल्याला हो जन्म फार कटिण काळांत मिळाला आहे. खितांच्या काळी मानवी जीवन हे इतर प्राण्यांच्या जीवनापेक्षां वेगळे आहे. त्यांच्यावरोवर जाणारे खूप थोडेच लोक होते आणि त्यांना प्राण्यांचे जीवन सर्वकाळ थी शिव संभाळत असतात आणि कुण्डलिनीवद्दलही कांही माहिती नकती. त्यांना हेहि माहीत ल्यांच्या इच्छेनुसार ्यांचे नियंत्रण होत रहते. म्हणूनच त्यांना नव्हते की खिस्त हे गणेशांचेच अवतार होते. खिश्चन पशुपति' हया नावाने ओळखतात. पण माणसाला स्वतःचा देशामधेच अवोघिततेवर होणारा हा हल्ला व अपमान अगदी विवेक (स्वंतत्रता) मिळालेला असल्यामुळे स्वतःची उन्नति उघडपणे स्वीकारला जाती आणि काबदेशीरही समजला जातो. म्हणून अशा भयंकर परिस्थितीला तोंड देण्याची जेव्हा आपल्यावर वेळ येते तेव्हा आपल्याला आपल्यामर्धील आत्मिक शक्ति बळकट करायलाच पाहिजे. मी आज जेव्हां त्यांना समजतच नाही. मिळवणे, योग्य कारय त्याचा निर्णय करणे आणि सत्याचा शोध घेणे हुयांची क्षमता त्याच्याजवळ आहे. पण हे सर्व अवोधिततेमधूनव होण्यासारखें आहे. अवोधितता हाच आनंदाचा स्त्रोत आहे: त्याच्याशिवाय कुटल्याही वस्तूचा इथे आले तव्हा वारा अजिवात वंद पडला होता तेव्हा तुमच्यामधून बैतन्याचा झोत एवढया प्रकपनि बहात होता की माझ्या लगेच लक्षात आले की परमेश्चवराची ही शक्ती पुरेपूर आनंद तुम्ही मिळवू शकत नाही. आणि या अवोधिततेलाच आज आव्हान केले जात आहे. ही अवोधितता सूक्ष्मपणे, तुमच्या नकळत नष्ट कार्यान्वित झाली आहे, ती प्रकट होउ लागली आहे. एरवी करण्याचे दुष्कर्म करणारे विरोधी, क्रूर, गुन्हेगारी प्रवृत्तीचे माझ्याकडे वारा बेत नाही कारण तो नेहमी माझ्यामधृन अजूवाजूला वहात असतो. पण त्यावेळचा वारा इतका जोरदार होता की मला कुणाचा तरी हात घरणें भाग पडले. तुमच्याजवळ ही जी सामुहिक शक्ती आहे ती तुमच्यापासून दूर जाणार नाही याची तुम्हाला पराकाष्टेची काळजी ध्याचला हवीं अवोधिततेचा आदर टेवला पाहिजे हैं तुम्हीच सिध्द वरेच लोक आहेत त्यांच्या डोक्यावर भूते चढली आहेत एरवी ते तसं करणारे नाही कारण मुळांत ते हुपार लोक असतात. ते भयानक प्रकार सुरू करतात. म्हणून एका अर्थाने त्यांना अक्कल नाही असे तुम्ही म्हणूं शकणार नाही. पण हैे भयानक धंदे करण्याची माहिती व ज्ञान त्यांना कुटून मिळते? सहज-योगाप्रमाणें या कलियुगांतही जन्माला येण्याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. पूर्वी असे नव्हते म्हणून की काय आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे दुष्ट लोक जन्माला येत करून दाखयायला हुवे. आदिशक्तीनें प्रथम श्रीगणेश निर्माण केले हे कशासाठी? तर तिला सर्व वातावरण चैतन्यमय करायवे केल चैतन्य लहरी १ ह४ त छ० ा 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_4,5.pdf-page-2.txt होते. पावित्र्य, मांगल्य सगळीकडे पसरवायचे होतेः चैतन्य अजूनही कार्य करत आहे पण आजकालच्या या मुधारलेल्या लोकांच्या मनांत त्याचा शिरकाव होत नाहीं कारण अवोधितता म्हणजे काय म्हणतात हे त्यांना ठाऊक नाही. अवोधितेमधून नीतिमत्ता उदयाला येतेः किंवहुना नीतिमत्ता असणें हे अवोधित असल्याचेच परिमाण आहे. ज्याच्याजवळ अवधिता आहे तो माणूस अनीतिमान असूच शकत नाही. [लोकच कारण ते जणु परमेश्वराकडून कारय वाट्टेल ते एकदां मी रशियाला गेले होते आणि कस्टममधून येत करण्याची परवानगी मिळाल्यासारखे वागत आहेत. वर त्यांना होते. त्यांनी मला विचारले की प्रवासांत तुम्हाला काही मिळाले की तर मी हो म्हणाले. आश्चर्यचकित होऊन त्यांनी काय ज्या लोकांनी अशा चुका केल्या आहेत व्यासवांनी सदाशिवांची किंवा आदिशक्तीची क्षमा मागितली पाहिजे. पण श्रीगणेशांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते कधीच क्षमा करत नाहीत. त्यांचा तुम्ही अपमान केलात किवा त्यांना त्रास दिला तर ते तुम्हाला शिक्षा करणारच. म्हणूनच सध्या एडस्सारखें भयानक रोग पसरू लागले आहेत. है सव घडायला कारण त्याच इतका गर्व चढला आहे की त्यांना वाटते की आपण काहीही केले तर आपल्याला त्याचा त्रास होणार नाही. जगात इतक्या घडामोडी व अनीतीच्या मागाकडे अगदी उजळ माध्याने चालले आहेत आणि व्याचा त्यांना अभिमानही वाटतो, मी पाहते की म्हरणून विचारल्यावर मी म्हणाले चीज आणखी का विचारल्यावर मी म्हणालों पुस्तके तर ते स्हणाले छुस्तके करशी घेतली ? त्याला परवानगी नसते. मी कारण विचारले तर उन्थापालय चालला असृनही लोक 96 त्याला कम्टम भगवी लागेल असे त्यानी सांगितले. तुम्ही त्याचे शिकली सबरलेली माणसे असे गलिच्छ विनोद करत असतात नियम वाचले नाही का असेही वर वचारत्यावर मी स्वच्छ नाही म्हणाले. मी अगदी निरागसंघपणे सागितले. मी खरंच लोकापेक्षा आणि मुलांपेक्षा मोठ्या माणसांमध्ये पसरला आहे तसले नियम वाचले नवहते. शिपिंग कॉर्पोरेशनच्या की रस्त्यात, लोक मवालीच वाटावेत. हा रोग तरूण मला वाटते की मोट्या माणसांना लहान मुलांचा हेवा वाटू मुख्याधिकार्याची ही पत्नी आलिशान गाडीतून जाणारी ही महिला इतकी साधी कशी असू शकते त्यांना समजेना: आणि त्यांतून मी आणखीनच चाट प्डले. है सर्व कार्यदेकानन व रितीरिवाज माणसाला जखड़ून उघडे पाइतील. मग त्यांना अनेक जन्म शिक्षा भोगावी लागेल. ठेवतात. त्यांचे मूळ आपल्या धर्माच्या कल्पनेमध्ये आहे. पण त्यांना आणि त्यांच्या मुलावाळांना शाप मिलतील. हीच धर्माचे मूलतत्त्व अवोधिततेचे रक्षण करण्यासाठीच केलेले असतात; गुंडांना वडिलाने क्षमा करायला सांगितले तर ते ऐकतील: आईची शिक्षा करण्यासाठी नसतात, जेव्हा एखादी व्यक्ति निरपराधी असल्याचे सिद्ध होते हतेव्हा ही अवोधितताच तुमचे रक्षण नाहीत किंवा उलट उत्तरही कधी देत नाहीत; ते गणाधीश करत असते. मी फार साधी असल्यामुळे मला हे आयुष्यात म्हणजे सर्व गणांचे अधिपति आहेत तरीही आई काय म्हणेल खूप वेळा दिसून आले की मला कसला प्रश्नच पड़त नाही, ते ऐकतात; अगदी लहान मूलाने ऐकावे तसे आईला कधी कधीही तशी बेळ येत नाही. अवोधित माणसामधून विरोधही करत नाहीत. आईने त्यांची परीक्षा घेण्यासाठी काही चैतन्यलहरी प्रभावीपणे चालत असतात. अगदी एखाद्या लहान मुलाची व्हायब्रेशन्स वघाल तर शंभर मोट्या सहजयोगी आईच्या मायेमध्येही ते कधी गुंतू शकत नाहीत कारण ते खूप माणसांच्यापेक्षा ती जास्त असतात: पण तीच मुले वयाने मोठी होत जातात तेव्हा त्यांची अक्कलही वाढते आणि लागला आहे., नाही तर ते लहान मूलांवर कसा हल्ला करू शकतात? स्यातून त्यांना काय मिळते ? या मत्सरापोर्टी ते अगदी घाणेरङ्या प्रकारांनी मृलांना छळतात. मग श्रीगणेश ते चीज़ व पुस्तकेंच फक्त येतल्याचे ऐकून त्यांना कधीच क्षमा करणार नाहीत. प्रथम ते अशा लोकांना अबोधितताच आहे. सर्व नियम या श्रीगणेशांची आज्ञा असते. पण जर त्यांच्या आईन किंवा आज्ञा ते शिरसावंद्य मानतात, तिल ते उलट प्रश्न करत जाणन-वुजून केले तरी त्यांच्या मनात शंकाच येत नाही. अवोधित आहेत. ताक घुसळून लोणी काढल्यावर ते कधी पुन्हा ताकात विरघळत नाही त्याप्रमाणे हे वालगणेश आईच्या मायेमध्येही विरघळत नाहीत. माया ही लोकांची परीक्षा घेण्यासाठी आहे आणि परीक्षा ध्यावीच लागते. आजकाल लोक इतके चालाख व अक्कल-वहाहूर झालें आहेत की, आदिशक्तीलाही कधीकधी त्यांचा कावा ओळखणे अवघड मुजाण होता झाल्यासारखे वाटू लागते. चलाख बनणे, हुशारी मिळवणे याला वाढ" होणे म्हणत नाहीत तर ते सर्व स्वतःचेच होता त्यांच्यातील अवोधिता नाहीशी नुकसान करण्यासारखे असते. श्री गणेश पूजा 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_4,5.pdf-page-3.txt सांगायचे की सर्व काही सोडून द्या, म्हणजे सर्वस्वाचा त्याग करी आणि भीक मागा, या विरोधात्मक वागण्याचा तुम्ही आणि है मी नव्हे तर श्रीगणेशच करतात. आजुवाजूला काय म्हणाल? काहीना तर अहंकार बळावू नये म्हणून भीक मागणे बरे वाटते! खरे तर हे अवतारी पुरुष सर्वांनी करण्याच्या फंदात पडलात तर ते कडक शिक्षा टोटावतील निरासक्त व्हावे, नीतिमत्ता वाढावी म्हणून जन्माला आले. आता येशू तुम्ही जर लेगिक सुखावद्ल, आर्थिक परिस्थितावद्दल एवढंच नव्हे तर तुमच्या देशावद्दलही आसक्ती सोइन देऊ शकलात तर अशा निरासक्त व्यक्तिमत्वातून अवोधिता साकार होईल वैळ लागतो पण खिस्त खूप तड़फदार व चपळ असल्यामुळे आणि भांइणतंटे उरणार नाहीत. पण होतंय ते सारे याच्या उलट, इम्लामची पण तीच कथा. तेही अगरदी टूसया टोकाला गेले आहेत. मोहम्मदसाहेबांनी नीतिमत्तेचाच आग्रह धरला: त्यांना कुठल्याही प्रकारची अनीती पसंत नव्हती. त्या काळी स्त्रियांची संख्या खूप असल्यामुळे दुसरे लग्न करून दोन वायको ठेवायची पद्धत मानली: पण ते कधीही असे म्हणाले नाहीत की वेश्याव्यवसाय करा किया पाथाचरण केले तरी चालेल ती फक्त एक 'समयचाल' होती; ल्यावेळी परिम्थिती होते. अशा तन्हेने ते तुम्हाला चकवतात. पुष्कळजणांनी मला असं फसबले आणि आता ते त्यांच्या जागेवर परत आले सगळीकडे ते सारं लक्ष ठेऊन आहेत तेव्हा तुम्ही काही भलतं आणि मग मीही काही करू शकणार नाही. खिरतांनी अवतार म्हणून जन्म घेतला, खिस्त फार चपळ होते. श्रीगणेश कठ्ठ व लंबोदर आहेत म्हणून त्यांना शिक्षा करायला मलाच लोकोंना सांगावे लागले की त्यांच्या विरोधात जाऊ नका आणि माझ्याविरूद्ध काही वरळलात तर ते तुमची गय करणार नाहीत. म्हणजे एका वाजूने श्रीगणेश आहेत व दुसर्या बाजून येशू खिस्त आहेत. आणर्खी दोधेजण आहेत. ते म्हणजे Michael व Gabriel - त्यांची नावे भैरव व हनुमान आहेत आणि त्यांनी महावीर व संस्कृतम्ये बुद्ध हैं अवतार धेतले. बुद्ध म्हणाले होते की तुम्ही कशावरही आसक्त होऊ विकट होती आणि घटर्फोटाला परवानगी नव्हती. सहजयोगात मात्र घटस्फोट मान्य आहे. जमान्यात नका; तुमचा पैसा, संपत्ति, कुटुंव इ. कशातही आसक्ती ठेऊ नका. त्याकाळी ह्या आसक्तीचे फार थैमान चालले होते आणि दिसते की ल्यांना लोकांच्या डोक्यातून ती आसक्ती प्रूर्णपणे काढून घटम्फोटाशिवाय त्यांचे चालत नाही कारण कधी कधी ग्विया फार कठोर होतात तर कधी कधी पुरूप फार हलक्या वृत्ताच होतात. अशा परिस्थितीत त्यांच्यामध्ये सुसंवाद कसा होणार? या वावतीत जास्त म्त्रिया अनीतीच्या वाटेने जात अमतात. - सप नाही तर एक शक्ति आहे पण आजकाल स्त्रियासुद्धा निलरजपणाने यागत आहेत: स्वतः च्या अवोधितेचा जी आटर करू शकत नाही तिची शक्ति कशी राहणार? ती जर व्यभिचारी झाली तर तिवी अवाधिनता मला आजकालच्या टाकायची होती. कपड़े वदलून भगवी वस्त्रे घालून, मुंडन करून है होत नाही कारण ते सर्व वाह्मात असते. त्याला चैरारय म्हणत नाही. त्यांनी हे मांगितले की माणसाने आतून निरासक्त व्हायला पाहिजे. आतून विरक्त होणे हे वाह्य-विरक्तीपेक्षा खुप वेगळे आहे. अमुक इंतके उपास केले तर तुम्ही खिस्तासारखे होता. महावीरासारखे राहिलात तर त्याच्यासारखे होता किंवा चुन्द्धासारखी भगवी संन्यासी वस्त्रे वापखून कुद्ध होता असा हा प्रकार नाही. लोकांना या संतपुरूपांनी कार्य शिकवले आणि लोकांनी त्यावद्दलच्या काय खुळ्या कल्पना करून घेतल्या ! तो काळ तपस, (पश्चातापयुक्त तपस्या) करण्याचा होता म्हणून तपश्चर्या करून आपली उन्नति साधण्याचा मार्ग ल्यांनी सांगितला, खि्चन धरमामध्ये पण फादर-मदर-नन्स इ. प्रकार स्त्री नुसरतीच अवोधित संपलीच कारण नीतिमत्ता हीच तिची शक्ति आहे. श्रीगणे ही पवित्रता धारण करतात व पसरवतात. या हॉलिवुड मंडळीनी तर आपल्या डोक्यात अशा मरमसाट कल्पना धुसङल्या आहेत की आपण त्यांचा सरळ-मळ स्वीकार करतो आणि विसरतो की त्यामुळे श्रीगणेश नाराज होतील व आपल्याला शिक्षा करतील. सुरवातीला ते अगरदी सुरू झाले. हे सर्व कृत्रिम आहे आणि है केल्यामुळे तुम्ही खालच्या पातळीपासून सुरू होते जेका आपण आपल्या अबोधित व्हाल असे तुम्ही समजाल का? ही सर्व पार्री मंडळी मुलांचा तिरस्कार करू लागती. मुलांना जेव्हा आपण समजून आज उधड़े पड़त असल्याचे तुम्हाला माहीतच आहे, त्यांना घेत नाही तेव्हापासून या समस्येची सुरुवात होते. मी इंग्लंडमध्ये गेले होते तेव्हा सांगितले गले की तिथे आठवड्याला दोन मुले आई चडिलांकडून मारली जातात त आता दूर केले आहे. त्यांनीच माणसामधील अवोधितेवर आक्रमण कल योद्ध लाक तर सगळयात वाईट कारण त श्री गणेश पूजा 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_4,5.pdf-page-4.txt त्याक्षणीच ते (श्रीगणेश) कधीही शंका घेत नाही आणि कधीही गुंतून रहात नाहीत. पुष्कळ लोक मला सांगतात की माताजी, आम्ही असं केले, उंच वढ़ाईवर असूनही आम्ही तिथे चढ़त गेली आणि आम्ही फक्त एकाच माणसाला जागृति दिली. संपले, काय फायदा, देऊ नका जागृति ! मी हजार वैळा सांगत असते की तुम्हाला तुम्ही स्वतः काही कार्य करता असं वाटत असेल तर काहीही करायची जरूर नाही: असं काम करण्याने काहीही साधत नाही. उलट आनंदाने करा. गंमत- आनंद मिळवा. श्रद्धेने करा. अशी पुरेपूर श्रद्धा असली की तुम्हाला मुळीच थकवा येत नाही. कसला जास होत नाही श्रीगणेशाकडे पहा. ही सगळी बंधने कोण पोचवीत असेल तर श्री महागणेश महोदय: त्याचे पोट मोटं आहे पण ते गणांना मोडून टाकले. मग ही नात माझ्याकडे येऊन सांगू लागळी "वधा, तुमच्या मुलीला तुम्ही काही रीत शिकवली नाही" का काय झाले असं मी म्हटल्यावर ती म्हणाली "ती माझ्या घरी आली आणि शिष्टासारखे विचारू लागली की खायला काय आहे. डुस्याच्या धरी गेल्यावर असं कृणी विचारण चांगले असते का? आणि मी तसं म्हटल्यावर ती एवढ्या माङ्क्याने हसायला लागली की माझे घरच मोडून गेलं. असं कुरणी वागतात का?" आता है सर्व किती निरागस आहे पहा. अशावेळी तिला खूप करण्याकरता तुम्ही एखादी लहानशी गोष्ट जरी केली तर त्याचा उपयोग होती. इतके हे साधे आहे. आता कुंडलिनी शक्तीवद्दल हाही एक प्रश्नच आहे. ती श्रीगणेशाची शक्ती आहे आणि त्यांच्या परवानगीशिवाय ती वर येणारच नाही कार्य अवघड गोप्ट! उदा. माझी मूलगी म्हणाली की मला विचारल्याशिवाय घरावाहेर कठे जायचे नुसती शास्त्रज्ञापेक्षाही कर्तवगार असतात. त्यांची कुणीही बरोबरी करू शकणार नाही. आजार वरे करण्याचे कामही ते तसंच करतात. एका महिलेचा मुलगा मेक्सकोमध्ये होता. तो आजारी होता आणि त्याला म्हतारपणी त्यांच्या घराण्यात आज्ञा करतात आणि है गण. इतर कुठल्याही तू नाही तर काहीच करण अशक्य आहे. तुम्ही धरातच अइकून वसणार तसेच श्रीगणेशांची परवानगी घेतल्याशिवाय कुंडलिनी वर येणार नाही. तसं करणं नूसते अवघड नाही तर अशक्य आहे. मूलाबारला काही होणार नाही, हृदयाची धडधड जशी चालू राहते तसे ते चालूच राहणार पण कुंडलिनी वर वेणार नाही. कुंडलिनीला तशी इच्छा झाली तरी श्रीगणेशा तिला तसे करू देणार नाही. जे लोक चारित्यहीन अनीतिमान असतात व नीतिवाह्य वागतात आणि वर दुसाचे गणेशतत्त्व खराब करतात त्यांना जागृति मिळणे फार अवघड आहे. पण मी पाहिले आहे की अशा लोकांपैकी जे क्षमा मागतात आणि माताजी श्रीगणेशांना त्यांना क्षमा करायला सांगतात त्यांना अनुवंशिक पण दुर्धर असणारा गेग तरूण वयातच झाला. हा तरूण हावर्डमध्ये शिकत होता. त्या बाईने मला तीन पत्रे पाठवली आणि सारखी लिहायची की माताजी, मी काय करू त्याला तुमच्याकडे पाठवू का? मी त्यावद्दल नुसता विचार केला आणि त्याचवेळेस चौथे पत्र आले; त्यात तिने कळवले की तिने त्या मुलाला हार्वर्डमधील एका हॉस्पिटलमध्ये देखवले नंतर आणखी एका मोठ्या हॉस्पिटवमधून तपासणी करून घेतली आणि सगळ्या डॉक्टरांनी निर्णय दिला की हा मुलगा आता पूर्ण वरा झाला आहे. है तिच्या अद्धेमुळे, जागृति मिळते. ते तुम्हाला क्षमा करणारच. माय-लेकामधील आईच्या श्रद्धेमुळे झाले. माझ्याबद्दल शंका घेणे सोपै आहे अशी शंका घेणे म्हणजे निसर्या जमिनीवर चालण्यासारखें आहे. लोकांच्या मनात शंका असतात म्हणून ते जे काय ऐकिले ते सांगतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल की लहान मुले आपल्यामधील गणेशतत्वाची काळजी घेतली, स्वतःळা स्वच्छ तुम्ही जेव्हा त्यांच्या आवडीचे काही दिले तर फार-फार खूप ठेवले, नजर साफ टेवली आणि आपापसात शुद्ध संबंध होतात; ती फार बुद्धिवान-मला खरं तर हा शब्द (Intelligent) आवडत नाही-असतात. म्हणून म्हणते तुमचे की मुलांना एक सूक्ष्म समज असते. माझी मोठी नात फार छान मुलगी आहे. मी तिला Wendays House ते तयार केले. मग तिने तिच्या आईला माझ्या मुलीला - ती उंच आहे - त्या घरी वालावले: ती गेली आणि ते सर्व घर चांगले आहे. नाही तर है सुंदर नाते आहे. एक प्रकारे हे त्यांनी आज जगातील ९० टक्के लोकांना मारून टाकले असते. तर है असं वरदान आणि आशीवाद आहे की आपण राखले तर आपल्याला कधीही कसला प्रश्न भेडसावणार नाही. पत्नीत्व वरोबरचे संबंध चांगले राहतील. मुलावाळांवरोबरचे संवंध, अर्थकारण इ. वावींमरधील प्रश्न इ. सर्व कार्यामध्ये तुमचा आतील विवेक तुम्हाला मदत करेल. तुम्हाला असंही वाटेल की समाजातील संबंध, राजकारण. घेऊन दिले आणि तिने लोक मला फसवत असतात पण त्यांना ते करू द्या आणि मग खूप त्यांचे काय होते ते तुम्हीच वर्घां. त्यांना तुमच्या अवोधितेला श्री गणेश पूजा 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_4,5.pdf-page-5.txt धक्का लावू तर दे आणि त्यातून कार्य मिळते ते त्यांचे मिळते. व्हायब्रेशन्स मिळतात पण नंतर ते आपल्या उद्योगात त्यांनाच कळेल. तुम्हा सगळ्या माणसांचे मूलाधार चांगले झाले आहे आणि श्रीगणेश निधे सुंदरपणे स्थापित झाले आहेत त्यांना सहजयोगाचं काम करायला वेळ नसतो. स्वच्छता आणि तुम्हाला आत्मसाक्षात्कार मिळाला आहे हे सर्व तुम्हा दिवसंभर करत राहतील पण कशा करता ? उदा. ही काच सर्वांना एकं वरदान म्हणून मिळाले आहे. काल तुमही इतका (पेला) पुन्हा पुन्हा स्वच्छ केला आणि वापरला नाही तर त्याला आनंद मिळवला; अगदी लहान मुलांसारखे, जणु वय विसरल्यासारखे तुम्ही आनंद लुटत होता नाही का? ते नृत्य होतं का नाही, ते विचित्रच तर नव्हते ना असं काहीच चैतऱ्य दिले नाहीत. दुसऱ्यांमध्ये परिवर्तन घडवून आणले तुम्ही पाहिल नाही. संगळे काही आनंदमयच, त्या आनंदला नाहीत. दुसयांचे आजार वरे केले नाहीत, त्यांना शुद्ध प्रेम काही नियम, पद्धत वगैरे नसतात. ह्या आनंदाचा उगम कसे असते है शिकवले नाही तर ध्यानाचा, स्वतःला स्वच्छ आपल्या अवोधिततेमधून होत असतो: अयोधितेशिवाय ठेवण्याचा. पूजेला येण्याचा काय फायदा? नुसते वरे वाटते. मनाने किंवा हृदयापासून तुम्ही पूर्ण आनंद मिळवू शकत नाही. हृदयामध्ये श्री शिव असतात. तुम्ही पंधरा वर्ष पायावर उभे राहून " केलात तर कदाचित श्रीशिव तुम्हाला काही बर देतील श्रीशिवांना प्रसन्न करून घेणे फार अवघड आहे. जरी ते स्वत्तः भोळे असले तरीही अवघड. ते इतके भोळे आहेत की देणे. कुंडलिनीचे उस्थापन घड़वणे. जे मागाल ते मिळणार जसे पांढरे शुभ् कापड, तुमच्या चारित्र्यावर एखादी लहानसा डाग प्रडला तरी शिक्षा पण एखादा राक्षस २५ वर्षे पायावर श्रीगणेशांना असं का नाही मागत की है श्रीगणेशा आम्हाला उभा राहून त्यांचा जप व स्तुति करत राहिला तर कदाचित सहजयोगाच्या कार्याचे उत्तम उपकरण बनवा, लोकांना क्षमा करतील. सहजयोगी क्षमा करत नाहीत. मात्र जागृति देण्याची व त्यांना सहजयोग सांगण्याची शक्ति वायका आपल्या पोरमध्ये गुंतलेल्या. गुरफदून राहतात. काय अर्थ ? ते स्वतः ध्यान करतील, स्वतःला स्वच्छ करतील प्रण एरवी व्हायब्रेशन्स दिलीच पाहिजेत. तुम्ही दुसयाला तालात आनंद होतो एवढंच? असे सहजयोगी बेकार आहेत. गणेश तसे नाहीत. असे लोक बेऊन काय उपयोंग? ही पुूजा समजा ते तुम्ही आशीर्वाद मागण्याची वाट पहात आहेत. तर ते काय आशीर्वाद देतील? व्यांचे आशीर्वाद म्हणजे आत्मसाक्षात्कार ॐ नमोः शिवायः, ॐ नमोः शिवायः असा जप साक्षात्कारासाठी आहे, ही त्यांची पूजा आहे. आहे. तुम्ही आरोग्य. अमक-तमके सारं मागता मग आम्हाला द्या. तुमच्यापैकी बरेच जण सहजयोग सांगायलाडी तयार नसतात, आग्हाला क्षमायाचना करायला एकच देवी म्हणजे श्री माताजी आणि त्या सदैव क्षमाच करतात. क्षमा न करण्यामुळे होणारी डोकेद्खी मला नको. तुम्ही जेव्हा क्षमा करत नाही तेवहा लाजण्यासारखे काय आहे ? मी एकदा आगगाडीनं प्रवास तुम्हाला डोकेटुखी होते आणि मला ते नको आहे. सर्व सहजयोग्यांना मी नेहमीच क्षमा करते. आपल्याकडेही काही खराव, वाईट लोक आहेत; पण मी त्याच्यावर रागवत नाही पिच्छा पुरवला. मला झोप बायला लागली, पण जराशी जागी कारण मग श्रीगणेश त्यांना खतम करतील. तसे ते आपणहून करतातच पण इतक्या तड़काफडकी ते तसं करणार नाहीत. कारण त्यांनी मला माताजी म्हटले आहे आणि मी त्यांना मान कसली भीती वाटायला नको श्रीगणेश तुमचे रक्षण करती देते. लोकांनी खूप त्रास दिला आहे यात शंका नाही आणि तुम्हाला त्यांचा राग बेतो हेही मी जाणते. पण क्षमा करणे ही सर्व कार्यान्वित करतील सर्व प्रश्न सुटतील, सर्वकाही होईल त्यांना शिक्षाच आहे आणि त्यामुळे त्यांची चूक त्यांच्या लक्षात येते. शिवाय १०० पैकी ९९ लोकांना शिक्षेपेक्षा क्षमा आवडते. श्रीगणेशांचे कार्य हे असे आहे आणि ते सतत तुमच्याजवळ आहेत. तुमच्यातील श्रीगणेश आता जागृत आहेत. पण काही छोक असे आहेत की त्यांना जागृति लाज वाटते स्हणे त्यात करत होते आणि माझ्या शेजारी एक महिला प्रवासी होती ती कुटल्या तरी पंथाची होती आणि सबवंध वेळ तिने माझा होते तर तिची त्या पंथाची वडवड सुरू, मी म्हणाले सहजयोगी। असं कधी करणार नाहीत. तुम्ही त्यावह्दल बोलके पाहिजे. तुम्हाला मदत करतील आणि प्रसन्न होतीक, ते तुमच्यागाठी त्यांच्या या वृतीवद्दल खात्री याळग विश्वास ठेवा. हाच श्रीगणेशांचा संदेश आहे. ईश्वराचे तुम्हा सर्वांना अनंत आशीर्वाद, ा. तुमच्या माताजीवर ॐी ा दी श्री गणेश पूजा ७ 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_4,5.pdf-page-6.txt खस्मस पूजा शाभ प.पू. श्री माताजी निर्मलादेवींचे भाषण (सारांश) गणपतीमुळे २५ डिसेंबर ९६ ठेवले गेले. खिश्चन पाटी आणि चर्च-संस्थेतील अशा लोकांनी क येश खिस्तांचा जन्म ही एक फार मोटी प्रतिकात्मक धटना आहे: अगदी गरीवातल्या पण त्यांना खुप बास दिला. अजूनही ते चालूच आहे. पराश्चात्य देशांमध्ये अजूनही आपल्याला हेच दिसून येते की गरीब माणसाचाही होणार नाही अशा एका गोट्यात त्यांचा सर्वसाधारण जनमानसावर या चर्च-संस्थेचा खूप पगडा आहे. एरवी ते लोक फार बुद्धिवान, काटेकोर शास्त्रीय विचारसरणीचे व शुर आहेत पण मंदिरे, चर्च, धर्म किंवा (जीवन) हेच दाखवतो की अवतारी पुरुष किंवा उन्नतीच्या खिश्चन-धर्म या विषयावद्दल मात्र मतिगंग झालेले आहेत आपल्याकडील लोकांचे काही चुकत असेल हो विचारही त्यांच्या डोक्यात येत नाही. मी इटलीमध्ये गेले होते तेवह त्यांच्या केथॉलिक चर्वमधले आपल्या देशात बघायला जन्म झाला. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत असल्याने त्यांना वाळलेल्या गवतावर झोपावे लागले. पण त्यांचा जन्मच उच्च स्थितीमधील लोक शारीरिक सुखावद्दल पूर्णपणे उदासीन असतात. त्यांचा संदेशच इतका महान व गहन होता की त्यांचे शिष्यसुद्धा त्यांच्या शिकवणीप्रमाणे संघर्ष करण्यासाठी तयार झालेले नव्हते प्रेम व क्षमा हा त्यांचा संदेश सर्व साधू-संत देतात. सर्व अवतारपुरूपांनी व प्रेषितांनी प्रेम व क्षमा हीच शिकवण मिळणार नाहीत इतके भयंकर अना्गेदी व भ्रष्टाचारी प्रकार पाहून मी थक्कच झाले. पेशाचे अपव्यवहार, स्त्रियांची विटंबना, अनौरस संतति असले धाणेरडे प्रकार तिथे राजरोस चालतात. ते लोक स्वतःला स्हणवताना खिस्ताच्या नावाखाली असे धंदे कसे करू शकतात? खिस्तांनी आपल्या शिकवणुकीतृन व जीवन- दिली. ज्यांचा त्याला विरोध होता किंवा ज्याला त्याची फादर-मदर सिग्टर असे उपयुक्तता पटत नव्हती त्यांना त्यावर विश्वास ठेवण्यास सांगितले गेले. त्यावेळी लोक साधेसुधे असल्यामईळे त्यांनी त्यांची अनुज्ञा पाळली; त्यातले काही शिष्य फार चांगले होते. कार्यातून हे दाखवायचा प्रयत्न केला. लंडनमधील एखाद्या काही अर्धवट होते तर काही थोडे साशंक होते. भव्य हॉस्पिटलमध्ये आरामात जन्म घेण्याचीच काही जरूर नाही. त्यांच्या स्वतःच्याच अगदी साध्या जन्माची गोष्ट आपले आज्ञा चक्र तयार करण्यासाठी त्यांचे अवतरण झाले आणि त्यांनी अपरंपार कष्ट करूनही आपल्याला असे पाहूनच खिश्चन लोक तसेच साधे व्हायला पाहिजे होते पण दिसते की विशेषतः खिश्चन लोकांचे आज्ञा-चक्र फार खराव ते तर उलट सर्व काही पैशामध्ये तोलणारे आज आहेत. असते, ते फार आक्रमक वृत्तीचे खप विचार व योजना पैशासाठी ते दूर-दूर गेले आणि त्या-त्या प्रदेशातील लोकांचा आखणारे व भविष्याचा जास्त विचार करणारे असतात. संहार केला. व्राझील, चिली. अर्जेंटिना या देशात गेलात तर उजव्या वाजूचे जे सर्वसाधारण दोष असतात ते खिश्चन तिथे मूळचा आदिवासी एकही मनुष्य तुम्हाला दिसणार नाही इतके हे लोक त्यांच्याशी विश्वास बसणार नाही इतके क्रूरपणे आक्रमक पद्धतीने वागले इंग्लंडमधल्या प्रांटेस्टंट Gnostics) लोक होते त्यांचा खिश्चन धर्माधिकारी लोकांचीही तीच तहा, सकाळपासून संध्यकाळपर्यंत तुम्ही म्हणवणाऱ्या देशातील लोकांमध्ये सापडतात. खिस्ती धर्मामध्ये सुरवातीच्या काळात जे खरोखर ज्ञानी व म्हणवणार्या लोकांकडून फार छळ झाला आणि त्यांना दावून चैतन्य लहरी 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_4,5.pdf-page-7.txt काम सारखे थैक-यू. थैंक-यू असे नाही म्हटले तर त्या जातीतून स्वतःला कँथालिक म्हणून लहान मूलांनाही गॅस-घेंवरमध्ये ठार तुम्ही खलास., खिस्तांना कुठली जात होती का ? ते सावळे होते का? नाही तर गोरे होते का? मुळीच नाही. ते भारतीयांसारख्या वर्णाचे होते. पाश्चात्यांमध्ये ही जातपात मारणारा कसा होऊ शकतो है समजत नाही. पण ज्यांचा असा छळ झाला तेच आता आक्रमक होऊ लागले आहेत व आज ते पॅलिस्टीनियन लोकांच्या विरोधात आहेत: पॅलेस्टिन ANII लोकांनीही सगळीकडे थैमान कुटुून आली ? खऱ्या खिश्वन धर्मामध्ये याचा खिस्तांशी काही संवंध नाही. लोकही मुसलमान असून त्या वातले आहे. खिस्तांचे जीवन आणि इतिहास खोलवर जाऊन तुम्ही कुटेही जा, साध्या-भोळ्या भाविक लोकांचा हे पाहिला तर हेच दिसून येते की एक आक्रमण झाले की चर्चमधले लोक वाटेल तसा उप्योग करून घेतात. त्यातृनच दुसरे आक्रमण सुरू होते. एकाने दुसर्याला वप्पड मतदानासाठी त्यांना वापरतात. पैशासाठी त्यांचा उपयोग करून घेतात खोटेनाट पैसे है चर्चमधेच वनतात. इतका हएकाधिकार, इतकी शिस्त, इतकी हुकूमशाही की कारय वाद्टेक ते केले तरी पोपसाहेबांचे कधीच काही चुकत नाही. त्वांनी काहीही केले तरी ते योग्य मानायचे. पापाची कसली जाणीव मारली तर तो मारणाच्याला ठार करण्याचा प्रय्न करता. धर्मामुळेच हा मल्सर व दुरवा निर्माण झाला आहे; देवाच्या व धर्मांच्या नावाखाली लोक एकमेकांचा खून करत आहेत. सहजयोगातही लोक आता माझे नाव घेऊन गैरमा्गाला लावणा्याचे ग्रुप वनवत आहेत. तुमच्यावर तसा प्रसंग येणार नाही याची काळजी घ्या. नाही, नरकाची भीती नाही. इतकचे कारय खिस्तांचे- जे साक्षात शुद्ध व अवोधित आहेत पण स्मरण नाही. एकदा होते त्या खिस्ताचे नावाखाली लोण अत्याचार, मल्सर, दवप, खिस्त मंदिरात वाजार मांइलेल्या लोकांवर हंटर उगारून मारू लागले कारण ते म्हणत देवावरोवर खरेदी-विक्री नाही, तसे दुसर्याकडे पसरते आणि सहजयोगातही त्याचा शिरकाय ते लोक इतर वस्तूंचाच वाजार भरवत होते पण मंदिराच्या झाला आहे. मी जर एखाद्याला लीडर म्हणून वदलखा आणि पावित्र्यावद्दल त्यांचा आग्रह होता. खिश्वन लोकांनी आणखी एक प्रकार केला, तो म्हणजे सहजयोगातून आपल्याला न खिस्तांना मारल्यावद्दल त्यांनी ज्यू-लोकांना दोषी ठरवले. ते जातो. साफ विसरतो. नुसते दुसरा लीटर नेमणार आहे असं नेहमीच दोपारोप दुसर्यांवर करतात. खिश्चन लोकांमध्ये स्वतः दुसऱ्यावरोवर केलेल्या अन्यायाचे खापर दुसन्यावर दिले. त्याचे सर्व चांगले झाले. सहजयोगाच्या कृपेनेच तो लादण्याची वृत्ती अजूनही आहे. तसे त्यांनी ज्यू लोकांना दूपण लावले. त्यावेळचे ज्यू लोक नंतर भारतात येऊन भारतीय झाले असावेत. त्यांचा पुनर्जन्मावर कदाचित विश्वास नसेल तरी ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे फक्त एक सोईसाठी केलेली व्यवस्था आहे आणि एखादा त्यावेळच्या न्यू लोकांनाच तिथे पुन्हा जन्म मिळाला असे लीडर विघड़त चालला तर त्याला वदलावला ह्े इतकाच तुम्हाला म्हणायचे आहे का? तिसरी गोप्ट म्हणजे त्या एवढ्या गर्दीमध्ये ज्यू लोकांनीच खिस्ताला मारले असं तुम्ही कसं ठरवू चुकीची समजूत असल्यामुळे एकदा ती मिळाली. की तिचा शकता ? म्हणून ज्यूनी खिस्तांना मारलेच नाही. खरं तर वाहेल तसा वापर केला जातो. हे प्रत्येक देशात चालले आहे त्यावेळच्या न्यायाधीशानेच तो निर्णय घेऊन तशी आज्ञा जे प्रत्यक्ष प्रेमशकतीचे अवतरण फसवणूक अशी वाईट कामे करत आहेत. हे लोण एकाकडून दूसरा लीडर नेमला तर लगेच त्याला राग येतो आणि किती फायदा मिळाळा है विसरून सांगितले तरी एकदम खलास सहजयोगानेच त्याला सर्व काही जिवंत आहे हे सारे काही विसरतो. लीडर केल्याबर ती हेवाच त्यांच्या डोक्यात शिरते. सहजयोगात लीडर वनवण्यासाठी तुम्हाला कधीच आणले नाही. लौडर नेमणे ही नि त्याचा अर्थ. इतके हे सरळ आहे. पण सता मिळवणे ही आणि अजूनही चालत आहे ही फार खेदाची व क्लेशदायक केलीं. तो एक रोमन होता. रोमन साम्राज्याला त्याची गोप्ट आहे. माझ्या कार्यात त्यामुळे अडथले येतील. सर्वांना जबावदारी नको होती म्हणून ते म्हणाले की ज्यूनीच खिस्तांना मारले म्हणून हिटलरने सुद्धा ज्यू लोकांचाच छळ केला. सामूहिक पूर्णावस्थेला नेण्याचा माझा प्रयत्न आहे तुमच्यामध्ये मेदभाव मला करायचा नाही. पण जे चुकीचे. खिस्मस पूजा ९ 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_4,5.pdf-page-8.txt आजपर्यंत ते सहजयोगी नव्हते. सहजयोगी जर असा अयोग्य व अर्पवित्र आहे ते घरातील स्त्री तांदूळ निबडतांना त्यातले खड़े काढून टाकून तुम्हाला दाखवून द्यायलाच हवे. भुकवला जाऊ लागला तर सहजयोगाची फायदा कार्य? कुंडलिनी जागरणाचा फायदा कारय? खिस्त है मानवज्ञातीचे तारणकार म्हणून जन्माला आले. आपल्यासाठी या जगात जे शक्य होते ते सारे काही केले. पण आपण त्यांच्यासाठी काय केले? त्याचप्रमाणे वरेच सहजयोगी मागण्या करत असतात देते तसे है आहे. खड्यांसकट आपण भात करत नाही कारण त खडच राहणार, संत नामदेव अशा लोकांची माशीवरीबर तुलना करतात. माशी जिवंतपणी अन्नावर वैऊन आपल्याला बरास देतेच. पण चुकून पोटात गेली तर मरूनही वर त्रासच होतो. अशा लोकांना सहजयाग समजणार नाहीच पण ते की माताजी, आम्ही तुम्हाला भेटू शकत नाही, तुमच्याशी हात आपल्याला त्रास देतील. मग जे सहजयोगात प्रगत झाले मिळवू शेकत नाही. तुमच्या पाया पड़ू शकत नाही, हैं नाही आहेत. त्यांनी काय करायचे ? ते नाही इ. इ. मला खरंच आश्चर्य वाटते. मी हे केले त्यांन मण त्यांचे अनुकरण करायचे का? मी कधी कृणाला दोष देत नाही. उलट लोक पाहिजे. ते कले पाहिजे अशी सारखी माझ्या मागे भूणभूण, मला सांगतात "माताजी त्याने सहजयोगाला कधी पैसे दिले तुम्ही फक्त ध्यान करायला पाहिजे. तेवढंच करा आणि हे परमचैतन्य ही माझीच शक्ती आहे आणि माझ्या शक्तीचीच नाहीत म्हणून त्याची संपत्ति खलास झाली." मी कधी कोणाजवळ देणग्या मागत नाही. का कधी कशासाठी पैसे जाणीव तुम्हाला आतंमधून होत आहे यावर तुमची रद्धा वसेल तुम्ही जितके माझ्यापासून दूर रहाल तितक तुमच्याच हिताचे आहे. काही सहजयोग्यांची मागण्या करण्याची ही मागत नाहीत. दर वेळेस उलट म्हणते. देऊ नका, आपल्याजवळ खूप आहे. मला जरूर असली तरीसुद्धा मी कुणाकडे एक पैसादेखील मागत नाही. मला तसला प्रश्नच कधी पड़त नाही आणि ते मला माहित आहे. सबय मला अजिवात समजत नाही. त्यांना जागृति मिळाल्याचे ते विसरलेत का? खिम्त है केवढ़े महान अवतरण झालें आहे है आपण खरिस्तांच्या जीवनातून आपण हेच समजून घ्यायला हवे की त्यांना कधी कसले प्रश्न नव्हते. ते निर्भय होते. आपण देवपुत्र आहोत है त्यांना माहित होते; म्हणूनच त्यांनी सुळावर चढवले गेले त्यालाही तोंड दिले. लोकांना ते आवडले असो समजून घ्यायला हवे त्यांना 'जागृति देता आली नाही ही गोष्ट वेगळी. त्यांना सुळावर चढ़वणार्या लोकांची तुम्ही कल्पना करा म्हणजे अशा लोकांना 'जागृति' कशी मिळणार वा नसो पण त्यांनी क्रॉस खांद्यावरून वाहिला. क्रॉस हे हे समजेल. माझ्यासमोर कुणी सुरा होऊन आला तर मी स्वस्तिकाचेच पण थोड्याफार फरकाचे प्रतीक आहे. खिस्तांना तरीही आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. त्यांनी हे प्राणाप्पण आपल्या सर्वांसाठी केले ज्यामुळे आपण त्याला साक्षात्कार कसा देणार? त्यांचे कणी ऐकले नाही. त्यांच्या म्हणण्याचा कुणी विचार केला नाही. पण तुम्ही आता साक्षात्कारी झाला आहात; द्विज झाला आहात. तुम्ही महान आज आज्ञा पार करू शकली. दसु्यांची निंदा करण्याऐवजी स्वतःची निदा केलेली वरी. स्वतःला सुळावर देण्यासारखे ते आहे असे समजा कारण सहजयोगी म्हणून आपण कुठे व कार्यतत्परता किती जणांजवळ आहे? विचार करा. आहित हे तुमचे तुम्हालाच समजेल. मला सांगण्यात आले आहे की दुसऱ्या लोकांच्या अंकित झालेले ८०-९० सहजयोगी इथे आले आहेत. सहजयोगी व्यक्ती दुसऱ्याच्या प्रभावाखाली कशी येऊ शकेल? हे शक्य आहे का? पण कदाचित ते ध्यान करत नसतील: त्यांना ते कसं जमणार? झाला आहात. तुमच्याजवळ मोठी क्षमता आहे. एवढे सगळे असूनही तुम्ही कसे आहाते ? सहजयोगावद्दल खरी कळकळ सगळ्यांना त्यांचे - त्यांचे व्यवसाय आहेत, हे आहे, ते आहे. पण कळकळीने काम करणारे किती आहेत ? ख्रिस्तांजवळ फक्त १२ शिष्य होते आणि एक-दोन चगळता सर्व समर्पित होते. साक्षात्कार नसतानांही त्यांनी खिस्त-धर्माचे श्रद्धेने कार्य केले आणि तो वृक्ष पसरला. पण त्यांना पूर्ण ज्ञानाची कल्पना आता ते क्षमा मागतात. मी क्षमा करेनही पण त्यामुळे ते नव्हती. त्याच्यावरोवर खिश्चन धर्मातरामधून आलेले वेकार ठीक होतील असे नाही: त्यांनी हे समजुन घ्यायला हवे की लोक होते. म्हणून त्यांनी खिस्त जन्माला साजेसे काही केले खिस्मस पूजा १० 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_4,5.pdf-page-9.txt आज मी जेव्हा येत होते तेव्हा लोकांनी शाली नाही तरी ते समजण्यासारखें आहे. पण तुम्ही लोक द्विज झाला आहात, आत्मज्ञान तुम्हाला मिळाले आहे, सर्व शक्त्या मिळाल्या आहेत आणि सर्वव्यापी शक्तीवरोवर जोडले गेला पसरल्या. मला आठवण झाली कि खिम्त यायचे तेव्हा लोक पाम- वृक्षाची पाने आणत आणि जमिनीवर त्यांच्यासाठी शाली पसरत पण ते कुठे गेले? ते क्रॉसवर, सुलावर मरणाला सामोरे गेले तुम्ही माझ्याबद्दल जेव्हा प्रेम दाखवता तेव्हा घ्या की तुम्हाला सहजयोगाच्या कार्यावदलही तितकेच प्रेम वाटले पाहिजे. आजकालच्या देशांमध्ये. जिथे खिस्ति आहात तरी तुम्ही असे कसे ? तुम्ही सर्व शक्त्या वापरू शकता, ओळखू शकता, चालू झालेल्या एका इंजिनसारखे तुम्ही झाला आहात. काही चाके चालू झाली आहेत. पण मागे अनेक चाके आहेत आणि म्हणून तुम्हाला खूप करण्यासारखे लक्षात धर्माचा प्रभाव आहे. ते सर्वजण अवनतीला चालले आहेत आहे. मी खिश्चन लोकांना दोष देत नाही. त्यांना कधी कारण त्यांच्याजवळ नीतीमत्ता नाही. तिथे वेकारी आहे अनेक समस्या आहेत, त्यांची मुले भरकटलेली आहेत. दारू. धुम्रपानाच्या आहारी जात आहेत. त्यांचा दुर्परिणाम आपल्यावरही होत आहे. हे सर्व खिस्त विरोधी कार्य आहे. खिस्तांच्या विरोधात कुणी असेल तर तो आपल्यातच आहे कारण त्याला खिस्तांच्या पावित्र्य व प्रेमाच्या विरोधातल्या या अर्थ नाही. पण आतून तुम्ही प्रगल्भ व्हायला हवे आणि तुमचे गोष्टी सान्य आहेत. ही मुलगी जी वुडून मेली ती तुमच्या निष्काळजीपणामुळे गेली. तिचे वडील कठे गेले होते ? लहान मुलाला असे सोडून करसे जाऊ शकतात मला समजत नाही. ही महत्त्वाची गोण्ट आहे. खिरिस्तांनी सांगितलेच आहे की स्वतःवर जस प्रेम करता तसं मुलांवर, शेजायांवर प्रेम करा. पार्श्वात्य देशांमध्ये तुम्हाला शेजारी मिळछाला तर काही धडगत नाही. तो तुम्ही काय करता, कुठ जाता सबव माहिती मिळवील, दुर्बिणसुद्धा त्यासाठी वापरेल आणि तुम्ही आवाज केलात तर संपलच: साधे गाणे म्हणालात तरी संपलेच, त्या बावतीत भारतीय लोक चांगले आहेत आमच्याकडे तसला आत्मसाक्षात्कार मिळाळा नाही; फार फार तर एखाद्या पाद्टी त्यांच्यावर पाणी शिपडून त्यांना द्यायचा. पण तुमचं काय? मी तुमच्यासाठी जगत आहे; आईवरोबर राहून तुम्ही प्रगल्भ मला प्राहायचे आहे. पुष्कळ जण तयार झाले असले तरी अनून खूप लोक तयार व्हायचे आहेत. म्हणजे तुम्हीं झाल्याचं उत्तम भाषण देऊ शकाल किया पुस्तके लिहाल हा त्याचा व्यक्तिमत्त्व एखाद्या फुलासारखे, ज्यामधून प्रेमाचा ईश्वरी सुगंध दरवळेल, असं वहरले पाहिजे माझ्यात आणि खरिस्तांमध्ये हाच फरक आहे. ते म्हणाले "मला आता जास्त काही करायचे नाही; या मूर्ख लोकांची संगत घुरे झाली. " माझे तसं होणार नाही, जग कसं आहे मला माहित होते. आज तर जगाची परिस्थिति आणखीच खराब आहे कारण सर्व नेतेमंडळी आपापसात भांडत आहेत. आजचे राजकारणी भ्रष्ट आहत. भ्रष्टाचाराची जणू स्थधाच चालली आहे, सत्य व प्रामाणिकपणाचा त्यांच्याजवळ लवलेश उरला नाही. प्रत्येकजण जाहिरातवाजी, संपर्क-माध्यम, वर्तमानपत्र यात गुंतला आहे आणि ही साधनेच वाईट प्रवृत्तीला बढाबा देत आहेत. हे सर्व असूनही मला खात्री होती की सन २००० आवाजाचा अ्रश्न नाही. त्यांना तो चालता. भारतीय लोक आचाजाशी कस जमवून घेतात मला शाधून काढायचे होते. मला समजले की पाश्चात्य देशातील लोक सदैव पयत सहजयोग हा एक अद्वितीय योग ठरणार आहे. तुम्ही ताणतणावाखाली असतात म्हणून त्यांना आवाज सहज़ होत मला माझे वाक्य पुरे करू दिले नाहीत, हे जेवढे इथे माझी सेवा करून आहेत तेवढे लोकही खरे सहजयोगी झाले तर! नाही. पण भारतातील लोकांना टेन्शन स्हणजे काय है तितकेसे माहित नाही, मला कळत नाही पण अजून तरी तो तुमच्या शहरात मी येऊ शकले नाही तरी काही विघडत नाही, कशानेच काही विधडत नाही. मुख्य गोष्ट कोणती असेल तर ही की तृम्हा लोकांना साच्या मानवजातीचे उत्थान प्रकार इकड़ फारसा बाढला नाही. पाश्च्चात्यांच्या मानाने कमाीच आहे. म्हणून पाश्श्चात्त्य लोक आवाजाला इतके भारतात खेड्यापाड्यानून राहणारे लोक र्टेशनबरच झोप घतात, त्यांना काही होत नाही; गाड्या यत घावरतात ा करायचे आहे. सगळ्याना एकत्र आणायचे आहे आणि सगळीकडे शांती, आनंद व सुख पसरवायचे आहे. जात असतात पण है छानपकी झोप काढतात. पण पाश्वात्य खिस्मस पूजा ৭৭ 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_4,5.pdf-page-10.txt आहे आणि जन्मत:च तो तुमच्यामध्ये आहे तुम्हीं दुसऱ्या देशांची कल्पनाच करा. देवकृपेने इटलीमध्ये आमचा शेज़ारी जरा दूर होता पण इंग्लैंडमध्ये शेजाऱयांच्यामुळे आम्हाला बरेच कुटल्या धर्मांचे धर्म नाही. म्हणून मला आशा आहे की सन २००० पर्यंत पृथ्वीवरचे सर्व धर्म लयास जातील कारण ते सर्वजण काही कारण नसताना एकमेकांशी भांडत आहेत. एकमेकांना फुकट ठार मारीत आहेत. त्यांना तेच आवडते. कुराणला का दोप अनुयायी नाही कारण तसा कोणताच टूसरा वेळा इकडून दूसरीकडे असा आश्रम बदलावा लागला; त्यातही एक शेजार असा भेटला की त्याचे नाव Mr. Peace होते कुणी हे नाव त्याला दिले कोण जाणे: जीवनात त्यांच्यामध्ये इतका विरोधाभास. इतक्या ग्रचंड दोन टोकांच्या बागणूकी की वाटायचे "शेजान्यावर प्रेम करा" हा द्यायचा. वायवलला का नावे ठेवायची? काळ कठीण आला असं का म्हणायचे? त्यांना आपल्या धर्मांचा देशच पाहिजे. उप्रदेश ते कधी तरी आचरणात्त आणतील का? स्वतःची वेगळी जात पाळायची आहे; एकदा तुम्ही विभक्त होए्याची परिक्रिया सुरू केली की तुम्ही खिस्त - विरोधी वनता सहजयोगात तुम्हा सर्वांची एकच औळठ ख आहे: दुसरी कुठली कल्पनाच माझ्या डोक्यात नव्हती व नाही. आपण सवज् एकाच वापाचे पुत्र आहोत. एकाच आईची लेकरे आहोत. वेगवेगळे तट पाइण्याची आपल्याला कशाला जरूर? 'भारतीयांमध्ये हा त्रास फारसा नाही. कधी कधी झाला तरी फारसा नाही. शिवाय कुठे संगीताची वैटक असली तर शेजारपाजारचे सगळे येणार आणि शिवाय वरोवर चहा किवा टुसरे काहीतरी आणून संगीताचा आनंद घेणार. पण तिकडे सामूहिकता इतकी कमी आहे की ते स्वतःला खिश्चन कसे म्हणतात मला समजत नाही. चर्चमध्ये मात्र अगदी पण आतासुद्धा मी पहाते की निरनिराळे गरुप पटकन जमतात. उदा. महाराष्ट्रियन लोक एकत्र बसणार झकासपैकी कपड़े करून जाणार, तिथल्या मेयरने सांगितले की पंधरा मिनिटे वरोबर कसणार. अगदी घड्याळ वघून भारतीयांची ती सबयच आहे, त्यांचा स्वभावच तसा आहे. आणि एका तासानंतर तुम्ेगातून सुटल्यासारखे वाहेर पडणार. आणि तुमच्या बरोवर तासनु-तास् वसलेले हे लोक किती श्रीमंत. मला वाटते की मीच त्यांच्यावर जादू करत असेन. तिकडे लोक सामूहिकतेत फारसे येत नाहीत. दुसरं म्हणजे दारूची नशा असल्याशिवाय त्यांना एकमेकात संभापण करणे जमत नाही. सदैव ते थकलेले. चित्रपटगृहात सिनेमा पहायला किंवा असच दुसरीकडे आले की लगेच वसतील इतका थकवा, तरूण माणसेसुद्धा आणि सतत विचार, विचार आणि विचार हे हे एकदा सुरू केलेत की मग तुमचं संपले. तुम्ही मग खिम्तांचे विरोधी विचारांमुळे आणि तसल्याच कामामुळे आता काय करायचं, उद्या काय करायचे हेच विचार. आपण तरीही उत्तर हिंदुस्थान्यांची पाहिजे हे का? तो भारताचाच भाग आहे ना ? त्यांना पण तीच तहा. तुम्ही इंदोरला आलंच दिल्लीला येणं जमणार नाही; पण मीच संगळीकडे सगळ्या खेडयात जायला हवे! असं का ? आज तुम्ही दिल्लीत जन्माला उद्या आणखी तर? तसंच या ठिकाणी माझे घर आहे ही अशीच एक गावी जन्माला आलात कुठेल्या भयानक आला, डोकंदुरखी तुम्ही माझ्य-माझ्या-माझ्या ठिकाणी यायला पाहिले सर्व आज्ञमुळे, सारखा खिस्त कोणी लागत नाही. आज तुम्हाला अशी सवय झाली आहे | पि की तुमच्या आजूवाजूला तुमचेच देशवांधव दिसायला हवे. आशा करू या की या प्रकारचा धर्म नाहीसा होईल; असले तुम्ही नुसते शजारी जे बसले आहेत त्यांच्याकडे पहा ते कोणी परके आहेत का? सहजयोगात 'दूसरा' असा कोणी आहे का? आपण सारे 'एक आहोत आणि तुम्हाला माझ्यावहल व खिम्तांवहल प्रेम असेल तर तुम्ही ही एकतेची भावना बाळगलीच पाहिजे. ग्रुप बनवण्याचे सर्व धंदे आता संपले पाहिजे सहजयोगामध्ये आपण सर्व एक आहोत. एकच ओळख असणारे, एकच शरीर असलेले. एकाच संस्थेच आपण एकमेकांपासून वेगळे आहोत असं म्हणूच शकत मव धर्मच नष्ट होतील. आता फारच झाले आणि हा शेवट व्हायलाच हवा. त्यांचा काही आधार नाही आणि तुम्ही त्यांना सावरू शकत नाहीत. त्यांच्यामध्ये अधर्म इतका पसरलेला आहे की तुम्हाला ते सहन होणार नाही. इस्लाम हिंदू,खिश्चन, शीख, बौद्ध, जैन व्हायला हवा. खिग्तांचा कुठला धर्म होता? तुमचा सहजयोग ही एकच धर्म आहे. विश्वाचाही तोच धर्म आहे. तो पवित्र सर्व पंथाचा शवट इ. खिस्मस पूजा १२ 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_4,5.pdf-page-11.txt नाही. हा हात शरीरापेक्षा वेगळा आहे का? त्याला वेगळे खिश्चन" म्हाणवतात. म्हणजे खालच्या जातीतले पण धर्मातर अस्तित्व आहे का? एकदा का तुम्ही बगळेपणाची भावना केलेले म्हणजे ही आणखी एक नवीन जात. एकदा खिश्चन सोडून दिली म्हणजे किती आनंद मिळतो याचे तुम्हालाच झाल्यावर जात कुठली? सर्वच खिश्चन: पण नाही; दलित आश्चर्य वाटू लागेल. पुण जर तुम्ही मी-मी माझे यातच गुंतून खिश्चन वेगळे, वरच्या बर्गातले खिश्चन बेगळे: त्यांच्यामध्ये राहिला तर मग सहजयोगातही आनंद मिळणार नाही; एकमेकात विवाह संबंध चालणार नाही. एरवी सर्व खिश्चन, दुसर्याच्या सहवासाचाही तुम्ही आनंद मिळवू शकणार नाही. माझी वायको. माझे घर, माझी मुले इ. इ! ही जाग जाणारे. स्वतःजवळ नसला तरी इंग्रजांप्रमाणे हवाच न्हणून तुमच्यामधेच यायला हवी. मी काही फक्त एकच देशाची दुसर्याचा सूट उसना आणून चर्चला जायलाच पाहिजे. नाही. पुष्कक मुले भारतीयांशीच लग्न करायचे आहे. आता एका ३५ वर्षांच्या खरिस्तांचे अनुयायी, चांगले कपड़े करून नियमित चर्चला भारतातील खिश्चन लोकांप्रमाणे खिस्तांचा जन्म इंग्लंडमध्ये व मुली सांगतात की आम्हाला झाला. तुमचा विश्वास वसत नाही ना ? पण सूट-टाय धातल्याशिवाय तुम्हाला चर्चमध्ये जाता येणार नाही. धोतर नेसून चर्चमध्ये जाणाया माणसाची तुम्ही कल्पना करू शकता का? शक्य नाही. मी खिश्चनाबरोबर लग्न केले नाही ही देवाची कृपा. माझ्या वहिणींनाही विवाहाचे बेळी साडीच्याऐवजी झगा बालावा लागला. भारतीय स्त्री साडीशिवाय लग्नासाठी दूसरें काही वापरणें शक्य नाही पण त्यांना जवरदस्तीने फ्रॉक घालावा लागला. पुष्कळांना इंग्लिश पद्धतीनेच लग्न करणे भाग पड़ले. आता तर. मला आश्चर्य वाटते की जपानी महिलाही ऑस्ट्रेलियात आल्यावर इंग्लिश आणणार मग भारतीय मुलीला मी भारतीयच नवरा कुदून विधुरच मिळवार किंवा कुणाला भारतीय पद्धतीचाच विवाह हवा! काय म्हणणार याला? अशा लोकांचे लग्न जमवणे अशक्य आहे. हा. तुम्हाला थोड़ी निवड करावीशी वाटेल तर ठीक आहे. तसं करा पण जोपर्यंत माझा प्रश्न आहे तोपर्यंत मी तुमच्या लग्नाला मान्यता देणार नाही. तुम्हाला जिथे योग्य जोडीदार मिळेल त्याच्याशीच लग्न करायरची तुमची तयारीत पाहिजे. पुष्कळ भारतीय मुलीनी भारतीय मुलांशी लग्न केले आहे पण ल्यांना कार्य त्रास भीगावा लागला मी सांगू शंकणार वधूसारखा पोशाख करतात कारण ते खिश्वन झालेले नाही. सहजयोगात यापुढे ते होणार नाही. एका हिंदुस्थानीचे असतात. याच्यावरून असे दिसते की त्यांच्या मताप्रमाणे दुसर्या हिंदुस्थानाशी लरन सहजयोगामध्ये अजून जमलेले खिस्त इंग्लंडमध्ये जन्माला आला होता. खरं तर खिश्चन नाही. ते शक्य नाही; परमेश्वराची तशी इच्छा नाही तुम्हीं लोकांनी पोशाखावद्दल इतके काटेकोर असायची जरूर नाही. तुमच्या जातीमध्येच असा संबंध का नाही शोधून काढत? भारतामध्ये तर त्याला खुप महत्व दिले जाते. माझ्या मुलीचे जेवतांना काटा इकडे, चमचा तिकडे इ पारश्चात्य देशातून लग्न जमवताना ते म्हणायचे नको, हा श्रीवास्तव नाही आणि जरी श्रीवारतव असला तरी स्हणायचे तो तुमच्या सारखा श्रीवात्सव नाही. मी म्हटले फार झाले. आमच्या घरी या सगळ्या मूर्खपणाच्या कल्पना तुमचा ड्रेस असाच हावा, आल्या. ख्रिस्त काय काटा-चमचा घेऊन जेवत होते? त्यांचा जन्मच मुळी गोट्यात झाला. या लोकांच्या ड्रेस-कार्ट-चमचे इ. चा वाऊ पाहून हे खरिश्चन आहेत का याच्यावर विश्वास ठेवणे जड जाते; वर तुमच्याकडे जेवायला आले तर आधी प्लेट उलटी करून कुठल्या कंपनीची आहे हे पाहतील! जमवणार बास. माझ्या पतीलाही ते पटले. माझ्या नातींच्या त्यालाच महत्व. ते स्वतःला खरिश्चन स्हणवतात हाच मुळी वेळीही हीच तहा. श्रीवास्तव मिळाला तर छानच. नाही मूर्खपणा नव्हे काय? खिस्तांनी तवेल्यात जन्म घेतला आणि या लोकांना या मूर्खपणाच्या गोष्टींवहल काटेकोरपणा! खिस्तांच्या जन्मामध्येच काय महानता आहे हे तुम्ही समजून नाही. आता तर त्यांच्यातले काही लोक स्वतःला "दलित- घेतले पाहिजे. गाई-वासरे बांधून ठेवली आहेत अशा माझ्याहून बयस्कर असे वरेच नातेवाईक होते. म्हणून मी स्पष्ट सांगितले की श्रीबास्तवर असो वा नसो, मी त्यांचे लग्न मिळाला तर नाही. महाराष्ट्रातही हाच प्रकार: त्यांच्यातले खिश्वन झालेल्यांचीही हीच तनहा. तुमचा विश्वास वसणार खिस्मस पूजा १३ 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_4,5.pdf-page-12.txt गोठ्यामध्ये ते जन्मले. तुम्हाला खिश्चन माणूस ओळखायचा तुमच्याकडे काही मागत नाही. या भेटवस्तूंचा स्वीकार असेल तर रविवारच्या सकाळी त्याला पहा., माझ्या वडिलांचा करण्याची तुम्ही माझ्यावर जबरदस्ती करता, तुमच्या याला फार विरोध होता, ते समाधानासाठी मी तेही मानते. पण एक गोष्ट अगदी निक्षन कुडताच वापरला, सूट धातला नव्हता. भारतीय लोकांना सांगते की यापुढे महाराष्ट्रीय महिलांनी माझी ओटी भरायची आचाराची कृत्रिम सभ्यता वाळगण्याची वृत्ती मुळातच असते. नाही. माझी ओटी अगदी काठोकाठ भरली आहे. कुणी म्हणजे कुणीही माझी ओटी भरायची नाही. कुणाचे लग्न झाले असेल कुणाला मुलगा-मुलगी झाली असेल तर त्यांची ओटी भरा. माझी ओटी नाही. बाटलं तर मंदिरात घेऊन जा वापरायचे. खरिस्तांनीही कुडता त्यांच्याजवळ असती तर में महिन्याच्या या गरम हवेत त्यांनी सूट का घालावा? आपण सहजयोगी आहोत. सामान्य माणसांसारखा सामान्य कपड़े आपण वापरायला हवे. या म्हणजे तिची पुन्हा पुन्हा विक्री होईल आणि मधल्यामध्ये त्या पुजान्यांचे पोट भरेल. या खिस्तपूजेच्या दिवशी एक गोष्ट सांगायची म्हणजे परमचैतन्याशिवाय कुणावर तुम्हाला छाप पाडायची आहे ? ते लोक वरवरचं वघतात. ड्रेससारख्या वावर्तींत कमालीची शिस्त, राहण्याच्या सवयीवद्दल पण तेच, फार विचित्र प्रकार मी. तुम्हाला सगळा. मी है सर्व पाहिले आहे आणि म्हणूनच आपण खिस्तांना काय दिले यांचा विचार करा. तसच दुसरी बजावून ठेवत आहे. खिस्त-विरोधी असलेल्या संस्कृतिपासून गोष्ट म्हणजे आपण माताजींना काय दिले याचाही विचार करा. है फार महत्वाचे आहे. मला तुमच्याकडून काहीही नको. अजिवात नको मी स्वतःशी पूर्ण समाधानी आहे. मला एबढच पाहिजे की तुम्ही सहजयोगाला, सत्य व प्रेमाला पूर्णपणे वाहून व्या; खिस्तांनी म्हटल्याप्रमाणे] कुजवुजणारे जीव वनू का, इकडच्या - तिकडच्या गण्पा मारलेले मला आवडत नाही ते चांगले नाही आणि ते बंद झाले पाहिजे नाही तर तुम्ही खाली घसराल आणि तेसुद्धा अगदी भयंकर प्रकारे: ही आणीवाणीची (Last Judgement) वेळ आहे म्हणून तुम्ही स्वरगाला तरी जाल नाही तर नरकाला ही प्रक्रिया चालू झालीच आहे. म्हणून तुम्हीं कुठे आहात ते पहा. मी तुमची आई म्हणून तुम्हाला सुधारण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला समजते. त्यांनी खिस्तांची सांगते की ही आणीवाणी आहे हे विसरू नका: आणि म्हणून खिस्तोच्या विरोधातले कार्य सोडून द्या. आपलं कुठे काय दूर रहा. प्रत्येक वाबतीत त्यांनी खिस्तांचा उधड-उघड अपमान करणा आहे. तुम्ही सुद्धा आपल्या रहन-सहनमधृन खिस्तांचा अपमान होणार नाही बाची काळजी घेतली पाहिजे. खिस्तांचा संदेश आहे की तुम्ही तुमच्यातील दैवी प्रवृत्ती सक्षम बनवा आणि चारित्र्य बलशाली वनवा ज्यायोगे सहजयोग उठून जीवनाचे अनुकरण करा. त्यांना कशाचीही नोकरी, धंदा, घर कंसली चिता बा भीती नव्हती. सगळयांमध्ये ते निर्भय होते. त्यांच्या आयुष्यामध्ये त्याची खूप सुंदर उदाहरणे आहेत. पण आपण जेव्हा खिश्वन लोक पाहतों आणि त्यांच्यामध्ये दिसेल ते तुमचे ज्येष्ठ बंधू आहेत. त्यांच्या खिस्तांचे कोणते गुण अविष्कार झाले आहेत हे पहायचा कि के कोणतीही अनुज्ञा पाळली नाही; कसलेही अनुकरण केले नाही. आपण सहजयोगी म्हणून आपली वेगळी संस्कृति आहे. चुकत आहे ते तुम्हीच तुमच्या आतमध्ये शोधून काढा आणि त्याच्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे सहजयागाला समर्पित व्हा; त्याच्यातून पैसे मिळवायच्या मागे मात्र लागू नका, तसंच निर्भय आहोत, आपण खोटे वोलत नाही व दुसऱ्यांना सहजयोगामध्ये राजकारण-करू नका; सहजयोगाचा महान वृक्ष कसा वनेल ते वघा. तुमच्यामध्ये ती शक्ती आहे म्हणून नाही. आपली संस्कृती "आईची संस्कृती" असायला हवी. ते घटित कायलाच पाहिजे व होणार आहे. म्हणूनच आज आपण नीतीमत्तेवा आदर ठेवतो. आपले व्यक्तीमत्त्व भारदस्त आहे. आपले एक वेगळेच च्यक्तीमत्त्व आहे. आपण लुवाडत नाही. आणि आघल्याला कुणी भुरळ पाडू शंकत त्यामध्ये दिखाऊपणा किंवा कृत्रिमतेचा हव्यास नाही. तुम्ही एकदा ही आईची संस्कृती" जीवनच बदलेल, तुमचे बिचार तुमच्या कल्पना बदलतील. मी तुम्ही इथे आहात. तुम्हा सर्वांना परमेश्वराचे अनंत आशीर्वाद. अंगी बाणवली की सारे ा खिस्मस पूजा १४ 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_4,5.pdf-page-13.txt नवरात्री पूजा प.पू. श्री माताजी निर्मलादेवीचे भाषण कबेला: इटली: २० ऑक्टो ९६ मडा केल्या: मुसलमानांनीही तेच केले; आणि अशा प्रकारच्या सर्व युद्धांमध्ये प्रामाणिक साधकांचेच नुकसान झाल्याचे आपल्याला दिसते; ज्यांनी परमेश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेऊन त्याची पूजा केली त्यांनाच शिक्षा भोगावी लागली. लोकांचा देवावरचा विश्वास उडून ते नास्तिक बनू लागले. ईश्वर बगैरे सर्व खोटे आहे, परमेश्वराची सत्ता बगैरे सर्व खोटे आहे चा पूजेचा दिवस विशेष आहे कारण या आ पूजेच्या देवीने नऊ बेळा या पूरथ्वीवर अवतरण केले आणि सर्व राक्षसांचा, विरोधी शक्तींचा संहार करून साधकांना यज्ञ करण्यासाठी संरक्षण दिले. तिचे हे सर्व महात्य पुराणात लिहून ठेवले आहे. तरीपण पुन्हा एकदा या राक्षसी शक्ती व विरोधी लोक प्रवळ झाले आहेत. तसे पाहिले त्याप्रमाणे वागणे हा सर्व मूरखपणा आणि त्याला मानणे व तर या कलियुगामध्ये असे होणे साहजिकच आहे कारण असे राक्षस असल्याशिवाय कलियुगाचे हे नाटक पूर्ण होणार नाही. त्यांची दुष्कृत्ये चालू असली तरी आता हे एक वेगळया प्रकारचे युद्ध होणार आहे आणि शांतताप्रिय लोक यावेळेस लढणार आहेत; शांत वृत्तीचे लोक आयुष्यात सर्व काळी यशस्वी होतात. जरी जगात आजपर्यंत तसे झाले नसेल तरी आहे बगैरे विचार पसरत गेले. त्यातून आणखी परिणाम म्हणून नेते व धर्मकारणी लोक सांगू लागले की ते लोक पापी होते म्हणून मारले गेले; आणि त्या परिस्थितीचा त्यांनी स्वतःसाठी फायदा करून घेतला व वर कांगावा केला की ते लोक खरे भक्त नसल्यामुळे आम्ही त्यांना ठार केले आणि आम्ही विजयी झालो. आता है कलियुग सुरू इझाले आहे आणि या कलियुगामधेही तोच प्रकार चालला आहे पण एका वेगळ्याच तहेने खोलातून विचार केला तर दिसेल की आताचे हे युद्ध ईश्वराला मानणारे आणि ईश्वराला न मानणारे यांच्यामधील आहे. हे दुसऱ्या प्रकारचे लोक अप्रामाणिक, ढोंगी व भ्रष्ट आहेत आणि स्वतःच्या स्वार्थासाठी देवाचे नाव घेत आहेत; ते क्रूर आहेत आणि अधिकार नसतानाही देवाच्या नावाचा झेंडा मिरवीत आहेत. आता ते घटित होणार आहे. असे सांगतात की चेंगीझखान भारतावर स्वारी करून आला तेव्हा तो गंगातीरावरील एका मोठ्या बौद्ध-विहारमध्ये आणि त्या सर्व सर्व बुद्धांना त्याने ठार मारले. त्यावेळेस घुसला तिथे ३०,००० बुद्ध-भिक्षु होते पण त्यांनी चकार शब्द काढला नाही आणि ते सर्व मारले गेले. त्यामुळे वुद्ध द । धर्मावरचा लोकांचा विश्वास ढळू लागला3 ते म्हणू लागले की हो कसला बौद्ध धर्म? भगवान बुद्धीने त्यांना का नाही वाचवले? ही मानवी विचाराची पद्धत आहे; पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या कलियुगामधेच चेंगीझखनाची अनेक लेखकांनी प्रशंसा केली आणि तसे ग्रंथ पण लिहिले. तो पूर्वीच्या आणि आत्ताच्या लढाईतला हा फरक फार सूक्ष्म आहे. त्यामध्ये जे विजयी होतात त्यांना वाटू लागते की आपल्याला जे पाहिजे होते ते आपण मिळवले. पण या कलियुगामधे असं दिसून आले आहे की त्या इतिहासकालीन घटनांना आता निलज्जपणा समजू लागले आहेत, तो निव्वळ आक्रमकपणा किंवा मूर्खपणा होता असे म्हणू लागले आहेत. मुसलमान नव्हता; एक मूर्ख वेडा होता. त्याने बन्याच मशिदी पाडल्या. वन्याच प्रसिद्ध वास्तूंचा नायनाट केला; भारतावर स्वारी करून तिथे काही काळ राज्य केले; हा सर्व इतिहास सगळीकडे हाच प्रकार दिसतो. उदा. पहा की गोरे लोक आहे. खिश्चन लोकांनी पण इतर धर्मीयांबरोवर लढाया चैतन्य लहरी १५ 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_4,5.pdf-page-14.txt अमेरिकेत गेले आणि तिथल्या आदिवासीचा त्यांनी पूर्णपणे गेले आहेत. लवकरच त्यांच्या लक्षात येईल की हा मूर्खपणा आपण यांववला नाही तर आपली धडगत नाही. ज्यांच्यावर नायनाट केला. पण आता ते सर्व उघडकीला येत आहे त्यावेळेस विजय मिळवला असे ज्यांना बाटले त्यांचीच मुलें अन्याय केला जातो ते नव्हे तर जे असा अन्याय करून नातवंडे व वंशज आता त्यांना नावे ठेवीत आहेत व त्यांच्याच हुकुमत गाजबतात, त्यांना शारीरिक, मानसिक असे खूप त्रास होणार आहेत आणि त्यांचा नावलौकिक रसातळाला जाणार वंशजांना त्यांची लाज वाटू लागली आहे. दुसर्या महायुद्धापर्यंतच्या काळात ही जाणीव निर्माण आहे. आदिमातेच्या विजयाची ही शक्ती सध्या एक महान होणे हाच प्रचलित काळाचा कलियुगाचा विजय आहे. ज्या ज्या (अयोग्य) गोप्टींना राजकारणाँचा भाग म्हणून प्रतिष्ठा दिली गेली त्या सर्व घटनांना सध्याच्या युगात आव्हान दिले सर्वासमक्ष घिक्कार करणे. या दृष्टीने तुम्ही विचार केलात तर गेले आहे. जिथे जिथे आक्रमण झाले, जिथे जिथे अन्याय कार्य करीत आहे आणि ते म्हणजे अशा राक्षसी कार्य करणार्या दुष्ट प्रवृत्तींना उघडे करणे आणि त्या लोकांचा आपण आता विजयी झालो आहोत है तुम्हाला नीट समजेल. झाला, जिथे जिथे क्रूरपणा माजला त्या सर्ांवद्दल आता शिक्षा मिळणार आहे. युद्धांमधील काही अपराधी सुटले असतील आणि सध्याच्या काळातील उन्नत जाणीव यामधील फरक पण वनयाच जाणांवर आता न्यायालयीन खटले चालले आहेत. पूर्वी असे काही घडले नव्हते. चेंगीझखनावर कसली कारवाई जरूरीचे होते पण आता तेच राक्षस, पुन्हा नव्याने कार्याला झाली नाही. पण आता असं काही सूक्ष्मपणे घडून येत आहे की सगळया अहंकारी लोकांना आपण उघडकीस येऊन उघडकीला येत आहेत, त्यांना झिड़कारले जात आहे. त्यांना आपल्याला कठोर शिक्षा मिळणार अशी भीती वाटू लागली तुरूंगवासाची शिक्षा मिळत आहे. ज्यांनी ज्यांनी असे घोर आहे. इटलीमध्ये मुसोलिनीने खुप अनाचार माजवला पण सहजयोगी म्हणून तुम्हाला पूर्वीच्या कळातील जाणीव लक्षात व्यायला पाहिजे. त्याकाळी दानवांचा संहार करणे लागले आहेत तर सध्याच्या या कलियुगामव्ये त्यांची दुष्कृत्ये न होता, अनाचार कल पण कसलीही शिक्षा अन्याय, शेवटी त्याला फासावर जावे लागले. जर्मनीमध्ये हिटलर हा एकेकाळी महाशक्तीमान होता पण आता जर्मन लोकांना चेतना विजय संपादन करणार आहे. त्यांचे नाव काढलेले पण आवडत नाही. त्याची त्यांना घृणा वाटते. इंग्लंडहून बॉरेन हेम्टिंग्ज हिंदुस्थानमध्ये राज्य करून गेल्यावर त्याच्यावर खटला भरला गेला. नेपोलियनने पुष्कळ तेव्हा त्यावद्दल तुमची जाणीव तुमच्या लक्षात येते. आता पहा प्रदेशांबर आक्रमण केले वदलीकिक न होता ते मरण पावले त्या सर्वावर ही सामूहि आता आपण चेतना आणि जाणीव यातील फरक वधू या तुम्हाला जेव्हा कुठल्या वस्तूची जाणीव करून दिली जाते आणि त्याला वाटले की आपण की मला है हात आहेत याची माहिती असूनही हे माझे हात आहेत याचे मला भान नसते. एखादा माणूस झोपलेला असता तेव्हा मी झीपलो आहे हे भान त्याला नसते तुमही मला जेव्हा विजयी झालो पण त्यालाही त्याचे परिणाम भोगावे लागले. ज्या ज्या लोकानी आक्रमकता गाज़वली, अधिकार गाजवला, क्रूरपणाची वागणूक दिली त्या सर्वाना दहुतेक जिवंतपरणीच त्याचा जवाब द्यावा लागला. हयात असेपर्यंत नाही तरी सांगता की मला हात आहेत किंवा माझ्या हाताला काही बोचले तरच मला हात आहेत ही जाणीब माझ्यामध्ये निर्माण होते. तसेच आपल्या डोळयांवद्दल आपल्याला मुळीच जाणीव नसते: पण समजा आपण आंधळे झालो आणि काही दिसेनासे झाले की मग आपल्या लक्षात येते की आपल्याला डोळे आहेत मरणानंतर त्यांची निर्भत्सना झाली. त्यांचे पुतळे लोकांनी कधीच उभारले नाहीत. ही जाण लोकांमध्ये जागृत झाली. स्टॅलिनन रशियामध्ये सत्ता चालवली पण तिथे त्याचे पुतळे कुठेच नजरेस येत नाहीत. पण आपण त्यांच्यामधून काही पाहू शकत नाही तसे तुम्ही आजकाल जगामध्ये शक्ती कशी कार्यान्वित झाली आहे. हे लक्षात घ्या त्यामुळे ज्यांना आपण काय वाटेल ते केले तरी आपण सहीसलामत राहू असे वाटत होते ते लोक घावरून एकदम म्हणाल की हा माझा हात आहे; असे पण म्हणता येईल की तुम्हाला तुमच्या हाताचे ज्ञान झाले. पण एकदा ही जाणीव गेली की ते ज्ञानही अंतर्धांन पावते. न्हणून ज्ञान नवरात्री पूजा १६ 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_4,5.pdf-page-15.txt "मी कोण आहे ?" हा प्रश्न विचारत्यावरोबर तुम्ही निर्विचार होता; स्वतःला विसरून जाता. याचे उत्तर तुम्हाला मिळणार नाही. नाही तर एस्वी तुम्ही म्हणता की मी स्त्री आहे, मी असणे आणि अज्ञान असणे दोन्ही एकप्रकारे सारखेच. तुम्हाला हाताची जाणीव नसल्यामुळे तुम्हाला त्याचे ज्ञान नव्हते. पण आता असं वघा. कुणी मला म्हणाले की वा, तुमचे हात किती सुंदर आहेत तर तावडतोब माझे हात सुंदर अमुक आहे तमुक आहे मी विशप आहे. पोप आहे वगैरे आहेत ही जाणीव मला होईल: पण एरवी माझे त्यांच्याकडे लक्ष जाणार नाही. साधारणपणे माणसांची स्थिती अशी असते आणि त्यावेळी कुणीतरी तुम्हाळा सांगावे लागते. तसेच मला कुणी म्हणाळे की तुमची साड़ी किता छान आहे तर मग मी माझ्या साड़ीकड़े बधेन आणि म्हणेन की खरंच ही छान साड़ी वगैरे. पण एकदा आत्मसाक्षात्कार मिळाल्यावर तुम्ही काण आहात है सांगणारा कोण राहतो? कारण तस सांगणारे तुमचे मनच शिल्क उरलेले नसते विचार नाही म्हणजे तुम्ही तुम्ही स्वतःमध्येच विरघळून जाता. हच सत्य आहे. पण तुम्ही जागृत असता है पण लक्षात ्या. तुम्ही स्वतःलाच प्रश्न केलात तर तुम्ही नसता पण तरीही जागृत राहता. नाभीवर पुकड़ आली की लगेच तुम्हाला लक्षात यते, अरे माझीनाभी पकडली आहे. तिला ठीक करू या. उपचाराकरता काही प्रश्न आहे, मला कधीच लक्षात आले नाही. ्हणजे जाणीव निर्माण व्हायला कुणीतरी तुम्हाला सांगायला हवे. एरवी ती जाणीव नसते. सर्वसाधारण माणसांची स्थिती अशी असते. र विचारण्याची गरज नाही, शेजारी कुणी जबळ असला तर लगेच डावे स्वाधिष्ठान समजेल. क आता जागृतावस्था कशी असते ते पाहू. ती एक वेगळीच स्थिती आहे. माझ्यावर जर कुणी मारायला धावृन कुरणी शीघ्र कोपी व्यक्ती आला तर मीच माझे होत उचलून असे पुढे धरते. म्हणजे मी जवळ आली तर लगेच गरम लहरी जाणवतील इतक्या की माझ्या हातांवद्दल जागृत आहे: मला हातांची जरी जाणीव नसली तरी मला हात आहेत आणि त्याचा वेळ पडली की पळून दूर जावेसे वाटेल. तुम्हाला आजपर्यंत ज्याच्यावद्दल काहीच कल्पना नव्हती त्या सत्याची जाणीव तुम्हाला झाली आहे आणि तुम्ही आना नवीन जीवनाला सुरुवात केली आहे. आता समजा एखादा याचाच अर्थ तुम्हाला आपल्या हातांचे भान आहे आणि काही खुनी, चोर किंवा अरशीच कुणीतरी व्यक्ति तुमच्यासमोर आली विशेष मुद्दा जोरदारपणे मांडण्यासाठी त्याचा उपयोग केला तर तुम्ही आत्मसाक्षात्कारी झाल्यामुळे तुम्हाला सर्व काही स्वच्छ दिसेल ज्याची तुम्हाला आधी काहीच कल्पना बा जाणीव नव्हती. तुम्ही सामूहिकतेत आला आहात आणि हेच सत्य आहे. सामूहिकतेत तुमची जाणीव व्यापक होते आणि आत्मसाक्षात्कारानंतर विशेष फरक हा घडून येतो तो हा की साया जगाचे प्रश्न तुम्हाला समजतात, हे भान होणे एक वेगळीच प्रक्रिया आहे. आधी तुम्हाला कोणी सांगितले की जाता. कारण तुम्ही निर्विचारी अवस्थेत येता. (विचारांच्या तुम्ही असे आहात, तसे आहात तरच तुम्हाला त्याची जाणीव पलीकडे जाता). म्हणजे काय तर राग, कल्पना हैस्व तुमच्या व्हायची. पण आता तुम्हाला तसं कोणी सांगण्याची जरूर नाही. ते सर्व आपोआप होत राहते. तुम्हाला सर्व काही स्वच्छ समजते. सध्याच्या बिकट काळी तुम्ही ही मोटी गोप्ट मिळवली आहे. आपण कोण आहोत है तुम्हाला कळणे हेच तुम्ही विजय मिळवला की साच्या शत्रूंचा पाडाव केल्यासारखे सध्याच्या काळाचे दान आहे. आपण नेहमी म्हणत आलो की आत्मा हेच आपलं खरं रूप आहे पण कशामुळे तुमचा त्याच्यावर विश्वास वसणार? तुम्ही त्याला कधी पाहिले आहे का ? तुम्ही स्वतः कसे आहात हेच अजून नीट पाहिलेलं नाही. उपयोग करते हे भान माझ्यात कायम असते. आता या इटलीमध्ये तुम्हा लोकांना सारखे हात हलवण्याची सवय आहे, पाहिजे हे भानही आहे. म्हणजेच आपल्याला आल्या देहाचे भान आहे. इतरांचे भान आहे. इतरांची आपल्याला माहिती आहे. समोरचा माणूस कसा आहे हे पण माहीत आहे. पण तुम्ही जाणीव व जागृत भानावस्थेच्या, दोन्हींच्या पलीकडे मनाचेच खेळ असतात. जर हे मनच नाहीसे झाले तर तुमचये काय होईल? मन नाही म्हणजे तुम्ही पूर्ण अवस्थेमध्ये येता. मनातून होणारे सर्व संपर्क संपून गेलेले असतात. एका मनावर होते मनाकडून येणाऱ्या सूचना संपतात, तुम्हाला सूचना देणारे मन नाहीसे झाल्यामुळे तुम्ही स्थतःला हरवून वसता. असं म्हणतात की तुम्ही स्वतःळाच प्रश्न विचारा की नवरात्री पूजा १७ 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_4,5.pdf-page-16.txt मग मी आत्मा आहे हे तरी कसं म्हणूं शकता? केवळ मी दिला आहे, तुमची आजपर्यंत चांगली प्रगती झाली आहे. मी म्हणते म्हणून तुम्ही तसं म्हणत आहात. शुद्ध आत्माच फक्त परमेश्वरी शक्ती जाणू शकतो है जे आत्थाचे वर्णन आहे यावेळेस तर मी तुम्हाला प्रेम-सागरात आणले आहे. पण आता तुम्हाला सारे काही सांगितले आहे व समजावले आहे. तसेच तुम्ही झाला आहात म्हणून तुम्ही शुद्ध आत्मा आहात, तुमची तुम्हालाच काळजी ध्यायची आहे, स्वतःला आतमधून शुद्ध आत्मस्वरूप तुम्ही मानली जन्मात जाणल्यामुळेच तुम्हांला सर्वव्यापी परमेश्वरी शक्तीची जाणीव आली आहे. सर्व मिळवणार? शास्त्रामध्ये, पीराणिक ग्रंथ्रामध्ये हेच सांगितले आहे. तुम्ही तुमची चक्रे समजू शकता म्हणून तुम्ही आत्मा आहात आणि तेच तुमचं स्वरूप आहे. आपल्या नाङ्यांचीपण तुम्हाला ओळख झाली आहे. म्हणजे काय झाले आहे तर तुम्ही आता वेंगळेपणाने, साक्षीपणाने स्वतःकडे पाहू शकता. स्वतःला तुम्ही स्वच्छपणे पाहू शकता आणि स्वतःचे भूत- मविष्य- वर्तमान स्वच्छपणे पाहू शकता. आपण भूतकाळी काय होतो शक्तीशाली बनवायचे आहे. तर आता हे तुम्ही कसे न तत सर्वप्रथम तुम्ही हे पक्के लक्षांत घ्या की तुम्ही आता सामान्य मानव राहीला नाही तर एका उन्नन मानवी स्थितीला आला आहात. ही श्रद्ध काही अंधश्द्धा नाही किवा आधळा विश्वास नाही. मी अनेकवेळा तुम्हाला सांगितलेच आहे की तुमच्या उक्कांतीवर आणि सहजयोगी झाल्याबहल तुम्हाला पूर्ण अभिमान व आदरयुक्त विश्वास असला पाहिजे. त्यासाठी ध्यान करणे फार आवश्यक आहे. ध्यानाशिवाय तुम्ही स्वतःला खर्या अर्थानि जाणू शकत नाही आणि म्हणून तुमचा स्वतःवर पूर्ण विश्वास वसणे शक्य नाही. "मी कोण आहे" असं स्वतःलाच विचारून पाहीले तर तुम्ही स्वतःलाच विसरून त्याचा आता धक्काच बसती, बाप रे, आपण काय -काय भोगले! हे सर्व आत्ताच्या वर्तमानात तुम्हाला कळते. मग तुम्ही भूतकाळ विसरायला लागतां. पण भविष्यकाळ अजून उरलेला असतो. मग तुम्हीं भविष्याचा विचार करू लागता, प्रथम मुलं- वाळे, पली, आपल्या नंतर पत्नीचे, मुला-वाळांचे कसे होणार इ. इ. मग त्यांना सहयोगाचे पुढ़े काय होणार? आणखी नंतर माताजींचे काय होणार? त्याच्याही पुढे मग या जगाचे काय होणार? हे सर्व तुमची भान स्थिती खूप व्यापक झाल्यामुळे होते, कारण तुम्ही तुमच्या सीमित परिघातून बाहेर आलेले असता; तुम्ही मुलाबाळांचा, ा विश्वास असा पाहिजे की आपण एक जाल. तर मग तुमचा अशी स्थिती प्राप्त करूून घेतली आहे जिथे मला सांगायला पाहिजे की हा विश्वास काही मनाची कल्पना, भावनिक किंवा शारीरिक गोष्ट नसून ती तुमची मूळ स्थिती आहे. ज्याला आपण अध्यात्मिक अवस्था असे संबोधतो. अध्यात्मिक स्थितीमध्ये कुटल्याही गोष्टीने तुमची स्थिती विधडत नाही. तुमच्यावर कुणीही अधिकार गाजवणार नाही. कुठल्याही शक्तीपुढे तुम्ही वाकणार नाही. कारण त्या स्थितीवर आल्यानंतर तुम्ही परम-सत्य वस्तूचा अंश वनता तुमच्या मुलांचे, कुटुंबाचे, पलीचे सर्व प्रश्न सुटतात? परमेश्वराच्या साम्राज्यांत मानाचे स्थान मिळवता. तुमचे आपल्याजवळ शस्त्र नाही, युद्ध करायला आयुधे नाहीत. व्यक्तिमत्व आदरणीय होते. तुम्ही गणासारखे होता, त्या कित्येक जणांना तर तलवार कशी धरायची हे पण माहीत स्थितीमध्ये जी साथारण माणसाच्या स्थितीच्या पलीकडे पत्नीचा, साऱ्या जगाचा विचार करू शकता. अशा तहेने तुम्ही उच्च स्थिती प्राप्त करता. आता यामागे तुमची कोणती श्द्धा असते की ज्याच्यामुळे . नसते, शिवाय पुष्कळांना तलवारच नकोशी वाटते कारण ते असते, तुम्ही फार वलशाही होता. ब करुणेच्या सागरात रमलेले असंतात आणि त्याच्या आनंदात निझामुह्िन या महान संताची एक गोष्ट आहे. एक भयंकर राजा होता पण हा निजामुद्दीन त्याच्याकडे जाऊन मस्त असतात. स्वतःमधील करुणा, इतरांच्यामधील करुणा, श्री माताजींची करुणा या सर्वांचा आनंद लुटत असतात. पण है प्रश्न कसे सुटणार? तुम्ही जर स्वतः आतून शक्तीशाली दुूसर्या कणापुढंही वाकणार नाही. राजाने सांगितले जर झालात तर हे प्रश्न सुटणारच. तुम्ही आतमध्ये उतरायला पाहिजे. माझे काम झाले आहे. मी तुम्हाला आत्मसाक्षात्कार सलाम करत नसे. तो म्हणायचा की मी देवा व्यकतिरिक्त उद्या माझ्यासमोर येऊन तू सलाम केला नाहीस तर तुझी मान कापली जाईल आणि त्याच रात्री राजाचीच मान कापली नवरात्री पूजा १८ 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_4,5.pdf-page-17.txt बीला एकदा अंकूर फुटला की ती बी पण नाही आणि वृक्ष पण नाही अशी होते; तिची बाढ़ झाली नाही तर सर्व बेकार. गेली. हे निजामुद्दीनने केले नाही, तसं तो करणारच नाही. त्या स्थितीला डोळस श्रद्धा असं आम्ही म्हणतो. ही एक नवीन घटना आहे. ज्यामध्ये तुम्ही 'पूर्ण चे अंश वनून जाता मी कधी सूर्याला आजच्या पूजेला या असं म्हटले नाही. आधीही कधी म्हटले नव्हते, पण यावेळेस लोक म्हणाले की तसं सांगयाची जरूरही नाही कारण सर्व अगोदरच योजना झाली आहे. चैतन्यलहरींना पण मी क्रॉस दाखवा किंवा है घटस्फोट हवा आहे इ. किंवा माझे सारे पैसे चोरीला गेले. चमत्कार वाटतील असे फोटो तयार करा. असे म्हणत नाही. तुमच्या ज्ञानाची तशी अवस्था होईल. सहजयोगामध्ये शांतता मिळवण्यासाठी लोक येतात पण मला पत्र येतात की खूप माझे वडील आजारी आहेत, आई आजारी आहे. भाऊ आजारी आहे. माझा नवरा माझ्याशी फार भांइतो. मला मला पैसे पाहिजेत, किंवा मी फार मोठा कलाकर आहे पण त्या लहरींच आपणहून ते जमवून आणतात. मलाच कधी माझी कला कुणी विकत घेत नाही.... तर मी म्हणते हे करले कधी आश्चर्य वाटते की त्याच्यामध्ये है सारं धडबून सहजयोगी? सद्वस्तुवरोबर एक होण्याची ही स्थिती म्हणजे पूर्ण सत्य जाणणे. एकदा ही स्थिती पूर्णपणे प्राप्त झाली, एकदा त्याचा थोड़ासा अनुभव जरी आला तरी तुम्ही अंतर्यामी पूर्ण शांत होता. मग तुम्ही म्हणालात मी राजा आहे तर मी साजाच आहे: मी भिकारी आहे तर भिकारीच आहे. ही स्थिती शुद्ध वावनकशी सोन्यासारखी असते. त्याला कशाचाही धक्का आणण्याची उपजत शक्ती कशी आली. पण हे सर्व आपोआप घडून यते, माइ्याजवळ एकच गोष्ट आहे म्हणजे त्यांच्यावरचा पूर्ण विश्वास; आणि मी त्यास्थितीला आहे म्हणून पूर्णपणे संयमी व शांत आहे आणि हेच तुम्हाला शिकायचे आहे. आपण सर्व त्या स्थितीला आल्यामुळे हे सर्व घटित होणारच आहे. सर्व काही घटित होते. आपण मात्र ध्यान करणे फार फार महत्त्वाचे आहे. लागत नाही आणि ही स्थिती तुम्हाला मिळवायची आहे. है बे आता आपल्याकडे माताज़ी (Mother) हनुमान, आपल्यापुढे एक आव्हानच आहे. आपण सहजयोगी झाल., गणेश, खिस्त इ. मूर्ति कशा करता आहेत ? कारण सुरुवातीला मानवाला सगुणाशिवाय काही समजणे शक्य आत्मसाक्षात्कार मिळाला. संगीत शिकलो. चांगली नोकरी मिळाली, छानपैकी लग्न झाले, सर्व काही मिळाले है सर्व ठीक ं क नसते. मूर्ति (आकार) असल्याशिवाय त्याला गहनतेत उतरणे आहे. पण एखादी विरोधी शक्ती (negativity) आली जमत नाही. मग ते दुसर्या टोकाला गेले दगडासारख्या गोप्टींना देव मानू लागले. पण आता तुमच्यातील विवेक जागृत झाला आहे आणि तुम्हाला कशाची पूजा करायची, कुणाला उच्च व्यक्ति मानायची हे तुम्हाला समजते. पण त्याआधी लोक कुणाचीही पूजा करायचे. आता लोक पोपची पूजा करतात, म्हणजे ते नुसतेच आंधळे किंवा अज्ञानी आहेत एवढंच नव्हे तर त्यांना त्याची जाणीवसुद्धा नाही. ते सर्व अशा स्थितीमध्ये असल्यामुळे त्यांना काही सांगणेही अवधड आहे. पण तुम्ही वेगळे लोक आहात आणि तुम्ही त्यातून बाहेर की परत तास सुरु! त्यात घावरायचे काय? तसं नाही झाले तर तुम्हाला स्वतःची स्थिती, स्वर्ूप कसे कळणार? अंधारच नाहीसा झाला तर प्रकाश तुमच्यामध्येच आहे हे तुम्हाला कसं समजणार? तुम्ही प्राप्त करून घेतलेल्या स्थितीपुढे हैे आव्हान आहे. तुमच्या स्थितीची तुम्हाला जाणीव त्यातून होते. त्यालाच 'स्वरूप' म्हणतात. ही स्थिती 'नेति-नेति' म्हणत राहीलात तर तुम्ही सगळेजण मिळवू शकाल. तुम्ही मनाच्या पलीकड़े पोचला ते शक्य आहे आणि त्यासाठी तुम्ही आपळे आहात. तुम्हाला व्यक्तिमत्व तुम्हाला तुमचे खरे स्वरूप कळेल असे बनवले पाहिजे. त्या साक्षात्कारी स्थितीमध्ये तुमची जाणीव स्तब्य असते पण तरीही तुम्ही जागम्क असता. उदा. मी तुम्हाला सांगते की मी अदिशक्ती आहे त्यावेळी मला ते भान असते पेडण्याकरता आणि परम-सत्य जाणण्याकरीता झगडलात, कप्ट केले व धडपडलात. जोपर्यंत तुम्ही परम-सत्य जाणले नाही तोपर्यंन तुम्ही सूज्ञ झाला नाही. पण एकदा परमे-सत्य जाणल्यावर चुकूनसुद्धा अर्धे इकडचे व अर्धे तिकडचे असे राहू नका; ती फार धोकादायक स्थिती असते. असं पहा की आणि ते मला माहीतही असते. पण तुम्ही जेव्हा जय श्री माताजी म्हणता तेव्हा मी पण जय श्री माताजी म्हणते कारण नवरात्री पूजा १९ 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_4,5.pdf-page-18.txt आले. सुळावर चढले, मृत्यू पावले पण आजच्यासारखे लोक मला कधी मिळाले नाहीत. त्यावेळेस तुम्ही माझ्यावद्दल वोलत आहात याचा मला विसर पडलेला असतों. ही स्थिती आपण मिळवायची आहे. म्हणून मी परत एकदा हेच सांगते की तुम्ही आता कोण आणि स्वतःवर पूर्ण श्रद्धा वाळगा. आता तुम्ही मला इथे वसवता. मला भेट-वस्तू देता, ठीक आहे; ही तुमची कल्पना आहे पण मी स्वतःच परिपूर्ण आहात है नीट लक्षांत घ्या ा तुम्हाला स्वतःवदहदल श्रद्धा असेल तर तुमची माझ्यावरही तशीच श्रद्धा राहील कारण तुम्ही माझ्यापासून निराळे नाही. तुम्ही हे पाणी आहे असं मानता तर जगभर कुठंही असले तरी ते पाणीच असणार आणि तुम्ही त्याला पाणीच म्हणणार. तुम्हा आपण सहजयोगी आहोत असं स्वतःला सहजयोगी म्हणून ऑलखले की कुठंी सहजयोगी ओळखाल की हा सहजयोगी आहे. असल्यामुळे मी स्वतःमधेच विरधळून गेली आहे; तुम्ही अमकं करा किंवा तमकं करा दोन्ही ठीक आहे किंवा काही करू नका तरीपण ठीक आहे. कारण त्यामध्ये तुम्हाला फरक बाटत असेल पण मला त्यामुळे काहीच फरक होत नाही. उदा. मला तुम्ही भेट-वस्तु देऊ नका असं म्हणते तर तुम्ही म्हणता, माताजी आम्ही वर्षांतून एकदाच तुम्हाला मेट-वस्तू देतो मग असला की तुम्ही लगेच तुम्ही त्याला नको का म्हणता, आणि त्यापासून आम्हालाच आनंद मिळत असतो. तस असेल, तुम्हाला त्यात आनंद मिळत असेल तर तसे करा. पण मला त्यातून काही फरक तुम्ही स्वतःला नीट ओळखा, सामान्य माणसासारखें वागू नका. तुम्ही आता बरच्या पातळीवर आला आहात. तुमची खूप प्रगती झाली आहे. आता त्याला फळ आलेली पहा. तुमच्यासाठी काय करावें मला खरच कळत नाही. परमचैतन्यावर तुमची किती। शद्धा आहे हे तुमचे तुम्हालाच कळून येईल. कारण तुमच्यावरोबर ते कणा-क्षणाला. पावलोपावली आहे. कसली भीती, क्राळजी नाही. काही मिळवल्याचे भान नाही, आता सर्व झाले. पूर्वी पाचच सहज़योगी होते तरी मी समाधानी होते वाटत नाही. कारण मी था टिकाणी आहे असं मलाच वाटत नाही; मला तुम्ही सारे साक्षातकारी संत इथे बसलेले दिसता पण मी तुमच्यामध्येच आहे. मी वेगळी कुणी विशेष आहे. असे मला वाटत नाही; पण तुम्ही विचारले तर मी म्हणेन कीमी आदिशक्ती आहे. पण आदिशक्तीसुद्धा कुणी विशेष आहे. असंही मला वाटत नाही. जरा कुणी काही विशेष असला तरी त्यात काय मीठेपणा आहे? आता सूर्य हा कीणी विशेष समजला तरी त्याने काय फरक पडणार आहे? सूर्य स्वतःवदल श्रद्धा वाळगा. या आणि आता इतके दिसतान तरी पण मला समाधान आह, सूर्यव राहणार, तसेच कुणी आदिशक्ती असेल तर ती आदिशक्ती असेल. पुढे कार्य कारण मी इतके सहजयोगी पाहते की मला याटते की ? पण तुमचं तसं नाही; तुम्ही "सत्या बरोबर एकरूप झालेली ही शक्तीशाली माणसे आहेत. ही सामूहिक एकरूपता पूर्वी कधी नव्हती म्हणून जन्मतः साक्षात्कारी नव्हता. तुम्हाला आता साक्षात्कार मिळाला आहे म्हणून तुम्ही आता विशेष झाला आहात. तुम्ही महान झाला आहात. तुम्ही काही बिशेष अशी मोठी गोष्ट मिळवली म्हणेन की आपण फव्त आपल्यामधील सैतानांना जाणले आहे. मी तसे काहीच मिळवले नाही. मी अशीच होते आणि अशीच राहणार आहे: मी राक्षसाशी युद्ध केले काय किंया तुम्ही तुमच्यामध्ये किती सैतान आहेत याचाच विचार करा तुमच्यासमोर अरशी दसले काय दोन्ही एकसारखेच. पण माझ्या दूष्टीने तुम्ही महान आहात कारण तुम्ही ही महान गोष्ट मिळवली आहे. या नवरात्री पूजेच्या वेळी इतके सारे जण पूजा करण्यासाठी जमले आहेत है कौतुकास्पद आहे. ही माझी मिळकत नाही तर तुमच्या साधनांची-सफलता आहे. मी या पृथ्वीवर पूर्वीपासून अनेकदा अवतरण घेतले आहे पण आजच्यासारखें कधी पहायला मिळाले नव्हते. पुष्कळजण तसे आजच्या दिवशी आपण काय करायचे असे विचाराल तर मी पाहिजे. तुम्हाला खरंच जर माझी पूजा करायची असेल तर आणि पहा. वस. वाहेरच्या राक्षसांची काळजी करू नका. ते तुमचे काहीच दिवडवू शकत नाहीत. परमेश्वराचे तुम्हाला अनंत आशीर्वाद. २ नवरात्री पूजा २० 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_4,5.pdf-page-19.txt सामान्यांना असामान्यत्व देणारा सहज योग र म कि वसहजे ब्रह्मबसाचे पाबणे । केले अर्जुनालागी नाबायणे। की तैचि अवबी पाहुणे J पातलो आम्ही ॥ श्री ज्ञानेश्वरांच्या वरील उक्तिचा प्रत्यक्ष अनुभव योगाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. कारण सहज योगाची साधना करण्यामुळे मानवाला भेडसावणाऱ्या अनेक वाबा असाच प्रसंग होता. ब्रह्मारसाचा महोपूरच अवतरला असेल अशा प्रसंगी प्रस्तुत लेखकासारखे किल्येक लोक आवरजून उपस्थित होते. कार्यक्रम होता. परम पूज्य श्रीमाताजी निर्मला देवी यांच्या वाढदिवसाचा आनंद सोहळा, तारीख होती २१ मार्च १९९५ स्थान होते नवी उद्भवणारे मानसिक तणाव, अशा प्रकारचा आधुनिक दिल्ली येथील निजामुद्दीन विभागातील स्काऊट ग्राऊंडवर घातलेला विस्तीर्ण व सुशोभीत मंडप परम पूज्य श्रीमाताजी निर्मला देवी यांचे खेरीज प्रमुख पाहुणे म्हणून श्री. टी. एन. शेषन उपस्थित होते. आपल्या भाषणात श्री. शेषन यांनी गोष्टींचा आश्रय घेतला जातो. नितिमूल्याची चाड नसणारे, प्रश्नांवर उपाय योजना होऊ शकते.. भौतिकता व उपभोग वादाचा वाढता प्रभाव वे इच्छा पूर्तिची शक्यता यांच्यातील तफावत इछ्छा पूर्तिसाठी करावे लागणारे परिश्रम, त्यातून काळातील मानवी जीवन क्रम आहे. मानसिक तणाव घालविण्यास मद्यपान, करमणूकीचे कार्यक्रम अथवा आपापल्या श्रद्धेनुसार केलेल्या अध्यात्मिक साधना, अशा मता ड इच्छा व्यक्त केली की येथून पुढे येणार्या भविष्य काळात हा देश निरंतर असा व्हावा की येथे सत्य, ईश्वर निष्ठा, बेलगामपणे, सत्ता व संपत्तीच्या संपादनामागे लागतात. त्यांच्या विलासी वागण्याचे सर्वसामान्य लोक अधिकच न्याय, इत्यादि सद्गुण सतत नांदतील व चारही दिशांना या सद्गुणांचा प्रसार या देशातून होईल. सर्व जग "वसुधैव कुटुंबकम्" होईल. अस्वस्थ होतात. भौतिक सुखांची साधने शाश्वत, आनंदाचा लाभ देऊ शकत नाहीत. एवढेच नव्हे तर त्यांच्या गरजा सतत श्री. टी. एन. शेपन यांनी जी इच्छा व्यक्त केली, तीव वाढणार्या आहेत, हे आपल्या संस्कृतीने आपल्याला प्रार्थना युगानुगे या देशात जन्मलेल्या अवतारी व्यक्ति, शिकविले आहे. परंतु अमयाद जाहिरात - वाजीमुळे त्यांचे ऋषि-मुनि, संत जनांनीही केली, जसे श्री. ज्ञानेश्वरांचे आकर्षण सतत वाढते तसेच प्रसार माध्यमातून पाश्चात्य पसायदान, याच प्रार्थनांना मूर्त स्वरूप यावे यासाठी, सर्व सांस्कृतीचे गुणगान सारखे होत असल्याने त्यांच्या सामान्य माणसाला असामान्यत्त्वा प्रत उत्कांत होण्याचा अंधानुकरणास प्रोत्साहन मिळते. उदा. काही दिवसापूर्वी बराच गाजावाजा झालेल्या व्हॅलेंटाईन दिवसाचा फायदा सोपा मार्ग, सहज योग परम पूज्य श्री माताजी निर्मला देवी यांनी उपलब्ध करून दिला आहे. आधुनिक काळात सहज वृत्तपत्रे व व्यावसायिक लोकांना होतो पण त्याचा निरागस सामान्यांता असामान्यत्व देणारा सहन योग २१ म 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_4,5.pdf-page-20.txt मुला- मुलींच्या मनावर काय परिणाम होतो याचा कोणीच निर्विचारता येते व "तदा द्ष स्वरूपे व स्थानम् ।" या विचार करीत नाही. शिवाय सर्व प्रकार भारतीय, विशेषतः महाराष्ट्रीय संस्कृतीच्या विरोधात आहेत पण त्याची कोणालाच पर्वा दिसत नाही. या बातावरणावरून असे दोन्ही तळहातांवर, मस्तकावर, धंड वा्याच्या झुळूकी पातंजल योग सूत्राप्रमाणे आत्माच्या अविष्काराची अनुभूती प्रा्त होते परमेश्वराच्या सर्वव्यापी शक्तिच्या चैतन्य लहरींना दिसते की, परंपरागत सुसंस्कारांचा प्रभाव भौतिकतेच्या भडिमारापुढे टिकाव धरू शकत नाही. यामुळे सर्वसामान्य लोकांना अनेक अइवणीना व त्रासांना तोंड द्यावे लागते. या सर्व परिस्थितीमध्ये माणसाचे चित्त प्रमाणे शीतळ स्पश झाल्याचा आल्हाददायक अनुभव येतो. आता सहज योगाची साधना केवळ १५-२० मिनिटे सकाळ संध्याकाळ ध्यान करण इतकीच आहे. आठवड्यात एक दिवस सामुहिक ध्यान करण्याने व्यक्ति लवकर प्रस्थापित आंतरमुख होऊन आत्मतत्त्वात उतरल्यास त्यांना शाश्वते होऊन सहज योगाचे लाभ मिळू शकतात. कुंडीलिनी आनंदाचा लाभ होऊ शकतो तसे झाल्यास ऐहिक गोटींच्या शक्तिच्या संचलनामुळे चक्रांची स्थिती सुधारते ती विकसित प्राप्तीचाहव्यास करमी होईल आपल्या देशात होतात तसे त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या शारिरीक यंत्रणांचे ु पासून सुख जन्मलेल्या महान ऋपि-मुनि, संतांनी लिहीलेल्या संस्कृत व आरोग्य सुधारते तसेच प्रत्येक चक्रांमुळें मिळणारे सद्गुण जागृत होऊन विचार, आचग्ण व संपर्क यांच्याद्वारे दिसून आहे. सर्वांना आत्मसाक्षात्कार मिळावा ही कदाचित येतात, स्वभाव व क्षमाशील व उदार होऊननाते संबंध, इतर भाषातील ग्रंथामध्ये आत्मसाक्षात्काराचे महत्त्व वर्णिले परमेश्वरी योजना असावी कारण त्याची सर्व व्यवस्था चक्रे व नाड्या यांच्या यंत्रणे द्वारे व कुंडलिनि शक्तीच्या रूपाने मुधारतात. कौटुंविक जीवनात आनंदाचे वातावरण रहाते. पति-पत्नीच्यात परस्परांवहल प्रेमाचे व सन्मानाचे संबंध आपल्या मध्येच आहे. भारताचा प्राचीन वारसा असलेल्या रहातात. कुंडलिनि योगाला परम पूज्य श्री माताजी निर्मला देवी यांनी व्यवसाय अथवा नोकरी यांच्यात प्रगतीसाठी आवश्यक असणारे कार्यशीलता (एफिशियन्सी) सृजनशीलात (क्रिएटिव्हीटी) संतुलित निर्णय क्षमात. आत्मविश्वास सर्व सामान्य जनांना साधना करता यईल असे सोपे स्वरूप दिले आहे. त्यामध्ये कुलंडलिनि शक्तिची जागृता विनासायास होऊ शकते. साधकास कोणताही त्रास होत एकाग्रता, आकलन शक्ति वगैरे गुण विकसीत होता. नाही. श्री माताजींच्या देश विदेशातील प्रबचनाच्या सहज योगात जाती, धर्म, बंश, राष्ट्रीयन्व इत्यादिवर कार्यक्रमात हजारो लोकांची कुंडलिनी शक्ति एका वेळी आधारित भेदभाव मान्य नाहीत. किंवहना जगाच्या विविध जागृत होऊन त्यांना आत्मसाक्षात्काराचा आल्हाददायक पी भागांमध्ये जन्मलेल्या सर्व प्रेषितांच्या विपयी सहज योग्यांना अनुभव मिळतो. पूज्य भाव असतो. मानवामध्ये, जन्मतःच असणारे अंगभूत प्रथम इडा व घिंगला नाड्यांमध्ये, म्हणजे मानसिक भावनिक व बौद्धिक अंगामध्ये संतुलन प्रस्थापित होते गणधर्म तसे सदगुणांचे आचरण मानवाचा धर्म आहे. जा सद्गुण म्हणजे धर्म, जसे निष्कलंक रहाणे हा सोन्याचा . धारण केला जातो तो धर्म या सद्गुणांचे आचरण करावे आणि कुंडलिनि शक्तिचे पटचक्रे पार करून कुंडलिनि शक्ति मस्तकातील सहस्त्रार सुघुप्ना मार्गातून उत्थान होते हीच प्रत्येक धर्माची शिकवण आहे. सहज याग्यांना हे सर्व चक्रात येते. वेळी अहंकार व मन (प्रति अहंकार) या ध्यान धारणेतून आपोआप समजते व त्या प्रमाणे त्यांचे विचार निर्माण करणाच्या संस्था फुग्यातील हवा गेल्यावर ता आचरण असते. लह्ान होतो, तब्दत लहान होतात, चित्त आंतरमुख होते. सहज योग साधनेने मानवी जाणीवेत एक नवीन क्षेत्र सामान्यांना असामान्यत्व् देणारा सहत योग २२ 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_4,5.pdf-page-21.txt (डायमेन्शन) विकसित होते. त्याला सामुहिक चेतना असे आहे. त्याचेवरून शीतल वायूस्वरूप चैतन्य लहरी म्हणजेच म्हणता येईल. चित आंतरिक चेतनेत गेल्यामृळे ते मूळमायेचा अविष्कार आहे हे लक्षात येते. दुसयाच्या कुंडलिनिकडे गेल्यास त्या व्यक्तिच्या कुंडलिनि वे चक्रांच्या स्थितीची दोन्ही हातांच्या वोटांवर चैतन्य ब्रम्हा मूळमावा जाली । तेचि अष्टधा प्रकृति वोलिली । भूती त्रिगुणी कालाबली ।। । मुळमाया माध्यमातून जाणीव होऊ शकते. चक्रांच्या ते स्थितीमध्ये कशी सुधारणा करावयाची याचेही ज्ञान लहरींच्या वायोस्वरूप । वायोमध्ये जाणीवेचे रूप । मुळमाया तेचि इच्छा परी आरोप । व्रम्ही न घड़े ।॥ श्रीमातारजी निर्मला देवी यांनी सहज योग्यांना दिले आहे ही प्रेमाची शक्ति इतकी महान व कार्यक्षम असते की, सहजयोग साधनेचे आरोग्य विषयक लाभ शा्त्रीय संशोधनात सिद्ध झाले आहेत. दिल्ली येथील डॉ. उमेश चं्र केवळ हाताच्या बोटांच्या हालचालींनी हजारोंची कुंडलिनि शक्ति हालविता येते आणि इतरांना मार्गदर्शन करता येते. राय, डॉ. दीपक चुघ. डॉ. संदिप सेठी यांनी [केलेल्या संशोधनात असे सिद्ध झाले आहे की सहज योग साधना सहज योग्यांना सुद्धा स्वतःव्या चक्रांमधील दोष हातांच्या मानसिक तणावांमधून उद्दूभवणारे विकार (स्ट्रेस डिसॉर्डर) बोटांवरील चक्रांच्या स्थानावर समजतात. स्वतःच्या शारिरीक, मानसिक स्थितीची ती वस्तुनिष्ठ जाणीव असते. हायपरटेन्शन, दमा इत्यादी विकारावर प्रभावी उपाय चक्रांमधील दोष स्वतःलाच काढून टाकता येतात. चक्रे वोजना होऊ शकते. या शोध निर्वधाचे अनेक आंतरराष्ट्रीय वैद्यकिय परिपदांमध्ये वाचन झाले आहे. स्वच्छ ठेवण्याने वैयक्तिक जीवनातील अनेकविध त्रास तसेच इंटरनॅशनल मेडिकल जर्नलस मध्ये हे निवंध प्रसिद्ध झाले आहेत. सहज बोग साधनेमुळे अनेकांचे मनोदहिक विकार बरे झाले आहेत. मुंवई वेथे जवळ सी. वी. डी. बंथे करमी होतात, हा जगभरच्या हजारों सहज योग्यांचा अनुभव आहे. त्याच प्रमाणे व्यक्तिमत्त्व विकासही साधता, जमिनीत रोपण केलेल्या वीजाने अंकुरित होऊन वृक्षात नैसर्गिकरित्या बृद्धिदंगत व्हावे तशी ही क्रिया आपोआप घटित होते सहज योग माहिती व आरोग्य विषयक संशोधन केंदर स्थापन झाले आहे. रशियामध्ये सहज योगावर फार मोठ्या प्रमाणावर शास्त्रीय संशोधन होत आहे. त्यात परम पूज्य माळी झाडांना पाणी घालतो व लक्ष ठेवतो तसेच सहजयोग साधकाने नियमित ध्यानाने आपल्या चक्रांची स्वच्छता श्री माताजीचे फोटोतून प्रवाहित होत असलेल्या चैतन्य धडून येते. टेवायची प्रगती विनासायास लहरीची तीव्रता मोज़ण्यात आली. सहज योग ध्यान करीत असलेल्या व्यक्तिच्या मेंदूच्या अवस्थांचा संगणकाच्या सहज योग्यांना सतत जाणविणार्या शीतल चैतन्य रहराचे विशेष महत्त्व आहे. कारण चैतन्व लहरी म्हणजेच सहाय्याने अभ्यास केला आहे. परम चैतन्य, परमेश्वराची सर्वव्यापी प्रेमशक्ति, आदि कृषिक्षेत्रातही सहज योगाचे लाभ दिसून आले आहेत. शंकराचार्य आणि इतर महान ऋपि-मुनि यांनी आपल्या संस्कृत ग्रंथात यांचे स्पूरण, स्पंद असे वरर्णन केले आहे चैतन्य लहरी मिश्रीत पाणी शेतीवर दिल्यास अथवा चैतन्य लहरी दिलेली बियाणांची पेरणी केल्यास तीस ते चाळीस "यस्यवै स्फुरणं सदात्मकं असकल्पार्थगं भासते" (दक्षिणामूर्ति स्त्रोत्र) शिवसूत्राव्या पहिल्या शलोकात श्री टक्के कृषी उत्पादन वाढते असे अनेक शेतकयाचा शंकराच्या चैतन्याचे वर्णन" अनुभव आहे. ऑस्ट्रीया देशातील संयुक्त राष्ट्र संघटेचे माजी कृपि सल्लागार डॉ. हमीद नाशिकचे इॉ. रमेश संघवे, स्वाच्छन्यानन्द वृन्दोच्छलद मृतभवानुत्तरस्पन्दतत्त्वम् ।" असे केले आहे. पुण्याचे संशोधक श्री. मंगेश देशमुख यांनी केलेल्या श्री समर्थ रामदासांनी दासवोधात मूळ मायेचे वर्णन केले सामान्यांना असामान्यत्व देणारा सहत योग २३ 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_4,5.pdf-page-22.txt संशोधनात सहज योगाचे लाभ सिद्ध झाले आहेत. सहज परदेशी सहज योग्यांना इंग्रजी भाषा येत नसली तरी त्यांचे योगाने लाभ विझीनेस मॅनेजमेंट, मानव संपत्ती विकास श्रीमाताजीवर स्वतःच्या आईपेक्षाही अधिक प्रेम आहे. श्रीमाताजीनी परदेशी सहज योग्यांना भारतीय शास्त्रीय एच. आर. डी) संपूर्ण गुणात व्यव्थापन (टी. क्यू. एम) इत्यादी क्षेत्रातही होऊ शकतात. संगीत कला. इतिहास, संस्कृती यांच्याशी अवगत केले आहे. महाराष्ट्रातील श्री ज्ञानेश्वर श्री रामदास आदि मानवी उक्रांतीच्या सर्वोच्च शिखरावर सर्वसामान्यनांना उन्नत होण्याचा मार्ग म्हणजे सहज योग. अशा अद्वितीय संतांची शिकवण, छत्रपति शिवाजी महाराजांचे कार्य सहज़ योगाच्या निर्माण कत्त्या परमपूज्य निर्माणकत्तया ं महाराष्ट्राची अध्यात्मिक परंपरा या सर्वाच्या विमरयी पाश्चात्य सहज योग्यांना फार आदर आहे. त्याचप्रमाणे परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी सुद्धा एकमेवा द्वितीय आहेत. "तुम्हीच स्वतःचे गुरू आहात मी तुमची आई वाईट रूढी, परंपरा, अंधथद्धा, अगुरू यांच्याबर श्रीमाताजी परखडपणे टीका करतात. मग त्या कोणत्याही आहे" असे सांगणाच्या श्री माताजी जगातील सर्व सहज योग्यांवर स्वतःच्या मुली व नातवंडे यांच्या इतकेच प्रेम देशातील असोत. त्या म्हणतात "मी तुमची आई आहे. तुमची तुमच्चा हिताचे आहे ते मी सांगणारच मी काही मते करतात. त्यांच्या अध्यात्मिक प्रगतीवर, आरोग्यावर लक्ष मागण्यास आले नाही" ठेवतात कोणता आहार कोणत्या प्रकृतीच्या सहज योगांना श्रीमाताजी सहज योगाशिवाय इतर अनेक विपयांवरही घ्यावा ह्याच्या सूचना करतात घरगुती व आयुर्वेदिक औपधे . सुचवितात. कुटूंव प्रमुखाप्रमाणे त्या विवाह जुळवितात समर्थपणे अचूक विनाविलव मार्गदर्शन करतात. प्रत्येक विषयावरील त्यांचे प्रभुत्त्व पाहून मन थक्क होते. घेण्याच्या प्रथेस विरोध आहे. पासष्ट सहज योगात हुंडा देशातील परदेशी सहज योगी तरूण मुले-व मुली हिंदू श्रीमाताजींच्या सान्निध्यातील थोड्या काळातसुद्धा त्यांच्या विवाह पद्धतीनेच (मंगलाटके, लाजाहोम, सप्तपदी वगैरे) व्यक्तिमत्वाचे विविध पैलू लक्षात येतात. प्रत्येक वेळी एक करतात. सहज़ योग नवीन अनुभव येतो. त्याचे विषयी लिहितांना 'क्व चाल्प सेमिनारमध्ये शेकडो आंतरराष्ट्रीय विवाह या पद्धतीने दरबर्षी आंतरराष्ट्रीय लग्न विपया मति" असे वाटते आणि संत तुकाराम महाराजांचा अभंग आठवतो. संपन्न होतात. काय वाजू आता ] न पुर ही वाणी । परम पूज्य श्री माताजी जगभरच्या सहज योग्यांना भेटून मार्गदर्शन करण्यास तसेच सहज योगाचे लाभ अधिक मस्तक चरणी ठेवितये । अधिक लोकांचे पर्यंत जावेत याचेसाठी वयाच्या चौ्याहत्तराव्या वर्षीसुद्धा अव्याहत परिश्रम करतात. परम क1ति पूज्य श्री माताजींच्या मार्गदर्शनाखाली सहज योग साधना केल्याने ज्यांच्या जीवनात परिवर्तन घडून परिपूर्ण जीवनाचा श्री लाभ झाला आहे, क्षमाशील, प्रेमळ, कलात्मक आनंदी पण समर्थ व्यक्तिमत्त्वाचा लाभ झाला आहे असे जगभर अगणिक लोक आहेत. त्या सर्वाचे त्यांच्या अध्यात्मिक मातेवर थ्री माताजीवर अमर्याद प्रेम आहे. श्री मातारजीच्या हा प्रेमाला व कार्याला देश, भापा कशाच्याही मर्यादा नाहीत सामान्यांना असामान्यत्य देणारा सहत योग २४ पी