२ ॥ चैतन्य लहरी ॥ %3D %3D ऑगस्ट-सप्टेंबर क्र. ८, ९ सन १९९७ ৯৪ এ ३- ১৯১৯৪369% ৫৪৬363% क सहत योग ब्यतीसाठी नाही. तुमयासाठी ाही. सहज योग्यांच्या सामूहिकतेसाठी नाही. सर्व जगासाठी आहे. तुम्हाला परे री प्रेग व करुणा यांच्या प्रकाश सगळीकडे न्यायचा आहे. म्हणू पुढील पायरीवर नायचे आहे. आज्ञाच्यावस जायचे आहे. श्री माताजी निर्मलादेवी नवरात्री पूजा ৭ ४ ************ ** नवरात्री पूजा प.पू. श्री माताजी निर्मला देवींची प्रवचने (११ ऑक्टोबर ने १९ ऑक्टोबर, ८८) चौथा दिवस पहिला व दुसरा दिवस १४ ऑक्टोबर १९८८ ११ व ११ ऑक्टोबर १९८८ देवी कवचाचे संदर्भात श्री माताजी म्हणाल्या : देवी कवचाचे वाचन पूर्ण झाले. देवी कवचाचे संदर्भात श्री माताजींनी उपदेश केला। त्यांनी सांगितले, "आता आपण देवी कवच अगदी लहान केले आहे केवळ बंधन घेतले तरी देवी कवच हातें. साक्षात्कारी जीवांनी बंधन घेतले तरी तेच होते. या ठिकाणी, काल व आज जे सर्व काही तुम्ही वाचले "रक्षा करी" ते एका बंधनात घडून नवरात्रीच्या पहिल्या दिवशी श्री गणेशांची पूजा झाली. व दुसर्या दिवशी देवी सूक्ताचे वाचन झाले. तिसरा दिवस १3 ऑक्टोबर १९८८ मी] देवी कवचाच्या वाचनास सुरवात झाली. श्री माताजी म्हणाल्या गेले. परंतु हे पहायला हवे की, आपल्यापैकी किती लोक घराच्या बाहेर पडण्यापूर्वी, झोपण्यापूर्वी किंवा आईच्याकडे आपल्या मुलांचे रक्षण करायला व त्यांचे संगोपन करण्यासाठी अनेक शक्ति आहेत. त्या शक्ति सतत, कोठेही कमी न पड़ता, २४ तास कार्यरत कोणतेही महत्वाचे कार्य करण्याचे आधी बंधन घेतात? असतात. आईला जो शरण जाईल, त्याला अडचणीतन अगदी क्वचित. तुम्ही विसरता. प्रवासाला निघताना. रस्त्यावर चालताना, बेंधन घेणे फार महत्वाचे आहे. आपण ठीकच आहोत, आई आपली काळजी घेते आहे, हा भाग नाही. हे सर्व करण्यापूर्वी बंधन घेतलेच सोडविण्यासाठी त्या शक्ति पुढे येऊन प्रयत्न करतात. परंतु, सर्वात प्रथम शरणागति हवी. जर तुम्ही. शरणागत नसाल, परमेश्वराच्या राज्यात नसाल, तर मात्र ती आईची जबाबदारी नाही. मग कदाचित एखादी विरोधी शक्ति, नियंत्रण मिळवून तुमचा नाश करेल. पाहिजे. तुम्हाला एखादा अपघात झाला तर, समजा की तुम्ही काहीतरी चूक केली आहे. काहीतरी वेगळे झाले आहे. सहसा अपघात होऊ नये. अपघात झाला याचा अर्थ तुमच्यात काहीतरी कमतरता आहे. फार फार वर्षापूर्वी मार्कडेय ऋषींनी जे वचनबध्द केले होते, ते तुम्ही आता प्राप्त करून घेतलं आहे. चौदा हजार वर्षापूर्वी त्यांनी वचन दिले होते की जेव्हा चैतन्य लहरी महामायेचे आगमन होईल तेव्हा त्या हे कार्य करतील तुमचा पाया, तुमचे संस्कार, हे ते, सर्वकाही तुम्हाला स्वच्छ करायला हवं, एखादा कोणी मार्कडेयासारखाच ही सर्व वचने आपण आपल्यासाठी पूर्ण करून घेत असेल तर प्रश्नच नाही. म्हणून तुम्हाला स्वतःला स्वच्छ करायला हवं. दुसरा उपाय नव्हता. लोकांनी एक-एक करून स्वतःची चक्रे स्वच्छ करीत उच्च (स्थिती) स्थानी आपल्यासाठी जे साध्य आहे ते आपण प्राप्त करून यावं व मग त्यांना साक्षात्कार द्यावा, म्हणून किती वेळ वाट पहायची ? सर्वात उत्तम म्हणजे त्यांना साक्षात्कार व हे सर्व घडेल. आपण हे लक्षात घेतलंच पाहिजे की आहोत. आता आपल्यालासुध्दा काही वचने द्यायला हवीत. स्वतःला प्रश्न विचारायला हवा,' जीवनात घेतले आहे का? हा प्रश्न आपण विचारायाला हवा आणि क्षुल्लक गोष्टींच्या मागे भटकू नये. स्वतःसंबंधी द्यायचा व मग त्यांना स्वतःची काळजी घेऊ दे. मग तुम्हालाच जाणीव होते, मला या चक्रावर पकड़ आहे, तिकडे पकड आहे, हे होतंय, ते होतय वगैरे, मग तुम्ही एक महान संकल्पना करायला हवी. स्वभावातच निरासक्तपणा यायला हवा. समजा अनेक समस्यांचेमुळे उलथापालथ चालू आहे परंतू स्वतःला स्वच्छ करू लागता. व निरासक्त होऊ तुमच्यावर काहीच परिणाम होत नाही. स्वतःला बंधन बगैरे घातल्यामुळे तुम्ही चक्राच्या परिघावर स्थित नसून अक्षावर (axis) आहात. हे लिहिले गेले तेव्हा इतक्या सविस्तरपणे सांगितले नाही कारण ते लागता. पण कधीकधी दुसर्या लोकांमुळे आपल्याला पकड येते, ते महत्वाचं आहे. माझ्या स्वतःच्या बाबतीत, मी माझे शरीर मोकळे ठेवले आहे. मी स्वतःचे अजिबात संरक्षण करीत नाही. मग, ज्याला त्रास आहे असा सहजयोगी माझ्याकडे आला तर मी तो त्रास ओढून घेते व त्याला स्वच्छ करते. मला थोडा त्रास सहन करावा लागतो पण त्याने ान सहजयोगी नव्हते. सहजयोगापुढे एक प्रश्न आहे. ज्यांनी कधी देवी पूजा केली नाही, कधी कवचाचे पठण केले नाही, कोणतीच पूजा केली नाही, जे फार धार्मिक नव्हते, काही बिघडत नाही. कारण माझ्या त्रासाकडें मी साक्षी नमाज पढला नसेल, प्रार्थना किंवा तसे काही केले स्वरूपाने पहाने. तो काही फार त्रास नसतो. पण हे नसेल, असे लोक सुध्दा सहजयोगात आहेत. सर्व जाणून घ्यायला हवं की आपण बॅरॉमेट्रिक व्हायला प्रकारचे लोक आहेत. ज्या मंडळींनी हे सर्व पवित्र हवं. तुम्हाला प्रश्न समजला की तुम्ही बॅरॉमेट्रिक अंतःकरणाने केले असेल, केवळ बडबड नव्हे असे लोक साक्षात्कार मिळवतात. त्यांना फारशी पकड येत आहे. पण तुम्हाला त्यामुळे पकड येऊन त्रांस सहन नाही. पण ज्यांनी यापैकी काहीच केले नाही, त्यांना हे होत नाही. तर जाणून अमजून तुम्ही पकड घेता व लक्षात घेणं महत्वाचं आहे की त्यांना पूर्णपणे निरासक्त व्हायला हवे. त्याचे काय होतं की असे लोक अक्षापर्यत (axis) जातात व पुनः बाहेर येतात. म्हणून एखादा देवी भक्त चुकतो. तुम्हाला फार लवकर पकड़ येते. नाही तरी आनंददायक नसतो. जसे पूजा करणे. पण सहजयोगात आपण एक केलं आहे. अशा प्रकारचे फारच थोडे लोक सहजयोगात आहेत, फारच थोडे, तेथे आहे हे विसरतात. माझी स्तुती गातात, मी समोर् एखादाच असेल. बहुतेक सर्व अक्षाच्या वर्तुळात गेले आहे हे लक्षात घेऊन गायला हवे. पण तसं होत नाही. आहेत. म्हणून सहजयोगात आपण असं करतो की तुम्ही फक्त गाणे म्हणता. असं वाटायला हवं की आपण सर्वोच्च स्थानांची प्रथम बांधणी करतो. त्यामुळे माझ्या समोर बसून तुम्ही माझी स्तुति गात आहात. तुम्ही वर्तमानात रहाता. मग तुमचा भुतकाळ तुम्ही अजून तुमचे, "देवीची स्तुति गात आहात" हा संस्कार बांधून घ्या. प्रथम सर्वोच्च स्थानी जा. म्हणून मग सुटत नाही. पण देवी कोण आहे ? हा पूल ओलांडून कान का झालात. मग तुम्हाला कळते की या व्यक्तिला हा त्रास त्रास करून ती काढून टाकता. परंतू सहजयोगातसुध्दा एकदा आत्मसाक्षातकार मिळाल्यावर एखादी व्यक्ति परत भूतकाळात जाते पण भूतकाळ त्रासदायक वाटला veay | ) आता सुध्दा लोक देव पूजा करतात. मी साक्षात नवरात्री पूजा पलिकडे यायला हवं. तुम्ही माझ्याकडे पहाताना माझ्या कोणीच केलं नसतं. त्या फक्त तलवार उचलतात अंतर्यामी गेलात तर ते जास्त चांगलं होईल. तुमच्या आणि मनावर केवढी पकड़ आहे.' धर्म हीच एक मोठी पकड़ आहे. सहजयोगासाठी जैन लोक फार अवघड आहेत. मोठ्या गुरुसारख. एखाद्या संगीतकाराच्या शिष्याने, जैन जर सहजयोगात आले तर ते फार कठीण लोक एक सूर जरी चुकीच्या पध्दतिने काढला, तरी तो आहेत. कारण त्यांचे संस्कार फारच खोलवर असतात. आर्य-समाजी लोकांचे संस्कार ही फार खोल असतात. बौध्दांचे तसेच. ते निराकार मानतात पण परमेश्वराला देवतांच सहन करीत नाहीत. त्या सर्व माझ्यात आहेत. (श्री माताजी हसतात) बोलणं नाही, करमणूक नाही काही नाही. एखाद्ा विनोद नाही, त्याला फटका देईल. पण महामाया तसे करू शकत नाही. तर काहीच सहन करता येणार नाही. त्या देव- मला माहित आहेत, त्या तिथे आहेत ते. मी त्यांना नाही. असं पहा, आपल्याला बुध्द माहिती नाही, महम्मद माहिती नाही आपण त्यांना पाहिलं नाही. नियंत्रित करते. मी म्हणते, "आता पहा, सर्व जमून आपण महावीरांना जाणत नाही. आपण कोणालाच येईल." दोन्ही बाजूने आहे. जितकी मी जास्त जवळ जाणत नाही. आपल्याला दिला? श्री माताजींनी. ते आपल्याला श्री मला ओळखत नाहीत. माझी नातवंडे मला लगेच माताजींच्यामुळे कळले. म्हणून ज्यांना कुणाला आपण ओळखणार नाहीत. माझे पति मला ओळखणार मानतो ते श्री माताजींच्यामधेच मानायला हवे. सहजयोगात नाही. आता दुसऱ्या बाजूने पाहिले तर त्यांनी जर मला पूर्णपणे ओळखले तर ते फारच महान काहीच जमत नाही मग भूतकाळात जाते. मग प्रश्न लोक होतील ! एका दृष्टिने ते बरेच आहे म्हणा. असा निर्माण होतो की इकडून-तिकडे, तिकडून-इकडे समजा माझे संपूर्ण कुटुंब माझ्या कार्यात आहे. लोकांना अशी दोलायमान परिस्थिती होते. मन स्थिर करून वाटेल मी संस्थाच उभी केली आहे. तेव्हा, शक्य आहे लक्षात घ्या - वर्तमानात काय आहे ? तुमच्या समोर तो पर्यंत या मंडळींना बाहेर ठेवलेलंच चांगल दिसतं. कोण आहे. तुम्हाला कोणी आत्मसाक्षात्कार दिला? ते काही अवघड नाही. आता त्या मंडळींनी या कार्यात याशिवाय अडचण अशी आहे, की मी महामाया उडी घेण्याची वेळ आली आहे. आता मी स्वतःला आहे, आजपर्यंत जे लिहून ठेवलं आहे ते तुम्हाला प्रस्थापित केलं आहे. तुम्हाला माहिती आहे, मी माझ्या महामायाच देणार आहे. जेव्हा महामाया येते तेव्हा ती नातेवाईकांना favour करीत नाही. इतकी मानव स्वरूपी आहे की मी, निसटू शकते. तुम्ही मला ओळखू शकत नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही सत्याच्या जवळ येता तेव्हा तुम्ही महामायेच्या जाळ्यात अडकता. इतकी मी मानवी आहे. हा तुमच्यापुढे प्रश्न आहे, पण हे एका समस्येचं उत्तरही आहे. समजा, आताच ज्या देवीचं वर्णन तुम्ही ऐकलं त्यांच्यापैकी मी एक असते, त्यांच पालन करायचं नाही, हे धर्म मानवांनी बनविले आत्मसाक्षात्कार कोणी तितकं तुम्हाला ते अवघड आहे. उदा. माझ्या मुली नाहीत. माझे नातेवाईक मला ओळखणार नाहीत. सर्व पुस्तकांत सहज योगाबददल सर्व सांगितले आहे पण है सर्व धर्म त्यांच्या खर्या स्वरूपात, त्यांच्या शुद्ध स्वरूपात आपल्याला आणायचे आहेत, हे कार्य करायचं आहे. धर्माना त्यांच्या अत्यंत शुद्ध स्वरूपात आणायचं. जसं माणसांनी त्यांना रुप दिले आहे, तसच कायम हातात तलवार, त्यांच्या जवळ कोणी जाऊ नाहीत, अवतारांनी बनविले आहेत. माणसांनी त्यांना शकणार नाही. वाघावर, सिंहावर, आरुढ़, कोण कृत्रिम बनविलं आहे. अनेक निरर्थक गोष्टी केल्या त्यांच्या जवळ जाईल ? कोण त्यांना प्रश्न विचारील? आहेत त्यांचं उत्तर कसं मिळणार? मला तुम्हाला मार्गदर्शन करायचंय, अनेक कामं करायची आहेत, तुमच्या काय अडचणी आहेत, ते सांगायचे आहे. हे सर्व त्यांच्यापैकी . लक्षात ठेवा सर्व धर्म त्यांच्या खन्या व शुद्ध स्वरूपात एकसारखेच आहेत. त्यांचा पूर्ण आदर करायला हवा. एखाद्या फुलाच्या अनेक पाकळया लली नवरात्री पूजा पूर्ण बोधाची भरीन मी परडी आशा मनिषांच्या पाडीन मी दरडी मनोविकारा करीन कुरयंडी अमृत रसाची भरीन मी दुरडी असतात तसं खन्या स्वरूपात सर्व धर्म सारखेच आहेत. एक पाकळी अगदी दुसर्या पाकळीसारखी दिसणार नाही, पण सर्व मिळून फूल बनते. पाचवा दिवस आता साजणी झाले मी निःसंग विकल्प नव्याचा सौडियेला संग १५ ऑक्टोबर १९८८ काम क्ेध है सौडियल मांग कैला मोकळा मार्ग हा सुरंग अर्गला स्तोत्रांचे वाचन झाले. श्री माताजी म्हणाल्या- तुम्ही सहजयोगी आहात. तुम्हाला काय मिळवायचं आहे? तुम्हाला तुमची आत्मिक उन्नति साधायची आहे. यानंतर निर्मल शक्ति युवा संघाच्या मुला मुलींनी जोगव्याचे गायन केले. स ऐसा जोगबा मागुनि ठैबिला जाऊनि महाद्वारी नयस म्या फैडिला एका जनरर्दनी एकच जन्म मरणाचा फेरा मी चुकविला देखिला मा जोगवा श्री माताजींनी जोगव्याचे स्पष्टीकरण केले संत एकनाथ, प्रतिष्ठान म्हणजे पैठण येथे रहात होते. त्यांनी हा जोगवा लिहिला आहे. जोगवा याचा अर्थ योग. त्या काळात, खेडवळ भाषेत हा जोगवा गायिला होता आणि आज संपूर्ण महाराष्ट्रात असंख्य लोक गातात. कल्पना करा, अनेक वर्षापूर्वी हे गाणे लिहिले होते. या लोकांनी त्याचे सहज योगासाठी (कोल्हापूर पद्धतीने) आईचा जोगवा, जौगवा जोगवा मागेन, आईचा जौगवा आनादि निर्गुणी प्रगटली भवानी उदै बाई, उदे बाई, उदे बाई, उदे मोहमहिषासुर मर्दाना लागुनि उदै बाई, उदै बाई, उदै बाई, उदै त्रिविध तापांची करावया झाडणी उदै बाई, उदै बाई, उदै बाई, उदै भक्ता लागुनी पावसी निर्वाणी उदै बाई, उदै बाई, उदै बाई, उदे भक्ता लागुनी ॥१॥ द्वैत सारूनी माळ मी घालीन हाति बौधाचा झँडा मी घेईन मैद रहित ग यारिसी जाईन रूपांतर केले आहे. परंतु त्या काळात लोकांना काय हवे ा होते, त्याचे अगदी तसे वर्णन त्यात केले आहे. आता, महाराष्ट्रात देवीला बया म्हणतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल माझ्या लहानपणी माझे नाव बया होते. माझ्या कुटुंबात मला बया या नावाने बोलवयाचे. ते म्हणतात, "मी आईचेकडे योग मागेन," याला खेड्यात जोगवा ी म्हणतात. शिवाय ते म्हणतात बयेचा जोगवा. याचा अर्थ मी देवीकडे जोगवा मागेन. आता, अनादि निर्गुणी, - आदि व त्याचेही पूर्वीची अशी अनादि, निर्गुणी, कोणतेही गुण नसलेली, अशी भवानी या पृथ्वीवर प्रगट झाली आहे व ती महिषासुराला मारण्यासाठी आली आहे, शिवाय, ती, त्रिविध तापांची करावया झाडणी आली आहे. त्रिविध ताप काढून टाकण्यासाठी ती आली आहे व आपल्या निर्वाणासाठी येणार आहे. ते म्हणाले, "मी माझ्या निर्वाणी येईल नयविध भक्तीच्या करूनि नबरात्रा करूनि निराकरण मारगेन ज्ञानपुत्रा दंभ संसार सोडीन कुपुत्रा नवरात्री पूजा ४ तर द्वैत, म्हणजे, व्यवहारात, कोणत्याही परिस्थितीत व अडचणीमधून मार्ग काढताना, आपण सर्वश्रेष्ठ असायला हवं. आता तेव्हा मी काय करीन परमेश्वरापासून मी स्वतःला वेगळा समजतो- जग व परमेश्वर वेगळे आहेत असे मानणे म्हणजे द्वैत आणि तुमच्यापैकी काही अत्यंत बुद्धिमान आहेत, पण आपण परमेश्वराशी एकरूप आहोत असे मानणे. हे अद्वैत-तेव्हा हे द्वैत काढून टाकून मी तिला माळ घालीन. मग हातात बोधाचा प्रकाशित ज्ञानाचा (त्यांनी आधीच वर्णन करून ठेवले आहे) झेंडा घेऊन, जाति, सर्वश्रेष्ठ ज्ञानाचेमधे महान ज्ञान हे की परमेश्वर प्रेम धर्माच्या भेद-भावा विरहित, तिला भेटायला जाईन. आहे. ते प्रेम-आहेत आणि तुम्ही सहज योग्यावरही प्रेम मग मी काय करीन, नऊ दिवस या देवीची नऊ प्रकारे भक्ति करीन व ज्ञानरुपी पुत्राची मागणी करीन, इतर बिघाड आहे व तो जायला हवा. सर्व मागणे सोडीन. हृदयात कमी पडता, या उलट काही अत्यंत विशाल हृदयाचे आहेत, पण बुद्धिने कमी पडतात तेव्हा संतुलनात यायला हवे. परंतु सर्वात श्रेष्ठ ज्ञान, करू शकते नसाल तर तुमच्यात काहीतरी फारच प्रेम असायला हवं आणि ज्याला निर्वाज्य प्रेम म्हणतात ते हवं. म्हणजे व्याजविरहित, केवळ मुद्दल. ान हे गीत एखाद्या स्त्रीने म्हणावे असे लिहिले आहे आता मी दंभाचा व अहंकाराने भरलेल्या संसाररुपी याचा अर्थ असा की तुम्ही एक दुसर्यांवर असं प्रेम पुत्राचा त्याग करीन. पूर्ण बोधाची (प्रकाशीत ज्ञानाची) परडी भरीन आशा-मनिषा, आकांक्षांच्या दरडी जमिनदोस्त करीन. मनोविकारांची (मनावर झालेले कुसंस्कार) कुरवंडी करून पृथ्वीवरून त्यांना काढून (जागृति) द्यायचा असते तेव्हा मला सर्वात जास्त टाकीन ब अमृत रसाची दुरडी भरीन. आता साजणी, मी पूर्णपणे निःसंग (निरासक्त) झाले आहे. विकल्प (संशय) रूपी नवऱ्याची संगत मी तुम्ही लोक आता घेणार्यांच्या बाजूचे नसून देणाऱ्यांच्या सोडली आहे, याचा अर्थ माझ्यातील संशय नाहीसा बाजूचे असल्याने, दुसर्याला तुम्ही काय दिले आहे हे झाला आहे. मी ती म्हणते, काम व क्रोध या मार्गाना पहा. मी सोडून दिले आहे व माझ्या बोगदा, ( मोकळा केला आहे. आता पहा - करा की तुम्हाला निरपेक्षपणे देण्याची आवड हवी. फक्त देण्याची व देण्याचा आनंद फारच महान आहे. माझ्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगते. साक्षातकार आनंद होतो. दुसरे म्हणजे जेव्हा मी इतरांना काही वस्तू देते. तिसरं म्हणजे काहीतरी देता येतं हा आनंद. तेव्हा याउलट तुम्ही अजूनही क्रोधी स्वभावाचे असाल, तुमच्यामध्ये हावरटपणा असेल अथवा सहजयोग्याला असा योग मी मागितला मला मिळाला व मी तो शोभणार नाही असे सर्व तुमच्यामध्ये असेल, तर याचा अर्थ असा की, तुम्ही बरेच काही मिळविले नाही. तुम्ही जर कपड़े, खाण-पिणं, ऐषाराम या बाबतीत फार समस्यांमधून मुक्त झाले आहे, त्यावेळी त्यांनी हे सर्व काळजीपूर्वक असाल तर लक्षात घ्या की तुमच्यात लिहिले होते व आज तुम्ही ते पहात आहात. अगदी काहीतरी कमतरता आहे. अजून तुमचे व्यक्तिमत्व पूर्ण नाही. एक वाक्य कायमचे लक्षात ठेवा. स्वतःला प्रश्न विचारा - "जीवनात मला जे मिळवायचे होते ते मी (सुषुस्ना) सांभाळून ठेवला आहे. महाद्वारी जाऊन परमेश्वराचे आभार मानले. आता मी जन्म-मरणाच्या या तेच व स्पष्टपणे आणि स्त्रीयांचे गाण्यात आता आपल्याला प्रतिज्ञा करायला हव्यात, स्वतःबदूदल व मिळविले का?" दुसर्यांबद्दल. आपण एक महान गोष्ट लक्षात ठेवायला हवी आता आपण योगी आहोत. ते सुद्धा सहज योगी व मी प्राप्त केले आहे का ?" त्यामुळे सर्व परिस्थिती सहज योगी म्हणून आपण सर्वश्रेष्ठ असायला हवे. आपल्या वागण्याने, स्वभावाने, इतर लोकांबगेबरच्या हा एक प्रश्न तुम्ही विचारा. "माझे जीवन साध्य तुमच्या लक्षात येईल. कारण तुम्ही आपले स्वतःचे गुरु आहात, तुम्ही सर्व जाणता. सहज योग तुम्ही बुद्धीने नवरात्री पूजा ५ शिकला आहात. पण जेव्हा तो तुमच्यामध्ये अंतर्यामी समाधानी वाटतं. मग तुम्हाला कशाचीच गरज नसते. खोलवर जातो व सर्व ज्ञान तुमच्या शरीराचा अविभक्त भाग बनतो तेज्हा फारच निराळे असते, साक्षात्कारी जीवाची संपूर्ण वृत्तिच वेगळी असते. माझेच ध्या त्या स्थितीकडे प्रस्थापित व्हायला हवं. तुम्हाला ते इतकं सहजसाध्य आहे. कारण मी स्वतः तुमच्या बरोबर आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकच अडथळा आहे की, आला की लगेच मी सहजयोगात फक्त एखादा पश्न माझ्या लक्षात ध्यानात जाते व लगेच तो प्रश्न सुटतो. कारण ती सुरवातीला तुम्ही मला ओळखायला हवं. परंतु मला माझी शक्ती आहे. तसेच जर एखादा प्रश्न तुमच्या लक्षात आला आणि जर तुम्ही ध्यानात गेलात तर तो प्रश्न माझ्याकडून सोइविला जाईल. म्हणजेच ध्यानात तुम्ही मला शरण जाता. मग ते काम माझे. पण जर तुम्ही आपल्या बुद्धिने अथवा बोलण्याने तो प्रश्न सोडवू लागाल तर तुम्हीं सापळ्यात अडकता. तेव्हा घेतली आहे, अशा व्यक्तिची कल्पना करा. तुम्ही तुम्हाला एखादी अडचण आली तर तुम्ही ध्यानात जा, माझ्यासमोर येऊ शकला नसता. म्हणून मला महामाया प्रार्थना करण्याची पण आवश्यकता नाही. फक्त व्हावं लागलं, कारण या रुपांत तुम्ही माझ्याजवळ येऊ ध्यानात जा. आणि त्या अडचणीतून तुम्ही यशस्वीरित्या बाहेर पडाल. आज तुम्ही माझ्याकडे यशाची मागणी करीत येत. सर्व काही उलगडून मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते. ओळखणं हे थोडसे अवघड आहे कारण मी महामाया आहे आणि त्यामुळे महामायेने निर्माण केलेल्या गोंधळात बहुतेक तुम्ही अडकता. पण परवा मी तुम्हाला सांगितले तसे, माझ्या दुसर्या रुपांत तुम्ही माझ्यासमोर येऊ शकला नसता. वाघावर बसलेली, हातात तलवार शकता, माझ्याशी बौलू शकता, हवं असेल तर माझा उपदेश घेऊ शकता. त्यामुळे मार्गदर्शन चांगलं करता पण तुम्ही महामायेच्या समोर बसले आहात हे लक्षात महामायेच्या होता. मला है तुम्हाला सांगायच आहे की ध्यानाच्या स्थितीच्या किल्ल्यांत तुम्ही सुरक्षित असता, सुस्थितीत ठेवणे फारच फायद्याचे आहे. तेव्हा असता व ध्यानातच तुम्ही मोठे होता. अन्यथा तुम्ही आवरणामुळे गोंधळात पडू नका. माझ्या आदर मोठे होऊ शकत नाही, वृक्षाला सूर्यप्रकाश असतो तसं सन्मानात, प्रोटोकॉल्स, मला समजून घेण्यात व इतर ते आहे. तुम्ही ध्यानात निर्विचारतेत असायला हवं, दुसर्याला विरोध करायला नको अथवा त्याच्याशी तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे व शरणागत होण्याचा प्रयत्न सहमत व्हायला नको, काही म्हणायला नको. विशेषतः दुसर्या योग्यांचे संबंधी कोणी विचित्र वागत असलेला शिकविण्यासारखे काही नाही. सर्व बाबतीत तुम्ही कोणतीही चूक करीत नाही. इकडे करा, शरणागत व्हा. आपोआप तुम्ही सर्व शिकाल. हि स्थिती वृक्षासारखी आहे. जेव्हा वृक्ष पूर्णपणे तुम्हाला आढळला तर, फक्त ध्यानात जा आणि परिस्थिती कशी बदलेल त्याचे तुम्हाला आश्चर्य वाटेल. ही तुमची शक्ती आहे. जगात किती लोकांना साक्षात्कार मिळाला आहे ? फार थोडया ! ते मोठे होत पद्धतिने तुमची रचना केली आहे, अशा पद्धतीने तुम्ही आहेत. शक्तिमध्ये कमी पडतात. बहरतो, त्यावेळी त्याला फुले येतात. मग फुले स्वतःच्या परिपक्वदशेत गेल्यावर फळे बनतात.. अशा कार्य करीत आहेत. पण ते ध्यानाच्या मोठे होता. त्यावेळी स्वतःच्या मोठे होण्याचा स्वतःच अनुभव व आनंद घेत सुखाने रहाता. तेव्हा, तुम्हा सगळ्यांना सुखी व आनंदी करावं हे माझं जीवनसाध्य आहे. ते मला मिळवायचं आहे. म्हणून हे सर्व प्रयत्न चालू आहेत. माझे व तुमचे जीवन-साध्य मिळविता सर्वात उत्तम म्हणजे शरणागति आणि शरणागत होणे सर्वात सोपे आहे. फक्त तुम्ही मला हृदयात ठेवा, सतत, हा सर्वात सोपा मार्ग मग त्या शिवाय तुम्ही राहूच शकत नाही, जगूच शकत नाही, एकदम विचित्र येईल अशी आशा आहे, वाटतं. हे अगदी निरासक्त प्रेम आहे. आशीर्वाद ईश्वराचे तुम्हाला आनंदी व तुम्हाला अगदी, आरामदायक, नवरात्री पूजा ६ जसे तुम्हाला दिवा पेटवायचा असेल तर प्रथम तुम्हाला त्यांत प्रकाश भरावा लागतो. तसे एकदा तुमची शक्ति जागृत झाली की तुम्ही ती पुन्हा प्रकाशित करू सहावा दिवस १४ ऑक्टोबर १९८८ शकता. वाढवू शकता. पण त्यासाठी आत्मसाक्षात्कार अत्यावश्यक आहे. ही शक्तिची पूजा आहे. आज पर्यंत अनेक संत साधूंनी शक्तीला जाणले आहे व तिच्या विषयी सांगितले आहे. गद्यात ज्याचे वर्णन करता आले नाही सर्व शक्ति कार्यरत होत नाहीत. म्हणून ऋषी-मुनी व ते त्यांनी कवितांच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न संतांनी, देवी पूजा करण्याची व्यवस्था करून ठेवली केला. जे वर्णन शब्दांच्या मधे बसविता आले नाही आहे, पण ज्याला आत्मसाक्षात्कार मिळाला नाही, अशा त्याचेसाठी त्यांनी देवीच्या नावांची रचना केली व तिचे व्यक्तिला देवी पूजा करण्याचा अधिकार नाही, चर्णन केले. तुम्ही सर्व हे जाणता. तसेच लोकांनाही या सर्वांचा अर्थ माहिती आहे. परंतु एक गोष्ट त्यांना किंवा होम-हवन केल्यावर त्यांना अनेक अडचणी बहुतेक ज्ञात नाही की प्रत्येक मानवामधे या शक्ति आल्या. त्रास सहन करावा लागला. त्यांना विचारले की सुप्तावस्थेत असतात आणि त्या शक्तिना ते जागृत तुमच्यासाठी हे सर्व कोणी केले? तेव्हा ते स्हणाले, करू शकतात. या सुप्त शक्ति चिरंतन आहेत आणि असिमीत आहेत. ३३ कोटी देवांचे शिवाय अनेक जाणले नाही, ते ब्राम्हण नव्हेत अशा प्रकारच्या शक्ति आहेत. पण आपल्याला असे म्हणता येईल, आत्म साक्षात्कार जो आपण मिळविला आहे तो कोणत्या ना कोणत्या शक्तिच्या कार्यामुळे आपल्याला मिळाला विशेष अधिकार आहे. पण इतरांचे तसे नाही, कोणीही आहे. त्यांच्या शिवाय आपल्याला तो मिळाला नसता. परंतु आत्मसाक्षात्कार मिळाल्याबरोबर लगेचच अनेकांनी मला सांगितले, की सप्तशकति पाठ ब्राम्हणांनी. पण ते ब्राम्हण नव्हेत. ज्यांनी ब्रम्हाला ब्राम्हणांच्याकडून सप्तशति वाचून घेतल्याने देवीचा कोप झाला व त्यामुळे त्यांना त्रास झाला. पण तुम्हाला देवी पूजा करण्याचा साक्षात देवीची पूजा करण्याचा पूजा करण्याचा प्रयत्न केला तर परिणाम उलटा होतो तुम्हाला आत्मसाक्षात्कार सहज मार्गाने मिळाला आहे. सहज या शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक अर्थ हा की तुम्हाला तो विनासायास मिळाला आहे. दूसरा अर्थ असा की कोणत्याही जीवित क्रियैप्रमाणे हे ती अति सौम्य आहे किंवा अति रौद्र आहे. दोन्हीच्या आपोआप स्वतःच कार्यान्वित झाले आहे. आपणहून तुम्ही त्याचा स्विकार केला आहे. पण या जीवीत क्रूर आहेत, राक्षसी आहेत, ज्यांना जगाचा नाश क्रियेसंबंधी कोणी जर विचार करू लागेल तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुमची बुद्धी काम करण्याचे थांबेल. रुपे घेऊन येतात, कोणी पंडीत होतात, कोणी मुल्ला समजा तुम्ही एखाद्या वृक्षाकडे पहात आहात. कोणत्या शक्तीमुळे हा वृक्ष इतका उंच वाढला आहे ? . कोणत्या शक्तिने त्याला अशा रंग-रुपात घडविले आहे ? महदाश्वर्य हे आहे, की मानवाला विशेष प्रकारे, त्याला विशेष ज्ञान देऊन, विशेष रुप देऊन बनविले आहे, त्या मानवाला जीवन-हेतू साध्य करता येतो. त्यासाठी नये. तुम्ही फक्त इच्छा करायची लगेच या शक्ति पहिली पायरी, म्हणजे आत्मसाक्षात्कार. व अपायकारक होतो. महत्वाची गोष्ट अशी की ही शक्ति इतकी आरामदायी, पोषक, उदार, प्रेमळ आणि संपूर्ण आहे. मध्ये काही नाही. त्याचे कारण असे की जे अतिशय करायचा आहे, जे लोकांना भ्रमामध्ये ठेवतात, विविध असतात, कोणी मंदिरात बसतो तर दुसरा मशिदीत, एखादा पोप असतो, दुसरा राजकारणी, असे सर्व राक्षसी प्रवृत्तीचे लोक अशा तहेने कोणल्या तरी रुपात वावरत अमनात. त्यांचा नाश करणे अत्यावश्यक आहे. परंतु ह्या विनाशकारी शक्तीच्या जवळ तुम्ही जाऊ स्वतःहूनच कार्य करू लागतील. हे कार्य विश्वामध्ये नवरात्री पूजा ७ ब जे चैतन्य सगळीकडे प्रवाहित आहे, ती ही महामाया शक्ति, आणि या महामाया शक्तिनेच सर्व कार्य होत आहे. ही शक्ति विचार करते, सर्व जाणते, सर्व काही लक्षात घेते आणि प्रत्येक गोष्ट घडवून आणते. आणि होतात व नष्ट होतात मग पुन्हा. जागृत होतात. त्याचे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, ती तुमच्यावर प्रेम करते आणि ते प्रेम अगदी निव््याज आहे. हे प्रेम तुमच्याकडे नष्ट का होते? जसं एक व्यक्ती मोठी कलाकार होते. काही मागत नाही, तुम्हाला देण्याचीच त्याची इच्छा आहे. तुमची प्रगती व्हावी, कल्याण व्हावे, हीच त्यांची फुलू ध्या व तुम्ही सुखी व्हा आणि स्वतःचा सन्मान करा. आता सहजयोगांमध्ये सुद्धा या शक्ती जागृत कारण काय असावे ? एकदा जागृत झालेली शक्ती सहजयोगात आल्यावर अनेक लोक चांगले कलाकार होतात. ते कला जाणतात, त्यांना समजत असते तयांना संवेदना असतात, त्यांना जाणीव असते आणि इच्छा आहे. पण ह्याच बरोबर ज्यांना तुमच्या मारगात काटे प्रत्येक जण म्हणतो या माणसात काहीतरी असामान्यता बनून राहायचे आहे, तुमच्या मार्गात अडथळे बनायचे आहे. पण नंतर तो त्या कलेमध्येच गुंतून पडतो. त्याला आहे, तुमच्याशी भांडायचे आहे किंवा काही न काही मान-सन्मान मिळतो, नाव व किर्ती मिळते व त्यांमध्येच तरी कखन तुम्हाला त्रास द्यायचा आहे अशांचा नाश होणे आवश्यक आहे. पण हयामध्ये तुम्ही तुमची शक्ति शक्ती नष्ट होतात. कारण त्याच्या शक्ती सुद्धा त्यात घालवू नका तुम्ही फक्त देवीला आवाहन करा आणि तिला ह्या राक्षसी लोकांचा नाश करायला सांगा. ही वृक्षामध्ये काय घडते, तयाच्या मधील जीवित शक्ती फार मोठी गोष्ट आहे. तुम्हाला कोणी त्रास देत असेल धाकात ठेवत असेल, शिव्या देत असेल तर तो अडकून पडतो. त्यांच्यात अडकला कि त्याच्या अडकतात. तुम्हाला यापूर्वी मी सांगितले होते त्याप्रमाणे प्रत्येक फांदी मध्ये, प्रत्येक पानामध्ये प्रवाहित होऊन पैरत जाते त्याच प्रमाणे, ज्या काही शक्ती आहेत, कर ज्या तुमच्यासाठी कार्य करतात तया याच शक्तीपासून आहेत. तुम्हाला त्याच्यापासून सुटका करण्यासाठी, तुमच्या मध्ये एक विशेष स्थिती आहे ती आहे निर्विचारीता. प्रत्येक गोष्ट तुम्ही साक्षी रूपाने पहा. समजा, एखादा वेडा माणूस काहीहीकरायला नको फक्त तुम्ही त्या शक्तींचे निर्माण झाल्या त्यांच्यासाठी तुमच्या मागे लागला आहे, तुम्ही काय करायचे ? त्याचा वेडेपणा पाहायचा, त्याची मानसिक स्थिती पहायची आणि त्याला हसायचे, की हा किती मूर्ख माणूस आहे! त्याच्यासाठी तुम्हीच काही त्रास घ्यायला नको. तुम्ही उपकरण आहात आणि एकदा तुम्ही उपकरण झालात की त्या शक्ती कधीही कमकुवत होणार नाहीत अथवा नष्ट होणार नाहीत. बऱ्याच वेळा मी पाहिले आहे कि सहजयोग्यांचे चित्त अशा गोष्टींच्या मध्ये फारच लवकर जाते. त्यांना मोठेपणा मिळाला. कशामध्ये तरी त्यांची प्रगती लवकर झाली, जी मुले वरगामध्ये चांगली तुमच्या निर्विचारतेच्या किल्ल्यात जा. फक्त निर्विचारितेमध्ये याचा नाश कसा करावा, सर्व प्रेमळ, आनंददायक, पोषक शक्ति तुमच्याकडे येतील. परंतु नव्हती ती पहिली आली, त्यांचे सगळे सुधारू लागले, जोपर्यंत तुम्ही, हा अडथळा मी कसा दूर करावा, त्यांना वाटू लागते, मी फार मोठा झालो आणि त्या बरोबरच त्यांच्या शक्ती निघून जातात. आता काय याच्यावर उपाय कारय करावा, याचा विचार करण्यातच गुंतून पडता तोपर्यंत सर्व त्रास तुम्हालाच होणार आहे, त्याला काही नाही, जसे रामदासांनी सांगितले आहे तुमचा धंदा वाढला असेल तुम्हाला पुष्कळ पैसा मिळू अल्प धारिष्ट पाहे". जे काही थोडं धारिष्ट तुमच्यात आहे ते परमात्मा पाहात असतो. परंतु तुमच्यात इतक्या शक्ति आहेत, इतक्या शक्ति आहेत, तुम्ही त्यांना जागृत करा, त्यांना माहिती करून घ्या, करायला हवे, त्याचा आपण विचार करायला हवा. जर लागला असेल, तुमच्या मध्ये काहीतरी विशेष घडलं असेल तर तुम्ही काय करावं? तुम्ही है पूर्णपणे ध्यानात घ्यायला हवं "श्री माताजी तुम्हीच सर्व काही करीत आहात मी काहीच केले नाही. ही कार्य करणारी शक्ती त्यांना नवरात्री पूजा आहे, पण त्याला मात्र काहीच मिळाले नाही. हे काय सांगण्यासारखे असते? त्या आनंदाच्या सोहळ्यात असे तुमचीच आहे मी काहीच करत नाही." तुम्ही जागृक राहणे अति महत्वाचे आहे कारण तुमच्या शक्ती नष्ट झाल्या तर तुम्हीच मला सांगणार "श्री माताजी माझी शक्ती गेली आणि सर्व काही गेलं." जी शक्ती कार्य करीत आहे. तिला कार्य करू द्या. क्षुद्र विचार मनात सुद्धा आणायचे नाहीत. याशिवाय कुणाचा नवरा बरोबर बागत नाही, तर कुणाला नवरा बाहेरख्याली आहे, तर तिस्याची वायको ठीक नाही, म्हणून तो दुःखी आहे. आता मागच्या जन्मात तुमची गळून पडतात? तुम्ही कधी त्याचा विचार केला आहे ? इतकी लग्ने झालीत, तुम्हाला इतके नवरे होते आणि या जन्माति एक लग्न झालं आहे तर काही तरी करून आणि पाने यांच्या मध्ये तयार होते, त्यामुळे (पोषक ते पार पाडा. पण ते नाही, दिवस रात्र तुम्हाला त्याचीच द्रव्य) पाना मध्ये येत नाही आणि त्यामुळे ते गळून चिंता लागली असते. मला हा त्रास आहे, मला तो ्रास आहे, हे कधी संपणार आहे की नाही ? ह्या लहान शक्तिशी संलग्न असतात आणि त्या शक्तिने तो काम सहान गोष्टींच्या पलिकडे कोणी जाणार आहे की नाही, करीत असतो. पण तो स्वतःला मोठा समजू लागला तेच समजत नाही. कोणीही जेव्हा अशा क्षुद्र निरर्थक आणि अहंकारी झाला स्पर्धा गोष्टी मला सांगते तेव्हा मला हसायलाच येते मी शांत करण्याचे उद्योग करू लागला की ती महान शक्ति रहाते पुण त्यांना सांगते "तुम्ही सहज योगी आहत, मी आणि तो यांच्यामध्ये खंड पडतो आणि मग त्याला ही तुमचे हृदय सागरासारखे आणि मस्तक हिमालयासारखे शक्ति मिळविता येत नाही. तो फक्त उपकरण होता, केले आहे. आणि तुम्ही या क्षुद्र निरर्थक गोष्टी मला त्याच्या मध्ये प्रवाहित असणारी शक्तिच सर्व काही सांगत आहात. तुम्ही याचे, त्याचे सर्व जगाबद्दल बोलता, पण सहजयोगाचे काय? त्याचे बाबतीत मात्र याच्यातील शक्ति गेली तरी माझे बोलणे थांबणार तुम्ही गप्प असता. सहजयोगात काय चालू आहे ते हे एखाद्या वृक्षासारखें आहे. त्याची पाने का त्याचे कारण म्हणजे बुचा सारखी एक गोष्ट, वृक्ष पडते. माणसाचे तसेच होते, त्यांच्या शक्ति एका महान अथवा दुस्याशी करीत होती. आता या माईकचे उदाहरण ध्या नाही. म्हणून इकडे पूर्ण पणे लक्ष द्या, आपल्यामध्ये झालेली शक्ति जिच्यामुळे मात्र तुम्हाला माहिती नसते. आता, मी ऐकले आहे, पुण्यात, ध्यानासाठी व्यक्तिमत्वामध्ये एक नविन प्रकाश प्रतिबिंबित होतो थोडेच लोक येतात. कारण टी. व्ही. वर महाभारत आहे, त्या शक्तिला तुम्ही थांबवून नका. आपण फार दाखवितात. अजून पर्यंत ते महाभारत मी पाहिले तेच पुरेसे आहे. आता आपल्याला दुसरे महाभारत घडवायचे आहे. तुम्हाला आपल्या जागृत मोठे झालो आहोत, असा विचार सुद्धा मनात आणू नाही. जे पांहिले होते, नका. याच्या उलट ही शक्ती जागृत झाल्यावर तुम्हाला फारच इच्छा झाली, तर महाभारताची कॅसेट आणा व असे वाटू लागते, की दुसरी व्यक्ति इतकी पुढे पहा. पूजा असेल तेव्हा तुम्ही येता. पण, तुमची शक्ति गेलीआहे पण मी मात्र नाही. त्याने एवढे केले आहे कोठे आहे ? ती तरहजारो वर्षापूर्वी महाभारतातच आणी मी मात्र त्या पैकी बरेच केले नाही. याच्या गेली. त्याबरोबरच ही शिवाय, काही लोकांना साध्या साध्या गोष्टीमुळे सुद्धा पडतात. वाईट वाटते. जसं प्रत्येकाला बॅज मिळाला पण मला मिळाला नाही. गणपतिपुळ्याला विचित्र अनुभव येतात, लोक येऊन सांगतात. एक म्हणतो, मला पनीरची एक पेटी मिळाली आहे व आणखी एक हवी, योगाच्या विरोधी आहे. हे व्यवस्थित ध्यानात ठेवा. आणखीं एकाने सांगीतले, दुसऱ्याला इतके मिळाले शिवाय, आपल्या शक्तीमध्ये संतुलन यायला हवे. शक्ति पण संपली. जे करमणुकीसाठी आहे, त्यातच लोक गुंतून आणि जे अति आहे, ते सहज योगाच्या विरोधी असते. संगीताचे घ्या, ध्यान न करता त्यातच अडकाल, कवितांच्यामधे अडकाल, कोणताही अतिरेक सहज नवरात्री पूजा तरच आपल्याला संतुलित व समग्र ज्ञानाची प्राप्ती नव्हते, आपण नसल्यामुळे, खाण्याचे, पिण्याचे फारच होईल एकाच गोष्टीच्या मागे लागाल, एकीकडेच हाल झाले. म्हणून गेल्यावर पाश्श्चात्य लोकांना मी पहाल, तर तुम्हाला समग्र ज्ञान मिळणार नाही. माझ्या लक्षात आले आहे, अनेक सुशिक्षित म्हणाले आम्हाला सर्वात जास्त आनंद ब्रम्हपुरीला स्त्रिया वृतपत्र वाचत नाहीत. जगात काय चालू आहे मिळाला. मी विचारले की त्या ठिकाणी काही भास त्याचे त्यांना अजिबात ज्ञान नाही. एखद्या व्यक्ति संबंधी विचारले तर त्यांना माहिती नसते. तसेच नदी आहे, आम्ही आंघोळी केल्या, बसलो, आम्हाला पुरुषांचे ज्यांना फक्त माहिती असते, कोणत्या घरात काय जेवण बनले आहे, व कोठे चांगले जेवण मिळेल. गोष्टी बोलत होते व इकड़े आमची ही मंडळी खाण्या- जैवणाच्या बाबतीत भारतीय पुरुष फारच त्रास देतात पिण्याचा विचार करीत होती. व बायकांनाही ते आवडते. त्या खाण्याचे विविध पदार्थ बनवतील. यामुळे त्यांच्या शक्ति अडकतात. 'मला है खायचे आहे, ते खायचे आहे, या ताटांत खायचे आहे, अडकलेलो असतो व गोंधळात असतो. विचारले, सर्वात जास्त कोणती जागा आवडली ते झाला का? तेव्हा त्यांनी सांगितले, त्या ठिकाणी कृष्णा आमच्यात चैतन्य वहात होते असे वाटले ? ते या आमची शरणागती कमी आहे असे जेव्हा ते म्हणतात, त्याचे कारण असे आहे की आपण आपल्या पुरातन परंपरा आहेत. आपले अनेक ऋषी, संत होते. त्यांच्यामुळे चांगले काय व वाईट काय, ते आपण जाणतो. पण त्याच्या बरोबरच त्या ताटात खायचे आहे, हे करा, ते बनवा. बायकाही नवयांना खूष करण्यासाठी, त्यांना हवा तो पदार्थ बनवितात. यामध्ये स्त्रियांच्या व पुरुषांच्या शक्ति नष्ट होतात. म्हणून योगात, आपण स्वतःच स्वतःचे जेवण तयार करायचे. कोणी म्हणाले, मला अमुक खायचे आहे, तर बनवा आणि खा. फार तर, भूकेच रहावे लागेल. जे बनविले असेल ते आवडीने खा नाहीतर स्वतःच बनवा. स्वतः मी ही पद्धत सुरू केली आहे. सहज आपल्यामध्ये धूर्तपणा आला आहे., कोणीही व्यक्ति उठते व मी राम आहे, मी भगवान आहे. मी सीता आहे, सांगत सुटते. मी एका व्यक्तिच्या बद्दल विचारले लोक म्हणाले ते 'भगवान' आहेत. मी विचारले "तुम्ही कोणालाही भगवान कसे म्हणता? तो म्हणत असला तयार केल्यावर तुम्हाला कळेल किती त्रास होतो तरी त्याला जाणण्याचे मार्ग आहेत! ज्याला अत्म बनविण्याला! कशाचीही स्तुती करणे किंवा त्याच्यात दोष काढणे सोपे असते, पण ते स्वतःच तयार साक्षात्कार झाला नाही तो भगवान कसा असेल? तसे नसताना, तो सांगत असेल, तर सरळ खोटे बोलतो आहे." ते म्हणाले "त्यांना पैसा पाहिजे आहे, ठीक आहे, कैल्यावर लक्षात येईल की आपण जे मतप्रदर्शन करतो ते न्याय्य नाही. ते पैसे घेतात पण तत्वज्ञान फार चांगले सांगतात. पैशाचे विशेष काय आहे? तेव्हा, लोक आता पैसे सर्व द्यायलाही तयार झाले आहेत. आपल्यापुढे महान आदर्श आहेत, राम, महाभारत वगैरे आणि आपण लोक जैव्हा अशा क्षुल्लक गोष्टींच्यामध्ये लक्ष घालतात तेव्हा मला आश्चर्य वाटते. तुम्ही संत आहात. तुम्हाला फार मोठ्या शक्ति मिळाल्या आहेत. प्रकारच्या शक्ति तुमच्यात आहेत. त्यांचा उपयोग करा, तुम्ही काहीही करू शकाल! तुम्ही जमीनीवर झोपा, केवळ, ते घेऊन बसलोच आहोत. रस्त्यावर झोपा, दहा दिवस न खाता रहा, तुम्हाला काहीही होणार नाही. कोणतेही अन्न खा, पाश्श्यात्य सहज योग्यांचे पहा, ते राहतात! भारतीय सहज योग्यांनी मला सांगितले की म्हणून, आपल्या अंतर्यामी ज्या महान घटना घडल्या आहेत, ज्यांनी आपल्याला सामावून घेतले कोणत्या परीस्थितीत व अडचणीत आहे, व ज्यांच्यामुळे आपण महान उंची गाठली आहे, त्या आपण लक्षात घ्यायला हव्यात. पण अपण है लक्षात घेत नाही की जे आपण पहात आहोत ते ब्रम्हपुरीला व्यवस्था चांगली नव्हती, जेवण चांगले नवरात्री पूजा ০b आपल्या अंतर्यमी द्या, त्याला त्याचे महत्त्व नसते. त्याला कालशाचीही आपल्याला मिळवायचे आहे. आपल्याला त्यासाठी इच्छा व्हायला हवी, दिखावटी काळजी नसते, इच्छा नसते. काही असले तरी ठीक नको. आता तुम्हाला वाटायला हेव "मला हे मिळाले आहे का ? ज्याच्यासाठी माझा जन्म झाला आहे ते मी प्राप्त केलं आहे का ? मला ते मिळवायचे आहे." त्यासाठी आपल्याला प्रामाणिक त्याशिवाय शक्ती तुमच्याबरोबर निष्ठेने राहणार नाही. एक प्रकारे तुमच्या विचारांच्या बरोबर चालू असलेली तिकडे जात आहात. ज्या महान शक्तिमुळे, जी ही तुमची लढाई आहे. स्वतःच तुम्हाला हा अनुभव तुमच्यामधेच आहे, तुम्ही प्रस्थापित होता, ती आहे घ्यायला हवा की, तुम्हीं हे मिळविलं आहे की नाही. शक्ती पूर्णतया जागृत झाल्या की नाही, आपल्याला ते तिच्या भक्तिमध्ये रहा. तिच्या आनंदात रहा. श्रद्धा जमते, कारण एक प्रकारे आपण स्वतःलाच त्याचे आनंददायी शक्ती आहे. या पासून अलग करीत आहोत. अशा दुटप्पीपणाला आनंदात रहा. या आनंदात पूर्णपणे विलीन व एकरूप सहजयोगात स्थान नाही. हृदयापासून प्रयत्न करा. नाही मिळाले तरी ठीक. जेव्हा या स्थितीला तुम्ही पोहोचता तेव्हा, तुम्ही सहज योगात काही तरी मिळविले आहे, असे तुम्हाला वाटायला हरकत नाही. जोपर्यंत तुम्हाला ही स्थिती प्राप्त होत नाही, तो पर्यंत तुम्ही सहज योगाशी एकनिष्ठ नाही, तुम्हीं इकडून राहयला हवं, ही श्रद्धा जागृत करा आणि श्रद्धा, तुमच्या हृदयापासून निरागस सुखात व व्हा. तुमच्या अंतः आत्यापासून समजून घ्या. बाह्यातील कशाचीही तुम्हाला मदत होणार नाही. काही लोक चेहरा हसरा ठेवतात, काही गंभीर. तुम्हाला दोनशे हवे आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बाह्यातील अभिनयाचा काही उपयोग नाही. तुमच्या काय? माझी बायको अशीच आहे, बरं दुसरी बायको अंतर्यामातील काही भावना बाहेर येतातच. तेव्हा करा. तुमच्या अडचणी तुम्ही स्वतःच कमी करून अडचणी, समस्या वगैरे माया आहेत तुम्हाला शंभर रुपये मिळाले, आता काय अडचण आहे ? अभिनय कशाला करायचा? आतल्या भावनाच, बाहेर श्रद्धेचा आनंद मिळवायला हवा. म्हणून श्रद्धेच्या दिसून येतात कारण आतील भावना शक्तिशी संलग्न सहाय्याने, प्रवाहित असलेले आत्मिक सुख असतात व त्या बाहेर येतात. अशा लोकांच्याच लक्षात प्रथम येते की सहज योग निष्ठेने केला पाहिजे. लोक शरणगत होतात ते मी पहाते आणि मी परंतु आत्मिक आनंद देणारी शक्तिच जर तुम्ही म्हणू शकते की या शरणागतीच्या मागे फार मोठे मिळविली नाही, तर काय उपयोग? फुलातून मध आश्चर्य आहे, ते हे की लोकांना वाटते की त्यांना घेण्यासाठी मधमाशीच हवी. दुसरी माशी त्यावर बसली फक्त आध्यात्मिक उन्नतिचाच लाभ होतो व इतर तरी मध कसा घेणार ? तुम्ही माशी असाल तर नाही. सहज योगाचे अनेक फायदे आहेत. तुमची मुले सगळीकडे भटकत फिराल, पण मधमाशी व्हाल, तर चांगली होतात, तुम्हाला चांगल्या नोकऱ्या मिळतात तुम्हाला सर्व काही मिळेल. हवा तेवढा मध तुम्ही ध्या तुमची बुद्धी चांगले काम करते, तुम्ही नाव कमावता, तुमचा सगळीकडे सन्मान होतो. ज्याला कोणी ओळखत सर्वोच्च स्थिती आहे. आपले चित्त एकाच नव्हते, तो आपल्याला काय हवे आहे ? आपल्याला अध्यात्मिक आत्मिक उन्नति याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही सतत उन्नति हवीं आहे दुसरे काही नको. एकदा अध्यात्मिक उन्नति मिळाली की व्यक्ति विचार करीत नाही. त्याच्यासाठी बाकी सर्व व्यर्थ आहे. त्याला सर्व संपत्ति तुमच्या हृदयस्थ आल्याशी तुम्ही एकरूप व्हायला हवे. मिळवा व तुमची शक्ति वाढवा. तुम्ही प्राप्त करून घ्यावे म्हणूनच सर्वकाही आहे. आणि आपल्या आनंदात रहा, सहज योगात ही प्रसिद्ध होतो. सर्व काही होते. पण स्थितिच्याकडे लागायला पाहिजे, ती म्हणजे आपली बंधन घेतच रहावे किंवा शेंडीला गाठ मारून बसावे. ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही असाल, त्या मध्ये पात नवरात्री पूजा ११ स्वतःला स्वच्छ करा आणि तुम्हाला किती शक्ति मिळाल्या आहेत, ते समजून घ्या. किती शक्ति तुम्ही मिळवू शकता! किती महान होऊ शकता! काय फायदे तुम्हाला मिळू शकतील, व दुसऱ्याला किती फायदे देऊ ! आपल्या अंतर्यामी मोठी खजीना आहे चैतन्य प्रवाहित होऊ लागते, तेव्हा सर्व देव-देवता, गुरू, संत नामदेव, कबीर वगैरे, तुमच्यामध्येच असतात. या संतांना सांगणारे, त्यांची काळजी घेणारे, संरक्षण करणारे कोणीही नव्हते. तुम्हाला हे सर्व मिळाले आहेत. तुम्ही परमात्याच्या छत् स्वतःची शक्ति वाढवायला हवी व आत्मिक उन्नति तुमच्याकडे त्याची किल्ली आहे. तो उघडताच आहे. साधायला हवी. आपल्यामध्ये किती शक्ति आहेत. त्यांच्यापैकी किती जागृत झाल्या आहेत, आणि त्या कशाप्रकारे कार्य करणार आहेत, ते तुम्ही माहिती करून घ्या. तुमची जी इच्छा असेल ते होईल, "जो जे माझी इच्छा आहे की, ही तुमची शक्ती आहे ते तुम्ही वांछील तो ते लाहो" तुमची इच्छाच जर बदललीत तर, मार्ग व पद्धति पण बदललील, जसे आज काहींना महाभारत पहायचे होते. आज पूजा आहे, आई येणार आहे मी आले आहे, पूजेसारखा प्रसंँग आहे आणि लोकांना कलकत्याहून येता येत नाही. मी साक्षात या इथे बसली आहे! काही लोक काम सोडून सहज येऊ शकले असते. पण त्यांना याचे महत्त्व समजत नाही. जोडावे लागते. प्रत्येकवेळी ते निसटते. घट्ट करायला त्यांना समजत नाही की हे इतके महत्त्वपूर्ण आहे. हवे. तेव्हा, आता फक्त एवढेच मनात ठेवा की त्यांच्याकडे श्रद्धा नाही. ते म्हणतात सेवानिवृत्तिनंतर आरामात येऊ. रविवारी ठेवले तरी त्याच्या पुढे मागे -छायेतच तुमही शकतो फक्त तुम्हाला तो बाहेर काढायचा आहे व वापरून त्यांच्या आनंदात रममाण व्हायचे आहे. आज आपण शक्तिची पूजा करीत आहोत आणि लक्षात घ्यावे. त्याच्यामुळे तुम्ही प्रामाणिक व खरे खुरे सहज योगी व्हाल. संतांना अनेक ऋ्रास सहन करावे लागले, मार खावा लागला. त्यांची काय स्थिती होती ते सांगण्याची आवशक्ता नाही. तुमचे कनेक्शन जोडले गेले आहे पण ते इतके ढिले आहे की आपल्याला ते सारखेच आपल्यामधील सर्व शक्ति जागृत करायच्या आहेत, म्हणजे काही रहायला नको व कोणतीही अडचण यायला नको सर्व शक्ति एकदम जागृत करायच्या. ही सुट्ट्या हव्यात. आता अशा लोकांसाठी सहज योग आहे का ? तुमची इच्छा असायला हवी. सर्व प्रयत्नांनी घोडे किती दूर जाऊ शकणारे? आणि ही तर खेचर शक्तिना पूर्णपणे जागृत करा. सगळे चित्त तिकडे ठेवा. पण नाहीत. आपण म्हणती सहज योगात ते किती पुढे अर्धवट चित्ताचा उपयोग नाही, तुम्ही ना इकडचे जाणार! सर्व व्यवस्था झाली आहे, आणखी काय हवे ? रहाल, ना तिकडचे. ते म्हणतात, आम्हाला उद्या ऑफीसला जायचे आहे उद्या तुम्ही जाल! सर्वकाही ठीक होईल. पण आता त्या एक लहानसे बीज हजारो वृक्षांना जन्म देते. तुम्ही तर मानव आहात, तुम्ही हजारोंना तयार कराल. ती शक्ति तुमच्याकडे आहे. पण बीज रोबल्यावर, तुम्ही त्याची काळजी घेत नाही, रस्त्यावर टाकल्याप्रमाणे. त्याचा वृक्ष होत नाही. शक्ति दबली जाते तुम्ही जाल, तर खंडाळा घाटात अडकाल. या सर्व ट्रिक्स मी केल्या तरी तुमच्या डोक्यात काही शिरत नाही. मला वाटते, काहीतरी करून तुम्ही सन्मार्गावर यावे आणि सन्मार्गावर यायचे असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःच लक्षात घ्या, की आपण काय आहोत, काय करीत आहोत, आणि कितीं पुढे जाऊ शकतो. या बरोबरच तुमच्या इच्छा पण अगदी क्षुद्र असतात. रस्त्यावरील लोकांच्या सुद्धा तितक्या क्षुद्र मेहनत करायला हवीं. तुमची घसरगुंड होत असेल, तर मी किती मेहनत करणार? तुमच्यामध्ये जागृत झालेल्या शक्तिच्या पैकी अनेक विविध उंची गाठू शकतात. म्हणून प्रथम इच्छा नसतात. पण तुम्ही वेगळे असायला हवे. "हा कोणीतरी निराळा माणूस इथे उभा आहे." असे नवरात्री पूजा १२ लोकांनी म्हणावे. तुमचे प्रकाशित व्यक्तिमत्व उजळून त्यांच्याशी बोलू नका. कोणताही संबंध ठेवू नका, डोके त्यांनी ठिकाणावर आणले तर ते येतील आणि असेल ते बोलले. जर एखादी गोष्ट सांगण्यासारखी सहजयोगात प्रस्थापित होतील. नाहीतर त्यांच्यावर तुम्ही नसेल तर ती सांगणार नाही. पूर्णपणे संतुलनात आहे. डोकेफोड का करता ? त्याने काही साधणार नाही. अशा प्रकारचे व्यक्तिमत्व तुमचे बनेल. हे सर्व त्यांची डोकी दगडा सारखी आहेत आज आपण विचार आपण आता आध्यात्मिक त्यांचे निघेल. कशाचीच भीती नाही. जे बोलणे आवश्यक तुमच्यामध्ये आहे आणि तुम्हाला त्याचा अनुभव येईल. करायला हवा की प्रयत्न केला तर तुम्ही तुमच्या गुरूच्या जवळ राहू व्यक्तिमत्वाचे झाले आहेत आणि आपल्याला हे पूर्व जन्मातील संचिताने मिळाले आहे. कारण आपण बरेच शकता. आता तुम्हाला वाटेल की तुमच्या सर्व पुण्य केले होते म्हणून आपण इथे बसलो आहोत. व नातेवाईकांनी आजोबा, आजी, सर्वांनी यावें. पण ते शक्त नाही. जे तुम्ही आहात ते, ते नाहीत. त्यांची ती शकतो, आपण सागरांत उडी घेणार आहोत तर लायकी नाही. नालायक लोकांना आहे तसेच सोडून गळ्यात दगड कशाला बाँधून घ्यायचा? तुम्हाला पोहता द्यावे. त्यांच्यासाठी कशाला झगडत बसायचे ? नालायक आईबाप आहेत ते आपले दुर्दैव. नालायक व्यक्तिशी आणि तुमच्या सर्व शक्तिचा फायदा घ्या.. आपले लग्न झाले हे आपले दुर्दैव, असे तुम्ही म्हणा. लायकी नाही त्यांना जबरदस्तीनी सहज योगांत आणून माझ्या डोक्यावर का बसविता ? हे ठीक करा ते ठीक असलेल्या शक्ति प्रवाहीत झाल्याचे तुम्हाला जाणवेल. करा, का, तर ती तुमची बायको आहे, वडील आहेत, त्यांच्यामुळे तुम्हाला आनंद व अनेक आशिर्वाद प्राप्त आजोबा आहेत, माझे नातेवाईक नाहीत, ते होतील. सहजयोगात नसतील, तर अशा नालायक लोकांना बाहेरच ठेवा. जे लायक आहेत त्यांच्याशी मैत्री बाहेरच ठेवा करा व आनंद मिळवा. आपण हेच फक्त लक्षात घेत नाही व तेच तेच परत करीत बसतो. ही भौतिक नाती गोती अशीच चालत राहणार. तुमच्या बरोबर बोलू चालू शकतील, तुमचे त्यांचे चांगले संबंध आहेत असे लोक असतील तर ठीक आहे. नाहीतर या नालायक लोकांनी सहजयोगात केले आहे. येण्याची गरज नाही. कधी-कधी अगदी नालायक लोक सहजयोगात आलेले मला दिसतात. आणि ती मला डोके दुखीच होते. तुम्ही लायक होता म्हणून आलात व तुम्हाला सहजयोग मिळाला, तुम्हाला आशिर्वाद मिळाले आणि अनेक गोष्टी मिळाल्या. भिकाऱ्यांना देऊन काय उपयोग ? शिवाय ते भिकारी आहेत आणि त्याची झोळी फाटकी आहे. ते काही करणार नाहीत अदी आहे म्हणून जन्मू शकतो. म्हणूनच तो आज त्यांना देऊन तरी काय उपयोग? अशा प्रकारच्या लोकांना बरोबर वागविण्यात काही अर्थ नाही. आनंदात आहोत. आपण अधीच उच्च स्थितीला जाऊ येत असेल, तर मुक्त राहून पोहण्याचा आनंद मिळवा आज मी तुम्हाला आशिर्वाद देते की तुमच्या सर्व सूप्त शक्ति जागृत होतील. हळू हळू तुमच्यामध्ये सातवा दिवस १७ ऑक्टोबर १९८८ दुर्गा सप्तशी या ग्रंथातील देवी अथर्वशर्षाचे वाचन झाले. या मध्ये देवीने स्वतःबद्दल सांगीतले आहे. श्री माताजीनी त्याचे खालील प्रमाणे स्पष्टीकरण जैव्हा तुम्ही एखाद्याला आनंद देता, त्यावेळी आनंदाचा उगम, आनंदाच्या पलिकडे असायला हवा. मी ज्ञानी-दात्री आहे. कसे आत्म्याच्या प्रकाशाशिवाय, तुम्ही समजणार? स्त्रोत, हा अज (जन्म न झालेला) आहे. तो आहे. जे आदी आहे, ते कैवल्य आहे, पण कैवल्य जन्म घेऊ शकते. ुम नवरात्री पूजा १३ IMP घडविली आणि ती "वैखरी शक्ती आहे. आता 'वैखरी, शक्ती आहे व लिपि आहे. शक्ती आहे आणि वाहक इन्स्ट्रमेंट आहे. पण ते दैवी पद्धतीने कार्यान्वित करण्यासाठी तुम्हाला त्याचे रूपांतर मंत्राच्या मधे करावे लागते. कोणताही मंत्र तयार करण्यापूर्वी तुम्हाला बीज - आत्मसाक्षात्कार का घेत नाही? त्याचे शिवाय देव पूजा करण्याचा काय उपयोग? आल्याच्या ज्ञानाशिवाय पूजा करून काय आशिर्वाद मिळणार उपयोग? तुम्हाला परमात्याचे नाहीत. हजारो वर्षापूर्वीच हे सांगितले आहे. ज्या शक्तिने आपण बोलतो ती वैखरी. कोणत्याही देवाचे नाव घ्या, विचारा, तुम्ही स्वतःची कुंडलिनी चढवायची असेल, बीज मंत्र आहे आहात का? (चैतन्य लहरी, इसेन्स शक्ति आहे. तुम्हाला चैतन्य मिळाले आहे, त्वमेव साक्षात श्री हीम' त्यानंतर सर्व देवतांचे मंत्र कारण मी ती शक्ति आहे. कोणाचेही नाव घ्या संत, म्हणायचे. ऋषि, महर्षि, ते सर्व मी आहे. त्यांना हे सांगायचे आहे. बीज मंत्र म्हणजे वैखरी. वैखरी ही बोलण्याची ते तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. कोणी शिक्षक शक्ति आहे. साक्षात्कारी लोकांनी या बोलण्याच्या हातात छडी घेऊन बसला नव्हता. सर्व विद्या आतून व शक्तिपासून मंत्र बनविले आहेत. म्हणून, आता, सुधारणा करण्यासाठी, म्हणजे ज्यांनी आपल्या चक्रांची, चैतन्यलहरीवर पडताळता म्हणून तुमच्या हातात त्या डाव्या, उजव्या बाजूची सुधारणा करायची असेल तर त्यांनी बीज मंत्र म्हणायचे. बीज मंत्र म्हटल्यास, त्या मंत्र ज्ञात असणे आवश्यक आहे. समजा तुमहाला हीम' आणि या हीम' पासून मंत्र बनवायचा 'ऊँ ..) कारण, या सर्वाचे सत्व आता तुम्ही सर्व 'विद्यावान झाला आहात. आता ही विद्या हळू-हळू तुमच्यामध्ये कशी गेली, - बाहेरून प्रकट झाली. मी जे काही सांगते, ते तुम्ही र जातात. मी सांगते म्हणून तुम्ही त्याचा स्वीकार करता असे नाही तर ते वास्तविक आहे. समजा मी म्हणाले हे पाणी आहे" मग काय तुम्ही पाणी प्याल व त्याचे भागात, बीज जाते, मग बीज अंकुरित होते, व वृद्धिगंत होते. तेव्हा पहिली पायरी म्हणजे बीज मंत्र मुळे तुमची तहान भागते कि नाही पाहाल. तेव्हांच ते म्हणायचा मग. वेगळ्या चक्रांच्यासाठी वेगळे बीज मंत्र पाणी आहे या वर तुम्ही विश्वास ठेवाल. म्हणायचे. तेव्हा एक बीज आहे, व मग वृक्ष तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला बीज माहिती असेल, तर त्याचे आहे. उच्चारण करून, तुमच्यामध्ये बीजारोपण करायचे व नंतर बाकी सर्व म्हणायचे. अशा तन्हेने ते बीज वाढेल असे करायचे. अन्यथा विश्वास ठेवणार नाही. हे ही तसेच आपण स्वयं सिद्ध आहोत. - रा म्हणजे शक्ति धा जी शक्ति धारण करते ती राधा, तो महालक्ष्मी आहे म्हणून ती कुंडलिनीला धारण करतेः ही आदिमाता आहे आणि रा शक्ति म्हणजे कुंडलिनी. म्हणून व्हि याचा अर्थ महालक्ष्मी तत्वामधून म्हणजे 'र मधून जाणारी शक्ति कुंडलिनी. म्हणून संस्कृत शब्द कुंडलिनीच्या हालचालीमधून आले आहेत. त्यावेळी नाद निर्माण होतात. महान संतानीहे सर्व रेकॉर्ड करून ठेवले आहे. अशा पद्धतीने, प्रत्येक चक्राची त्यांच्या पायर्यांच्या संख्येप्रमाणे व्यजने व स्वर आहेत. त्यांच्यापासून संस्कृत वर्णमाला तयार झाल्या आदी पुरूषाकडे जाणारी प्रवाहित होते, म्हणून हीम. आहेत. म्हणून संस्कृत पवित्र आहे. हीच भाषा पवित्र केली गेली. प्रथम एकच भाषा योग्यांना केवळ संगग्नता हवी असते. योग्यांना योग हवा असतो, म्हणून त्यांना शक्तिची आणि आदिमातेची काळजी घ्यायला हवीं. हे अतिशय महत्त्वाचे आहे कारण कुंडलिनी शक्ति व आदिमाता असायला हवी. होती, त्या भाषेमधून दोन भाषा निर्माण झाल्या, एक लॅटिन व दुसरी संस्कृत भाषा पवित्र झाली. संस्कृत भाषा संतांच्या कडून आली. त्यांनी सर्व ऐकून ही चौदा हजार वर्षापूर्वी त्यांनी हे सर्व लिहिले आहे व ते नवरात्री पूजा १४ आपण गौरी बद्दल बोलतो. कारण गौरी म्हणजेच कुंडलिनी म्हणून ते गौरी बद्दल बोलतात. "उदे उदे हे उजवी बाजू महासरस्वति. अंबे" असेही महालक्ष्मीच्या मंदीरात म्हणतात. याचे सर्व सत्य आहे. आणि आता तुम्ही ते जाणता. आता तुम्ही सप्तशति वाचाल तेव्हा तुम्हाला ते समजेल. चित्त स्वरूपिणी सत्वरूपिणी - महालक्ष्मी आनंद रुपिणी महाकाली कारण काय तर, महालक्ष्मीच्याच मंदीरात त्यांना असे म्हणता येईल, की हे आई, आम्ही आता तयार आहोत, आणि तुम्हाला आता त्यांचे ज्ञान झाले आहे . 'ब्रह्म ज्ञानासाठी आम्ही आपले ध्यान करतो." आमच्यामध्ये तत्व आले आहे, आणि तू आता ऊठ. त्याचे शिवाय तुम्हाला मिळाले आहे, ध्यानाशिवाय म्हणून हे आवाहन केले जाते. तुमहाला साक्षात्कार मिळाला आहे. म्हणून ध्यान करायलाच हवे. त्याचेसाठी मी काय करावे ते कळत 'पालन' म्हणजे मुलाचे संगोपन. आई प्रमाणे, महालक्ष्मीच विश्वाचे संगोपन करते. हे देवी, तूच सर्व ी जगाचा आधार आहेस कारण तू भूमी देवी आहेस आणि भूमी माता होऊन तूच विश्वाला धारण केले नाहीं. साक्षीस्वरूपात तुम्ही शून्य होता. तुमचे मी पण साक्षीस्वरूपात नसते. तुम्ही पहाता आणि शून्य स्थिति आहेस. पृथ्वीमातेमुळे विश्व अस्तित्वात आहे. कारण असते. जेव्हा शून्य स्थितीत असता. तेव्हा 'ती' असते. सर्व विश्वामधून पृथ्वीमातेची निर्मिती झाली आहे. ही ती' शक्ति कोणती. तम्ही निर्विचार असता. हजारो आणि म्हणून पृथ्वी विश्वाचा आधार आहे. समजा लोकांना निर्विचारता मिळाली आहे. तुमची कुंडलिनी चढली तर ते मला समजते. तुम्हाला समजले नाही तरी मी सांगतें की झाले, त्यामुळे तुम्हाला कळते. तेव्हा तुम्ही घर बाँधले आहे. घर अस्तित्वचात आहे, पण घराला, आधार, त्यामध्ये राहणार्या माणसांचा असतो. अन्यथा ते निरर्थक आहे. लग्नामध्ये नवराच नसेल, तर लग्न कसे करणार. प्ृथ्वीच्या केवळ अस्तित्वाने, सर्व तुमच्या सर्व अवस्था तिला कळतात. तेव्हा सर्व कल्पना एखाद्या कॉम्प्युटर सारखी येते. ते इतके व्यवस्थित विश्व अस्तित्वात आहे व त्याला अर्थ आहे. तयार केले आहे की सर्व रेकॉर्ड होते, काय घडते आहे वगैरे. मी बोलत असते, आणि एखादा माणूस मधे तुम्हाला सर्व ज्ञान मिळते व या मेंदूचे पालनपोषण, बसलेला असतो. मी म्हणते 'हं' म्हणजे चित्त तिकडे महालक्ष्मी मेंदूची काळजी घेते. मेंदूच्या द्वारे महालक्ष्मी शक्ति करते. परा वाणीचा उगम येथून होतो (श्री माताजी आपला हात नाभीवर ठेवतात.) परा वाणी हा नाद आहे व तो शांत आहे. नंतर तो हृदयात येतो आणि तेथे त्याला अनहत नाद असे म्हणतात. पुढे ती पश्यंति वाणि होते, पश्यंति, म्हणजे सुद्धा आहे आणि लगेच कुंडलिनी चढते. तर ते असे आहे. आठवा दिवस १८ ऑक्टोबर १९८८ सप्तशतिच्या अकराव्या आध्यायातील महालक्ष्मी साक्षीस्वरूप. स्तुतिचे वाचन झाले. श्री माताजीनी पुढीलप्रमाणे स्पष्टिकरण व उपदेश मधे असताना, साक्षिस्वरूप असते. त्यानंतर ती येथे केला. ती वाणि-शक्ति, ती नाद-शक्ति, अनहत स्थिती विशुद्धीच्या स्तरावर येते, अद्याप ती मधल्या पातळीवर आहे म्हणून कंठाच्या, स्थानापर्यंत तिला मध्यमा म्हणतात. मुखात आल्यावर ती वैखरी होते, म्हणजे ती स्तोत्रामधे है सर्व असण्याचे काय महालक्ष्मी कारण असावे? त्याचे कारण कुंडलिनीचा महालक्ष्मीच मार्ग आहे. अष्टलक्ष्मी, महालक्ष्मी व शेवटी दशलक्ष्मी, बोलते. तेव्हा परावाणिचा अर्थ असा आहे. म्हणजे अशा महालक्ष्मी मार्गामध्ये एकामागून एक व्यक्त होणार्या शक्ति आहेत. महालक्ष्मी नाडीच्या संदर्भात देवाला काही बोलायचे असल्यास तो परावणीत बोलतो, तुम्हाला ते ऐकता येत नाही. देव काय सांगतो, नवरात्री पूजा १५ रुम ते तुम्हाला ऐकू येत नाही. तसेच तुमच्यामध्ये तुमची हीच वाणी तुमच्या मेंदूमध्ये प्रेरणा देत व तीच प्रेरणा परावणी आहे. ती अर्थातच मानली आहे, परावणीचे तुम्हाला समजून घेण्याची क्षमता देते जसे मी तुम्हाला सांगते की तुम्ही गर्भित अर्थ लक्षात घ्या कारण तुम्ही आता सूक्ष्म व संवेदनाशील झाला आहात. म्हणून तुम्ही त्याच्या वैखरी वाणीचा सूक्ष्मातील समजू शकता आणि सूक्ष्म गोष्टी सांगू प्रतिबिंब आहे. ते तुम्हाला ऐकू येत नाही. त्यामुळे काय होते? स्वतःच पृथ्वीवर यावे लागते आणि सर्व ली समजावून सांगण्यासाठी उपयोग करावा लागतो मग त्याच्यामुळे तुम्ही खाली- खाली जाऊ लागता. तेव्हा तुम्ही मध्यमा स्थिति मध्ये येता, त्या ठिकाणी तुमच्या मधील शांतीचा आनंद तुम्ही माताजी म्हणाल्या सुरवातीस सदाशिव आणि घेता. नंतर तुम्ही पश्याति मधे येताः तुमच्या मधील साक्षी स्वरूपत्वाचा आनंद तुम्ही अनुभवता, पुढे तुम्ही ती मुख्य सर्व गोष्टीची सुरवात परा वाणीमध्ये येता त्या ठिकाणी तुम्हाला नाद किंवा तीन रूपे विभक्त होऊन धारण केली. एका रूपाने असे म्हणता येईल की माहिती मिळते, केवळ माहिती, पंचमहाभूताची सुरवात केली. तो टणलकार मंगलमय आवाज नाही, गोंधळ नाही फक्त विचारासारखी आणि पवित्र होता आणि तो सर्व वातावरणात पसरला. माहिती मिळते. केवळ माहिती, विचारांना आवाज नसतो शकता जसे काही लोक कवी झाले आहेत. एक सहजयोग्याने प्रश्न विचारल्यावरून श्री आदिशक्ति अलग झाल्यावर, टणत्कार निर्माण झाला. होती, मग आदिशक्तीने त्याच्यापासून सर्व सृष्टिची निर्मिती झाली. परंतु ही निर्मिती उजव्या बाजूकडून झाली. तेव्हा जरी सर्व . म्हणून प्रेरणा, परा वाणी पासून मिळते पण त्याचा नाद, आवाज नसतो अशा तन्हेने कोणत्याही बाजूंनी वेढलेले आहे जस हे घर आहे, पण त्याच्या नादा शिवाय हे घडून येते. एका सहजयोग्याने आजूबाजूस काही वेगळेच आहे समजा सभोवताली विचारले, "ही परवाणी भगवसागरांत आहे की नाभीत, असलेली हवा ओंकार आहे आणि हे घर बनलेले आहे की एखाद्या विशिष्ट स्थानी ?" श्री माताजी म्हणाल्या नाभीमध्ये है लक्ष्मीतत्व आहे. महालक्ष्मी तत्वाला याचा अर्थ असा नाही की हे घर ओंकाराने बनविले आहे. परंतु त्याने (ओंकाराने) सर्व बाजूने वेढले आहे सुरवात झाल्यावर वरील सर्व घडून येते. परंतु तुम्ही व वेढले असल्यानेच त्याची हालचाल होते त्याची रूपे अधीक उच्च स्थितिला जाता. आज्ञा मध्ये येता तेव्हा निर्माण होतात कारण चैतन्य म्हणजे ओंकाराने आणि ही वाणी अनहत होऊन जाते. अनहत याचा अर्थ ते सतत मार्गदर्शन करीत असते, आत प्रवेश करते, F0ODS কা चैतन्य लहरीचा आवाज मी ऐकू शकते. म्हणजे सर्व घडवून आणते आणि सर्वांमध्ये सुधारणा करते. माझ्यावर कोणी हात धरल्यास त्यालाही ऐक येईल. सर्व प्रकारचे आवाज तुम्हाला ऐकू येतात. त्यानंतर ती सर्व देवीनेच केले आहे का ? श्री माताजीं म्हणाल्या, मस्तकांत येते. सहस्त्रारांत आल्यावर ती स्पंदन निर्माण सर्व काही देवीच करते हे निसंशय ती सर्व काही करते, करते आणि ब्रह्मानंद उघडते. मग वाणी नाद बनून ती कर्ती-करविती आहे, ती प्रथम गणेशांना बनविते परमेश्वराशी एकरूप होते. ह्या अवस्थेपर्यंत ती येते. त्यांच्या मधून मागल्याचे नियंत्रण होते आणि त्या मधून सर्वसाधारणपणे माणसांमध्ये येथूनच ती बाहेर येते. हा परमेश्वराचा आलेला भाग आहे. पण तो दिला जातो घालते. ते झाल्यावर ती आत प्रवेश करते. जसं मी दुस्या सहज योग्याने विचारले "श्री माताजी हे पावित्र्याचे त्याच्यामधून देवी सर्व विश्वाला वेढा सगळ्यांना स्पर्श केल्यावर ते पवित्र होते मंगल होते, कारण त्यात चैतन्य प्रवेश करते. ते कशातही प्रवेश तेव्हा , आज्ञा चक्र उघडते व जेव्हा सहस्त्रार उघडते तेव्हा ही वाणी, हा चैतन्यलहरीचा नाद, पण बाहेर येतो. मुख्य गोष्ट हीआहे, की समजून घ्यायला हवे. करते. परंतु जे जड आहे त्याच्यात ओंकार नसतो. जेव्हा तुम्ही निर्विकल्प स्थितीला पोहोचता त्यावेळी, या वाणीच्या माध्यमातून तुमच्या मेंदूमध्ये प्रेरणा येते व त्याच्या मध्ये विद्युत-चुंबकीय शक्ति असते. (इलेक्ट्रो मॅगनेटिक-फोर्सेस) नंतर विद्युत चुंबकीय शक्ति अधिक ा। नवरात्री पूजा १६ असतील, तेच फक्त वाचतील ही प्रकरणो. तेव्हा ही शेवटी घाल. तो म्हणू लागला है कसे करायचे मला उच्च स्थिति मध्ये जातात आणि मग त्यांच्यात नाईटरोजन प्रवेश करतो. त्यामुळे त्याचा प्राण तयार होतो. हे सर्व, विविध स्तरांवर घटित होऊन, मानवाची सर्व पुस्तक बदलावे लागेल मी सांगितले की मी निर्मिती होते. पहिल्यापासून सर्व वाचेन, पण मी सांगते म्हणून तू ती प्रकरणे शेवटी घाल, आता, ती प्रकरणे कोणीही वाचत स्थितिमध्ये मिळेययंत मानव स्थितिच रहाते. आल्यावर मानव आत्मसाक्षात्कार त्यांच्यानंतर मात्र बदल होतो. तेव्हा उक्रांतीची प्रत्येक नाही. आज्ञावाले लोक वाचतात आणि पकड़तात स्थिती औंकार ज्याला चैतन्य म्हणतात. ती आहे व ती म्हणून मी सांगते की आज्ञाचा त्रास काढण्यासाठी प्रत्येक गोष्टीत आहे. तिन्हीं शक्ति चैतन्याचा उपयोग भक्ति करा. हे इतके प्रचंड आहे की, मी तुम्हाला हा कसा बनविला कोठून आला, तो कारय आहे ? त्याचे रासायनिक घटक कोणते ? फक्त खायचे! तुम्हाला भूक करतात. म्हणून त्याला अकार अ-उ-में असे म्हणतात.. चैतन्याच्या सर्व शक्तिचा उपयोग करून देवी इतर अनेक कार्ये करते. सर्व ओंकाराचा उपयोग होत नाही. लागली आहे, तर तुम्ही खा. बौद्धिक करामति फारच हे बरेच गुंतागुंतीचे आहे. बुद्धिने समजण्याचा वाईट. प्रयल्न करू नये हे उत्तम. जेवढे जास्त गुंतागुंतिमध्ये पडाल तेवढी तुमची आज्ञा पकडेल. आज्ञा उतरवायला हवी. आज्ञेचा मार्ग न धरता भक्तिचा धरा. आपोआप पूजा चालू असताना प्रश्न विचारू नये पूजा खंडित होते. चौकशा, मला एक डोके दुखी आहे, सतत लोक विचारत असतात. ते भक्तिमध्ये खोल उतरले नसतात. तुम्ही मस्तीत है सर्व तुम्हाला प्राप्त होईल. परंतु हे काय, ते काय असे सारखे करण्याने विचारणार नाही. जब मस्त हुए तो फिर क्या बोले! तुमची आज्ञा घुसळून निघते. एखाद्या चक्रासारखे हे चालू असते. हे बंद करावे ते बरे. भक्ति करा. आदि चोपणं घेऊन तो तुम्हाला मारेल. चर्चमध्ये पाद्ी प्रवचन शंकराचार्यनी काय केले? प्रथम विवेकचूडामणि वाचत असताना तुम्ही मध्येच उठून विचाराल, "सर, लिहिले, नंतर, वाद-विवादाचा त्यांना कंटाळा आला तुम्ही सांगत आहात त्याचा अर्थ काय?" तर त्याच्या आणि सर्व सोडून त्यांनी भक्तिपर रचना केल्या. म्हणून प्रथम, भक्तिमध्ये प्रवेश करा. प्रश्न विचारत राहिलात तर त्याला अंत नाही. माझे पुस्तक मी प्रसिद्ध करीन ते तुम्ही वाचा. ग्रेगॉयने ते पुस्तक लिहिले तेव्हा पहिली थोड़ी प्रकरणे चांगली झाली, मला प्रथम केव्हा कसा भेटला वगैरे फारच सुंदर लिहिले गेले. त्यांच्यानंतर जणू पहाडच उभा राहिला. त्याने स्वतःचे सर्व ज्ञान त्याच्यात घातले. मी म्हटले, झाले! तुझे पुस्तक कोणीही वाचाणार नाही, नंतर, एक वर्ष त्याचे पुस्तक मी पुन्हा दुरुस्त करून लिहिले, त्याच्यात इतकी पुरूष अवतार कार्यशक्ति प्रधान होते. सूप्तशक्ति आज्ञा होती, फार अवघड झाले. शेवटी मी त्याला म्हटले, सर्व काही व्यवस्थित जोडले आहे, फक्त ही कंसाचा वध केला तेव्हा त्यांनी श्रीराधाजींना मदत दोन प्रकरणे शेवटी घालू, त्याला जणू भोवळ आल्यासारखे झाले. मी म्हणाले ही दोन प्रकरणे शक्तिच्या शिवाय त्यांना अस्तित्व नाही. जसे पहाडासारखी आहेत. ज्यांना बौद्धिक करामति हव्या असाल तर प्रश्न ब्राह्मणाला तुम्ही प्रश्न विचारला, तर हातात ल जवळ असेल ते तो फेकू मारेल. सर्वस्य बुद्धि रूपेण जननस्य हृदि संस्थिते. 'बुद्धिच्या रूपाने जनांच्या हृदयात"- यावर तुम्ही काय बोलणार ? बुद्धीरूपाने देवी जनांच्या हृदयात वास आणि करते. विहिरीच्या मध्ये तुम्ही घागर सोडलीत तर आत व बाहेर पाणी असणार. एक ध्यानात घ्यायला हवे की कायनेटिक, असतात त्यांची शक्ति कार्यामधून व्यक्त होते. म्हणजे पुरुष (पोटेन्शियल) ही स्त्रीची शक्ति आहे. श्री कृष्णांनी करण्यास सांगितले. शक्तिचे स्वरूप असे आहे प्रकाशाशिवाय दिव्याला अस्तित्व नाही. म्हणून ढब मी नवरात्री पूजा १७ प्रामुख्याने हीच रूपे असली, तरी त्यांच्यामागे राहून उपयोग नाही. तुम्ही फुलांसारखे आहात. तुमच्या शक्तिनेच सर्व कार्य केले आहे अशा तन्हेने श्री शिवांनी संतापून राक्षसांचा वध जे म्हणत आहात ते केवळ बडबडणे आहे, तुम्ही जे केला कारण त्यांच्यामध्ये शक्तिने प्रवेश केला होता. शक्ति स्वतः पुरूष शक्ति घेऊन आली नाही. जस तुम्ही काही मोठे कार्य केले किंवा काही, जिंकले तर तुम्हाला हृदयापासून स्तुति करायला हवी, मनापासून करायला पदक मिळते, हार घातले जातात. तसे देवीने, ज्या हवे. जे काही तुम्ही म्हणत आहात, त्याच्याशी एकरूप राक्षसांना मारले होते, त्यांच्या शिरांच्या माळा परिधान केल्या. कारण त्यांच्यामुळे इतर राक्षसांना तिने घाबरविले की, त्यांना ठार मारून त्यांची शिरे करीत आहात, तुमच्या हृदयात तुम्हाला जे वाटते ते माळांच्यामधे बसविली जातील. पूजेच्यासंबंधी तुमची प्रवृत्ती अशी हवीं की तुम्ही देवीच्यामुळे मोहित झाले आहात व म्हणून तिची स्तुति सर्व विश्वाचे ईश्वर, जे सदाशिव आहेत, शिव आहेत, करीत आहात. ते बुद्धीने समजणे नव्हे. तिला प्रसन्न ते सुद्धा होतात. पूजा चालू असताना निर्विचार रहा. करण्यासाठी सर्व पठण करीत असता. भाव असा हवा की, की बौद्धिक प्रवचन चालू नसून, तुम्ही देवीच स्तुति ज्ञान देते पण तुम्ही त्याचाच पाठपुरवठा करू नका करीत आहात. ज्या व्यक्तिवर तुमचे प्रेम असेल तिला तुम्ही भक्तिचा पाठपुरावा करा. त्याच्यामुळे तुम्हाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही काहीतरी बोलता. तसेच तुम्ही सहजानंद मिळेल. मी तुम्हाला जाणीव करून देते की देवीला सांगता. ज्या संतांनी हे लिहिले आहे. ते देवीला असे लोक सहज योगाच्या बाहेर गेले आहेत. बौद्धिक सांगत आहेत, आपण अशा आहात, तशा आहात, मला येणारी काही पत्रे अशीच असतात, इतक्या वैखरीमधून तुम्ही मला सांगत आहात. अन्यथा तुम्ही म्हणाल ते केवळ औपचारिक पणाचे बोलणे होईल. तुमचे हृदये प्रकाशित करण्यासाठी तुमच्या व्हायला हवे. ही कृतज्ञता आहे. तुमची कृतज्ञता तुम्ही व्यक्त तुम्ही सांगत आहात. विश्वेश्वर सुद्धा नम्र होतात! विश्वेश्वर म्हणजे मी ज्ञान रूप आहे है तुम्हाला दिसते व मी तुम्हाला ज्ञानाच्या मागे असलेले लोक एकामागून एक असे सहज योगाच्या बाहेर गेले आहेत. तुम्ही मला प्रश्न भावना त्यांच्यामध्ये व्यक्त झाल्या असतात. परंतु, ही विचारू नका. त्याला मी शुद्ध बुद्धिमत्ता असे म्हणते. काही व्याख्यान माला नव्हे! तर त्यामध्ये जो भाव आहे, तो अनुभवणे आहे. म्हणून भक्तिने परिपूर्ण होऊन ते करायला हवे. जे काही तुम्ही वाचता आहात त्याची व तुम्ही द्या- तुम्हाला जर खरी तहान लागली असेल तर! माझ्यासमोर बसून बाचता आहात, अशी भावना हे माहिती असून काय उपयोग? तुम्हाला तहान लागली असेल, तर भक्तिचे अमृत प्या. तुम्हाला तहान लागली असेल, व भाषण दिले तर तुम्ही म्हणाल कृपया पाणी बौद्धिक करामति करून लोकांना सहज योगात आणू शंकत नाही, तर चैतन्यातून, आत्मसाक्षात्कारातून तो तुमच्या हृदयात पाहिजे. हृदयापासून म्हणायला हवे, की पूर्ण नम्रतेने आम्ही आपल्याला सांगत आहोत. ही तुमच्याशी जर कोणी वाद घालू लागला. अहंकारातून बोलत असेल तर तुम्ही त्यांच्याशी कसे त्याला प्रार्थनेचेच स्वरूप हवे, बौद्धिक चर्चेने नव्हे. ही बोलणार? तुम्ही तुमच्या आत्यातून बोलणार तर तो देवीची प्रार्थना आहे. हा, भाव विकसित केल्याशिवाय त्यांच्या अहंकारातून. त्याला त्याच्या आत्यात उतरवा किंवा बंद करा. बहियाशी बोलण्यासारखे आहे. वाद- प्रार्थना आहे. व प्रार्थना यामधे व्यक्त झाली पाहिजे. तुम्ही फार लांब जाऊ शकणार नाही. विवाद कितीही केला तरी ते बळणार नाहीत. परिवर्तनातूनच अनुभूति मिळते. है म्हणत असताना हृदयातून ओतायला हवे. ह्यदय उघडा व त्यात ओता. पण तुम्ही प्रत्येक शब्द घेऊन त्याचे विश्लेषण करीत बसाल तर त्याचा काहीही नवरात्री पूजा १८ परंतु दुसरे कोणी, ज्याला आत्मसाक्षात्कार मिळाला नाही, चैतन्य जाणवले नाही त्याला येणार नाही म्हणून तो खिस्ताच्या विरोधात जातो. स्वतःच्या आज्ञेतून तो खिस्ताच्या विरोधी कथा रचतो. त्याला आज्ञाच्या पलिकड़े जाता येत नाही आणि अश्या वागण्यांनी तो आज्ञा म्हणजे खिस्ताचे स्थान पार करून नववा दिवस हे आत्मसात करता १९ ऑक्टोबर १९८८ आज नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे. आपल्या सगळ्यांना हा सर्वोच्च स्थान मिळवण्याचा दिवस हवा. तुम्हाला ज्ञात आहेच की तुमच्या उन्नतीसाठी सात चक्रे आहेत आणि दोन त्यांच्यावर आहेत, तेव्हा या जीवनांत नऊ चक्रे पार करून जायचे आहे. ते तुमचे आणि उजव्या दोन्ही आज्ञांवर असतात. डावी आज्ञा साध्य असायला हवे. परंतु तुम्ही जर आज्ञेवरच जाल व आज्ञेवरच हालचाल कराल तर तुम्ही अधिक उचीवर विचार करता की तो फार महान आहे जसे इंग्लंडमध्ये जाऊ शकणार नाही. त्या चक्रावरच लोक भरकटले लोकांना वाटते की ते मोठे सत्ताधारी होते. तसेच आहेत. म्हणून ते फार महत्वाचे चक्र आहे. देवीचा काहींना वाटते की ते मोठ्या घराण्यात जन्माला आले सहावा दिवस षष्ठी फार महत्वपूर्ण मानला जातो. असे आहेत. अशा अनेक गोष्टी असतात. त्याच्यामुळे तुमची म्हणतात की त्या दिवशी देवी नावित बसून येते. डावी आज्ञा पकडते. या सर्व गोष्टी ज्या तुम्हाला जाऊ शकत नाही. आता आज्ञेचे स्थान असे आहे, की माणसे डाव्या तुमच्या भूतकाळामध्ये जाते. तुम्ही तुमच्या देशांचा कलकत्त्यामधील लोकांचा याच्यावर विश्वास आहे, कारण हा दिवस फार मोठा आहे. आपल्या संगळ्याची वाटतात त्या भूतकाळातील असतात. याचे शिवाय, दूसरे लोक ज़री त्यांच्या भूतकाळामध्ये रममाण झाले हीच अडचण आहे की सहावा दिवस अजून आपल्या आणि तुम्हाला त्याच्या बद्दल सांगत बसले, की हे झाल, डोक्यावर बसला आहे आणि आपण त्याच्या मधून ते झाल. मला असा त्रास झाला, असे व्हायला नको बाहेर येऊ शकत नाही. तेव्हा नवव्या स्थितीमध्ये होते. असा विचार करीत असेल, आणि रडत असेल, आपण पूजा केली व काही जरी केले तरी आपण अजूनही सहाव्या स्थितीमध्येच आहोत. आपण केवळ वर वरचीच पूजा केली. जिथे मी आहे तो सातवा दिवस. परंतु सहावा पार केल्यावरच सातवीं, आठवी आणि नववी स्थिती गाठता येते. सहाव्या दिवसासाठी देवीने काय केले हे समजणे महत्वाचे असल्याने मी तर त्याच्यामुळे तुमची आज्ञा पकडेल आणि एकदा आज्ञा खराब झाली की ती पकड़ काढणे अतिशय कठिण असते कारण ही समस्या तुम्हीच निर्माण केलेली असते. तिसरा मुद्दा असा की जेव्हा विरोधी शक्ति तुमच्यावर हल्ला करतात त्या वेळी, जेव्हा तो हल्ला होतो तेव्हा तुम्ही कोण आहांत ते पार विसरून जाता. महालक्ष्मींनी, मेरी म्हणून अवतार घेतला आणि तुम्ही कोण आहात ते तुमच्या लक्षातच येत नाही. आज तुम्हाला सहाव्या बद्दलच सांगणार आहे. आपला मुलगा येशु खिस्त याला आणले. तिची इच्छा होती की त्याने इतर सर्वासाठी सहावे चक्र पार करावे लोकांनी काही सांगितले तरी तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता. त्यांनी अमूक कर सांगितले की तुम्ही कराल. म्हणून त्याने सूक्ष्म चैतन्याचे शरीर धारण केले. त्याचे ते म्हणतील पैसे द्या. तुम्ही द्याल, ते म्हणतील तुम्ही शरीर चैतन्याचे होते. तो पाण्यावर चालला, अनेक समुद्रात उडी मारा- तुम्ही उड़ी माराल. असे लोक अनेकांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करतात. या गोष्टी केल्या आणि दाखविले की तो चैतन्य होता. शेवटी आपले शरीर सोडून सूक्ष्म सरूपांत चैतन्यांत विलीन झाला. ही संकल्पना सत्य आहे, वास्तव आहे. डाव्या आज्ञा, चक्राच्या माध्यमातून लोक संमोहन (मेस्मेराईज) करतात आणि लोकांना संमोहीत करून नवरात्री पूजा १९ त्यांना हवे ते मिळवितात. त्याचे शिवाय मेस्मेरिझमचा बोलतात की त्याच्यामुळे लोकांवर मोहिनीं पडते, जणू वापर उपचार पद्धतीमध्येही करतात. आजारी व्यक्ती काही ते मोठे तत्ववेत्ते लागून गेले. अशा तन्हेने सर्व मेस्मराईज झाल्यावर काय होते की त्या व्यक्तीचा राक्षिसी प्रकार होतो. तेव्हा डावी आज्ञा उजवीकडे शारीरिक आजार म्हणजे, 'शक्ती शारीरीक अंगाकडे प्रवाहीत होऊन आजार बरा होतो. परंतु त्या व्यक्तीची जे दिसते ते सर्व असेच आहे. त्या लोकांनी डाव्या डावी बाजू धरते म्हणजे त्याचा आजार बरा झाला तरी बाजूची साधना करून ते प्राप्त केले आहे व त्याच्यावर त्या व्यक्तीची डावी बाजू पकडते. अशा तनहेने अनेक गेल्यावर ते मोठे गुरु घटाल होतात. आजकाल तुम्हाला प्रभुत्त्व मिळवून उजवीकडेन त्याचा वापर केला आहे. लीकांच्यासाठी ते काम करतात रंतु त्यांच्यात काही ही महाभयंकर गोष्ट आहे. डावी आज्ञा वाढल्यावर असे सुद्धा होते की, तुम्ही फार अहंकारी होऊन बढाया मारू लागता. सहजयोगात तुम्ही असे लोक पाहिले असतील. त्यांची मोठी उजवी आज्ञा असते. त्याची तत्वे घुसवितात. त्यांची स्थिती काहीं काळच फक्त राहते नंतर पुन्हा पहिल्यासारखे होतात आणि त्याच्यावर एखादा जीवात्मा स्वार असतो. ते थकतात. एकाकी होतात. दुसऱ्यांच्या समोर जाऊ शकत नाहीत. अशा अनेक गोष्टी डाव्या बाजूच्या विरोधी शक्तींच्या कडून घडून येतात की त्यांचे वर्णन करता येत नाही. उदाः सर्व सुरूवात डाव्या बाजूच्या आज्ञेमुळे गैर बर्तनातून झाली असते. त्या अवस्थेमध्ये त्यांना परत सहजयोगामध्ये घेता येत नाही. ते सर्व गोष्टी करतात व लोकांच्या वर साइको-सोमॅटिक आजार, कॅन्सर, प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतात. दिखावटीपणा केला तरी त्यांच्यामधून भूतच बोलते. या स्थितीमध्ये आल्यावर आपण म्हणतो की ते आता सहजयोगाच्या मलायटिस स्नायूंचे आजार, पार्किन्सनस् डिझिज काहीही होते. त्या दिवशी मला एक स्त्री भेटली होती. एकाएकी ती काळी पडली होती शरीर सुजले होते बाहेर आहेत. त्यांना आत घेता येत नाही. म्हणून ती आणि अंगावर गाठी आल्या होत्या. कोणीच तिला बरे करू शकले नाही. तिने सहज योगाचे तीन दिबस अवस्था टाळायला हवी. डावी आज्ञा असेल तर ती सारखे स्वच्छ करा आणि सतत स्वतःवरच रागवा, उपचार घेतले. आता ती पुष्कळ बरी आहे. या सर्व गोष्टी डाव्या बाजूच्या आज्ञेमधून येतात काही लोकांना अश्याही व्यक्ती असतात की त्यांचा अहंकार त्यामधेच रहायला आवडते. विशेषतः मुस्लिम दुखावलेला असतो. अशी व्यक्ती फारच विचित्र असते. संस्कृतीमध्ये मी पाहिले आहे. त्यांच्याकडे त्रासदायक दुखावलेला अहंकार फुग्यासारखा बनतो. फुग्याला रडगाणे असते. त्यांचे गाणी, दुःखे, त्रास प्रेमातील आतुन अथवा बाहेरून मारले तर तो अधिक फुगतो. विरह, असला मूर्खपणा असतो. त्याच्यामुळे त्यांच्या अशी व्यक्ती फार विचित्र असते आणि कृत्रिमतेनी रागवा. माझा असा स्वभाव का आहे? शिवाय नम्रता दाखवून आपण आनंदात आहोत असे दाखविते. डाव्या आज्ञावर पकड़ येते. डावी आज्ञा फार जास्त पकडली की ती उजवीकडे घुसते. कारण दोन्ही संलग्न असे व्यक्तिमन्व सुद्धा विकसित होते. असतात. पण डावी उजवीमध्ये घुसल्यावर, तुम्ही भयानक लोकांच्या (जीवाल्मांच्या) हातात सापडत. तुम्ही त्यांना विरोध करीत असता, तो पर्यंत तुम्हाला वडिलांच्यामुळे, तुमच्या आईवडिलांनी तुमचे फार लाड शरीर दुखणे इ. त्रास होतात. पण त्यांना तुम्ही शरण गेलात की ते तुमच्या माध्यमातून काम करून लागतात. मात्र ते अनेक चमत्कार करतात. उदाः त्यांच्यातून कुंकृ येते. पण असे लोक फार प्रभावी होतात. ते असे परंतु उजव्या बाजूची आज्ञा अनेक कारणांमुळे पकडली जाते. तुमच्या जन्मामुळे, तुमच्या आई करून प्रमाणाबाहेर महत्व दिल्यामुळे, तुमच्या शिक्षणामुळे किंवा जीवनात मिळालेल्या यशामुळे अथवा तुमचे आई वडिल उच्च पदस्थ असतील अशी अनेक कारणे असतील की ज्यांच्यामुळे तुमची उजवी आज्ञा नवरात्री पूजा २० फुगत जाते. उजवी आज्ञा फुगल्यावर फार भयंकर वागता, दुसर्याला कसे वागविता, तुमच्या बद्दल त्यांना होते. स्पष्टपणे तुमच्या काहीच लक्षात येत नाही. तुम्ही काय वाटते, हे कधीच समजत नाही. वेडगळपणाने वागत राहता व तुमचा शेवट होईपर्यंत तुमच्या ते लक्षातच येत नाही की त्याच्या मुळे निरहंकारी होते. इतके बुद्धिमान व ज्ञानी होते. आपल्याला त्रास झाला. सत्य समजण्याची माणसाची त्यांच्यासारखे दुसरे कोणी अजून तरी मला भेटले नाही. कुवत इतकी लहान आहे- मला दिसते की चेक फाडला ते इतके गहन होते. ते टेबलावर जेवत असतील व तरी लोकांना अहंकार येतो. बँक कार्ड दिले तरी आम्ही सर्वजण सुद्धा असू. जेवणात मीठ नसले तरी अहंकार येतो. लंडनला एक माणूस माझी कार चालवत असे. जेव्हा तो कार मध्ये बसायचा त्या वेळी त्याची जेवावे लागे. बोलायचे नाही. नंतर माझी आई आज्ञा फुगायची. मी विचारले, त्याची आज्ञा अशी म्हणायची, "मीठ नव्हते तर मला का सांगितले नाही? कशामुळे होते? त्याने सांगितले की तो मर्सिडीज तेव्हा, आमचे मोठे कुटुंब होते. म्हणजे, माझे चुलत चालवत आहे, म्हणून तयाला आज्ञा येते. पण ती काही तुझी मर्सिडीज नाही. तू फक्त चालवत आहेस. एक स्त्री श्री माताजींना भेटली होती. तिची आज्ञा भयंकर मुलीच्यासाठी वेगळी ब्लैकेटस् होती व त्याच्यातच होती. श्री माताजीना त्याचे माताजीनी विचारले तुम्ही काय करता? ती म्हणाली, जमिनीवर झोपावे लागे.. तेव्हा माझी बहीण म्हणायची की मी बाहुल्या बनविते. ती बाहुल्या बनविते म्हणून की जमिनीवर झोपल्याने अंग दुखते. तेव्हा वडील तिला आज्ञावर पकड आहे. तुम्हाला परमेश्वराने बुद्धी म्हणाले "दहा दिवस बाहेर जाऊन झोप म्हणजे ठीक दिली आहे तर परमेश्वरासाठी काहीतरी करून तुमचे होशील. शरीराला आपले गुलाम बनवायला हवे." ते. प्रेम व्यक्त करा आणि देवाला दाखवा, "देवा तू मला ही बुद्धी दिलेली आहेस मला तुझे कार्य करू दे." त्याचे नाही. काही मागीतले तर, समजा कोणी जेवण. ऐवजी लोकांना वाटते की ते माझे काम आहे. आणि मागीतले तर ते म्हणायचे उपास कर! जेवणात. माझ्या वडिलांचे उदाहरण देते. ते इतके सांगायचे नाही. तसेच जेवायचे. तुम्हाला मीठाशिवाय भाऊ (कझिन्स) भाऊ बहिणी बगैरे धरून आमच्या घरात मोठ्या खोल्या होत्या. मुलांच्यासाठी व आश्चर्यच वाटले. श्री सर्वांना भागवावें लागे. रात्रभर भांडणे व्हायची. कधी तसेच करायचे. ते सांगायचे. "तुम्ही काही मागायचे ं त्याचा फार अभिमान वाटतो. मग आपण फार खाण्यात, कपड्यात, प्रॉपर्टीमध्ये, कशाचीही आवड बुद्धिमान आहोत, उच्च शिक्षित आहोत असे दाखवू दाखविली तर ते रागवायचे. ऐषआरामाच्या गोष्टीत लागतात. परमेश्वराला त्याचे काय? आणि ज्ञान म्हणजे तर अजिबात इंटरेस्ट असू नये. त्या मिळाल्या की तरी काय? सर्वच अविद्या म्हणून हा अहंकार तुम्हाला अभिमान आलाच, शिवाय, ऐषआराम म्हणजे काढण्यासाठी महंमद साहेबांनी एक सोपी पद्धत सांगितली आहे. व ती फारच चांगली आहे. तुमचा गुलाम बनवीत असतात. ज्या ठिकाणी तुम्ही आरामाची जोड़ा घ्या व अहंकार आला की स्वत:ची चांगली अपेक्षा कराल तेथे तुम्ही गुलामगिरीची अपेक्षा करता. जोडेपट्टी करा. परंतु आपल्याला दुसऱ्याचा अहंकार दिसतो. स्वतःचा कधीच दिसत नाही. आपले काय चुकले ते आपल्या लक्षात कधीच येत नाही. दुसऱ्या सर्वात जास्त अहंकार असतो. मग तुम्ही सांगू लागता मध्येच चुकले आहे असेच आपल्याला वाटते. माझ्याकडे हे आहे, ते आहे. तुम्हाला सांभाळता येत अहंकाराने हे पहिले चिन्ह आहे की तुम्हाला स्वतःचा ईगो दिसत नाही. तुमचे काय चुकले, तुम्ही कसे जड गोष्टीची गुलामगिरी. जड गोष्टी तुम्हाला सतत मग ते जड तुमच्या डोक्यावर बसते, अहंकार आल्यावर तुम्ही जास्त गुलाम होता. गुलाम झालेल्याला. नाही. सहज योग्यांच्या बाबतीत हे महत्वाचे आहे की नवरात्री पूजा २१ आरशासारखे होते. संपूर्ण त्याला अगदी कमी सुविध्यांमध्ये रहाता यावे. कारण ते स्वतः कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला रहाता यावे. ते आरशासारखे, ज्यांच्यामधून जगाला देवी म्हणजे काय योग्याचे चिन्ह आहे. योग्याला जर आरामशीर पलंग ते दिसले. त्यांना फार मोठे श्रेय आहे. शिवाय ते आवश्यक असेल, व्यवस्थित जेवण लागत असेल, तो निरंहकारी होते. अहंकारी असेल तर तुम्ही सतत खाण्याकडेच पहात असेल, पहात असेल, तर तो योगी नाही. त्याला या सर्वांची काहीच तुमच्यात प्रतिबिंब पडत नाही. अहंकार इतकी भ्रामक आरशासारखे होत नाही, प्रतिअहंकार असेल तरी पैशाकडे गोष्ट आहे, की तुम्ही म्हणता "हे मला आवडत नाही गरज नसावी. मला है सांगायचे आहे की सहज योगी म्हणून हे मला नको आहे, हे माझे नाही. असेच चालू आहे. तुम्ही असे विकसित व्हायला हवे, की तुम्ही सहज योगांत परिपक्व व्हाल. तुम्हाला सहज योगात परिपक्व व्हायला हवे म्हणजे, सर्व मोहांच्यापासून, सर्व म्हणून, अशा पद्धतीने तुम्हीं स्वतःला विकसित करा, सवयीपासून, म्हणतात. ज्यांची काव्ये तुम्ही वाचली, त्यांना मी सांगितले नव्हते. देवीपूजेची तुम्हाला मदत होते कारण तुम्ही देवी पूजा त्यांना ते स्वतःलाच समजले. त्यांना कसे समजले ? कारण ते शुद्ध झाले. स्वतःच शुद्ध झाले. परमेश्वराशी तुमची चक्रे विशाल करते, तुमची सुषुम्ना सुधारते, एक झाले. म्हणून त्यांना सर्व समजले. म्हणूनच, ही तुमच्या नाड्या विस्तृत होतात व सर्व अधिक उघडते. शुद्धता, वगैरे सर्व ज्ञात झाले. उदा. माकडेय पूर्णतया पण ते टिकून रहात नाही. समर्पित होते. आपल्या वडिलांच्याबरोबर ते अगदी साधेपणाने रहात असत. परंतु अतिशय श्रीमंत होते. पाणी घाला, ते बाहेर पडते. तसे आहे, सुरवातीला घागर कारण त्यांना आईची कृपा लाभली होती त्याच्यामुळे त्यांना हे सर्व चांगले समजले. त्यांना बालपणीच मृत्यू वेळाने घागर रिकामी होते. तुमचे अगदी तसे आहे, येईल असा शाप होता. त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले की तुला मरावे लागेल, कारण श्री शिवांचा प्रतिअहंकार. या दोनच गोष्टी आहेत. या दोनच तोपर्यंत तुम्ही अहंकाराच्या रूपात आहात, हे लक्षात घ्या. तुम्ही योगी नसून अहंकारी व्यक्ति आहात. की अहंकार-प्रतिअहंकाराचे ढग नाहीसे होतील. मुक्त रहाल. त्याला योगी करता तेव्हा, ती शक्ती आहे, कुंडलिनी आहे. ती शिवाय, घागरिला छिद्र असावे तसे आहे. तुम्ही भरली असे वाटते कारण पाणी जोरात पडते. पण काही आपल्यामध्ये छिद्र आहे. ते अहंकार असो म अडचणी आहेत, ते काढायचा प्रयत्न करा म्हणजे झाले तसा वर होता की मला मुलगा होईल पण त्याला लवकर मृत्यू येईल. ते म्हणाले, ठीक आहे, मी मार्ग ते घडवून आणा. सर्वात उत्तम म्हणजे स्वतःला पहा. काढतो, म्हणून त्यांनी देवीची पूजा स्वतःला रागवा. काही चांगले काम कराल, औदार्य वर दिला. देवीचे त्यांना प्रत्यक्ष स्वरूपात दर्शन झाले. दाखवाल, तर मर्यादेपर्यंत स्वतःचे कौतुक करा. हे अशा तर्हेने सप्तशृंगीचे स्थान झाले. सप्तशृंगी म्हणजे सात चक्रे. हे आदिशक्तिचे स्थान आहे. हे आदिशक्तिचे स्थान आहे. म्हणून तुम्ही जेव्हा हे सर्व राज्यात आलो आहोत. पण ते तुमचे साध्य नाही. केली. देवीनी त्यांना तुमच्यात करमी आहे. कधी सहज योग्यांना वाटते की आपण परमेश्वरी वाचता, त्यावेळी तुम्ही दिपून जाता की चौदा हजार सचिवालयात काम करणार्या निम्नश्रेणीय माणसाला वर्षापूर्वी हे सर्व त्यांना कसे कळले ? सहज योगाशी वाटले की आपण पंतप्रधान झालो, तर तुम्ही काय जुळणारे, ज्याच्यामुळे तुम्ही कोण आहात ते तुम्हाला म्हणाल ? त्याची पोझिशन काय ? हे तसे आहे. तुम्ही समजले, किती लोकांना ज्ञात आहे? शिवाय, त्यांनी परमेश्वरांच्या राज्यात प्रवेश केला आहे, पण तुमचे तरी इतके व्यवस्थित, तंतोतंत जुळणारे कसे लिहले ? साध्य गाठले आहे का ? त्याच्यासाठी शिक्षण नको नवरात्री पूजा २२ त्यांना त्या जागेवरून हलविले. मी सांगितले, म्हणून ते अभ्यासात विशेष प्रगति दाखवायला नको, नाव, प्रसिद्धी, परिवार जात, नम्रतापूर्वक भक्तींदे, ध्यानाने व उन्नत होण्याच्या झोपङ्या बांधल्या नव्हत्या. बिचायांना रात्रभर, शुद्ध इच्छेने, इतके सुंदर घटित होते की तुम्ही दिपून उधड्यावरच बसावे लागले. दिवसभर मला जेवण त्या ठिकाणाहून निघाले, पण दुसऱ्या जागेवर त्यांनी वंश वगैरे काही नको. जाईना. इतके बाईट वाटले, मी त्यांना सर्व काही दिले. जाल. आता आपल्याला काय मिळवायचे आहे, ते पहा येथे बसायला सांगितलें. सर्व काळजी घ्यायला सर्वात प्रथम आपल्याला काय करून घ्यायचे आहे, सांगितली. तरी त्यांच्यापैकी काही आजारी पड़ले. दुसरे, ते कसे मिळवायचे व आपण काय मिळविले त्यांच्यावर उपचार केले. कारण, करूणेमुळे माझ्या आहे आपल्यात भक्ति असायला हवी, अगदी सहज आहे. भक्ति हवीं. हृदयात जणू वादळ निर्माण होते, व आपण हेच पहायला हवे. गरीबीच्या संबंधी तुम्हाला काही बाटते का? ज्यांना त्रास होतो, ज्यांना मार खावा लागतो, फसविले जातात, त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटते? सहज योग व्यक्तीसाठी नाही. तुमच्यासाठी नाही. सहज योग्यांच्या सामूहिकतेसाठी नाही. सर्व जगासाठी आहे. तुम्हाला परमेश्वरी प्रेम व करुणा यांचा प्रकाश आहे. म्हणून पुढील पायरीवर हृदयस्थ करा. हृदयात सर्व बुद्धिमत्ता आहे, सर्व क्षमता जायचे आहे. आज्ञाच्यावर जायचे आहे. माणसाला आहे. सर्व काही हृदयातूनच निर्माण झाले आहे. पण जेव्हा वाटेल की मी आता सुखात आहे आणि मला आता है पाहिजे, त्या वेळी, ज्याला काहीच मिळाले आता लोक ध्यान करतात, फोटो पहातात, काय करायला है - माझ्या फोटोच्याकडे पहा. असे पहा की जणू तुम्ही तुमच्या आईचा फोटो पहात आहात. व तसे म्हणा. व आईचा फोटों तुमच्या हृदयात ठेवा. फोटो हृदयात आहे इकडे लक्ष द्या."आई माझे तुझ्यावर प्रेम आहे. कृपया माझ्या हृदयात ये. अशा तरहेने आईला सगळीकडे न्यायचा तुमचे हृदय बंद असेल तर मेंदू अनियंत्रित होतो. बर्हिंगामी होतो. हृदयात आत्मा आहे. सर्वांचे तेच नियंत्रण करते. स्वयंचलित सिंपथेटिक, पॅरॅसिंपथेटिक, तुमची सर्व उककांति, ज्ञान, सर्वच, ज्याच्यामुळे तुम्ही माणसाकडे पहा सामूहिक व्यक्ती आहात असे तुम्हाला वाटते. शिवाय नाही अशा माणसाकडे पहावे. जेव्हा आपण फार मोठे वाटेल तेव्हा तुमच्यापेक्षा मोठ्या - तुमचे चित्त अशा प्रकारे विस्तृत कराल. त्यावेळी तुम्हाला समजू लागेल की मला किती आत्मा हाच शुद्ध ज्ञान देणारा प्रकाश आहे. म्हणून आशिर्वाद मिळालें आहेत. परमेश्वराने मला कितीं आहोत असे आशिर्वाद दिले आहेत! आल्याच्यावर काम करायला हवे. त्यांच्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे, तुमचे हृदय विकसित करा. आपले हृदय किती विशाल आहे, ते स्वतःच पहा. ठीक आहे. आता प्रथम आत्मसाक्षात्कार, आत्मसाक्षात्काराबद्दल, कृतज्ञता व्यक्त करणे हा सर्वात उत्तम मार्ग आहे. त्याच बरोबर असा विचार करा की मी मला जे मिळाले आहे, ज्याच्याबद्दल आभार मानतो, पण ते का देत नाही ? पण आपण अतिशय क्ूर, कधी उध्दट, कधी दुसर्याचा व्देष करणारे असतो. पण आता ते थांबेल. पहा, किती लोकांना तुम्ही क्षमा करू शकता, त्यांच्याशी कसे बोलता, दुसर्या लोकांच्या बद्दल तुम्हाला काय वाटते ? त्यांच्याबद्दल तुम्हाला काही काळजी वाटते दुस्याला का? माझेच घ्या. गरीब माणसाला पाहिले की आत ा। न घुसळून निघाल्यासारखे वाटते. त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे असे वाटते. अगदी सहन होत नाही. जसे, आपल्याला दोन शत्रू आहेत. पहिले म्हणजे तुम्ही इथे काम करणार्या लोकांना बाहेर जायला सांगितले स्वतःचेच शत्रू आहात व दुसरा अज्ञान, या दोन कारण काही लोकांनी हरकत घेतली. म्हणून आपण शत्रुच्याविर तुम्ही मात करायला हवी. तुम्ही त्यांना नवरात्री पूजा २३ पात भूलतीकडे गुंतविले आहे म्हणून समर्पणामधे चित्त पूर्णपणे लागायला हवे. पूजेमध्ये लोक झोपले असताना काढून टाकले तर तुमचा कोणींच नाश करू शकत आणि तो नाही, समजा एक ऋ्रासदायक व्यक्ती आहे तुम्हाला त्रास देत आहे. असू दे, त्रासदायक. तो मी पाहिले आहे. अनेक लोक झोपतात. याचा अर्थ ते डाव्या बाजूकडे झुकले आहेत. त्यांच्यात भूत किंवा तसे त्याच्या भावना वाईट आहेत ? तुम्ही कशाला काळजी काही तरी असावे. मी त्यांच्याशी बोलत असते व ते करता ? तुम्ही काही करत नाही. तुम्हाला त्याचे बरे झोपतात. या गोष्टी समजायला हव्यात. तुम्ही तसे का वाटायला हवें. ह्याच्या उलट त्रास देत असेल, लोक करता? ते काढून टाकण्याचा प्रयत्न करा. स्वतःला म्हणतात, "हा माणूस मला त्रास देत आहे ह्याच्याकडे सुधारा, जागरुक रहा आणि ओढून घ्या. जेवढे जास्त घेता येईल तेवढे घ्या त्याच्यासाठीच पूजा असते. तुम्ही नऊ पूजा केल्यात आणि त्या नऊ पूज्यांच्यामध्ये आपण अधिक सुधारलो का? अधिक मिळविला का? आपण स्वतःमध्ये अधिक प्रेम, अधिक आनंद, अधिक प्रस्थापित व्हायचे आहे हाच सर्वात मोठा समाधान आणि समजूतदारपणा, अधिक समाधान भरले आहे का? आजचा शेवटचा दिवस आहे आणि म्हणून त्याचा नरकात जाईल. तो त्रास देत असेल तर देऊ दे. इतका पैसा आहे, सर्व काही आहे. इकडे मला त्रास होतोय आणि माझ्याकडे काहीच नाही." "तुम्हाला भ आत्मसाक्षत्कार मिळाला आहे त्याला नाही." आपण आत्मसाक्षात्कारी आहोत आणि आपल्याला आनंद यांचा स्त्रोत आहे. आपण अलंकृत होणार आहोत. आपण सिंहासनस्थ होणार आहोत, आपण राजे होणार विचार करायला हवा. नंतर उद्या आनंदाचा दिवस आहे. कारण आपण काय केल आहे? म्हणून आज जाऊन स्वतःचे पूर्ण चित्र उभे करा. या नऊ दिवसात आहोत. मी याची इच्छा केली होती, म्हणून मिरवणाऱ्यांना राजा केले तरी सुद्धा तो, हे, ते, असेच करीत बसेल रा म्हणून महान व्यक्तीमत्व यायला हवं. एक प्रकारचा मी काय मिळविले? आता माझ्याकडे काय आहे ? माझ्यात है आहे ? माझ्याकडे ते आहे ? या सर्व गोष्टी तुमच्या अंतरमायी तुम्ही पाहा आणि तुमच्यामध्ये त्या आहेत म्हणून आनंद व्यक्त करा हा विजय आहे. उद्या विजयाचा दिवस आहे. कारण तुम्ही स्वतः वर आणि भारदस्तपणा, शांतपणा, एक विशेष व्यक्तीमत्व, ज्याच्यामुळे तुम्ही ध्यानात ठेवायला हवे. आणि त्याच्यासाठी पूजा आहेत. पूजेच्या वेळी तुम्ही मला शरणागत झाले पाहिजे. कारण तुम्ही शरणागत नसाल तर तुमचे मन सैर वैर फिरत राहील. एखाद्या पंख्यामध्ये तुम्ही काही घालाल तर, तो राहू देत नाही. फेकून देतो. तुम्ही एक प्रकारे तसे आहात. तुमच्या अज्ञानाबर विजय मिळविला आहे. तुम्ही स्वतःला जिंकले आहे. तुमच्या अज्ञानाच्या अंधकाराला जिंकले आहे. हाच उद्याचा संदेश आहे. दुसरा मुद्दा असा की पूजा म्हणजे शरणागति, भक्ती, हृदयामधे त्याची जाणीव. हृदय उघडा.. त्यावेळी तुम्ही हृदय उघडायला हवं आणि मी पूजा करीत आहे ही भावना हृदयात हवी. आता समस्या ही आहे की अहंकारी लोकांना काही सांगितले तर ते दुखावले जातात. सगळ्यात वाईट भाग म्हणजे हे त्यांच्या हिताचे आहे है त्यांना समजत नाही. त्यानी हृदय उघडायला हवे व जास्तीत जास्त स्वीकारयला हवे. हृदय लहान असेल तर त्यात तुम्ही किती प्रेम घालणार? जसे या वेळी प्रेम वहात आहे, अशा वेळी तुम्ही तुमचे डोके २ा ॥ि चैतन्य लहरी सर्व सहजयोगी सभासदांसाठी चिनामूल्य २४ ---------------------- 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_8,9.pdf-page-0.txt २ ॥ चैतन्य लहरी ॥ %3D %3D ऑगस्ट-सप्टेंबर क्र. ८, ९ सन १९९७ ৯৪ এ ३- ১৯১৯৪369% ৫৪৬363% क सहत योग ब्यतीसाठी नाही. तुमयासाठी ाही. सहज योग्यांच्या सामूहिकतेसाठी नाही. सर्व जगासाठी आहे. तुम्हाला परे री प्रेग व करुणा यांच्या प्रकाश सगळीकडे न्यायचा आहे. म्हणू पुढील पायरीवर नायचे आहे. आज्ञाच्यावस जायचे आहे. श्री माताजी निर्मलादेवी नवरात्री पूजा ৭ ४ ************ ** 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_8,9.pdf-page-1.txt नवरात्री पूजा प.पू. श्री माताजी निर्मला देवींची प्रवचने (११ ऑक्टोबर ने १९ ऑक्टोबर, ८८) चौथा दिवस पहिला व दुसरा दिवस १४ ऑक्टोबर १९८८ ११ व ११ ऑक्टोबर १९८८ देवी कवचाचे संदर्भात श्री माताजी म्हणाल्या : देवी कवचाचे वाचन पूर्ण झाले. देवी कवचाचे संदर्भात श्री माताजींनी उपदेश केला। त्यांनी सांगितले, "आता आपण देवी कवच अगदी लहान केले आहे केवळ बंधन घेतले तरी देवी कवच हातें. साक्षात्कारी जीवांनी बंधन घेतले तरी तेच होते. या ठिकाणी, काल व आज जे सर्व काही तुम्ही वाचले "रक्षा करी" ते एका बंधनात घडून नवरात्रीच्या पहिल्या दिवशी श्री गणेशांची पूजा झाली. व दुसर्या दिवशी देवी सूक्ताचे वाचन झाले. तिसरा दिवस १3 ऑक्टोबर १९८८ मी] देवी कवचाच्या वाचनास सुरवात झाली. श्री माताजी म्हणाल्या गेले. परंतु हे पहायला हवे की, आपल्यापैकी किती लोक घराच्या बाहेर पडण्यापूर्वी, झोपण्यापूर्वी किंवा आईच्याकडे आपल्या मुलांचे रक्षण करायला व त्यांचे संगोपन करण्यासाठी अनेक शक्ति आहेत. त्या शक्ति सतत, कोठेही कमी न पड़ता, २४ तास कार्यरत कोणतेही महत्वाचे कार्य करण्याचे आधी बंधन घेतात? असतात. आईला जो शरण जाईल, त्याला अडचणीतन अगदी क्वचित. तुम्ही विसरता. प्रवासाला निघताना. रस्त्यावर चालताना, बेंधन घेणे फार महत्वाचे आहे. आपण ठीकच आहोत, आई आपली काळजी घेते आहे, हा भाग नाही. हे सर्व करण्यापूर्वी बंधन घेतलेच सोडविण्यासाठी त्या शक्ति पुढे येऊन प्रयत्न करतात. परंतु, सर्वात प्रथम शरणागति हवी. जर तुम्ही. शरणागत नसाल, परमेश्वराच्या राज्यात नसाल, तर मात्र ती आईची जबाबदारी नाही. मग कदाचित एखादी विरोधी शक्ति, नियंत्रण मिळवून तुमचा नाश करेल. पाहिजे. तुम्हाला एखादा अपघात झाला तर, समजा की तुम्ही काहीतरी चूक केली आहे. काहीतरी वेगळे झाले आहे. सहसा अपघात होऊ नये. अपघात झाला याचा अर्थ तुमच्यात काहीतरी कमतरता आहे. फार फार वर्षापूर्वी मार्कडेय ऋषींनी जे वचनबध्द केले होते, ते तुम्ही आता प्राप्त करून घेतलं आहे. चौदा हजार वर्षापूर्वी त्यांनी वचन दिले होते की जेव्हा चैतन्य लहरी 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_8,9.pdf-page-2.txt महामायेचे आगमन होईल तेव्हा त्या हे कार्य करतील तुमचा पाया, तुमचे संस्कार, हे ते, सर्वकाही तुम्हाला स्वच्छ करायला हवं, एखादा कोणी मार्कडेयासारखाच ही सर्व वचने आपण आपल्यासाठी पूर्ण करून घेत असेल तर प्रश्नच नाही. म्हणून तुम्हाला स्वतःला स्वच्छ करायला हवं. दुसरा उपाय नव्हता. लोकांनी एक-एक करून स्वतःची चक्रे स्वच्छ करीत उच्च (स्थिती) स्थानी आपल्यासाठी जे साध्य आहे ते आपण प्राप्त करून यावं व मग त्यांना साक्षात्कार द्यावा, म्हणून किती वेळ वाट पहायची ? सर्वात उत्तम म्हणजे त्यांना साक्षात्कार व हे सर्व घडेल. आपण हे लक्षात घेतलंच पाहिजे की आहोत. आता आपल्यालासुध्दा काही वचने द्यायला हवीत. स्वतःला प्रश्न विचारायला हवा,' जीवनात घेतले आहे का? हा प्रश्न आपण विचारायाला हवा आणि क्षुल्लक गोष्टींच्या मागे भटकू नये. स्वतःसंबंधी द्यायचा व मग त्यांना स्वतःची काळजी घेऊ दे. मग तुम्हालाच जाणीव होते, मला या चक्रावर पकड़ आहे, तिकडे पकड आहे, हे होतंय, ते होतय वगैरे, मग तुम्ही एक महान संकल्पना करायला हवी. स्वभावातच निरासक्तपणा यायला हवा. समजा अनेक समस्यांचेमुळे उलथापालथ चालू आहे परंतू स्वतःला स्वच्छ करू लागता. व निरासक्त होऊ तुमच्यावर काहीच परिणाम होत नाही. स्वतःला बंधन बगैरे घातल्यामुळे तुम्ही चक्राच्या परिघावर स्थित नसून अक्षावर (axis) आहात. हे लिहिले गेले तेव्हा इतक्या सविस्तरपणे सांगितले नाही कारण ते लागता. पण कधीकधी दुसर्या लोकांमुळे आपल्याला पकड येते, ते महत्वाचं आहे. माझ्या स्वतःच्या बाबतीत, मी माझे शरीर मोकळे ठेवले आहे. मी स्वतःचे अजिबात संरक्षण करीत नाही. मग, ज्याला त्रास आहे असा सहजयोगी माझ्याकडे आला तर मी तो त्रास ओढून घेते व त्याला स्वच्छ करते. मला थोडा त्रास सहन करावा लागतो पण त्याने ान सहजयोगी नव्हते. सहजयोगापुढे एक प्रश्न आहे. ज्यांनी कधी देवी पूजा केली नाही, कधी कवचाचे पठण केले नाही, कोणतीच पूजा केली नाही, जे फार धार्मिक नव्हते, काही बिघडत नाही. कारण माझ्या त्रासाकडें मी साक्षी नमाज पढला नसेल, प्रार्थना किंवा तसे काही केले स्वरूपाने पहाने. तो काही फार त्रास नसतो. पण हे नसेल, असे लोक सुध्दा सहजयोगात आहेत. सर्व जाणून घ्यायला हवं की आपण बॅरॉमेट्रिक व्हायला प्रकारचे लोक आहेत. ज्या मंडळींनी हे सर्व पवित्र हवं. तुम्हाला प्रश्न समजला की तुम्ही बॅरॉमेट्रिक अंतःकरणाने केले असेल, केवळ बडबड नव्हे असे लोक साक्षात्कार मिळवतात. त्यांना फारशी पकड येत आहे. पण तुम्हाला त्यामुळे पकड येऊन त्रांस सहन नाही. पण ज्यांनी यापैकी काहीच केले नाही, त्यांना हे होत नाही. तर जाणून अमजून तुम्ही पकड घेता व लक्षात घेणं महत्वाचं आहे की त्यांना पूर्णपणे निरासक्त व्हायला हवे. त्याचे काय होतं की असे लोक अक्षापर्यत (axis) जातात व पुनः बाहेर येतात. म्हणून एखादा देवी भक्त चुकतो. तुम्हाला फार लवकर पकड़ येते. नाही तरी आनंददायक नसतो. जसे पूजा करणे. पण सहजयोगात आपण एक केलं आहे. अशा प्रकारचे फारच थोडे लोक सहजयोगात आहेत, फारच थोडे, तेथे आहे हे विसरतात. माझी स्तुती गातात, मी समोर् एखादाच असेल. बहुतेक सर्व अक्षाच्या वर्तुळात गेले आहे हे लक्षात घेऊन गायला हवे. पण तसं होत नाही. आहेत. म्हणून सहजयोगात आपण असं करतो की तुम्ही फक्त गाणे म्हणता. असं वाटायला हवं की आपण सर्वोच्च स्थानांची प्रथम बांधणी करतो. त्यामुळे माझ्या समोर बसून तुम्ही माझी स्तुति गात आहात. तुम्ही वर्तमानात रहाता. मग तुमचा भुतकाळ तुम्ही अजून तुमचे, "देवीची स्तुति गात आहात" हा संस्कार बांधून घ्या. प्रथम सर्वोच्च स्थानी जा. म्हणून मग सुटत नाही. पण देवी कोण आहे ? हा पूल ओलांडून कान का झालात. मग तुम्हाला कळते की या व्यक्तिला हा त्रास त्रास करून ती काढून टाकता. परंतू सहजयोगातसुध्दा एकदा आत्मसाक्षातकार मिळाल्यावर एखादी व्यक्ति परत भूतकाळात जाते पण भूतकाळ त्रासदायक वाटला veay | ) आता सुध्दा लोक देव पूजा करतात. मी साक्षात नवरात्री पूजा 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_8,9.pdf-page-3.txt पलिकडे यायला हवं. तुम्ही माझ्याकडे पहाताना माझ्या कोणीच केलं नसतं. त्या फक्त तलवार उचलतात अंतर्यामी गेलात तर ते जास्त चांगलं होईल. तुमच्या आणि मनावर केवढी पकड़ आहे.' धर्म हीच एक मोठी पकड़ आहे. सहजयोगासाठी जैन लोक फार अवघड आहेत. मोठ्या गुरुसारख. एखाद्या संगीतकाराच्या शिष्याने, जैन जर सहजयोगात आले तर ते फार कठीण लोक एक सूर जरी चुकीच्या पध्दतिने काढला, तरी तो आहेत. कारण त्यांचे संस्कार फारच खोलवर असतात. आर्य-समाजी लोकांचे संस्कार ही फार खोल असतात. बौध्दांचे तसेच. ते निराकार मानतात पण परमेश्वराला देवतांच सहन करीत नाहीत. त्या सर्व माझ्यात आहेत. (श्री माताजी हसतात) बोलणं नाही, करमणूक नाही काही नाही. एखाद्ा विनोद नाही, त्याला फटका देईल. पण महामाया तसे करू शकत नाही. तर काहीच सहन करता येणार नाही. त्या देव- मला माहित आहेत, त्या तिथे आहेत ते. मी त्यांना नाही. असं पहा, आपल्याला बुध्द माहिती नाही, महम्मद माहिती नाही आपण त्यांना पाहिलं नाही. नियंत्रित करते. मी म्हणते, "आता पहा, सर्व जमून आपण महावीरांना जाणत नाही. आपण कोणालाच येईल." दोन्ही बाजूने आहे. जितकी मी जास्त जवळ जाणत नाही. आपल्याला दिला? श्री माताजींनी. ते आपल्याला श्री मला ओळखत नाहीत. माझी नातवंडे मला लगेच माताजींच्यामुळे कळले. म्हणून ज्यांना कुणाला आपण ओळखणार नाहीत. माझे पति मला ओळखणार मानतो ते श्री माताजींच्यामधेच मानायला हवे. सहजयोगात नाही. आता दुसऱ्या बाजूने पाहिले तर त्यांनी जर मला पूर्णपणे ओळखले तर ते फारच महान काहीच जमत नाही मग भूतकाळात जाते. मग प्रश्न लोक होतील ! एका दृष्टिने ते बरेच आहे म्हणा. असा निर्माण होतो की इकडून-तिकडे, तिकडून-इकडे समजा माझे संपूर्ण कुटुंब माझ्या कार्यात आहे. लोकांना अशी दोलायमान परिस्थिती होते. मन स्थिर करून वाटेल मी संस्थाच उभी केली आहे. तेव्हा, शक्य आहे लक्षात घ्या - वर्तमानात काय आहे ? तुमच्या समोर तो पर्यंत या मंडळींना बाहेर ठेवलेलंच चांगल दिसतं. कोण आहे. तुम्हाला कोणी आत्मसाक्षात्कार दिला? ते काही अवघड नाही. आता त्या मंडळींनी या कार्यात याशिवाय अडचण अशी आहे, की मी महामाया उडी घेण्याची वेळ आली आहे. आता मी स्वतःला आहे, आजपर्यंत जे लिहून ठेवलं आहे ते तुम्हाला प्रस्थापित केलं आहे. तुम्हाला माहिती आहे, मी माझ्या महामायाच देणार आहे. जेव्हा महामाया येते तेव्हा ती नातेवाईकांना favour करीत नाही. इतकी मानव स्वरूपी आहे की मी, निसटू शकते. तुम्ही मला ओळखू शकत नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही सत्याच्या जवळ येता तेव्हा तुम्ही महामायेच्या जाळ्यात अडकता. इतकी मी मानवी आहे. हा तुमच्यापुढे प्रश्न आहे, पण हे एका समस्येचं उत्तरही आहे. समजा, आताच ज्या देवीचं वर्णन तुम्ही ऐकलं त्यांच्यापैकी मी एक असते, त्यांच पालन करायचं नाही, हे धर्म मानवांनी बनविले आत्मसाक्षात्कार कोणी तितकं तुम्हाला ते अवघड आहे. उदा. माझ्या मुली नाहीत. माझे नातेवाईक मला ओळखणार नाहीत. सर्व पुस्तकांत सहज योगाबददल सर्व सांगितले आहे पण है सर्व धर्म त्यांच्या खर्या स्वरूपात, त्यांच्या शुद्ध स्वरूपात आपल्याला आणायचे आहेत, हे कार्य करायचं आहे. धर्माना त्यांच्या अत्यंत शुद्ध स्वरूपात आणायचं. जसं माणसांनी त्यांना रुप दिले आहे, तसच कायम हातात तलवार, त्यांच्या जवळ कोणी जाऊ नाहीत, अवतारांनी बनविले आहेत. माणसांनी त्यांना शकणार नाही. वाघावर, सिंहावर, आरुढ़, कोण कृत्रिम बनविलं आहे. अनेक निरर्थक गोष्टी केल्या त्यांच्या जवळ जाईल ? कोण त्यांना प्रश्न विचारील? आहेत त्यांचं उत्तर कसं मिळणार? मला तुम्हाला मार्गदर्शन करायचंय, अनेक कामं करायची आहेत, तुमच्या काय अडचणी आहेत, ते सांगायचे आहे. हे सर्व त्यांच्यापैकी . लक्षात ठेवा सर्व धर्म त्यांच्या खन्या व शुद्ध स्वरूपात एकसारखेच आहेत. त्यांचा पूर्ण आदर करायला हवा. एखाद्या फुलाच्या अनेक पाकळया लली नवरात्री पूजा 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_8,9.pdf-page-4.txt पूर्ण बोधाची भरीन मी परडी आशा मनिषांच्या पाडीन मी दरडी मनोविकारा करीन कुरयंडी अमृत रसाची भरीन मी दुरडी असतात तसं खन्या स्वरूपात सर्व धर्म सारखेच आहेत. एक पाकळी अगदी दुसर्या पाकळीसारखी दिसणार नाही, पण सर्व मिळून फूल बनते. पाचवा दिवस आता साजणी झाले मी निःसंग विकल्प नव्याचा सौडियेला संग १५ ऑक्टोबर १९८८ काम क्ेध है सौडियल मांग कैला मोकळा मार्ग हा सुरंग अर्गला स्तोत्रांचे वाचन झाले. श्री माताजी म्हणाल्या- तुम्ही सहजयोगी आहात. तुम्हाला काय मिळवायचं आहे? तुम्हाला तुमची आत्मिक उन्नति साधायची आहे. यानंतर निर्मल शक्ति युवा संघाच्या मुला मुलींनी जोगव्याचे गायन केले. स ऐसा जोगबा मागुनि ठैबिला जाऊनि महाद्वारी नयस म्या फैडिला एका जनरर्दनी एकच जन्म मरणाचा फेरा मी चुकविला देखिला मा जोगवा श्री माताजींनी जोगव्याचे स्पष्टीकरण केले संत एकनाथ, प्रतिष्ठान म्हणजे पैठण येथे रहात होते. त्यांनी हा जोगवा लिहिला आहे. जोगवा याचा अर्थ योग. त्या काळात, खेडवळ भाषेत हा जोगवा गायिला होता आणि आज संपूर्ण महाराष्ट्रात असंख्य लोक गातात. कल्पना करा, अनेक वर्षापूर्वी हे गाणे लिहिले होते. या लोकांनी त्याचे सहज योगासाठी (कोल्हापूर पद्धतीने) आईचा जोगवा, जौगवा जोगवा मागेन, आईचा जौगवा आनादि निर्गुणी प्रगटली भवानी उदै बाई, उदे बाई, उदे बाई, उदे मोहमहिषासुर मर्दाना लागुनि उदै बाई, उदै बाई, उदै बाई, उदै त्रिविध तापांची करावया झाडणी उदै बाई, उदै बाई, उदै बाई, उदै भक्ता लागुनी पावसी निर्वाणी उदै बाई, उदै बाई, उदै बाई, उदे भक्ता लागुनी ॥१॥ द्वैत सारूनी माळ मी घालीन हाति बौधाचा झँडा मी घेईन मैद रहित ग यारिसी जाईन रूपांतर केले आहे. परंतु त्या काळात लोकांना काय हवे ा होते, त्याचे अगदी तसे वर्णन त्यात केले आहे. आता, महाराष्ट्रात देवीला बया म्हणतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल माझ्या लहानपणी माझे नाव बया होते. माझ्या कुटुंबात मला बया या नावाने बोलवयाचे. ते म्हणतात, "मी आईचेकडे योग मागेन," याला खेड्यात जोगवा ी म्हणतात. शिवाय ते म्हणतात बयेचा जोगवा. याचा अर्थ मी देवीकडे जोगवा मागेन. आता, अनादि निर्गुणी, - आदि व त्याचेही पूर्वीची अशी अनादि, निर्गुणी, कोणतेही गुण नसलेली, अशी भवानी या पृथ्वीवर प्रगट झाली आहे व ती महिषासुराला मारण्यासाठी आली आहे, शिवाय, ती, त्रिविध तापांची करावया झाडणी आली आहे. त्रिविध ताप काढून टाकण्यासाठी ती आली आहे व आपल्या निर्वाणासाठी येणार आहे. ते म्हणाले, "मी माझ्या निर्वाणी येईल नयविध भक्तीच्या करूनि नबरात्रा करूनि निराकरण मारगेन ज्ञानपुत्रा दंभ संसार सोडीन कुपुत्रा नवरात्री पूजा ४ 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_8,9.pdf-page-5.txt तर द्वैत, म्हणजे, व्यवहारात, कोणत्याही परिस्थितीत व अडचणीमधून मार्ग काढताना, आपण सर्वश्रेष्ठ असायला हवं. आता तेव्हा मी काय करीन परमेश्वरापासून मी स्वतःला वेगळा समजतो- जग व परमेश्वर वेगळे आहेत असे मानणे म्हणजे द्वैत आणि तुमच्यापैकी काही अत्यंत बुद्धिमान आहेत, पण आपण परमेश्वराशी एकरूप आहोत असे मानणे. हे अद्वैत-तेव्हा हे द्वैत काढून टाकून मी तिला माळ घालीन. मग हातात बोधाचा प्रकाशित ज्ञानाचा (त्यांनी आधीच वर्णन करून ठेवले आहे) झेंडा घेऊन, जाति, सर्वश्रेष्ठ ज्ञानाचेमधे महान ज्ञान हे की परमेश्वर प्रेम धर्माच्या भेद-भावा विरहित, तिला भेटायला जाईन. आहे. ते प्रेम-आहेत आणि तुम्ही सहज योग्यावरही प्रेम मग मी काय करीन, नऊ दिवस या देवीची नऊ प्रकारे भक्ति करीन व ज्ञानरुपी पुत्राची मागणी करीन, इतर बिघाड आहे व तो जायला हवा. सर्व मागणे सोडीन. हृदयात कमी पडता, या उलट काही अत्यंत विशाल हृदयाचे आहेत, पण बुद्धिने कमी पडतात तेव्हा संतुलनात यायला हवे. परंतु सर्वात श्रेष्ठ ज्ञान, करू शकते नसाल तर तुमच्यात काहीतरी फारच प्रेम असायला हवं आणि ज्याला निर्वाज्य प्रेम म्हणतात ते हवं. म्हणजे व्याजविरहित, केवळ मुद्दल. ान हे गीत एखाद्या स्त्रीने म्हणावे असे लिहिले आहे आता मी दंभाचा व अहंकाराने भरलेल्या संसाररुपी याचा अर्थ असा की तुम्ही एक दुसर्यांवर असं प्रेम पुत्राचा त्याग करीन. पूर्ण बोधाची (प्रकाशीत ज्ञानाची) परडी भरीन आशा-मनिषा, आकांक्षांच्या दरडी जमिनदोस्त करीन. मनोविकारांची (मनावर झालेले कुसंस्कार) कुरवंडी करून पृथ्वीवरून त्यांना काढून (जागृति) द्यायचा असते तेव्हा मला सर्वात जास्त टाकीन ब अमृत रसाची दुरडी भरीन. आता साजणी, मी पूर्णपणे निःसंग (निरासक्त) झाले आहे. विकल्प (संशय) रूपी नवऱ्याची संगत मी तुम्ही लोक आता घेणार्यांच्या बाजूचे नसून देणाऱ्यांच्या सोडली आहे, याचा अर्थ माझ्यातील संशय नाहीसा बाजूचे असल्याने, दुसर्याला तुम्ही काय दिले आहे हे झाला आहे. मी ती म्हणते, काम व क्रोध या मार्गाना पहा. मी सोडून दिले आहे व माझ्या बोगदा, ( मोकळा केला आहे. आता पहा - करा की तुम्हाला निरपेक्षपणे देण्याची आवड हवी. फक्त देण्याची व देण्याचा आनंद फारच महान आहे. माझ्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगते. साक्षातकार आनंद होतो. दुसरे म्हणजे जेव्हा मी इतरांना काही वस्तू देते. तिसरं म्हणजे काहीतरी देता येतं हा आनंद. तेव्हा याउलट तुम्ही अजूनही क्रोधी स्वभावाचे असाल, तुमच्यामध्ये हावरटपणा असेल अथवा सहजयोग्याला असा योग मी मागितला मला मिळाला व मी तो शोभणार नाही असे सर्व तुमच्यामध्ये असेल, तर याचा अर्थ असा की, तुम्ही बरेच काही मिळविले नाही. तुम्ही जर कपड़े, खाण-पिणं, ऐषाराम या बाबतीत फार समस्यांमधून मुक्त झाले आहे, त्यावेळी त्यांनी हे सर्व काळजीपूर्वक असाल तर लक्षात घ्या की तुमच्यात लिहिले होते व आज तुम्ही ते पहात आहात. अगदी काहीतरी कमतरता आहे. अजून तुमचे व्यक्तिमत्व पूर्ण नाही. एक वाक्य कायमचे लक्षात ठेवा. स्वतःला प्रश्न विचारा - "जीवनात मला जे मिळवायचे होते ते मी (सुषुस्ना) सांभाळून ठेवला आहे. महाद्वारी जाऊन परमेश्वराचे आभार मानले. आता मी जन्म-मरणाच्या या तेच व स्पष्टपणे आणि स्त्रीयांचे गाण्यात आता आपल्याला प्रतिज्ञा करायला हव्यात, स्वतःबदूदल व मिळविले का?" दुसर्यांबद्दल. आपण एक महान गोष्ट लक्षात ठेवायला हवी आता आपण योगी आहोत. ते सुद्धा सहज योगी व मी प्राप्त केले आहे का ?" त्यामुळे सर्व परिस्थिती सहज योगी म्हणून आपण सर्वश्रेष्ठ असायला हवे. आपल्या वागण्याने, स्वभावाने, इतर लोकांबगेबरच्या हा एक प्रश्न तुम्ही विचारा. "माझे जीवन साध्य तुमच्या लक्षात येईल. कारण तुम्ही आपले स्वतःचे गुरु आहात, तुम्ही सर्व जाणता. सहज योग तुम्ही बुद्धीने नवरात्री पूजा ५ 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_8,9.pdf-page-6.txt शिकला आहात. पण जेव्हा तो तुमच्यामध्ये अंतर्यामी समाधानी वाटतं. मग तुम्हाला कशाचीच गरज नसते. खोलवर जातो व सर्व ज्ञान तुमच्या शरीराचा अविभक्त भाग बनतो तेज्हा फारच निराळे असते, साक्षात्कारी जीवाची संपूर्ण वृत्तिच वेगळी असते. माझेच ध्या त्या स्थितीकडे प्रस्थापित व्हायला हवं. तुम्हाला ते इतकं सहजसाध्य आहे. कारण मी स्वतः तुमच्या बरोबर आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकच अडथळा आहे की, आला की लगेच मी सहजयोगात फक्त एखादा पश्न माझ्या लक्षात ध्यानात जाते व लगेच तो प्रश्न सुटतो. कारण ती सुरवातीला तुम्ही मला ओळखायला हवं. परंतु मला माझी शक्ती आहे. तसेच जर एखादा प्रश्न तुमच्या लक्षात आला आणि जर तुम्ही ध्यानात गेलात तर तो प्रश्न माझ्याकडून सोइविला जाईल. म्हणजेच ध्यानात तुम्ही मला शरण जाता. मग ते काम माझे. पण जर तुम्ही आपल्या बुद्धिने अथवा बोलण्याने तो प्रश्न सोडवू लागाल तर तुम्हीं सापळ्यात अडकता. तेव्हा घेतली आहे, अशा व्यक्तिची कल्पना करा. तुम्ही तुम्हाला एखादी अडचण आली तर तुम्ही ध्यानात जा, माझ्यासमोर येऊ शकला नसता. म्हणून मला महामाया प्रार्थना करण्याची पण आवश्यकता नाही. फक्त व्हावं लागलं, कारण या रुपांत तुम्ही माझ्याजवळ येऊ ध्यानात जा. आणि त्या अडचणीतून तुम्ही यशस्वीरित्या बाहेर पडाल. आज तुम्ही माझ्याकडे यशाची मागणी करीत येत. सर्व काही उलगडून मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते. ओळखणं हे थोडसे अवघड आहे कारण मी महामाया आहे आणि त्यामुळे महामायेने निर्माण केलेल्या गोंधळात बहुतेक तुम्ही अडकता. पण परवा मी तुम्हाला सांगितले तसे, माझ्या दुसर्या रुपांत तुम्ही माझ्यासमोर येऊ शकला नसता. वाघावर बसलेली, हातात तलवार शकता, माझ्याशी बौलू शकता, हवं असेल तर माझा उपदेश घेऊ शकता. त्यामुळे मार्गदर्शन चांगलं करता पण तुम्ही महामायेच्या समोर बसले आहात हे लक्षात महामायेच्या होता. मला है तुम्हाला सांगायच आहे की ध्यानाच्या स्थितीच्या किल्ल्यांत तुम्ही सुरक्षित असता, सुस्थितीत ठेवणे फारच फायद्याचे आहे. तेव्हा असता व ध्यानातच तुम्ही मोठे होता. अन्यथा तुम्ही आवरणामुळे गोंधळात पडू नका. माझ्या आदर मोठे होऊ शकत नाही, वृक्षाला सूर्यप्रकाश असतो तसं सन्मानात, प्रोटोकॉल्स, मला समजून घेण्यात व इतर ते आहे. तुम्ही ध्यानात निर्विचारतेत असायला हवं, दुसर्याला विरोध करायला नको अथवा त्याच्याशी तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे व शरणागत होण्याचा प्रयत्न सहमत व्हायला नको, काही म्हणायला नको. विशेषतः दुसर्या योग्यांचे संबंधी कोणी विचित्र वागत असलेला शिकविण्यासारखे काही नाही. सर्व बाबतीत तुम्ही कोणतीही चूक करीत नाही. इकडे करा, शरणागत व्हा. आपोआप तुम्ही सर्व शिकाल. हि स्थिती वृक्षासारखी आहे. जेव्हा वृक्ष पूर्णपणे तुम्हाला आढळला तर, फक्त ध्यानात जा आणि परिस्थिती कशी बदलेल त्याचे तुम्हाला आश्चर्य वाटेल. ही तुमची शक्ती आहे. जगात किती लोकांना साक्षात्कार मिळाला आहे ? फार थोडया ! ते मोठे होत पद्धतिने तुमची रचना केली आहे, अशा पद्धतीने तुम्ही आहेत. शक्तिमध्ये कमी पडतात. बहरतो, त्यावेळी त्याला फुले येतात. मग फुले स्वतःच्या परिपक्वदशेत गेल्यावर फळे बनतात.. अशा कार्य करीत आहेत. पण ते ध्यानाच्या मोठे होता. त्यावेळी स्वतःच्या मोठे होण्याचा स्वतःच अनुभव व आनंद घेत सुखाने रहाता. तेव्हा, तुम्हा सगळ्यांना सुखी व आनंदी करावं हे माझं जीवनसाध्य आहे. ते मला मिळवायचं आहे. म्हणून हे सर्व प्रयत्न चालू आहेत. माझे व तुमचे जीवन-साध्य मिळविता सर्वात उत्तम म्हणजे शरणागति आणि शरणागत होणे सर्वात सोपे आहे. फक्त तुम्ही मला हृदयात ठेवा, सतत, हा सर्वात सोपा मार्ग मग त्या शिवाय तुम्ही राहूच शकत नाही, जगूच शकत नाही, एकदम विचित्र येईल अशी आशा आहे, वाटतं. हे अगदी निरासक्त प्रेम आहे. आशीर्वाद ईश्वराचे तुम्हाला आनंदी व तुम्हाला अगदी, आरामदायक, नवरात्री पूजा ६ 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_8,9.pdf-page-7.txt जसे तुम्हाला दिवा पेटवायचा असेल तर प्रथम तुम्हाला त्यांत प्रकाश भरावा लागतो. तसे एकदा तुमची शक्ति जागृत झाली की तुम्ही ती पुन्हा प्रकाशित करू सहावा दिवस १४ ऑक्टोबर १९८८ शकता. वाढवू शकता. पण त्यासाठी आत्मसाक्षात्कार अत्यावश्यक आहे. ही शक्तिची पूजा आहे. आज पर्यंत अनेक संत साधूंनी शक्तीला जाणले आहे व तिच्या विषयी सांगितले आहे. गद्यात ज्याचे वर्णन करता आले नाही सर्व शक्ति कार्यरत होत नाहीत. म्हणून ऋषी-मुनी व ते त्यांनी कवितांच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न संतांनी, देवी पूजा करण्याची व्यवस्था करून ठेवली केला. जे वर्णन शब्दांच्या मधे बसविता आले नाही आहे, पण ज्याला आत्मसाक्षात्कार मिळाला नाही, अशा त्याचेसाठी त्यांनी देवीच्या नावांची रचना केली व तिचे व्यक्तिला देवी पूजा करण्याचा अधिकार नाही, चर्णन केले. तुम्ही सर्व हे जाणता. तसेच लोकांनाही या सर्वांचा अर्थ माहिती आहे. परंतु एक गोष्ट त्यांना किंवा होम-हवन केल्यावर त्यांना अनेक अडचणी बहुतेक ज्ञात नाही की प्रत्येक मानवामधे या शक्ति आल्या. त्रास सहन करावा लागला. त्यांना विचारले की सुप्तावस्थेत असतात आणि त्या शक्तिना ते जागृत तुमच्यासाठी हे सर्व कोणी केले? तेव्हा ते स्हणाले, करू शकतात. या सुप्त शक्ति चिरंतन आहेत आणि असिमीत आहेत. ३३ कोटी देवांचे शिवाय अनेक जाणले नाही, ते ब्राम्हण नव्हेत अशा प्रकारच्या शक्ति आहेत. पण आपल्याला असे म्हणता येईल, आत्म साक्षात्कार जो आपण मिळविला आहे तो कोणत्या ना कोणत्या शक्तिच्या कार्यामुळे आपल्याला मिळाला विशेष अधिकार आहे. पण इतरांचे तसे नाही, कोणीही आहे. त्यांच्या शिवाय आपल्याला तो मिळाला नसता. परंतु आत्मसाक्षात्कार मिळाल्याबरोबर लगेचच अनेकांनी मला सांगितले, की सप्तशकति पाठ ब्राम्हणांनी. पण ते ब्राम्हण नव्हेत. ज्यांनी ब्रम्हाला ब्राम्हणांच्याकडून सप्तशति वाचून घेतल्याने देवीचा कोप झाला व त्यामुळे त्यांना त्रास झाला. पण तुम्हाला देवी पूजा करण्याचा साक्षात देवीची पूजा करण्याचा पूजा करण्याचा प्रयत्न केला तर परिणाम उलटा होतो तुम्हाला आत्मसाक्षात्कार सहज मार्गाने मिळाला आहे. सहज या शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक अर्थ हा की तुम्हाला तो विनासायास मिळाला आहे. दूसरा अर्थ असा की कोणत्याही जीवित क्रियैप्रमाणे हे ती अति सौम्य आहे किंवा अति रौद्र आहे. दोन्हीच्या आपोआप स्वतःच कार्यान्वित झाले आहे. आपणहून तुम्ही त्याचा स्विकार केला आहे. पण या जीवीत क्रूर आहेत, राक्षसी आहेत, ज्यांना जगाचा नाश क्रियेसंबंधी कोणी जर विचार करू लागेल तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुमची बुद्धी काम करण्याचे थांबेल. रुपे घेऊन येतात, कोणी पंडीत होतात, कोणी मुल्ला समजा तुम्ही एखाद्या वृक्षाकडे पहात आहात. कोणत्या शक्तीमुळे हा वृक्ष इतका उंच वाढला आहे ? . कोणत्या शक्तिने त्याला अशा रंग-रुपात घडविले आहे ? महदाश्वर्य हे आहे, की मानवाला विशेष प्रकारे, त्याला विशेष ज्ञान देऊन, विशेष रुप देऊन बनविले आहे, त्या मानवाला जीवन-हेतू साध्य करता येतो. त्यासाठी नये. तुम्ही फक्त इच्छा करायची लगेच या शक्ति पहिली पायरी, म्हणजे आत्मसाक्षात्कार. व अपायकारक होतो. महत्वाची गोष्ट अशी की ही शक्ति इतकी आरामदायी, पोषक, उदार, प्रेमळ आणि संपूर्ण आहे. मध्ये काही नाही. त्याचे कारण असे की जे अतिशय करायचा आहे, जे लोकांना भ्रमामध्ये ठेवतात, विविध असतात, कोणी मंदिरात बसतो तर दुसरा मशिदीत, एखादा पोप असतो, दुसरा राजकारणी, असे सर्व राक्षसी प्रवृत्तीचे लोक अशा तहेने कोणल्या तरी रुपात वावरत अमनात. त्यांचा नाश करणे अत्यावश्यक आहे. परंतु ह्या विनाशकारी शक्तीच्या जवळ तुम्ही जाऊ स्वतःहूनच कार्य करू लागतील. हे कार्य विश्वामध्ये नवरात्री पूजा ७ ब 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_8,9.pdf-page-8.txt जे चैतन्य सगळीकडे प्रवाहित आहे, ती ही महामाया शक्ति, आणि या महामाया शक्तिनेच सर्व कार्य होत आहे. ही शक्ति विचार करते, सर्व जाणते, सर्व काही लक्षात घेते आणि प्रत्येक गोष्ट घडवून आणते. आणि होतात व नष्ट होतात मग पुन्हा. जागृत होतात. त्याचे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, ती तुमच्यावर प्रेम करते आणि ते प्रेम अगदी निव््याज आहे. हे प्रेम तुमच्याकडे नष्ट का होते? जसं एक व्यक्ती मोठी कलाकार होते. काही मागत नाही, तुम्हाला देण्याचीच त्याची इच्छा आहे. तुमची प्रगती व्हावी, कल्याण व्हावे, हीच त्यांची फुलू ध्या व तुम्ही सुखी व्हा आणि स्वतःचा सन्मान करा. आता सहजयोगांमध्ये सुद्धा या शक्ती जागृत कारण काय असावे ? एकदा जागृत झालेली शक्ती सहजयोगात आल्यावर अनेक लोक चांगले कलाकार होतात. ते कला जाणतात, त्यांना समजत असते तयांना संवेदना असतात, त्यांना जाणीव असते आणि इच्छा आहे. पण ह्याच बरोबर ज्यांना तुमच्या मारगात काटे प्रत्येक जण म्हणतो या माणसात काहीतरी असामान्यता बनून राहायचे आहे, तुमच्या मार्गात अडथळे बनायचे आहे. पण नंतर तो त्या कलेमध्येच गुंतून पडतो. त्याला आहे, तुमच्याशी भांडायचे आहे किंवा काही न काही मान-सन्मान मिळतो, नाव व किर्ती मिळते व त्यांमध्येच तरी कखन तुम्हाला त्रास द्यायचा आहे अशांचा नाश होणे आवश्यक आहे. पण हयामध्ये तुम्ही तुमची शक्ति शक्ती नष्ट होतात. कारण त्याच्या शक्ती सुद्धा त्यात घालवू नका तुम्ही फक्त देवीला आवाहन करा आणि तिला ह्या राक्षसी लोकांचा नाश करायला सांगा. ही वृक्षामध्ये काय घडते, तयाच्या मधील जीवित शक्ती फार मोठी गोष्ट आहे. तुम्हाला कोणी त्रास देत असेल धाकात ठेवत असेल, शिव्या देत असेल तर तो अडकून पडतो. त्यांच्यात अडकला कि त्याच्या अडकतात. तुम्हाला यापूर्वी मी सांगितले होते त्याप्रमाणे प्रत्येक फांदी मध्ये, प्रत्येक पानामध्ये प्रवाहित होऊन पैरत जाते त्याच प्रमाणे, ज्या काही शक्ती आहेत, कर ज्या तुमच्यासाठी कार्य करतात तया याच शक्तीपासून आहेत. तुम्हाला त्याच्यापासून सुटका करण्यासाठी, तुमच्या मध्ये एक विशेष स्थिती आहे ती आहे निर्विचारीता. प्रत्येक गोष्ट तुम्ही साक्षी रूपाने पहा. समजा, एखादा वेडा माणूस काहीहीकरायला नको फक्त तुम्ही त्या शक्तींचे निर्माण झाल्या त्यांच्यासाठी तुमच्या मागे लागला आहे, तुम्ही काय करायचे ? त्याचा वेडेपणा पाहायचा, त्याची मानसिक स्थिती पहायची आणि त्याला हसायचे, की हा किती मूर्ख माणूस आहे! त्याच्यासाठी तुम्हीच काही त्रास घ्यायला नको. तुम्ही उपकरण आहात आणि एकदा तुम्ही उपकरण झालात की त्या शक्ती कधीही कमकुवत होणार नाहीत अथवा नष्ट होणार नाहीत. बऱ्याच वेळा मी पाहिले आहे कि सहजयोग्यांचे चित्त अशा गोष्टींच्या मध्ये फारच लवकर जाते. त्यांना मोठेपणा मिळाला. कशामध्ये तरी त्यांची प्रगती लवकर झाली, जी मुले वरगामध्ये चांगली तुमच्या निर्विचारतेच्या किल्ल्यात जा. फक्त निर्विचारितेमध्ये याचा नाश कसा करावा, सर्व प्रेमळ, आनंददायक, पोषक शक्ति तुमच्याकडे येतील. परंतु नव्हती ती पहिली आली, त्यांचे सगळे सुधारू लागले, जोपर्यंत तुम्ही, हा अडथळा मी कसा दूर करावा, त्यांना वाटू लागते, मी फार मोठा झालो आणि त्या बरोबरच त्यांच्या शक्ती निघून जातात. आता काय याच्यावर उपाय कारय करावा, याचा विचार करण्यातच गुंतून पडता तोपर्यंत सर्व त्रास तुम्हालाच होणार आहे, त्याला काही नाही, जसे रामदासांनी सांगितले आहे तुमचा धंदा वाढला असेल तुम्हाला पुष्कळ पैसा मिळू अल्प धारिष्ट पाहे". जे काही थोडं धारिष्ट तुमच्यात आहे ते परमात्मा पाहात असतो. परंतु तुमच्यात इतक्या शक्ति आहेत, इतक्या शक्ति आहेत, तुम्ही त्यांना जागृत करा, त्यांना माहिती करून घ्या, करायला हवे, त्याचा आपण विचार करायला हवा. जर लागला असेल, तुमच्या मध्ये काहीतरी विशेष घडलं असेल तर तुम्ही काय करावं? तुम्ही है पूर्णपणे ध्यानात घ्यायला हवं "श्री माताजी तुम्हीच सर्व काही करीत आहात मी काहीच केले नाही. ही कार्य करणारी शक्ती त्यांना नवरात्री पूजा 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_8,9.pdf-page-9.txt आहे, पण त्याला मात्र काहीच मिळाले नाही. हे काय सांगण्यासारखे असते? त्या आनंदाच्या सोहळ्यात असे तुमचीच आहे मी काहीच करत नाही." तुम्ही जागृक राहणे अति महत्वाचे आहे कारण तुमच्या शक्ती नष्ट झाल्या तर तुम्हीच मला सांगणार "श्री माताजी माझी शक्ती गेली आणि सर्व काही गेलं." जी शक्ती कार्य करीत आहे. तिला कार्य करू द्या. क्षुद्र विचार मनात सुद्धा आणायचे नाहीत. याशिवाय कुणाचा नवरा बरोबर बागत नाही, तर कुणाला नवरा बाहेरख्याली आहे, तर तिस्याची वायको ठीक नाही, म्हणून तो दुःखी आहे. आता मागच्या जन्मात तुमची गळून पडतात? तुम्ही कधी त्याचा विचार केला आहे ? इतकी लग्ने झालीत, तुम्हाला इतके नवरे होते आणि या जन्माति एक लग्न झालं आहे तर काही तरी करून आणि पाने यांच्या मध्ये तयार होते, त्यामुळे (पोषक ते पार पाडा. पण ते नाही, दिवस रात्र तुम्हाला त्याचीच द्रव्य) पाना मध्ये येत नाही आणि त्यामुळे ते गळून चिंता लागली असते. मला हा त्रास आहे, मला तो ्रास आहे, हे कधी संपणार आहे की नाही ? ह्या लहान शक्तिशी संलग्न असतात आणि त्या शक्तिने तो काम सहान गोष्टींच्या पलिकडे कोणी जाणार आहे की नाही, करीत असतो. पण तो स्वतःला मोठा समजू लागला तेच समजत नाही. कोणीही जेव्हा अशा क्षुद्र निरर्थक आणि अहंकारी झाला स्पर्धा गोष्टी मला सांगते तेव्हा मला हसायलाच येते मी शांत करण्याचे उद्योग करू लागला की ती महान शक्ति रहाते पुण त्यांना सांगते "तुम्ही सहज योगी आहत, मी आणि तो यांच्यामध्ये खंड पडतो आणि मग त्याला ही तुमचे हृदय सागरासारखे आणि मस्तक हिमालयासारखे शक्ति मिळविता येत नाही. तो फक्त उपकरण होता, केले आहे. आणि तुम्ही या क्षुद्र निरर्थक गोष्टी मला त्याच्या मध्ये प्रवाहित असणारी शक्तिच सर्व काही सांगत आहात. तुम्ही याचे, त्याचे सर्व जगाबद्दल बोलता, पण सहजयोगाचे काय? त्याचे बाबतीत मात्र याच्यातील शक्ति गेली तरी माझे बोलणे थांबणार तुम्ही गप्प असता. सहजयोगात काय चालू आहे ते हे एखाद्या वृक्षासारखें आहे. त्याची पाने का त्याचे कारण म्हणजे बुचा सारखी एक गोष्ट, वृक्ष पडते. माणसाचे तसेच होते, त्यांच्या शक्ति एका महान अथवा दुस्याशी करीत होती. आता या माईकचे उदाहरण ध्या नाही. म्हणून इकडे पूर्ण पणे लक्ष द्या, आपल्यामध्ये झालेली शक्ति जिच्यामुळे मात्र तुम्हाला माहिती नसते. आता, मी ऐकले आहे, पुण्यात, ध्यानासाठी व्यक्तिमत्वामध्ये एक नविन प्रकाश प्रतिबिंबित होतो थोडेच लोक येतात. कारण टी. व्ही. वर महाभारत आहे, त्या शक्तिला तुम्ही थांबवून नका. आपण फार दाखवितात. अजून पर्यंत ते महाभारत मी पाहिले तेच पुरेसे आहे. आता आपल्याला दुसरे महाभारत घडवायचे आहे. तुम्हाला आपल्या जागृत मोठे झालो आहोत, असा विचार सुद्धा मनात आणू नाही. जे पांहिले होते, नका. याच्या उलट ही शक्ती जागृत झाल्यावर तुम्हाला फारच इच्छा झाली, तर महाभारताची कॅसेट आणा व असे वाटू लागते, की दुसरी व्यक्ति इतकी पुढे पहा. पूजा असेल तेव्हा तुम्ही येता. पण, तुमची शक्ति गेलीआहे पण मी मात्र नाही. त्याने एवढे केले आहे कोठे आहे ? ती तरहजारो वर्षापूर्वी महाभारतातच आणी मी मात्र त्या पैकी बरेच केले नाही. याच्या गेली. त्याबरोबरच ही शिवाय, काही लोकांना साध्या साध्या गोष्टीमुळे सुद्धा पडतात. वाईट वाटते. जसं प्रत्येकाला बॅज मिळाला पण मला मिळाला नाही. गणपतिपुळ्याला विचित्र अनुभव येतात, लोक येऊन सांगतात. एक म्हणतो, मला पनीरची एक पेटी मिळाली आहे व आणखी एक हवी, योगाच्या विरोधी आहे. हे व्यवस्थित ध्यानात ठेवा. आणखीं एकाने सांगीतले, दुसऱ्याला इतके मिळाले शिवाय, आपल्या शक्तीमध्ये संतुलन यायला हवे. शक्ति पण संपली. जे करमणुकीसाठी आहे, त्यातच लोक गुंतून आणि जे अति आहे, ते सहज योगाच्या विरोधी असते. संगीताचे घ्या, ध्यान न करता त्यातच अडकाल, कवितांच्यामधे अडकाल, कोणताही अतिरेक सहज नवरात्री पूजा 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_8,9.pdf-page-10.txt तरच आपल्याला संतुलित व समग्र ज्ञानाची प्राप्ती नव्हते, आपण नसल्यामुळे, खाण्याचे, पिण्याचे फारच होईल एकाच गोष्टीच्या मागे लागाल, एकीकडेच हाल झाले. म्हणून गेल्यावर पाश्श्चात्य लोकांना मी पहाल, तर तुम्हाला समग्र ज्ञान मिळणार नाही. माझ्या लक्षात आले आहे, अनेक सुशिक्षित म्हणाले आम्हाला सर्वात जास्त आनंद ब्रम्हपुरीला स्त्रिया वृतपत्र वाचत नाहीत. जगात काय चालू आहे मिळाला. मी विचारले की त्या ठिकाणी काही भास त्याचे त्यांना अजिबात ज्ञान नाही. एखद्या व्यक्ति संबंधी विचारले तर त्यांना माहिती नसते. तसेच नदी आहे, आम्ही आंघोळी केल्या, बसलो, आम्हाला पुरुषांचे ज्यांना फक्त माहिती असते, कोणत्या घरात काय जेवण बनले आहे, व कोठे चांगले जेवण मिळेल. गोष्टी बोलत होते व इकड़े आमची ही मंडळी खाण्या- जैवणाच्या बाबतीत भारतीय पुरुष फारच त्रास देतात पिण्याचा विचार करीत होती. व बायकांनाही ते आवडते. त्या खाण्याचे विविध पदार्थ बनवतील. यामुळे त्यांच्या शक्ति अडकतात. 'मला है खायचे आहे, ते खायचे आहे, या ताटांत खायचे आहे, अडकलेलो असतो व गोंधळात असतो. विचारले, सर्वात जास्त कोणती जागा आवडली ते झाला का? तेव्हा त्यांनी सांगितले, त्या ठिकाणी कृष्णा आमच्यात चैतन्य वहात होते असे वाटले ? ते या आमची शरणागती कमी आहे असे जेव्हा ते म्हणतात, त्याचे कारण असे आहे की आपण आपल्या पुरातन परंपरा आहेत. आपले अनेक ऋषी, संत होते. त्यांच्यामुळे चांगले काय व वाईट काय, ते आपण जाणतो. पण त्याच्या बरोबरच त्या ताटात खायचे आहे, हे करा, ते बनवा. बायकाही नवयांना खूष करण्यासाठी, त्यांना हवा तो पदार्थ बनवितात. यामध्ये स्त्रियांच्या व पुरुषांच्या शक्ति नष्ट होतात. म्हणून योगात, आपण स्वतःच स्वतःचे जेवण तयार करायचे. कोणी म्हणाले, मला अमुक खायचे आहे, तर बनवा आणि खा. फार तर, भूकेच रहावे लागेल. जे बनविले असेल ते आवडीने खा नाहीतर स्वतःच बनवा. स्वतः मी ही पद्धत सुरू केली आहे. सहज आपल्यामध्ये धूर्तपणा आला आहे., कोणीही व्यक्ति उठते व मी राम आहे, मी भगवान आहे. मी सीता आहे, सांगत सुटते. मी एका व्यक्तिच्या बद्दल विचारले लोक म्हणाले ते 'भगवान' आहेत. मी विचारले "तुम्ही कोणालाही भगवान कसे म्हणता? तो म्हणत असला तयार केल्यावर तुम्हाला कळेल किती त्रास होतो तरी त्याला जाणण्याचे मार्ग आहेत! ज्याला अत्म बनविण्याला! कशाचीही स्तुती करणे किंवा त्याच्यात दोष काढणे सोपे असते, पण ते स्वतःच तयार साक्षात्कार झाला नाही तो भगवान कसा असेल? तसे नसताना, तो सांगत असेल, तर सरळ खोटे बोलतो आहे." ते म्हणाले "त्यांना पैसा पाहिजे आहे, ठीक आहे, कैल्यावर लक्षात येईल की आपण जे मतप्रदर्शन करतो ते न्याय्य नाही. ते पैसे घेतात पण तत्वज्ञान फार चांगले सांगतात. पैशाचे विशेष काय आहे? तेव्हा, लोक आता पैसे सर्व द्यायलाही तयार झाले आहेत. आपल्यापुढे महान आदर्श आहेत, राम, महाभारत वगैरे आणि आपण लोक जैव्हा अशा क्षुल्लक गोष्टींच्यामध्ये लक्ष घालतात तेव्हा मला आश्चर्य वाटते. तुम्ही संत आहात. तुम्हाला फार मोठ्या शक्ति मिळाल्या आहेत. प्रकारच्या शक्ति तुमच्यात आहेत. त्यांचा उपयोग करा, तुम्ही काहीही करू शकाल! तुम्ही जमीनीवर झोपा, केवळ, ते घेऊन बसलोच आहोत. रस्त्यावर झोपा, दहा दिवस न खाता रहा, तुम्हाला काहीही होणार नाही. कोणतेही अन्न खा, पाश्श्यात्य सहज योग्यांचे पहा, ते राहतात! भारतीय सहज योग्यांनी मला सांगितले की म्हणून, आपल्या अंतर्यामी ज्या महान घटना घडल्या आहेत, ज्यांनी आपल्याला सामावून घेतले कोणत्या परीस्थितीत व अडचणीत आहे, व ज्यांच्यामुळे आपण महान उंची गाठली आहे, त्या आपण लक्षात घ्यायला हव्यात. पण अपण है लक्षात घेत नाही की जे आपण पहात आहोत ते ब्रम्हपुरीला व्यवस्था चांगली नव्हती, जेवण चांगले नवरात्री पूजा ০b 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_8,9.pdf-page-11.txt आपल्या अंतर्यमी द्या, त्याला त्याचे महत्त्व नसते. त्याला कालशाचीही आपल्याला मिळवायचे आहे. आपल्याला त्यासाठी इच्छा व्हायला हवी, दिखावटी काळजी नसते, इच्छा नसते. काही असले तरी ठीक नको. आता तुम्हाला वाटायला हेव "मला हे मिळाले आहे का ? ज्याच्यासाठी माझा जन्म झाला आहे ते मी प्राप्त केलं आहे का ? मला ते मिळवायचे आहे." त्यासाठी आपल्याला प्रामाणिक त्याशिवाय शक्ती तुमच्याबरोबर निष्ठेने राहणार नाही. एक प्रकारे तुमच्या विचारांच्या बरोबर चालू असलेली तिकडे जात आहात. ज्या महान शक्तिमुळे, जी ही तुमची लढाई आहे. स्वतःच तुम्हाला हा अनुभव तुमच्यामधेच आहे, तुम्ही प्रस्थापित होता, ती आहे घ्यायला हवा की, तुम्हीं हे मिळविलं आहे की नाही. शक्ती पूर्णतया जागृत झाल्या की नाही, आपल्याला ते तिच्या भक्तिमध्ये रहा. तिच्या आनंदात रहा. श्रद्धा जमते, कारण एक प्रकारे आपण स्वतःलाच त्याचे आनंददायी शक्ती आहे. या पासून अलग करीत आहोत. अशा दुटप्पीपणाला आनंदात रहा. या आनंदात पूर्णपणे विलीन व एकरूप सहजयोगात स्थान नाही. हृदयापासून प्रयत्न करा. नाही मिळाले तरी ठीक. जेव्हा या स्थितीला तुम्ही पोहोचता तेव्हा, तुम्ही सहज योगात काही तरी मिळविले आहे, असे तुम्हाला वाटायला हरकत नाही. जोपर्यंत तुम्हाला ही स्थिती प्राप्त होत नाही, तो पर्यंत तुम्ही सहज योगाशी एकनिष्ठ नाही, तुम्हीं इकडून राहयला हवं, ही श्रद्धा जागृत करा आणि श्रद्धा, तुमच्या हृदयापासून निरागस सुखात व व्हा. तुमच्या अंतः आत्यापासून समजून घ्या. बाह्यातील कशाचीही तुम्हाला मदत होणार नाही. काही लोक चेहरा हसरा ठेवतात, काही गंभीर. तुम्हाला दोनशे हवे आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बाह्यातील अभिनयाचा काही उपयोग नाही. तुमच्या काय? माझी बायको अशीच आहे, बरं दुसरी बायको अंतर्यामातील काही भावना बाहेर येतातच. तेव्हा करा. तुमच्या अडचणी तुम्ही स्वतःच कमी करून अडचणी, समस्या वगैरे माया आहेत तुम्हाला शंभर रुपये मिळाले, आता काय अडचण आहे ? अभिनय कशाला करायचा? आतल्या भावनाच, बाहेर श्रद्धेचा आनंद मिळवायला हवा. म्हणून श्रद्धेच्या दिसून येतात कारण आतील भावना शक्तिशी संलग्न सहाय्याने, प्रवाहित असलेले आत्मिक सुख असतात व त्या बाहेर येतात. अशा लोकांच्याच लक्षात प्रथम येते की सहज योग निष्ठेने केला पाहिजे. लोक शरणगत होतात ते मी पहाते आणि मी परंतु आत्मिक आनंद देणारी शक्तिच जर तुम्ही म्हणू शकते की या शरणागतीच्या मागे फार मोठे मिळविली नाही, तर काय उपयोग? फुलातून मध आश्चर्य आहे, ते हे की लोकांना वाटते की त्यांना घेण्यासाठी मधमाशीच हवी. दुसरी माशी त्यावर बसली फक्त आध्यात्मिक उन्नतिचाच लाभ होतो व इतर तरी मध कसा घेणार ? तुम्ही माशी असाल तर नाही. सहज योगाचे अनेक फायदे आहेत. तुमची मुले सगळीकडे भटकत फिराल, पण मधमाशी व्हाल, तर चांगली होतात, तुम्हाला चांगल्या नोकऱ्या मिळतात तुम्हाला सर्व काही मिळेल. हवा तेवढा मध तुम्ही ध्या तुमची बुद्धी चांगले काम करते, तुम्ही नाव कमावता, तुमचा सगळीकडे सन्मान होतो. ज्याला कोणी ओळखत सर्वोच्च स्थिती आहे. आपले चित्त एकाच नव्हते, तो आपल्याला काय हवे आहे ? आपल्याला अध्यात्मिक आत्मिक उन्नति याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही सतत उन्नति हवीं आहे दुसरे काही नको. एकदा अध्यात्मिक उन्नति मिळाली की व्यक्ति विचार करीत नाही. त्याच्यासाठी बाकी सर्व व्यर्थ आहे. त्याला सर्व संपत्ति तुमच्या हृदयस्थ आल्याशी तुम्ही एकरूप व्हायला हवे. मिळवा व तुमची शक्ति वाढवा. तुम्ही प्राप्त करून घ्यावे म्हणूनच सर्वकाही आहे. आणि आपल्या आनंदात रहा, सहज योगात ही प्रसिद्ध होतो. सर्व काही होते. पण स्थितिच्याकडे लागायला पाहिजे, ती म्हणजे आपली बंधन घेतच रहावे किंवा शेंडीला गाठ मारून बसावे. ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही असाल, त्या मध्ये पात नवरात्री पूजा ११ 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_8,9.pdf-page-12.txt स्वतःला स्वच्छ करा आणि तुम्हाला किती शक्ति मिळाल्या आहेत, ते समजून घ्या. किती शक्ति तुम्ही मिळवू शकता! किती महान होऊ शकता! काय फायदे तुम्हाला मिळू शकतील, व दुसऱ्याला किती फायदे देऊ ! आपल्या अंतर्यामी मोठी खजीना आहे चैतन्य प्रवाहित होऊ लागते, तेव्हा सर्व देव-देवता, गुरू, संत नामदेव, कबीर वगैरे, तुमच्यामध्येच असतात. या संतांना सांगणारे, त्यांची काळजी घेणारे, संरक्षण करणारे कोणीही नव्हते. तुम्हाला हे सर्व मिळाले आहेत. तुम्ही परमात्याच्या छत् स्वतःची शक्ति वाढवायला हवी व आत्मिक उन्नति तुमच्याकडे त्याची किल्ली आहे. तो उघडताच आहे. साधायला हवी. आपल्यामध्ये किती शक्ति आहेत. त्यांच्यापैकी किती जागृत झाल्या आहेत, आणि त्या कशाप्रकारे कार्य करणार आहेत, ते तुम्ही माहिती करून घ्या. तुमची जी इच्छा असेल ते होईल, "जो जे माझी इच्छा आहे की, ही तुमची शक्ती आहे ते तुम्ही वांछील तो ते लाहो" तुमची इच्छाच जर बदललीत तर, मार्ग व पद्धति पण बदललील, जसे आज काहींना महाभारत पहायचे होते. आज पूजा आहे, आई येणार आहे मी आले आहे, पूजेसारखा प्रसंँग आहे आणि लोकांना कलकत्याहून येता येत नाही. मी साक्षात या इथे बसली आहे! काही लोक काम सोडून सहज येऊ शकले असते. पण त्यांना याचे महत्त्व समजत नाही. जोडावे लागते. प्रत्येकवेळी ते निसटते. घट्ट करायला त्यांना समजत नाही की हे इतके महत्त्वपूर्ण आहे. हवे. तेव्हा, आता फक्त एवढेच मनात ठेवा की त्यांच्याकडे श्रद्धा नाही. ते म्हणतात सेवानिवृत्तिनंतर आरामात येऊ. रविवारी ठेवले तरी त्याच्या पुढे मागे -छायेतच तुमही शकतो फक्त तुम्हाला तो बाहेर काढायचा आहे व वापरून त्यांच्या आनंदात रममाण व्हायचे आहे. आज आपण शक्तिची पूजा करीत आहोत आणि लक्षात घ्यावे. त्याच्यामुळे तुम्ही प्रामाणिक व खरे खुरे सहज योगी व्हाल. संतांना अनेक ऋ्रास सहन करावे लागले, मार खावा लागला. त्यांची काय स्थिती होती ते सांगण्याची आवशक्ता नाही. तुमचे कनेक्शन जोडले गेले आहे पण ते इतके ढिले आहे की आपल्याला ते सारखेच आपल्यामधील सर्व शक्ति जागृत करायच्या आहेत, म्हणजे काही रहायला नको व कोणतीही अडचण यायला नको सर्व शक्ति एकदम जागृत करायच्या. ही सुट्ट्या हव्यात. आता अशा लोकांसाठी सहज योग आहे का ? तुमची इच्छा असायला हवी. सर्व प्रयत्नांनी घोडे किती दूर जाऊ शकणारे? आणि ही तर खेचर शक्तिना पूर्णपणे जागृत करा. सगळे चित्त तिकडे ठेवा. पण नाहीत. आपण म्हणती सहज योगात ते किती पुढे अर्धवट चित्ताचा उपयोग नाही, तुम्ही ना इकडचे जाणार! सर्व व्यवस्था झाली आहे, आणखी काय हवे ? रहाल, ना तिकडचे. ते म्हणतात, आम्हाला उद्या ऑफीसला जायचे आहे उद्या तुम्ही जाल! सर्वकाही ठीक होईल. पण आता त्या एक लहानसे बीज हजारो वृक्षांना जन्म देते. तुम्ही तर मानव आहात, तुम्ही हजारोंना तयार कराल. ती शक्ति तुमच्याकडे आहे. पण बीज रोबल्यावर, तुम्ही त्याची काळजी घेत नाही, रस्त्यावर टाकल्याप्रमाणे. त्याचा वृक्ष होत नाही. शक्ति दबली जाते तुम्ही जाल, तर खंडाळा घाटात अडकाल. या सर्व ट्रिक्स मी केल्या तरी तुमच्या डोक्यात काही शिरत नाही. मला वाटते, काहीतरी करून तुम्ही सन्मार्गावर यावे आणि सन्मार्गावर यायचे असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःच लक्षात घ्या, की आपण काय आहोत, काय करीत आहोत, आणि कितीं पुढे जाऊ शकतो. या बरोबरच तुमच्या इच्छा पण अगदी क्षुद्र असतात. रस्त्यावरील लोकांच्या सुद्धा तितक्या क्षुद्र मेहनत करायला हवीं. तुमची घसरगुंड होत असेल, तर मी किती मेहनत करणार? तुमच्यामध्ये जागृत झालेल्या शक्तिच्या पैकी अनेक विविध उंची गाठू शकतात. म्हणून प्रथम इच्छा नसतात. पण तुम्ही वेगळे असायला हवे. "हा कोणीतरी निराळा माणूस इथे उभा आहे." असे नवरात्री पूजा १२ 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_8,9.pdf-page-13.txt लोकांनी म्हणावे. तुमचे प्रकाशित व्यक्तिमत्व उजळून त्यांच्याशी बोलू नका. कोणताही संबंध ठेवू नका, डोके त्यांनी ठिकाणावर आणले तर ते येतील आणि असेल ते बोलले. जर एखादी गोष्ट सांगण्यासारखी सहजयोगात प्रस्थापित होतील. नाहीतर त्यांच्यावर तुम्ही नसेल तर ती सांगणार नाही. पूर्णपणे संतुलनात आहे. डोकेफोड का करता ? त्याने काही साधणार नाही. अशा प्रकारचे व्यक्तिमत्व तुमचे बनेल. हे सर्व त्यांची डोकी दगडा सारखी आहेत आज आपण विचार आपण आता आध्यात्मिक त्यांचे निघेल. कशाचीच भीती नाही. जे बोलणे आवश्यक तुमच्यामध्ये आहे आणि तुम्हाला त्याचा अनुभव येईल. करायला हवा की प्रयत्न केला तर तुम्ही तुमच्या गुरूच्या जवळ राहू व्यक्तिमत्वाचे झाले आहेत आणि आपल्याला हे पूर्व जन्मातील संचिताने मिळाले आहे. कारण आपण बरेच शकता. आता तुम्हाला वाटेल की तुमच्या सर्व पुण्य केले होते म्हणून आपण इथे बसलो आहोत. व नातेवाईकांनी आजोबा, आजी, सर्वांनी यावें. पण ते शक्त नाही. जे तुम्ही आहात ते, ते नाहीत. त्यांची ती शकतो, आपण सागरांत उडी घेणार आहोत तर लायकी नाही. नालायक लोकांना आहे तसेच सोडून गळ्यात दगड कशाला बाँधून घ्यायचा? तुम्हाला पोहता द्यावे. त्यांच्यासाठी कशाला झगडत बसायचे ? नालायक आईबाप आहेत ते आपले दुर्दैव. नालायक व्यक्तिशी आणि तुमच्या सर्व शक्तिचा फायदा घ्या.. आपले लग्न झाले हे आपले दुर्दैव, असे तुम्ही म्हणा. लायकी नाही त्यांना जबरदस्तीनी सहज योगांत आणून माझ्या डोक्यावर का बसविता ? हे ठीक करा ते ठीक असलेल्या शक्ति प्रवाहीत झाल्याचे तुम्हाला जाणवेल. करा, का, तर ती तुमची बायको आहे, वडील आहेत, त्यांच्यामुळे तुम्हाला आनंद व अनेक आशिर्वाद प्राप्त आजोबा आहेत, माझे नातेवाईक नाहीत, ते होतील. सहजयोगात नसतील, तर अशा नालायक लोकांना बाहेरच ठेवा. जे लायक आहेत त्यांच्याशी मैत्री बाहेरच ठेवा करा व आनंद मिळवा. आपण हेच फक्त लक्षात घेत नाही व तेच तेच परत करीत बसतो. ही भौतिक नाती गोती अशीच चालत राहणार. तुमच्या बरोबर बोलू चालू शकतील, तुमचे त्यांचे चांगले संबंध आहेत असे लोक असतील तर ठीक आहे. नाहीतर या नालायक लोकांनी सहजयोगात केले आहे. येण्याची गरज नाही. कधी-कधी अगदी नालायक लोक सहजयोगात आलेले मला दिसतात. आणि ती मला डोके दुखीच होते. तुम्ही लायक होता म्हणून आलात व तुम्हाला सहजयोग मिळाला, तुम्हाला आशिर्वाद मिळाले आणि अनेक गोष्टी मिळाल्या. भिकाऱ्यांना देऊन काय उपयोग ? शिवाय ते भिकारी आहेत आणि त्याची झोळी फाटकी आहे. ते काही करणार नाहीत अदी आहे म्हणून जन्मू शकतो. म्हणूनच तो आज त्यांना देऊन तरी काय उपयोग? अशा प्रकारच्या लोकांना बरोबर वागविण्यात काही अर्थ नाही. आनंदात आहोत. आपण अधीच उच्च स्थितीला जाऊ येत असेल, तर मुक्त राहून पोहण्याचा आनंद मिळवा आज मी तुम्हाला आशिर्वाद देते की तुमच्या सर्व सूप्त शक्ति जागृत होतील. हळू हळू तुमच्यामध्ये सातवा दिवस १७ ऑक्टोबर १९८८ दुर्गा सप्तशी या ग्रंथातील देवी अथर्वशर्षाचे वाचन झाले. या मध्ये देवीने स्वतःबद्दल सांगीतले आहे. श्री माताजीनी त्याचे खालील प्रमाणे स्पष्टीकरण जैव्हा तुम्ही एखाद्याला आनंद देता, त्यावेळी आनंदाचा उगम, आनंदाच्या पलिकडे असायला हवा. मी ज्ञानी-दात्री आहे. कसे आत्म्याच्या प्रकाशाशिवाय, तुम्ही समजणार? स्त्रोत, हा अज (जन्म न झालेला) आहे. तो आहे. जे आदी आहे, ते कैवल्य आहे, पण कैवल्य जन्म घेऊ शकते. ुम नवरात्री पूजा १३ IMP 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_8,9.pdf-page-14.txt घडविली आणि ती "वैखरी शक्ती आहे. आता 'वैखरी, शक्ती आहे व लिपि आहे. शक्ती आहे आणि वाहक इन्स्ट्रमेंट आहे. पण ते दैवी पद्धतीने कार्यान्वित करण्यासाठी तुम्हाला त्याचे रूपांतर मंत्राच्या मधे करावे लागते. कोणताही मंत्र तयार करण्यापूर्वी तुम्हाला बीज - आत्मसाक्षात्कार का घेत नाही? त्याचे शिवाय देव पूजा करण्याचा काय उपयोग? आल्याच्या ज्ञानाशिवाय पूजा करून काय आशिर्वाद मिळणार उपयोग? तुम्हाला परमात्याचे नाहीत. हजारो वर्षापूर्वीच हे सांगितले आहे. ज्या शक्तिने आपण बोलतो ती वैखरी. कोणत्याही देवाचे नाव घ्या, विचारा, तुम्ही स्वतःची कुंडलिनी चढवायची असेल, बीज मंत्र आहे आहात का? (चैतन्य लहरी, इसेन्स शक्ति आहे. तुम्हाला चैतन्य मिळाले आहे, त्वमेव साक्षात श्री हीम' त्यानंतर सर्व देवतांचे मंत्र कारण मी ती शक्ति आहे. कोणाचेही नाव घ्या संत, म्हणायचे. ऋषि, महर्षि, ते सर्व मी आहे. त्यांना हे सांगायचे आहे. बीज मंत्र म्हणजे वैखरी. वैखरी ही बोलण्याची ते तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. कोणी शिक्षक शक्ति आहे. साक्षात्कारी लोकांनी या बोलण्याच्या हातात छडी घेऊन बसला नव्हता. सर्व विद्या आतून व शक्तिपासून मंत्र बनविले आहेत. म्हणून, आता, सुधारणा करण्यासाठी, म्हणजे ज्यांनी आपल्या चक्रांची, चैतन्यलहरीवर पडताळता म्हणून तुमच्या हातात त्या डाव्या, उजव्या बाजूची सुधारणा करायची असेल तर त्यांनी बीज मंत्र म्हणायचे. बीज मंत्र म्हटल्यास, त्या मंत्र ज्ञात असणे आवश्यक आहे. समजा तुमहाला हीम' आणि या हीम' पासून मंत्र बनवायचा 'ऊँ ..) कारण, या सर्वाचे सत्व आता तुम्ही सर्व 'विद्यावान झाला आहात. आता ही विद्या हळू-हळू तुमच्यामध्ये कशी गेली, - बाहेरून प्रकट झाली. मी जे काही सांगते, ते तुम्ही र जातात. मी सांगते म्हणून तुम्ही त्याचा स्वीकार करता असे नाही तर ते वास्तविक आहे. समजा मी म्हणाले हे पाणी आहे" मग काय तुम्ही पाणी प्याल व त्याचे भागात, बीज जाते, मग बीज अंकुरित होते, व वृद्धिगंत होते. तेव्हा पहिली पायरी म्हणजे बीज मंत्र मुळे तुमची तहान भागते कि नाही पाहाल. तेव्हांच ते म्हणायचा मग. वेगळ्या चक्रांच्यासाठी वेगळे बीज मंत्र पाणी आहे या वर तुम्ही विश्वास ठेवाल. म्हणायचे. तेव्हा एक बीज आहे, व मग वृक्ष तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला बीज माहिती असेल, तर त्याचे आहे. उच्चारण करून, तुमच्यामध्ये बीजारोपण करायचे व नंतर बाकी सर्व म्हणायचे. अशा तन्हेने ते बीज वाढेल असे करायचे. अन्यथा विश्वास ठेवणार नाही. हे ही तसेच आपण स्वयं सिद्ध आहोत. - रा म्हणजे शक्ति धा जी शक्ति धारण करते ती राधा, तो महालक्ष्मी आहे म्हणून ती कुंडलिनीला धारण करतेः ही आदिमाता आहे आणि रा शक्ति म्हणजे कुंडलिनी. म्हणून व्हि याचा अर्थ महालक्ष्मी तत्वामधून म्हणजे 'र मधून जाणारी शक्ति कुंडलिनी. म्हणून संस्कृत शब्द कुंडलिनीच्या हालचालीमधून आले आहेत. त्यावेळी नाद निर्माण होतात. महान संतानीहे सर्व रेकॉर्ड करून ठेवले आहे. अशा पद्धतीने, प्रत्येक चक्राची त्यांच्या पायर्यांच्या संख्येप्रमाणे व्यजने व स्वर आहेत. त्यांच्यापासून संस्कृत वर्णमाला तयार झाल्या आदी पुरूषाकडे जाणारी प्रवाहित होते, म्हणून हीम. आहेत. म्हणून संस्कृत पवित्र आहे. हीच भाषा पवित्र केली गेली. प्रथम एकच भाषा योग्यांना केवळ संगग्नता हवी असते. योग्यांना योग हवा असतो, म्हणून त्यांना शक्तिची आणि आदिमातेची काळजी घ्यायला हवीं. हे अतिशय महत्त्वाचे आहे कारण कुंडलिनी शक्ति व आदिमाता असायला हवी. होती, त्या भाषेमधून दोन भाषा निर्माण झाल्या, एक लॅटिन व दुसरी संस्कृत भाषा पवित्र झाली. संस्कृत भाषा संतांच्या कडून आली. त्यांनी सर्व ऐकून ही चौदा हजार वर्षापूर्वी त्यांनी हे सर्व लिहिले आहे व ते नवरात्री पूजा १४ 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_8,9.pdf-page-15.txt आपण गौरी बद्दल बोलतो. कारण गौरी म्हणजेच कुंडलिनी म्हणून ते गौरी बद्दल बोलतात. "उदे उदे हे उजवी बाजू महासरस्वति. अंबे" असेही महालक्ष्मीच्या मंदीरात म्हणतात. याचे सर्व सत्य आहे. आणि आता तुम्ही ते जाणता. आता तुम्ही सप्तशति वाचाल तेव्हा तुम्हाला ते समजेल. चित्त स्वरूपिणी सत्वरूपिणी - महालक्ष्मी आनंद रुपिणी महाकाली कारण काय तर, महालक्ष्मीच्याच मंदीरात त्यांना असे म्हणता येईल, की हे आई, आम्ही आता तयार आहोत, आणि तुम्हाला आता त्यांचे ज्ञान झाले आहे . 'ब्रह्म ज्ञानासाठी आम्ही आपले ध्यान करतो." आमच्यामध्ये तत्व आले आहे, आणि तू आता ऊठ. त्याचे शिवाय तुम्हाला मिळाले आहे, ध्यानाशिवाय म्हणून हे आवाहन केले जाते. तुमहाला साक्षात्कार मिळाला आहे. म्हणून ध्यान करायलाच हवे. त्याचेसाठी मी काय करावे ते कळत 'पालन' म्हणजे मुलाचे संगोपन. आई प्रमाणे, महालक्ष्मीच विश्वाचे संगोपन करते. हे देवी, तूच सर्व ी जगाचा आधार आहेस कारण तू भूमी देवी आहेस आणि भूमी माता होऊन तूच विश्वाला धारण केले नाहीं. साक्षीस्वरूपात तुम्ही शून्य होता. तुमचे मी पण साक्षीस्वरूपात नसते. तुम्ही पहाता आणि शून्य स्थिति आहेस. पृथ्वीमातेमुळे विश्व अस्तित्वात आहे. कारण असते. जेव्हा शून्य स्थितीत असता. तेव्हा 'ती' असते. सर्व विश्वामधून पृथ्वीमातेची निर्मिती झाली आहे. ही ती' शक्ति कोणती. तम्ही निर्विचार असता. हजारो आणि म्हणून पृथ्वी विश्वाचा आधार आहे. समजा लोकांना निर्विचारता मिळाली आहे. तुमची कुंडलिनी चढली तर ते मला समजते. तुम्हाला समजले नाही तरी मी सांगतें की झाले, त्यामुळे तुम्हाला कळते. तेव्हा तुम्ही घर बाँधले आहे. घर अस्तित्वचात आहे, पण घराला, आधार, त्यामध्ये राहणार्या माणसांचा असतो. अन्यथा ते निरर्थक आहे. लग्नामध्ये नवराच नसेल, तर लग्न कसे करणार. प्ृथ्वीच्या केवळ अस्तित्वाने, सर्व तुमच्या सर्व अवस्था तिला कळतात. तेव्हा सर्व कल्पना एखाद्या कॉम्प्युटर सारखी येते. ते इतके व्यवस्थित विश्व अस्तित्वात आहे व त्याला अर्थ आहे. तयार केले आहे की सर्व रेकॉर्ड होते, काय घडते आहे वगैरे. मी बोलत असते, आणि एखादा माणूस मधे तुम्हाला सर्व ज्ञान मिळते व या मेंदूचे पालनपोषण, बसलेला असतो. मी म्हणते 'हं' म्हणजे चित्त तिकडे महालक्ष्मी मेंदूची काळजी घेते. मेंदूच्या द्वारे महालक्ष्मी शक्ति करते. परा वाणीचा उगम येथून होतो (श्री माताजी आपला हात नाभीवर ठेवतात.) परा वाणी हा नाद आहे व तो शांत आहे. नंतर तो हृदयात येतो आणि तेथे त्याला अनहत नाद असे म्हणतात. पुढे ती पश्यंति वाणि होते, पश्यंति, म्हणजे सुद्धा आहे आणि लगेच कुंडलिनी चढते. तर ते असे आहे. आठवा दिवस १८ ऑक्टोबर १९८८ सप्तशतिच्या अकराव्या आध्यायातील महालक्ष्मी साक्षीस्वरूप. स्तुतिचे वाचन झाले. श्री माताजीनी पुढीलप्रमाणे स्पष्टिकरण व उपदेश मधे असताना, साक्षिस्वरूप असते. त्यानंतर ती येथे केला. ती वाणि-शक्ति, ती नाद-शक्ति, अनहत स्थिती विशुद्धीच्या स्तरावर येते, अद्याप ती मधल्या पातळीवर आहे म्हणून कंठाच्या, स्थानापर्यंत तिला मध्यमा म्हणतात. मुखात आल्यावर ती वैखरी होते, म्हणजे ती स्तोत्रामधे है सर्व असण्याचे काय महालक्ष्मी कारण असावे? त्याचे कारण कुंडलिनीचा महालक्ष्मीच मार्ग आहे. अष्टलक्ष्मी, महालक्ष्मी व शेवटी दशलक्ष्मी, बोलते. तेव्हा परावाणिचा अर्थ असा आहे. म्हणजे अशा महालक्ष्मी मार्गामध्ये एकामागून एक व्यक्त होणार्या शक्ति आहेत. महालक्ष्मी नाडीच्या संदर्भात देवाला काही बोलायचे असल्यास तो परावणीत बोलतो, तुम्हाला ते ऐकता येत नाही. देव काय सांगतो, नवरात्री पूजा १५ 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_8,9.pdf-page-16.txt रुम ते तुम्हाला ऐकू येत नाही. तसेच तुमच्यामध्ये तुमची हीच वाणी तुमच्या मेंदूमध्ये प्रेरणा देत व तीच प्रेरणा परावणी आहे. ती अर्थातच मानली आहे, परावणीचे तुम्हाला समजून घेण्याची क्षमता देते जसे मी तुम्हाला सांगते की तुम्ही गर्भित अर्थ लक्षात घ्या कारण तुम्ही आता सूक्ष्म व संवेदनाशील झाला आहात. म्हणून तुम्ही त्याच्या वैखरी वाणीचा सूक्ष्मातील समजू शकता आणि सूक्ष्म गोष्टी सांगू प्रतिबिंब आहे. ते तुम्हाला ऐकू येत नाही. त्यामुळे काय होते? स्वतःच पृथ्वीवर यावे लागते आणि सर्व ली समजावून सांगण्यासाठी उपयोग करावा लागतो मग त्याच्यामुळे तुम्ही खाली- खाली जाऊ लागता. तेव्हा तुम्ही मध्यमा स्थिति मध्ये येता, त्या ठिकाणी तुमच्या मधील शांतीचा आनंद तुम्ही माताजी म्हणाल्या सुरवातीस सदाशिव आणि घेता. नंतर तुम्ही पश्याति मधे येताः तुमच्या मधील साक्षी स्वरूपत्वाचा आनंद तुम्ही अनुभवता, पुढे तुम्ही ती मुख्य सर्व गोष्टीची सुरवात परा वाणीमध्ये येता त्या ठिकाणी तुम्हाला नाद किंवा तीन रूपे विभक्त होऊन धारण केली. एका रूपाने असे म्हणता येईल की माहिती मिळते, केवळ माहिती, पंचमहाभूताची सुरवात केली. तो टणलकार मंगलमय आवाज नाही, गोंधळ नाही फक्त विचारासारखी आणि पवित्र होता आणि तो सर्व वातावरणात पसरला. माहिती मिळते. केवळ माहिती, विचारांना आवाज नसतो शकता जसे काही लोक कवी झाले आहेत. एक सहजयोग्याने प्रश्न विचारल्यावरून श्री आदिशक्ति अलग झाल्यावर, टणत्कार निर्माण झाला. होती, मग आदिशक्तीने त्याच्यापासून सर्व सृष्टिची निर्मिती झाली. परंतु ही निर्मिती उजव्या बाजूकडून झाली. तेव्हा जरी सर्व . म्हणून प्रेरणा, परा वाणी पासून मिळते पण त्याचा नाद, आवाज नसतो अशा तन्हेने कोणत्याही बाजूंनी वेढलेले आहे जस हे घर आहे, पण त्याच्या नादा शिवाय हे घडून येते. एका सहजयोग्याने आजूबाजूस काही वेगळेच आहे समजा सभोवताली विचारले, "ही परवाणी भगवसागरांत आहे की नाभीत, असलेली हवा ओंकार आहे आणि हे घर बनलेले आहे की एखाद्या विशिष्ट स्थानी ?" श्री माताजी म्हणाल्या नाभीमध्ये है लक्ष्मीतत्व आहे. महालक्ष्मी तत्वाला याचा अर्थ असा नाही की हे घर ओंकाराने बनविले आहे. परंतु त्याने (ओंकाराने) सर्व बाजूने वेढले आहे सुरवात झाल्यावर वरील सर्व घडून येते. परंतु तुम्ही व वेढले असल्यानेच त्याची हालचाल होते त्याची रूपे अधीक उच्च स्थितिला जाता. आज्ञा मध्ये येता तेव्हा निर्माण होतात कारण चैतन्य म्हणजे ओंकाराने आणि ही वाणी अनहत होऊन जाते. अनहत याचा अर्थ ते सतत मार्गदर्शन करीत असते, आत प्रवेश करते, F0ODS কা चैतन्य लहरीचा आवाज मी ऐकू शकते. म्हणजे सर्व घडवून आणते आणि सर्वांमध्ये सुधारणा करते. माझ्यावर कोणी हात धरल्यास त्यालाही ऐक येईल. सर्व प्रकारचे आवाज तुम्हाला ऐकू येतात. त्यानंतर ती सर्व देवीनेच केले आहे का ? श्री माताजीं म्हणाल्या, मस्तकांत येते. सहस्त्रारांत आल्यावर ती स्पंदन निर्माण सर्व काही देवीच करते हे निसंशय ती सर्व काही करते, करते आणि ब्रह्मानंद उघडते. मग वाणी नाद बनून ती कर्ती-करविती आहे, ती प्रथम गणेशांना बनविते परमेश्वराशी एकरूप होते. ह्या अवस्थेपर्यंत ती येते. त्यांच्या मधून मागल्याचे नियंत्रण होते आणि त्या मधून सर्वसाधारणपणे माणसांमध्ये येथूनच ती बाहेर येते. हा परमेश्वराचा आलेला भाग आहे. पण तो दिला जातो घालते. ते झाल्यावर ती आत प्रवेश करते. जसं मी दुस्या सहज योग्याने विचारले "श्री माताजी हे पावित्र्याचे त्याच्यामधून देवी सर्व विश्वाला वेढा सगळ्यांना स्पर्श केल्यावर ते पवित्र होते मंगल होते, कारण त्यात चैतन्य प्रवेश करते. ते कशातही प्रवेश तेव्हा , आज्ञा चक्र उघडते व जेव्हा सहस्त्रार उघडते तेव्हा ही वाणी, हा चैतन्यलहरीचा नाद, पण बाहेर येतो. मुख्य गोष्ट हीआहे, की समजून घ्यायला हवे. करते. परंतु जे जड आहे त्याच्यात ओंकार नसतो. जेव्हा तुम्ही निर्विकल्प स्थितीला पोहोचता त्यावेळी, या वाणीच्या माध्यमातून तुमच्या मेंदूमध्ये प्रेरणा येते व त्याच्या मध्ये विद्युत-चुंबकीय शक्ति असते. (इलेक्ट्रो मॅगनेटिक-फोर्सेस) नंतर विद्युत चुंबकीय शक्ति अधिक ा। नवरात्री पूजा १६ 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_8,9.pdf-page-17.txt असतील, तेच फक्त वाचतील ही प्रकरणो. तेव्हा ही शेवटी घाल. तो म्हणू लागला है कसे करायचे मला उच्च स्थिति मध्ये जातात आणि मग त्यांच्यात नाईटरोजन प्रवेश करतो. त्यामुळे त्याचा प्राण तयार होतो. हे सर्व, विविध स्तरांवर घटित होऊन, मानवाची सर्व पुस्तक बदलावे लागेल मी सांगितले की मी निर्मिती होते. पहिल्यापासून सर्व वाचेन, पण मी सांगते म्हणून तू ती प्रकरणे शेवटी घाल, आता, ती प्रकरणे कोणीही वाचत स्थितिमध्ये मिळेययंत मानव स्थितिच रहाते. आल्यावर मानव आत्मसाक्षात्कार त्यांच्यानंतर मात्र बदल होतो. तेव्हा उक्रांतीची प्रत्येक नाही. आज्ञावाले लोक वाचतात आणि पकड़तात स्थिती औंकार ज्याला चैतन्य म्हणतात. ती आहे व ती म्हणून मी सांगते की आज्ञाचा त्रास काढण्यासाठी प्रत्येक गोष्टीत आहे. तिन्हीं शक्ति चैतन्याचा उपयोग भक्ति करा. हे इतके प्रचंड आहे की, मी तुम्हाला हा कसा बनविला कोठून आला, तो कारय आहे ? त्याचे रासायनिक घटक कोणते ? फक्त खायचे! तुम्हाला भूक करतात. म्हणून त्याला अकार अ-उ-में असे म्हणतात.. चैतन्याच्या सर्व शक्तिचा उपयोग करून देवी इतर अनेक कार्ये करते. सर्व ओंकाराचा उपयोग होत नाही. लागली आहे, तर तुम्ही खा. बौद्धिक करामति फारच हे बरेच गुंतागुंतीचे आहे. बुद्धिने समजण्याचा वाईट. प्रयल्न करू नये हे उत्तम. जेवढे जास्त गुंतागुंतिमध्ये पडाल तेवढी तुमची आज्ञा पकडेल. आज्ञा उतरवायला हवी. आज्ञेचा मार्ग न धरता भक्तिचा धरा. आपोआप पूजा चालू असताना प्रश्न विचारू नये पूजा खंडित होते. चौकशा, मला एक डोके दुखी आहे, सतत लोक विचारत असतात. ते भक्तिमध्ये खोल उतरले नसतात. तुम्ही मस्तीत है सर्व तुम्हाला प्राप्त होईल. परंतु हे काय, ते काय असे सारखे करण्याने विचारणार नाही. जब मस्त हुए तो फिर क्या बोले! तुमची आज्ञा घुसळून निघते. एखाद्या चक्रासारखे हे चालू असते. हे बंद करावे ते बरे. भक्ति करा. आदि चोपणं घेऊन तो तुम्हाला मारेल. चर्चमध्ये पाद्ी प्रवचन शंकराचार्यनी काय केले? प्रथम विवेकचूडामणि वाचत असताना तुम्ही मध्येच उठून विचाराल, "सर, लिहिले, नंतर, वाद-विवादाचा त्यांना कंटाळा आला तुम्ही सांगत आहात त्याचा अर्थ काय?" तर त्याच्या आणि सर्व सोडून त्यांनी भक्तिपर रचना केल्या. म्हणून प्रथम, भक्तिमध्ये प्रवेश करा. प्रश्न विचारत राहिलात तर त्याला अंत नाही. माझे पुस्तक मी प्रसिद्ध करीन ते तुम्ही वाचा. ग्रेगॉयने ते पुस्तक लिहिले तेव्हा पहिली थोड़ी प्रकरणे चांगली झाली, मला प्रथम केव्हा कसा भेटला वगैरे फारच सुंदर लिहिले गेले. त्यांच्यानंतर जणू पहाडच उभा राहिला. त्याने स्वतःचे सर्व ज्ञान त्याच्यात घातले. मी म्हटले, झाले! तुझे पुस्तक कोणीही वाचाणार नाही, नंतर, एक वर्ष त्याचे पुस्तक मी पुन्हा दुरुस्त करून लिहिले, त्याच्यात इतकी पुरूष अवतार कार्यशक्ति प्रधान होते. सूप्तशक्ति आज्ञा होती, फार अवघड झाले. शेवटी मी त्याला म्हटले, सर्व काही व्यवस्थित जोडले आहे, फक्त ही कंसाचा वध केला तेव्हा त्यांनी श्रीराधाजींना मदत दोन प्रकरणे शेवटी घालू, त्याला जणू भोवळ आल्यासारखे झाले. मी म्हणाले ही दोन प्रकरणे शक्तिच्या शिवाय त्यांना अस्तित्व नाही. जसे पहाडासारखी आहेत. ज्यांना बौद्धिक करामति हव्या असाल तर प्रश्न ब्राह्मणाला तुम्ही प्रश्न विचारला, तर हातात ल जवळ असेल ते तो फेकू मारेल. सर्वस्य बुद्धि रूपेण जननस्य हृदि संस्थिते. 'बुद्धिच्या रूपाने जनांच्या हृदयात"- यावर तुम्ही काय बोलणार ? बुद्धीरूपाने देवी जनांच्या हृदयात वास आणि करते. विहिरीच्या मध्ये तुम्ही घागर सोडलीत तर आत व बाहेर पाणी असणार. एक ध्यानात घ्यायला हवे की कायनेटिक, असतात त्यांची शक्ति कार्यामधून व्यक्त होते. म्हणजे पुरुष (पोटेन्शियल) ही स्त्रीची शक्ति आहे. श्री कृष्णांनी करण्यास सांगितले. शक्तिचे स्वरूप असे आहे प्रकाशाशिवाय दिव्याला अस्तित्व नाही. म्हणून ढब मी नवरात्री पूजा १७ 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_8,9.pdf-page-18.txt प्रामुख्याने हीच रूपे असली, तरी त्यांच्यामागे राहून उपयोग नाही. तुम्ही फुलांसारखे आहात. तुमच्या शक्तिनेच सर्व कार्य केले आहे अशा तन्हेने श्री शिवांनी संतापून राक्षसांचा वध जे म्हणत आहात ते केवळ बडबडणे आहे, तुम्ही जे केला कारण त्यांच्यामध्ये शक्तिने प्रवेश केला होता. शक्ति स्वतः पुरूष शक्ति घेऊन आली नाही. जस तुम्ही काही मोठे कार्य केले किंवा काही, जिंकले तर तुम्हाला हृदयापासून स्तुति करायला हवी, मनापासून करायला पदक मिळते, हार घातले जातात. तसे देवीने, ज्या हवे. जे काही तुम्ही म्हणत आहात, त्याच्याशी एकरूप राक्षसांना मारले होते, त्यांच्या शिरांच्या माळा परिधान केल्या. कारण त्यांच्यामुळे इतर राक्षसांना तिने घाबरविले की, त्यांना ठार मारून त्यांची शिरे करीत आहात, तुमच्या हृदयात तुम्हाला जे वाटते ते माळांच्यामधे बसविली जातील. पूजेच्यासंबंधी तुमची प्रवृत्ती अशी हवीं की तुम्ही देवीच्यामुळे मोहित झाले आहात व म्हणून तिची स्तुति सर्व विश्वाचे ईश्वर, जे सदाशिव आहेत, शिव आहेत, करीत आहात. ते बुद्धीने समजणे नव्हे. तिला प्रसन्न ते सुद्धा होतात. पूजा चालू असताना निर्विचार रहा. करण्यासाठी सर्व पठण करीत असता. भाव असा हवा की, की बौद्धिक प्रवचन चालू नसून, तुम्ही देवीच स्तुति ज्ञान देते पण तुम्ही त्याचाच पाठपुरवठा करू नका करीत आहात. ज्या व्यक्तिवर तुमचे प्रेम असेल तिला तुम्ही भक्तिचा पाठपुरावा करा. त्याच्यामुळे तुम्हाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही काहीतरी बोलता. तसेच तुम्ही सहजानंद मिळेल. मी तुम्हाला जाणीव करून देते की देवीला सांगता. ज्या संतांनी हे लिहिले आहे. ते देवीला असे लोक सहज योगाच्या बाहेर गेले आहेत. बौद्धिक सांगत आहेत, आपण अशा आहात, तशा आहात, मला येणारी काही पत्रे अशीच असतात, इतक्या वैखरीमधून तुम्ही मला सांगत आहात. अन्यथा तुम्ही म्हणाल ते केवळ औपचारिक पणाचे बोलणे होईल. तुमचे हृदये प्रकाशित करण्यासाठी तुमच्या व्हायला हवे. ही कृतज्ञता आहे. तुमची कृतज्ञता तुम्ही व्यक्त तुम्ही सांगत आहात. विश्वेश्वर सुद्धा नम्र होतात! विश्वेश्वर म्हणजे मी ज्ञान रूप आहे है तुम्हाला दिसते व मी तुम्हाला ज्ञानाच्या मागे असलेले लोक एकामागून एक असे सहज योगाच्या बाहेर गेले आहेत. तुम्ही मला प्रश्न भावना त्यांच्यामध्ये व्यक्त झाल्या असतात. परंतु, ही विचारू नका. त्याला मी शुद्ध बुद्धिमत्ता असे म्हणते. काही व्याख्यान माला नव्हे! तर त्यामध्ये जो भाव आहे, तो अनुभवणे आहे. म्हणून भक्तिने परिपूर्ण होऊन ते करायला हवे. जे काही तुम्ही वाचता आहात त्याची व तुम्ही द्या- तुम्हाला जर खरी तहान लागली असेल तर! माझ्यासमोर बसून बाचता आहात, अशी भावना हे माहिती असून काय उपयोग? तुम्हाला तहान लागली असेल, तर भक्तिचे अमृत प्या. तुम्हाला तहान लागली असेल, व भाषण दिले तर तुम्ही म्हणाल कृपया पाणी बौद्धिक करामति करून लोकांना सहज योगात आणू शंकत नाही, तर चैतन्यातून, आत्मसाक्षात्कारातून तो तुमच्या हृदयात पाहिजे. हृदयापासून म्हणायला हवे, की पूर्ण नम्रतेने आम्ही आपल्याला सांगत आहोत. ही तुमच्याशी जर कोणी वाद घालू लागला. अहंकारातून बोलत असेल तर तुम्ही त्यांच्याशी कसे त्याला प्रार्थनेचेच स्वरूप हवे, बौद्धिक चर्चेने नव्हे. ही बोलणार? तुम्ही तुमच्या आत्यातून बोलणार तर तो देवीची प्रार्थना आहे. हा, भाव विकसित केल्याशिवाय त्यांच्या अहंकारातून. त्याला त्याच्या आत्यात उतरवा किंवा बंद करा. बहियाशी बोलण्यासारखे आहे. वाद- प्रार्थना आहे. व प्रार्थना यामधे व्यक्त झाली पाहिजे. तुम्ही फार लांब जाऊ शकणार नाही. विवाद कितीही केला तरी ते बळणार नाहीत. परिवर्तनातूनच अनुभूति मिळते. है म्हणत असताना हृदयातून ओतायला हवे. ह्यदय उघडा व त्यात ओता. पण तुम्ही प्रत्येक शब्द घेऊन त्याचे विश्लेषण करीत बसाल तर त्याचा काहीही नवरात्री पूजा १८ 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_8,9.pdf-page-19.txt परंतु दुसरे कोणी, ज्याला आत्मसाक्षात्कार मिळाला नाही, चैतन्य जाणवले नाही त्याला येणार नाही म्हणून तो खिस्ताच्या विरोधात जातो. स्वतःच्या आज्ञेतून तो खिस्ताच्या विरोधी कथा रचतो. त्याला आज्ञाच्या पलिकड़े जाता येत नाही आणि अश्या वागण्यांनी तो आज्ञा म्हणजे खिस्ताचे स्थान पार करून नववा दिवस हे आत्मसात करता १९ ऑक्टोबर १९८८ आज नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे. आपल्या सगळ्यांना हा सर्वोच्च स्थान मिळवण्याचा दिवस हवा. तुम्हाला ज्ञात आहेच की तुमच्या उन्नतीसाठी सात चक्रे आहेत आणि दोन त्यांच्यावर आहेत, तेव्हा या जीवनांत नऊ चक्रे पार करून जायचे आहे. ते तुमचे आणि उजव्या दोन्ही आज्ञांवर असतात. डावी आज्ञा साध्य असायला हवे. परंतु तुम्ही जर आज्ञेवरच जाल व आज्ञेवरच हालचाल कराल तर तुम्ही अधिक उचीवर विचार करता की तो फार महान आहे जसे इंग्लंडमध्ये जाऊ शकणार नाही. त्या चक्रावरच लोक भरकटले लोकांना वाटते की ते मोठे सत्ताधारी होते. तसेच आहेत. म्हणून ते फार महत्वाचे चक्र आहे. देवीचा काहींना वाटते की ते मोठ्या घराण्यात जन्माला आले सहावा दिवस षष्ठी फार महत्वपूर्ण मानला जातो. असे आहेत. अशा अनेक गोष्टी असतात. त्याच्यामुळे तुमची म्हणतात की त्या दिवशी देवी नावित बसून येते. डावी आज्ञा पकडते. या सर्व गोष्टी ज्या तुम्हाला जाऊ शकत नाही. आता आज्ञेचे स्थान असे आहे, की माणसे डाव्या तुमच्या भूतकाळामध्ये जाते. तुम्ही तुमच्या देशांचा कलकत्त्यामधील लोकांचा याच्यावर विश्वास आहे, कारण हा दिवस फार मोठा आहे. आपल्या संगळ्याची वाटतात त्या भूतकाळातील असतात. याचे शिवाय, दूसरे लोक ज़री त्यांच्या भूतकाळामध्ये रममाण झाले हीच अडचण आहे की सहावा दिवस अजून आपल्या आणि तुम्हाला त्याच्या बद्दल सांगत बसले, की हे झाल, डोक्यावर बसला आहे आणि आपण त्याच्या मधून ते झाल. मला असा त्रास झाला, असे व्हायला नको बाहेर येऊ शकत नाही. तेव्हा नवव्या स्थितीमध्ये होते. असा विचार करीत असेल, आणि रडत असेल, आपण पूजा केली व काही जरी केले तरी आपण अजूनही सहाव्या स्थितीमध्येच आहोत. आपण केवळ वर वरचीच पूजा केली. जिथे मी आहे तो सातवा दिवस. परंतु सहावा पार केल्यावरच सातवीं, आठवी आणि नववी स्थिती गाठता येते. सहाव्या दिवसासाठी देवीने काय केले हे समजणे महत्वाचे असल्याने मी तर त्याच्यामुळे तुमची आज्ञा पकडेल आणि एकदा आज्ञा खराब झाली की ती पकड़ काढणे अतिशय कठिण असते कारण ही समस्या तुम्हीच निर्माण केलेली असते. तिसरा मुद्दा असा की जेव्हा विरोधी शक्ति तुमच्यावर हल्ला करतात त्या वेळी, जेव्हा तो हल्ला होतो तेव्हा तुम्ही कोण आहांत ते पार विसरून जाता. महालक्ष्मींनी, मेरी म्हणून अवतार घेतला आणि तुम्ही कोण आहात ते तुमच्या लक्षातच येत नाही. आज तुम्हाला सहाव्या बद्दलच सांगणार आहे. आपला मुलगा येशु खिस्त याला आणले. तिची इच्छा होती की त्याने इतर सर्वासाठी सहावे चक्र पार करावे लोकांनी काही सांगितले तरी तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता. त्यांनी अमूक कर सांगितले की तुम्ही कराल. म्हणून त्याने सूक्ष्म चैतन्याचे शरीर धारण केले. त्याचे ते म्हणतील पैसे द्या. तुम्ही द्याल, ते म्हणतील तुम्ही शरीर चैतन्याचे होते. तो पाण्यावर चालला, अनेक समुद्रात उडी मारा- तुम्ही उड़ी माराल. असे लोक अनेकांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करतात. या गोष्टी केल्या आणि दाखविले की तो चैतन्य होता. शेवटी आपले शरीर सोडून सूक्ष्म सरूपांत चैतन्यांत विलीन झाला. ही संकल्पना सत्य आहे, वास्तव आहे. डाव्या आज्ञा, चक्राच्या माध्यमातून लोक संमोहन (मेस्मेराईज) करतात आणि लोकांना संमोहीत करून नवरात्री पूजा १९ 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_8,9.pdf-page-20.txt त्यांना हवे ते मिळवितात. त्याचे शिवाय मेस्मेरिझमचा बोलतात की त्याच्यामुळे लोकांवर मोहिनीं पडते, जणू वापर उपचार पद्धतीमध्येही करतात. आजारी व्यक्ती काही ते मोठे तत्ववेत्ते लागून गेले. अशा तन्हेने सर्व मेस्मराईज झाल्यावर काय होते की त्या व्यक्तीचा राक्षिसी प्रकार होतो. तेव्हा डावी आज्ञा उजवीकडे शारीरिक आजार म्हणजे, 'शक्ती शारीरीक अंगाकडे प्रवाहीत होऊन आजार बरा होतो. परंतु त्या व्यक्तीची जे दिसते ते सर्व असेच आहे. त्या लोकांनी डाव्या डावी बाजू धरते म्हणजे त्याचा आजार बरा झाला तरी बाजूची साधना करून ते प्राप्त केले आहे व त्याच्यावर त्या व्यक्तीची डावी बाजू पकडते. अशा तनहेने अनेक गेल्यावर ते मोठे गुरु घटाल होतात. आजकाल तुम्हाला प्रभुत्त्व मिळवून उजवीकडेन त्याचा वापर केला आहे. लीकांच्यासाठी ते काम करतात रंतु त्यांच्यात काही ही महाभयंकर गोष्ट आहे. डावी आज्ञा वाढल्यावर असे सुद्धा होते की, तुम्ही फार अहंकारी होऊन बढाया मारू लागता. सहजयोगात तुम्ही असे लोक पाहिले असतील. त्यांची मोठी उजवी आज्ञा असते. त्याची तत्वे घुसवितात. त्यांची स्थिती काहीं काळच फक्त राहते नंतर पुन्हा पहिल्यासारखे होतात आणि त्याच्यावर एखादा जीवात्मा स्वार असतो. ते थकतात. एकाकी होतात. दुसऱ्यांच्या समोर जाऊ शकत नाहीत. अशा अनेक गोष्टी डाव्या बाजूच्या विरोधी शक्तींच्या कडून घडून येतात की त्यांचे वर्णन करता येत नाही. उदाः सर्व सुरूवात डाव्या बाजूच्या आज्ञेमुळे गैर बर्तनातून झाली असते. त्या अवस्थेमध्ये त्यांना परत सहजयोगामध्ये घेता येत नाही. ते सर्व गोष्टी करतात व लोकांच्या वर साइको-सोमॅटिक आजार, कॅन्सर, प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतात. दिखावटीपणा केला तरी त्यांच्यामधून भूतच बोलते. या स्थितीमध्ये आल्यावर आपण म्हणतो की ते आता सहजयोगाच्या मलायटिस स्नायूंचे आजार, पार्किन्सनस् डिझिज काहीही होते. त्या दिवशी मला एक स्त्री भेटली होती. एकाएकी ती काळी पडली होती शरीर सुजले होते बाहेर आहेत. त्यांना आत घेता येत नाही. म्हणून ती आणि अंगावर गाठी आल्या होत्या. कोणीच तिला बरे करू शकले नाही. तिने सहज योगाचे तीन दिबस अवस्था टाळायला हवी. डावी आज्ञा असेल तर ती सारखे स्वच्छ करा आणि सतत स्वतःवरच रागवा, उपचार घेतले. आता ती पुष्कळ बरी आहे. या सर्व गोष्टी डाव्या बाजूच्या आज्ञेमधून येतात काही लोकांना अश्याही व्यक्ती असतात की त्यांचा अहंकार त्यामधेच रहायला आवडते. विशेषतः मुस्लिम दुखावलेला असतो. अशी व्यक्ती फारच विचित्र असते. संस्कृतीमध्ये मी पाहिले आहे. त्यांच्याकडे त्रासदायक दुखावलेला अहंकार फुग्यासारखा बनतो. फुग्याला रडगाणे असते. त्यांचे गाणी, दुःखे, त्रास प्रेमातील आतुन अथवा बाहेरून मारले तर तो अधिक फुगतो. विरह, असला मूर्खपणा असतो. त्याच्यामुळे त्यांच्या अशी व्यक्ती फार विचित्र असते आणि कृत्रिमतेनी रागवा. माझा असा स्वभाव का आहे? शिवाय नम्रता दाखवून आपण आनंदात आहोत असे दाखविते. डाव्या आज्ञावर पकड़ येते. डावी आज्ञा फार जास्त पकडली की ती उजवीकडे घुसते. कारण दोन्ही संलग्न असे व्यक्तिमन्व सुद्धा विकसित होते. असतात. पण डावी उजवीमध्ये घुसल्यावर, तुम्ही भयानक लोकांच्या (जीवाल्मांच्या) हातात सापडत. तुम्ही त्यांना विरोध करीत असता, तो पर्यंत तुम्हाला वडिलांच्यामुळे, तुमच्या आईवडिलांनी तुमचे फार लाड शरीर दुखणे इ. त्रास होतात. पण त्यांना तुम्ही शरण गेलात की ते तुमच्या माध्यमातून काम करून लागतात. मात्र ते अनेक चमत्कार करतात. उदाः त्यांच्यातून कुंकृ येते. पण असे लोक फार प्रभावी होतात. ते असे परंतु उजव्या बाजूची आज्ञा अनेक कारणांमुळे पकडली जाते. तुमच्या जन्मामुळे, तुमच्या आई करून प्रमाणाबाहेर महत्व दिल्यामुळे, तुमच्या शिक्षणामुळे किंवा जीवनात मिळालेल्या यशामुळे अथवा तुमचे आई वडिल उच्च पदस्थ असतील अशी अनेक कारणे असतील की ज्यांच्यामुळे तुमची उजवी आज्ञा नवरात्री पूजा २० 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_8,9.pdf-page-21.txt फुगत जाते. उजवी आज्ञा फुगल्यावर फार भयंकर वागता, दुसर्याला कसे वागविता, तुमच्या बद्दल त्यांना होते. स्पष्टपणे तुमच्या काहीच लक्षात येत नाही. तुम्ही काय वाटते, हे कधीच समजत नाही. वेडगळपणाने वागत राहता व तुमचा शेवट होईपर्यंत तुमच्या ते लक्षातच येत नाही की त्याच्या मुळे निरहंकारी होते. इतके बुद्धिमान व ज्ञानी होते. आपल्याला त्रास झाला. सत्य समजण्याची माणसाची त्यांच्यासारखे दुसरे कोणी अजून तरी मला भेटले नाही. कुवत इतकी लहान आहे- मला दिसते की चेक फाडला ते इतके गहन होते. ते टेबलावर जेवत असतील व तरी लोकांना अहंकार येतो. बँक कार्ड दिले तरी आम्ही सर्वजण सुद्धा असू. जेवणात मीठ नसले तरी अहंकार येतो. लंडनला एक माणूस माझी कार चालवत असे. जेव्हा तो कार मध्ये बसायचा त्या वेळी त्याची जेवावे लागे. बोलायचे नाही. नंतर माझी आई आज्ञा फुगायची. मी विचारले, त्याची आज्ञा अशी म्हणायची, "मीठ नव्हते तर मला का सांगितले नाही? कशामुळे होते? त्याने सांगितले की तो मर्सिडीज तेव्हा, आमचे मोठे कुटुंब होते. म्हणजे, माझे चुलत चालवत आहे, म्हणून तयाला आज्ञा येते. पण ती काही तुझी मर्सिडीज नाही. तू फक्त चालवत आहेस. एक स्त्री श्री माताजींना भेटली होती. तिची आज्ञा भयंकर मुलीच्यासाठी वेगळी ब्लैकेटस् होती व त्याच्यातच होती. श्री माताजीना त्याचे माताजीनी विचारले तुम्ही काय करता? ती म्हणाली, जमिनीवर झोपावे लागे.. तेव्हा माझी बहीण म्हणायची की मी बाहुल्या बनविते. ती बाहुल्या बनविते म्हणून की जमिनीवर झोपल्याने अंग दुखते. तेव्हा वडील तिला आज्ञावर पकड आहे. तुम्हाला परमेश्वराने बुद्धी म्हणाले "दहा दिवस बाहेर जाऊन झोप म्हणजे ठीक दिली आहे तर परमेश्वरासाठी काहीतरी करून तुमचे होशील. शरीराला आपले गुलाम बनवायला हवे." ते. प्रेम व्यक्त करा आणि देवाला दाखवा, "देवा तू मला ही बुद्धी दिलेली आहेस मला तुझे कार्य करू दे." त्याचे नाही. काही मागीतले तर, समजा कोणी जेवण. ऐवजी लोकांना वाटते की ते माझे काम आहे. आणि मागीतले तर ते म्हणायचे उपास कर! जेवणात. माझ्या वडिलांचे उदाहरण देते. ते इतके सांगायचे नाही. तसेच जेवायचे. तुम्हाला मीठाशिवाय भाऊ (कझिन्स) भाऊ बहिणी बगैरे धरून आमच्या घरात मोठ्या खोल्या होत्या. मुलांच्यासाठी व आश्चर्यच वाटले. श्री सर्वांना भागवावें लागे. रात्रभर भांडणे व्हायची. कधी तसेच करायचे. ते सांगायचे. "तुम्ही काही मागायचे ं त्याचा फार अभिमान वाटतो. मग आपण फार खाण्यात, कपड्यात, प्रॉपर्टीमध्ये, कशाचीही आवड बुद्धिमान आहोत, उच्च शिक्षित आहोत असे दाखवू दाखविली तर ते रागवायचे. ऐषआरामाच्या गोष्टीत लागतात. परमेश्वराला त्याचे काय? आणि ज्ञान म्हणजे तर अजिबात इंटरेस्ट असू नये. त्या मिळाल्या की तरी काय? सर्वच अविद्या म्हणून हा अहंकार तुम्हाला अभिमान आलाच, शिवाय, ऐषआराम म्हणजे काढण्यासाठी महंमद साहेबांनी एक सोपी पद्धत सांगितली आहे. व ती फारच चांगली आहे. तुमचा गुलाम बनवीत असतात. ज्या ठिकाणी तुम्ही आरामाची जोड़ा घ्या व अहंकार आला की स्वत:ची चांगली अपेक्षा कराल तेथे तुम्ही गुलामगिरीची अपेक्षा करता. जोडेपट्टी करा. परंतु आपल्याला दुसऱ्याचा अहंकार दिसतो. स्वतःचा कधीच दिसत नाही. आपले काय चुकले ते आपल्या लक्षात कधीच येत नाही. दुसऱ्या सर्वात जास्त अहंकार असतो. मग तुम्ही सांगू लागता मध्येच चुकले आहे असेच आपल्याला वाटते. माझ्याकडे हे आहे, ते आहे. तुम्हाला सांभाळता येत अहंकाराने हे पहिले चिन्ह आहे की तुम्हाला स्वतःचा ईगो दिसत नाही. तुमचे काय चुकले, तुम्ही कसे जड गोष्टीची गुलामगिरी. जड गोष्टी तुम्हाला सतत मग ते जड तुमच्या डोक्यावर बसते, अहंकार आल्यावर तुम्ही जास्त गुलाम होता. गुलाम झालेल्याला. नाही. सहज योग्यांच्या बाबतीत हे महत्वाचे आहे की नवरात्री पूजा २१ 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_8,9.pdf-page-22.txt आरशासारखे होते. संपूर्ण त्याला अगदी कमी सुविध्यांमध्ये रहाता यावे. कारण ते स्वतः कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला रहाता यावे. ते आरशासारखे, ज्यांच्यामधून जगाला देवी म्हणजे काय योग्याचे चिन्ह आहे. योग्याला जर आरामशीर पलंग ते दिसले. त्यांना फार मोठे श्रेय आहे. शिवाय ते आवश्यक असेल, व्यवस्थित जेवण लागत असेल, तो निरंहकारी होते. अहंकारी असेल तर तुम्ही सतत खाण्याकडेच पहात असेल, पहात असेल, तर तो योगी नाही. त्याला या सर्वांची काहीच तुमच्यात प्रतिबिंब पडत नाही. अहंकार इतकी भ्रामक आरशासारखे होत नाही, प्रतिअहंकार असेल तरी पैशाकडे गोष्ट आहे, की तुम्ही म्हणता "हे मला आवडत नाही गरज नसावी. मला है सांगायचे आहे की सहज योगी म्हणून हे मला नको आहे, हे माझे नाही. असेच चालू आहे. तुम्ही असे विकसित व्हायला हवे, की तुम्ही सहज योगांत परिपक्व व्हाल. तुम्हाला सहज योगात परिपक्व व्हायला हवे म्हणजे, सर्व मोहांच्यापासून, सर्व म्हणून, अशा पद्धतीने तुम्हीं स्वतःला विकसित करा, सवयीपासून, म्हणतात. ज्यांची काव्ये तुम्ही वाचली, त्यांना मी सांगितले नव्हते. देवीपूजेची तुम्हाला मदत होते कारण तुम्ही देवी पूजा त्यांना ते स्वतःलाच समजले. त्यांना कसे समजले ? कारण ते शुद्ध झाले. स्वतःच शुद्ध झाले. परमेश्वराशी तुमची चक्रे विशाल करते, तुमची सुषुम्ना सुधारते, एक झाले. म्हणून त्यांना सर्व समजले. म्हणूनच, ही तुमच्या नाड्या विस्तृत होतात व सर्व अधिक उघडते. शुद्धता, वगैरे सर्व ज्ञात झाले. उदा. माकडेय पूर्णतया पण ते टिकून रहात नाही. समर्पित होते. आपल्या वडिलांच्याबरोबर ते अगदी साधेपणाने रहात असत. परंतु अतिशय श्रीमंत होते. पाणी घाला, ते बाहेर पडते. तसे आहे, सुरवातीला घागर कारण त्यांना आईची कृपा लाभली होती त्याच्यामुळे त्यांना हे सर्व चांगले समजले. त्यांना बालपणीच मृत्यू वेळाने घागर रिकामी होते. तुमचे अगदी तसे आहे, येईल असा शाप होता. त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले की तुला मरावे लागेल, कारण श्री शिवांचा प्रतिअहंकार. या दोनच गोष्टी आहेत. या दोनच तोपर्यंत तुम्ही अहंकाराच्या रूपात आहात, हे लक्षात घ्या. तुम्ही योगी नसून अहंकारी व्यक्ति आहात. की अहंकार-प्रतिअहंकाराचे ढग नाहीसे होतील. मुक्त रहाल. त्याला योगी करता तेव्हा, ती शक्ती आहे, कुंडलिनी आहे. ती शिवाय, घागरिला छिद्र असावे तसे आहे. तुम्ही भरली असे वाटते कारण पाणी जोरात पडते. पण काही आपल्यामध्ये छिद्र आहे. ते अहंकार असो म अडचणी आहेत, ते काढायचा प्रयत्न करा म्हणजे झाले तसा वर होता की मला मुलगा होईल पण त्याला लवकर मृत्यू येईल. ते म्हणाले, ठीक आहे, मी मार्ग ते घडवून आणा. सर्वात उत्तम म्हणजे स्वतःला पहा. काढतो, म्हणून त्यांनी देवीची पूजा स्वतःला रागवा. काही चांगले काम कराल, औदार्य वर दिला. देवीचे त्यांना प्रत्यक्ष स्वरूपात दर्शन झाले. दाखवाल, तर मर्यादेपर्यंत स्वतःचे कौतुक करा. हे अशा तर्हेने सप्तशृंगीचे स्थान झाले. सप्तशृंगी म्हणजे सात चक्रे. हे आदिशक्तिचे स्थान आहे. हे आदिशक्तिचे स्थान आहे. म्हणून तुम्ही जेव्हा हे सर्व राज्यात आलो आहोत. पण ते तुमचे साध्य नाही. केली. देवीनी त्यांना तुमच्यात करमी आहे. कधी सहज योग्यांना वाटते की आपण परमेश्वरी वाचता, त्यावेळी तुम्ही दिपून जाता की चौदा हजार सचिवालयात काम करणार्या निम्नश्रेणीय माणसाला वर्षापूर्वी हे सर्व त्यांना कसे कळले ? सहज योगाशी वाटले की आपण पंतप्रधान झालो, तर तुम्ही काय जुळणारे, ज्याच्यामुळे तुम्ही कोण आहात ते तुम्हाला म्हणाल ? त्याची पोझिशन काय ? हे तसे आहे. तुम्ही समजले, किती लोकांना ज्ञात आहे? शिवाय, त्यांनी परमेश्वरांच्या राज्यात प्रवेश केला आहे, पण तुमचे तरी इतके व्यवस्थित, तंतोतंत जुळणारे कसे लिहले ? साध्य गाठले आहे का ? त्याच्यासाठी शिक्षण नको नवरात्री पूजा २२ 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_8,9.pdf-page-23.txt त्यांना त्या जागेवरून हलविले. मी सांगितले, म्हणून ते अभ्यासात विशेष प्रगति दाखवायला नको, नाव, प्रसिद्धी, परिवार जात, नम्रतापूर्वक भक्तींदे, ध्यानाने व उन्नत होण्याच्या झोपङ्या बांधल्या नव्हत्या. बिचायांना रात्रभर, शुद्ध इच्छेने, इतके सुंदर घटित होते की तुम्ही दिपून उधड्यावरच बसावे लागले. दिवसभर मला जेवण त्या ठिकाणाहून निघाले, पण दुसऱ्या जागेवर त्यांनी वंश वगैरे काही नको. जाईना. इतके बाईट वाटले, मी त्यांना सर्व काही दिले. जाल. आता आपल्याला काय मिळवायचे आहे, ते पहा येथे बसायला सांगितलें. सर्व काळजी घ्यायला सर्वात प्रथम आपल्याला काय करून घ्यायचे आहे, सांगितली. तरी त्यांच्यापैकी काही आजारी पड़ले. दुसरे, ते कसे मिळवायचे व आपण काय मिळविले त्यांच्यावर उपचार केले. कारण, करूणेमुळे माझ्या आहे आपल्यात भक्ति असायला हवी, अगदी सहज आहे. भक्ति हवीं. हृदयात जणू वादळ निर्माण होते, व आपण हेच पहायला हवे. गरीबीच्या संबंधी तुम्हाला काही बाटते का? ज्यांना त्रास होतो, ज्यांना मार खावा लागतो, फसविले जातात, त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटते? सहज योग व्यक्तीसाठी नाही. तुमच्यासाठी नाही. सहज योग्यांच्या सामूहिकतेसाठी नाही. सर्व जगासाठी आहे. तुम्हाला परमेश्वरी प्रेम व करुणा यांचा प्रकाश आहे. म्हणून पुढील पायरीवर हृदयस्थ करा. हृदयात सर्व बुद्धिमत्ता आहे, सर्व क्षमता जायचे आहे. आज्ञाच्यावर जायचे आहे. माणसाला आहे. सर्व काही हृदयातूनच निर्माण झाले आहे. पण जेव्हा वाटेल की मी आता सुखात आहे आणि मला आता है पाहिजे, त्या वेळी, ज्याला काहीच मिळाले आता लोक ध्यान करतात, फोटो पहातात, काय करायला है - माझ्या फोटोच्याकडे पहा. असे पहा की जणू तुम्ही तुमच्या आईचा फोटो पहात आहात. व तसे म्हणा. व आईचा फोटों तुमच्या हृदयात ठेवा. फोटो हृदयात आहे इकडे लक्ष द्या."आई माझे तुझ्यावर प्रेम आहे. कृपया माझ्या हृदयात ये. अशा तरहेने आईला सगळीकडे न्यायचा तुमचे हृदय बंद असेल तर मेंदू अनियंत्रित होतो. बर्हिंगामी होतो. हृदयात आत्मा आहे. सर्वांचे तेच नियंत्रण करते. स्वयंचलित सिंपथेटिक, पॅरॅसिंपथेटिक, तुमची सर्व उककांति, ज्ञान, सर्वच, ज्याच्यामुळे तुम्ही माणसाकडे पहा सामूहिक व्यक्ती आहात असे तुम्हाला वाटते. शिवाय नाही अशा माणसाकडे पहावे. जेव्हा आपण फार मोठे वाटेल तेव्हा तुमच्यापेक्षा मोठ्या - तुमचे चित्त अशा प्रकारे विस्तृत कराल. त्यावेळी तुम्हाला समजू लागेल की मला किती आत्मा हाच शुद्ध ज्ञान देणारा प्रकाश आहे. म्हणून आशिर्वाद मिळालें आहेत. परमेश्वराने मला कितीं आहोत असे आशिर्वाद दिले आहेत! आल्याच्यावर काम करायला हवे. त्यांच्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे, तुमचे हृदय विकसित करा. आपले हृदय किती विशाल आहे, ते स्वतःच पहा. ठीक आहे. आता प्रथम आत्मसाक्षात्कार, आत्मसाक्षात्काराबद्दल, कृतज्ञता व्यक्त करणे हा सर्वात उत्तम मार्ग आहे. त्याच बरोबर असा विचार करा की मी मला जे मिळाले आहे, ज्याच्याबद्दल आभार मानतो, पण ते का देत नाही ? पण आपण अतिशय क्ूर, कधी उध्दट, कधी दुसर्याचा व्देष करणारे असतो. पण आता ते थांबेल. पहा, किती लोकांना तुम्ही क्षमा करू शकता, त्यांच्याशी कसे बोलता, दुसर्या लोकांच्या बद्दल तुम्हाला काय वाटते ? त्यांच्याबद्दल तुम्हाला काही काळजी वाटते दुस्याला का? माझेच घ्या. गरीब माणसाला पाहिले की आत ा। न घुसळून निघाल्यासारखे वाटते. त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे असे वाटते. अगदी सहन होत नाही. जसे, आपल्याला दोन शत्रू आहेत. पहिले म्हणजे तुम्ही इथे काम करणार्या लोकांना बाहेर जायला सांगितले स्वतःचेच शत्रू आहात व दुसरा अज्ञान, या दोन कारण काही लोकांनी हरकत घेतली. म्हणून आपण शत्रुच्याविर तुम्ही मात करायला हवी. तुम्ही त्यांना नवरात्री पूजा २३ पात 1997_Chaitanya_Lehari_M_(Scan)_8,9.pdf-page-24.txt भूलतीकडे गुंतविले आहे म्हणून समर्पणामधे चित्त पूर्णपणे लागायला हवे. पूजेमध्ये लोक झोपले असताना काढून टाकले तर तुमचा कोणींच नाश करू शकत आणि तो नाही, समजा एक ऋ्रासदायक व्यक्ती आहे तुम्हाला त्रास देत आहे. असू दे, त्रासदायक. तो मी पाहिले आहे. अनेक लोक झोपतात. याचा अर्थ ते डाव्या बाजूकडे झुकले आहेत. त्यांच्यात भूत किंवा तसे त्याच्या भावना वाईट आहेत ? तुम्ही कशाला काळजी काही तरी असावे. मी त्यांच्याशी बोलत असते व ते करता ? तुम्ही काही करत नाही. तुम्हाला त्याचे बरे झोपतात. या गोष्टी समजायला हव्यात. तुम्ही तसे का वाटायला हवें. ह्याच्या उलट त्रास देत असेल, लोक करता? ते काढून टाकण्याचा प्रयत्न करा. स्वतःला म्हणतात, "हा माणूस मला त्रास देत आहे ह्याच्याकडे सुधारा, जागरुक रहा आणि ओढून घ्या. जेवढे जास्त घेता येईल तेवढे घ्या त्याच्यासाठीच पूजा असते. तुम्ही नऊ पूजा केल्यात आणि त्या नऊ पूज्यांच्यामध्ये आपण अधिक सुधारलो का? अधिक मिळविला का? आपण स्वतःमध्ये अधिक प्रेम, अधिक आनंद, अधिक प्रस्थापित व्हायचे आहे हाच सर्वात मोठा समाधान आणि समजूतदारपणा, अधिक समाधान भरले आहे का? आजचा शेवटचा दिवस आहे आणि म्हणून त्याचा नरकात जाईल. तो त्रास देत असेल तर देऊ दे. इतका पैसा आहे, सर्व काही आहे. इकडे मला त्रास होतोय आणि माझ्याकडे काहीच नाही." "तुम्हाला भ आत्मसाक्षत्कार मिळाला आहे त्याला नाही." आपण आत्मसाक्षात्कारी आहोत आणि आपल्याला आनंद यांचा स्त्रोत आहे. आपण अलंकृत होणार आहोत. आपण सिंहासनस्थ होणार आहोत, आपण राजे होणार विचार करायला हवा. नंतर उद्या आनंदाचा दिवस आहे. कारण आपण काय केल आहे? म्हणून आज जाऊन स्वतःचे पूर्ण चित्र उभे करा. या नऊ दिवसात आहोत. मी याची इच्छा केली होती, म्हणून मिरवणाऱ्यांना राजा केले तरी सुद्धा तो, हे, ते, असेच करीत बसेल रा म्हणून महान व्यक्तीमत्व यायला हवं. एक प्रकारचा मी काय मिळविले? आता माझ्याकडे काय आहे ? माझ्यात है आहे ? माझ्याकडे ते आहे ? या सर्व गोष्टी तुमच्या अंतरमायी तुम्ही पाहा आणि तुमच्यामध्ये त्या आहेत म्हणून आनंद व्यक्त करा हा विजय आहे. उद्या विजयाचा दिवस आहे. कारण तुम्ही स्वतः वर आणि भारदस्तपणा, शांतपणा, एक विशेष व्यक्तीमत्व, ज्याच्यामुळे तुम्ही ध्यानात ठेवायला हवे. आणि त्याच्यासाठी पूजा आहेत. पूजेच्या वेळी तुम्ही मला शरणागत झाले पाहिजे. कारण तुम्ही शरणागत नसाल तर तुमचे मन सैर वैर फिरत राहील. एखाद्या पंख्यामध्ये तुम्ही काही घालाल तर, तो राहू देत नाही. फेकून देतो. तुम्ही एक प्रकारे तसे आहात. तुमच्या अज्ञानाबर विजय मिळविला आहे. तुम्ही स्वतःला जिंकले आहे. तुमच्या अज्ञानाच्या अंधकाराला जिंकले आहे. हाच उद्याचा संदेश आहे. दुसरा मुद्दा असा की पूजा म्हणजे शरणागति, भक्ती, हृदयामधे त्याची जाणीव. हृदय उघडा.. त्यावेळी तुम्ही हृदय उघडायला हवं आणि मी पूजा करीत आहे ही भावना हृदयात हवी. आता समस्या ही आहे की अहंकारी लोकांना काही सांगितले तर ते दुखावले जातात. सगळ्यात वाईट भाग म्हणजे हे त्यांच्या हिताचे आहे है त्यांना समजत नाही. त्यानी हृदय उघडायला हवे व जास्तीत जास्त स्वीकारयला हवे. हृदय लहान असेल तर त्यात तुम्ही किती प्रेम घालणार? जसे या वेळी प्रेम वहात आहे, अशा वेळी तुम्ही तुमचे डोके २ा ॥ि चैतन्य लहरी सर्व सहजयोगी सभासदांसाठी चिनामूल्य २४