चैतन्यू लहरी जानेवारी, फेयुवारी अंक : १ व २ सन १९९८ वा कर ा ा। होन ॐ "नुसता माझा विचार केला तरी काम होईल मग समक्ष भेटायचे कशाला? तुम्ही जर मला तुमच्या हृदयात स्थान दिलेत तर तुम्ही नुसते खाली झुकलात तरी माझे तुम्हाला दर्शन होईल - भेटून काय करणार?" श्री माताजी निर्मलादेवी वाढदिवस (दिल्ली) दि. १९/३|८९ पूजा रड र अनुक्रमणिका चैम पान क्र. नाव १) नवरात्री पूजा ३ ते ८ कबेला ऑक्टोबर ९७ २) रामनवमी पूजा ९ ते १२ कलकत्ता २१ मार्च ९१ ३) शक्ती-पूजा १३ ते १७ दिल्ली ३.१२.९३ ४) वाढदिवस पूजा १९ ते २४ दिल्ली १३.३.८९ ५) श्री माताजींच्या भाषणातील उपदेश २, १८ को चैतन्य लहरी (१) टीका करू नये. दुसर्यावर "तुमच्या प्रवृत्ती बदला. दुसऱ्यामधे चांगले काय आहे ते पहाण्याचा प्रयत्न करा. पहायला शिका, मी इतरांचे बहुल बोलत नाही. मला सांगायचे आहे की निदान सहज योग्यांचे बरोबर तुम्हाला असे करता येईल.' त्यांच्यात चांगले काय आहे ते बघायला शिका, सहज योगासाठी त्यांनी काय चांगले केले आहे, तुम्हाला त्यांच्याकडून काय मिळाले, आहे. त्यांच्या समवेत कसे रहायचे, ्यांच्यातील चांगले काय का दिसू नये ? त्यांच्याशी चांगले वागून त्यांना प्रोत्साहन देऊन, तुम्ही सहज योगाला मदत करता. श्री माताजी २८-७-८५ "तुझ्या बांधवांच्या डोळ्यांतील कुसळ पहात असताना तुझ्या स्वतःच्या डोळ्यात असलेल्या मुसळाचा विचार का करीत नाहीस? दांभीक माणसा, प्रथम स्वतःच्या डोळ्यांतील मुसळ काढून टाक. मगच दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ काढायचे तुला स्पष्ट समजेल." श्री येशू खिस्त "दुसऱ्याच्या दोषांचेकडे पहाताना आपल्यातील दोष वाढतात." श्री बुद्ध नुम्ही एकाच आईची मुले आहात तर इतरांच्यापेक्षा तुम्ही उच्च स्थितीवर कसे जाऊ शकाल ? नेहमी तुम्ही आईचीच . एल असणार. आईच्या नजरेत इतरांच्यापेक्षा तुम्ही उच्च कसे असाल? ते शक्य नाही. उलट अशा कल्पना करण्याचा तुमच्या प्रयलन केल्यास आई तुम्हाला शिक्षा देईल.' श्री माताजी २८-७-८५ 'स्वतःला अि नप्त करण्याचा प्रयत्न करा. क्रोध, वासना, लोभ प्रत्येकावर नियंत्रण मिळवा, कमी खा, खादाड लोकांसारखे भरमसाठ खाऊ नका. एखादे दिवशी मेजवानीचे प्रसंगी तुम्ही जास्त खा, परंतु सारखेच जास्त खाऊ नये. ते सहजयोगयाचे बोलण्यातून क्रोध व्यक्त ह, तो की खरी करूणा व्यक्त होते की तुमच्यात कृत्रिम कारुण्य आहे." नक्षण नव्हे. कंट्रोल करण्याचा प्रयतलन करा. तुमच्या बोलण्यावर कंट्रोल करा. तुमच्या श्री माताजी २१-५-८४ शिवाय माझी मुले असण सोपे नाही, कारण तुम्ही काय करता ते मला समजते, तुमची प्रत्येक गोष्ट मला माहिती असते, मी तुम्हाला सुधार त असते ते तुम्ही जाणताच, परंतु जेव्हा तुम्ही मला धरून राहता तेव्हा असे दिसे की ज्यांनी उन्नत होण्याचा निश्चय केला आहे आणि आपल्या अंतर्यामी परिवर्तन करून अधिक चांगल्या स्थितीमध्ये उक्कान्त होण्यात प्रयत्नशील असणाऱ्यापैकी तुम्ही आहात, सहजयोगी असणे सोपे नव्हे, की तुम्ही पैसे. दिलेत आणि सदस्य झालात आणि माता जीचे शिष्य झालात. माझे शिष्य झाल्यावरही तुम्हाला काही परीक्षांमध्ये उतरावे लागते आणि त्यासाठी मेहनत क रावी लागते. तुमच्या कुटंबामध्येच राहून पुष्कळ तपस्या करावी लागते. श्री माताजी आपण निरर्थक गप्पा मारू नये. "इतरांवर सरकॅस्टीक (छदमीपणाने) मत प्रदर्शन करू नये. हा असाच आहे. तो तसाच आहे. एकमेकांवर असे मत प्रदर्शन करणे मला अजिबात आवइत नाही. तुम्ही सर्वांनी एकमेकांना आदर दिला पाहिजे. एखादी व्यक्ति गर्विष्ठ अथवा स्वार्थी असेल तर ते लगेच लक्षात येईल व त्याच्यावर उपाय केले जातील. म्हणून तुम्ही काही मत प्रदर्शन करू नका. सार्वजनिक कार्यक्रमाचे वेळीही मी असे बोलणे ऐकते ते फार वाईट आहे. श्री माताजी २४-३-८१ चैतन्य लहरी (२) नि नवरात्री पूजा 1भ प. पू. श्री माताजी निर्मला देवींचे आदल्या दिवशीचे प्रवचन कबेला : ऑक्टोबर ९७ ुम शरीराला वेदना होऊ लागतात. म्हणून हाताने बनवलेल्या वस्तु वापरा. उदा. मातीपासून बनवलेल्या 'टेराकोटा 'व्या वस्तु. मला तर त्या इतक्या सुंदर बाटल्या की मी त्यांची निर्यात करायचा निर्धार केला. नाही तर इथल्या लोकांना यंत्रापासून बनवलेल्या, अमेरिकेत बनलेल्या वस्तु घेण्याची फॅशन आहे. अमेरिकेतसुद्धा सिल्क, कॉटन आणि लेदरच्या वस्तु विकण्याची दुकाने (Out- Lets) असतात; पण लोकांना मौठमीठ्या स्टोअर्समध्ये जाऊन भव्य किंमत देऊनही महागड्या खरेदीचाच शोक जास्त. म्हणजे त्यांच्यात सूज्ञता नाही माणसांमचे ही सूज्ञता नसली तर सर्व प्रकारची हानीच होते. आता लोकांमधे आयुर्वेद आणि होमिओपॅथी खूप पॉप्युलर झाली आहे. अॅलोपॅथिक औषधांचा त्यांना कंटाळा आला आहे. भारतातील डॉक्टर लोकांना मोठ-मोठ्या पगाराचे आमिष दाखवून परदेशातून बोलावतात आणि त्यांच्याकडून काम करवून, त्यांच्यात थोड़ाफार मामुली फरक करून, नवीन नाव देऊन विकतात; अशी ही औषधे फार धोकादायक व त्रासदायक असतात. मला एकदा अॅन्टिबायोटिक दिले गेले आणि पायांचे दुखणे मागे लागले. त्यात भर म्हणून आजकाल या फँक्टरी व यंत्रामुळे प्रदूषण वाढले आहे. गांधीजी यंत्राच्या वाढत्या वापराच्या सतत विरोधात बोलायचे. आता गाड्या वापरायचे पण एक वेड आहे. अगदी जवळ जायचे असले तरी चालत जाणार नाही. म्हणून तब्येती बिघडतात. माझ्या लहानपणी आमची शाळा पाच मैलावर होती; घरात गाडी, बग्गी असली तरी आम्हाला चालत जायचीच सक्ति होती; सकाळी चालतच जायचे आणि येतांना गाडीतून यायचे ही शिस्त होती. वाटेत एक छोटा डोंगर पण होता. या सबयीमुळे आम्हाला निसर्गाचे ज्ञान व्हायला मदत झाली. गाडीतून जातांना सृष्टिसींदर्य कळत नाही. आता लोकांची आहे. नुसते आज सगळीकडे उत्साह दिसत करमणुकीसाठीच नाही तर आपल्याला भविष्याबद्दल काय करायचे. कसे करायचे इकडे लक्ष द्या. स्विस बँक प्रकरणे आजकाल माझ्या मनात फार घुटमळत आहेत. हे सर्व ते लोक कसे पचवू शकतात याची मला कल्पना नाही. आजकाल एका बाजूने लोक लोकशाहीवद्दल फार चर्चा करत आहेत नवनवीन आकर्षक धोषणा करत आहेत अशा वेळी हे अवैध प्रकार राजरोसपणे कसे चालू शकतात? अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी त्यात गुंतलेल्या मंडळींना उघडे पाडण्यासाठी माझ्या मनात काहीतरी करायचे विचार आहेत; योजना आहेत. भीतिक प्रश्न बघितले तर ते कार्य चालू झाले आहे. जे देश खूप आधुनिक प्रकारात गणले जात होते त्यांच्याकडे मंदीची लाट आली आहेच. त्याच्यामुळे अति-उत्पादनाचे प्रश्न त्यांच्यासमोर उभे आहेत. भौतिकप्रवृत्ति बोकाळण्याचे कारण म्हणजे लोकांना हावरटपणाचे वेड लागले आहे. इंग्लंडमध्ये आम्ही घर शोधत होतो, बरीच धरे पाहिली पण सगळीकडे प्लास्टिकपासून बनवलेल्या वस्तूंचेच ढीग दिसत होते. फ्रान्समध्येही हीच तन्हा नको त्या वस्तुंचा नुसता संग्रह करण्याच्या व बापरण्याच्या सवयींमुळे आता त्यांना कुठे ठेवायचे. कसे सांभाळायचे हाच प्रश्न त्यांना भेडसावत असतों. भौतिकतेची ही धावपळ अखंड चालत असते. सहजयोग्यांनी या बाबतीत काय करावे हे मी आता सांगते. त्यांनी हस्तकौशल्यामधून बनवलेल्या वस्तूंना उत्तेजन द्यावे. मी जिथे जाते तिथे हातांनी बनवलेल्या वस्तु घेते. इतर प्लास्टिक वगैरेच्या वस्तू लोक कसे घेतात मला समजत नाही. झेकोस्लोव्हाकीयामध्ये मी हातांनी बनवलेल्या वस्तूंची लहान-लहान दुकाने पाहिली. सगळीकडे मला काहीतरी खरेदी करण्याचा आग्रह ते लोक करत होते. त्यांच्या कलाकुसरीच्या चालण्याची सबयच गेली आहे. मी या प्रकारांना सुधारणा म्हणत वस्तू सुंदर असूनही खपत नव्हत्या. सहजयोग्यांनी अशी शपथच घ्यावी की आम्ही हैंडमेड वस्तूंचीच खरेदी करणार. ड्रेस घ्यायचा तरी हाताने त्यावर काहीतरी कलाकुसर केलेली हवी. गरीब लोकांच्या श्रमांचे त्यामुळे चीज होईल. लोकांना अगदी फालतू नाही, तर एक प्रकारची अधोगतीच आहे असे मी म्हणेन. देवाने पाय दिलेत पण आपल्याला चालता येईनासे झाले आहे. घरात जितकी माणसे तितक्या गाड्या असतात. स्पेनमधे इतक्या गाड्या असतात पण प्रत्येक गाडीत फक्त चालवणाराच. आपली स्वतःच काम करण्याची सवयच गेली आणि दुसरीकडे हे प्रदूषण वाढले. तसाच धुराचा त्रास खूप ठिकाणी वाढला आहे. प्रकारच्या आणि वर त्रासदायक गोष्टींची कशी आवड असते समजतं नाही. मी तर नॉयलॉन वगैरे कृत्रिम धाग्यांचे कपडे घालूच शकत नाही; थोडावेळ जरी नुसते मोजे घातले तरी सरबंध चैतन्य लहरी होतात यासारखी बारीक-बारीक माहिती करून घ्या. या बाबतीत हे काही मी केलेले नाही आणि आता देवबाकडे पावसाची मनधरणी करणे चालू आहे. माणसाच्याच सर्व चुका आणि देव भारतीय व पार्श्चात्य दोघेही कमी पडतात. उदा. भारतीयांना का म्हणून पाणी देणार? तोच प्रकार चृक्षतोडीचा. पैसा स्वयंपाक करता येत नाही. एकदा माझ्या पतीला चपातीं मिळवायचा म्हणून झाडे तोडायची. हें प्रदूषण म्हणजे विनाशाची बनवण्याची लहर आली आणि काय बनवले तर ऑस्ट्रेलिया, शक्ति (Destructive Forces) कार्य करायला लागल्याची अमेरिका सारखे आकार असणाऱ्या चपात्या! माइ्या म्हणण्याचा लक्षणे आहेत. हे सर्वत्र चालणार आहे. म्हणून हाताने बनवलेल्या अर्थ असा आहे की तुमची दृष्टि सूक्ष्म होऊ दे. प्राणी, वृक्ष, फुले वस्तू वापरण्याची सवय करा. कपडेसुद्धा. या स्विसबैँकेच्या लोकांनीही आधी ज्यू लोकांना पैसे देण्याचे कबूल केले होते पण आता चक्क नकार देत आहेत म्हणून माझा त्यांच्यावर राग आहे तिने नुसती एक नजर टाकली तरी तिला सर्व समजते. मला आणि आता त्यांनाही मी उघडे पाडणार (Expose) आहे मेल्यावर हा पैसा ते बरोबर का घेऊन जाणार आहेत ? त्यांना शिक्षाच होणार आहे. चीनमधील कॉन्फरन्समधेही मी या स्विस बँकेबद्दल हे स्पष्टपणे बोलले होते. मी तिथल्या अधिकाऱयांवरोबर मॅजिस्ट्रेटबरोबर याची चर्चा केली आहे आणि त्यनंना हे सर्व प्रकार अवैध असल्याचे जाहीर करायला सांगितले आहे आजकाल सरकारी यंत्रणेचाच गैरफायदा बेऊन पैसा तुमचा मेंदू पूर्णतः अकार्यक्षम होणार आहे. म्हणजे ज्याचा वापर कमावणारे भ्रष्टाचारी लोक खूप झाले आहेत. त्या लोकांनाही तुम्हाला करायचा आहे त्यामध्ये "मर्यादा" असते हैे लक्षात घ्या.. स्विस बैँकेत पैसा ठेवायचा नाद लागला आहे: मेल्यानंतर तो त्याच्या पर्यंतच रहा. पोहणे, घोड्यावर रपेट करणे या गोष्टींचा त्यांच्या मुलांनाही मिळत नाही. हे सर्व माणसाच्या अती हव्यासी अतिरेक करू नका. "मला है आवड़ते ते आवडते" श्हणून वृत्तीमधून अंतर्गत बिघाड झाल्यामुळे होत आहे; आतूनच कीड लागावी तशी ही स्थिती आहे. आणि याला कारण माणूस धर्माला पाहिजे" असं म्हणायला शिका. तीच गोष्ट पैशाची. मला पैसा विसरला आहे हेच. त्याला वाटते बाह्य वस्तूंमधून त्याला आनंद मोजता येत नाही, समजत नाही, खरेदी केलेल्या गोष्टी काय मिळणार आहे: त्यामुळे संग्रहामागे संग्रह तो करत राहतो. तुम्ही किंमतीच्या हेहि मला ठाऊक नसते. पण मला पैशाचा प्रश्न कधी म्हणाल माताजी पण घेत राहतात. पणी मी फक्त हातांनी येतच नाही. पैशाच्या मागे एकदा लागलात की तुम्ही त्यातच बनवलेल्या वस्तु घेत असते. म्हणजे त्या कुणाला भेट देता येतील अडकून बसता. त्यावर उपाय हाच आहे की भौतिक हाव सोडून किंवा विकता येतील. तुम्ही दिलेले दागिनेही मी विकणार आहे, नाही तरी त्यांचा मला काय उपयोग आहे? मला बरेच आश्रम तयार करायचे आहेत. माझे घरातील दागिनेही भी विकणार भेटवस्तू देत रहाता, त्यांचे काय करायचे मला समजत नाही. आहे, म्हणून तुम्ही या हव्यासी प्रवृत्तीचा विचार करा. दुसऱ्यासाठी ते करायचे असेल, इतरांना आनंद द्यायचा असेल तर ठीक, पण एरवी हाव म्हणून स्वतःसाठी पैसे उडवण्यात काय अर्थ ? दुसर्याला कसा० आनंद देता येईल हे पहा. तुमच्यामधे धर्म प्रस्थापित झाला आहे हे मूलभूत तत्त्व समजून घ्या. सहजधर्म तुमच्यामध्ये मुरला पाहिजे. ही भौतिक प्रवृत्ति त्याच्या अगदी विरोधात आहे. त्याच्यातूनच माफिया, स्विस-बँक इ. राक्षस निर्माण होतात. अनेक दुराचारी संघटना बनत जातात. तुम्ही सर्व मंत्र म्हणून मला आवाहन केले आहिच, पण तुम्ही स्वतः वर सांगितल्याप्रमाणे हातांनी बनवलेल्या वस्तूंव्यतिरिक्त इतर वस्तू न रहाण्यामुळे तुमच्यासमोर काही समस्या येणार नाहीत आणि तुम्ही घेण्याचा निर्धार करा. त्याचप्रमाणे चालण्याची सबय करा, निसर्गाच्या जवळ जा. तुम्हाला या फुलांची नावे माहीत असली पाहिजेत. त्याचप्रमाणे या कलाकुसरीची कामे कुठे होतात, कशी ही समस्या सरकारलाच नियंत्रण ठेवून सोडवायला हवी. या यांच्यावर प्रेम करायला शिका. बेकार वर्तमानपत्रे वाचण्यात वेळ घालवू नका. देवीचा कटाक्ष" जसा असतो तसे निरीक्षण करा. राना-वनांत खूप हिंडायची सबय होती, त्यामधून या पृथ्वीमातेने काय काय सौदर्य पसरवले आहे ते ध्यानात येते. या स्टेजवरची आरास रशियन आणि इतर योग्यांनी किती कलापूर्ण दृष्टीने बनवली आहे हे तुम्ही पाहिलेत का? आता हा कॉम्प्युटरचा प्रकार! तुम्हाला पत्र वगैरे लिहायचे असेल तर तो वापरा. पण एरवी हा खुळचटपणाच आहे. त्याने त्याच्या मागे न लागता "मला हे शिकले पाहिजे, ते शिकले द्या. दुसऱ्याला देण्यात जो आनंद आहे, तो मिळवा. मी बाजारात गेले तर स्वतःकरता काहीही खरेंदी करत नाही. तुन्ही मला अनेक आता ७५ वा जन्मदिवस झाल्यावर मी कसलीही भेटवस्तू न घेण्याचा निर्धार केला आहे. मला इतर अनेक प्रश्न सोडवायचे आहेत व मी त्या विचारातच गुंतले आहे. म्हणून मी म्हणते की या सर्व प्रश्नांवर उपाय म्हणून तुम्ही स्वतःकडे बधायचे शिका. आपण त्यासाठी काय करत आहोत हे बघा. तुमचा कुणाचा स्विस-बैकेत पैसा नसणार याची मला खात्री आहे. पण जो पैसा तुम्हाला मिळत असेल त्याच्यात समाधानी रहा. जास्त पैसा मिळवायच्या मागे लागलात तर तो कुठे ठेवायचा हा प्रश्न पडतो. म्हणून प्रामाणिक आणि समाधानी सुखात रहाल. आता आणखी एक प्रश्न म्हणजे माफिया व त्यांचे घंदे. पा नवरात्री पूजा (४) अहंकारी महिलेला मी विचारले तर कळले की तिला छान बाहुल्या बनवता येतात याचा अभिमान होता. डिझानिर लोकांनी बनवलेले देशात गरिबी खूपच आहे कारण सर्वांना टॅक्स खूप द्यावा लागतो. २६५ प्रकारचे टॅक्स वसूल केले जातात. त्यामुळे इथल्या कलाकारांच्या कीशल्याला किंमत नाही. फक्त ही डिझाईनविचित्र कपड़े घालण्याच्या हौसेमधून प्रदर्शन करण्याचा अहंकारच करणारी मंडळी पैसे कमावतात आणि तोसुद्धा तुम्हा-आम्हाला मूर्ख बनवून एकदा माझे पती कैरोला गेले होते तेव्हा त्यांनी आपल्याबरोबर घेऊन जाणार नाही है समजून घ्या. तुम्ही संन्यासे माझ्यासाठी एक मफलर आणला.. डिझाइनरने बनवलेला असं म्हणाले. मला तो भारतातच बनलेला वाटला. तसे त्याच्यावर लेबलही दिसले. २५ पौंडाला मिळाला! जो भारतात २. पौंडाला मिळतो. डिझानर मंडळींचा हाच धंदा. काहीतरी नवीन नाव देऊन लोकांना भुलयायचे आणि पैसा कमवायचा. याच्यावर उपाय मूर्खासारखे वागणार नाही. तुम्ही आता परमेश्वराच्या राज्यातले म्हणजे पुन्हा तेच सांगायचे की हाव (greed) सोडून द्या; हाव ठेवली नाही की ज्याची खरोखरच जरूरी आहे ती वस्तु तुम्हाला नाही. सहज मिळणार; तुम्हाला मागायचीही जरूरी नाही. म्हणजे एक प्रकारे तुम्ही अलिप्त होता; असली तर बरेच, नसली तर उत्तमच. मग तुमचे चित्त कार्यक्षम होते; तुम्हाला स्पष्टपणे बोध होऊ लागतो; आणि तुम्ही योग्य त्या ठिकाणींच जाता. योग्य तीच हनीमूनला खोल अर्थ आहे. "हनी" म्हणजे तत्त्व (Essence) खरेदी कराल. आता ही कार्पेटस् कुठली आहेत तुम्हाला माहीत आहे ? ती रशियातील आहेत. मी तिथली फॅक्टरी पाहिली होती तेव्हा किंमत विचारली होती. त्या लोकांना निर्यात करण्याची मर्म (Honey) तिला कळले तर नव्याला प्रसन्न कसे करायचे काहीच माहिती नव्हती. आधी २० डॉ. म्हणाले आणि निर्यात हे तिला कळेल; म्हणजे संसारात शांति मिळेल. सहजयोग्याने करायची असेल तर २०० डॉ. भारतात उलटे असते. मग मी २० सहजयोग्यांना जाऊन विकत घ्यायला सांगितले. ते रशियन होते म्हणून त्यांना २० डॉ. ला मिळाले. अर्थ हा की 'समस्या म्हणून बाद वा विचार न करता, त्याच्यावर उपाय शोधायचा प्रयत्न करा. म्हणून हाव न बाळगता, खरेदी करायची असेल तर ती कुणासाठी हा विचार करा म्हणजे स्वतःमधील ही हाव सुटेल शिकवतच नाहीत. म्हणून आपल्या कुटुंबातल्या मंडळींना खूष मनाला अशी सवय लावा म्हणजे आनंद मिळवू शेकाल. दानत वाढवली तर हाव सुटेल, आणि काय हवे ते नेमके मिळेल. आश्चर्य हे की, इतके चमत्कार पहायला मिळाल्यावरही तुमच्या लक्षात येत नाही की तुम्हाला ज्याची खरोखरच जरूर आहे ती पुरवली जात आहे. आताच इंग्लिश लोकांनी चांगले नाटक सादर केले. ते कळले की ती न्यूनगंडाने पछाडलेली होती. माझ्याशी टेलिफोनवर नाटक मी पूर्वीच वाचलेले आहे. पण त्यांनी त्या नाटकातून माणूस भलत्या गोष्टींच्या मागे कसा लागतो, सहजयोगीसुद्धा वाटले. तिच्या बरोबर कुणीच पुरुष सुखात राहू शकणार नाही. कधी कधी कसा फसू शकतो हे फार चांगल्या तन्हेने सूचित केले आहे. तुम्ही सहजयोगी म्हणून फार काळजीपूर्वक राहिले पाहिजे बसल्यासारखी, चाबूक उगारणारी स्त्री कुणाही पुरुषाला पतनी हा चांगला संदेश त्यातून तुम्हाला मिळाला असेल. अहंकार आणि प्रति-अहंकार कसा सहजयोग्याला फसवतात हे पण त्यात दिसते. आनंद, मिळवण्यासाठीच ना ? मला हे बोलणे भाग पडते कारण पाश्श्चात्त्य देशात अहंकाराचे परिणाम जास्त आढळतात. दिसतो. म्हणून अगदी नम्र होऊन आपण या भौतिक गोष्टी घ्या असं मी स्हणत नाही पण सहजयोगी स्हणून तुमच्या दृष्टीने त्या फालतू गोष्टी आहेत है पक्के ध्यानात ध्या. आपण आत्मा झालो आहोत ही मोठी गोष्ट आपल्याजयळ आहे; आणि त्याचा आपल्याला अभिमान असली पाहिजे. तसे झाले की तुम्ही संत आहात म्हणून कुणीही तुमच्यावर हुकूमत गाजबू शकणार आता सहजयोगात लग्न झालेल्या लोकांना, विशेषतः महिलांना, मला एक विशेष गोष्ट सांगायची आहे. त्यांच्यापैकी काही जण फार आक्रमकपणा दाखवतात. लग्न न्हणजे कार्य? मून म्हणजे शांति म्हणून बायको जर भांडकुदळ, आरडा-ओरडा करणारी, हेकट असली तर पतीला फार त्रास होतो. पण संसाराचे दुसऱ्याला आनंदच द्यायचा असतो. छोट्या छोट्या गोष्टींमधून त्याला हवा असणारा आनंद कपड़े, वेशभूषा, इ. सुद्धा तुम्ही त्याला दिलात तर तोहि तसाच वागेल आणि तुम्हाला खूष करेल. पण सुरुवात पलनीनेच करायला पाहिजे. कारण स्त्रियाच समाजाची आधार असतात. पाश्यात्य संस्कृतीमधे स्त्रियांना हैं कसै करायचे हे तुम्ही प्रथम जाणून घ्या. एक महिला होती, तिचे अमेरिकेतल्या माणसाबरोबर लग्न झाले होते. तिला अमेरिकेला जायचा चांगला चान्स होता. अर्थात अमेरिका म्हणजेही काही मोठी गोष्ट नाही, पण तिला वाटले फार मोठे झालो आणि ती फारच विचित्र वागायला लागली. मला बोलतानाही ती तिरकसपणा दर्शवायची. मला फार आम्चर्य तिला सोडचिठ्ठी द्यावी लागली. एखाद्या घोड्यावर म्हणून आवडणार नाही. तिने लग्न तरी कशाला केले? सुख, पुष्कळ स्त्रियांची समजूत असते की आपण कोणीतरी महान आहोत. काहींच्या जवळ पैसा असतो, नोकरी-व्यवसाय असतो पण त्यांचे पहिले कर्तव्य हे आहे की पति, कुटुंब आणि समाज आपल्याला अहंकार झाला आहे है मान्य करणे हाच त्याच्यावरचा उपाय आहे; मग तो आपोआप गळून जाईल. अशाच एका नवरात्री पूजा (५) सुखात ठेवायचा. स्त्रीला जर पतीला सुखात ठेवता येत नसेल तर ती आपल्याला नकोच; ती चांगली सहजयोगी पण नाही. जसे नोकरी करणार्या पुरुषाला साहेबाला खूष ठेवावे लागते आणि ते जर जमत नसेल तर त्याला नोकरीवरून काढून टाकले जाते. त्याचप्रमाणे स्त्रीलाही आपल्या पतीबरोबर प्रेमाने राहून त्याला समाधानी ठेवायला हवे. कारण तेच तिचे मुख्य कर्तव्य असते. तशी तयारी नसेल तर स्त्रीने लग्नच करू नये. हे पटवून देणे अवघड आहे. साधारण पुरुष स्वभावाने तापट असतात, उजव्या बाजूचे असतात. त्यांचा राग कसा दूर करायचा हे मी सांगितलेच आहे. सिनेमातसुद्धा आजकाल प्रेमाच्या नावाखाली उच्छृखलपणा दाखवतात. पण त्या वास्तविक गोष्टी नसतात. प्रत्येकीला मिळेल असे वाटणे चुकीचे आहे. तुम्हीच प्रथम शिकले पाहिजे की पतीला आधी हृदयात बसवा. हे तुमचे कर्तव्यच आहे. नाही. तरी तुम्हाला दुसरे काय करायचे असते ? वरच्या गोष्टीतला पति या थराला गेला की मला म्हणाला माताजी वाटल्यास मला ठार असे मला वाटायला लागले आणि एक दिवस त्यांनी तसे कबूलही केले. म्हणून आपण सारासार विचार केला पाहिजे. पण पुरुषांची विचार करायची एक विशिष्ट तन्हा असते. आता पुन्हा मी माझेच उदाहरण देते. माझे पतीं माझ्यासाठी उगीचच भारी बस्तूची खरेदी करायचे. मी त्यांना माझ्यासाठी काहीही घेऊ नका असे सांगितले पण ते न्हणाले तुला आवडत नाही का? तर मी सांगावचे "तसे नाही; पण उगीचच नको तेवडा खर्च करून भारी-भारी वस्तु बेणे मला आवडत नाही. " तसेच त्यांना दुकानातून भारी स्वेटर्स व्यायची फार आवड. अगदी २५० पौंड किंमत असलेलेही. माझ्याजवळ किती स्वेटर्स आहेत मलाच माहित नाही. मी म्हटले की स्विक्झर्लंडहून आपण मागवू, कारण तिथे खूप स्वस्त मिळतात. तसेच त्यांना माझ्यासाठी काश्मिरी कोट ध्यायची पण हौस. माझ्याजयळ तसे १०-१२ तरी असतील. ते काय मी मुलींना, नातवांना पुढे-मागे देणार आहे का? मग काय करणार? त्यांचा काही बाईट हेतु नसतोच. पण त्यांना ही खरेदी करणे समजत नाही हा मुख्य भाग. भारतात असताना, प्रथम पूजेला जाण्यासाठी ते माझ्याकरता साड़ी आणायला गेले. वरोबर भाचा पण होता. आणि सगळ्यात भारी किंमतीची साड़ी घेऊन आले. ती नेसून पूजेला जातांना मला फार त्रास झाला कारण ती खूप बजन असणारी साड़ी होती. (सर्व सहजयोगी खूप हसतात. श्री माताजी म्हणतात "मी अति-सौम्यः आणि अति-रौद्धः तुमच्यावर अधिकार गाजवते असे का होते? का तुम्हीच तशी आहे) ती नेसून चालायचे, उठ- बस करायची महा कठीण काम. मग मी ती नीट घड़ी करून कपाटात ठेऊन दिली. मुद्दा हा की माझ्या पतीला साड्यांबद्दल काहीच ज्ञान नव्हते. ते समजून तुमच्यात कार्य कमी आहे म्हणून बायको तुमच्यावर अधिकार आल्यावर मी त्यांनी आणलेल्या साडीला कधी नावे ठेवली गाजवते ? तुम्ही जर हे आत्मपरीक्षण करून पाहिले तर तुमच्या नाहीत. त्यांच्या देण्यामागची त्यांची भावना जाणणे व त्याची कदर करणे याला जास्त महत्त्व, (हे सर्व सांगताना श्री माताजी सारखे दुसरी बाजू कशी असते ? एका बायकोला नव्यापासून खूप मनमोकळेपणे हसत होत्या) मी पण त्यांच्यासाठी नेहमी सुटाचे कापड घेत राहते. एकदा ते म्हणाले मी स्वतःच की तो सारखा कामावरच जातो, वगैरे वगैरे सांगितले त्यावर मी माझ्यासाठी कापड घेतोः मी म्हटले ठीक आहे. पण त्यांनी असं विचित्र कापड घेतले की नवीन सुट घालून ऑफिसमध्ये गेल्यावर सगळे म्हणू लागले "साहेब, तुमची निवड अशी विचित्र कधीच नव्हती" मग ते न्हणाले "यापुढे मी पुन्हा कची स्वतः कपडा- खरेदी करणार नाही; तूच माझ्यासाठी कापड घेत जा." तात्पर्य हे की प्रश्न इतका साधा आहे की बायकांनी पतीला जाणाव्या हेही जरूर आहे. मी माझेच एक उदाहरण सांगतें. कसले कपडे आवड़तात याच्यात थोडा जरी रस घेतला तरी विघडत नाही. लोकांची मते पुरुषांना लवकर पटतात. एकदी मी आमच्या घरातील हॉलला सुंदरसा रंग लावून घेतला. तर त्याच्यावर ते एकदम खूप टीका करू लागले. मी स्हटले की उद्याची पार्टी झाल्यावर मग बघू. पण दुसऱ्या दिवशी पार्टीला आलेली प्रत्येक व्यक्ति त्या रंगाची स्तुति करू लागले, आणि ते मारा पण मी त्या बाईला इथे राहू देणार नाही." ही खरी गोष्ट आहे. आता पुरुषांना माझे सांगणे आहे की तुम्हाला अशी पत्नी मिळाली तर तिला समजून घ्यायचा प्रयल करा. तिचा काय प्रॉब्लेम आहे, ती असं का वागते याचा विचार करा. ती समजूत करून घेतली आहे? जे पुरूष बायकांबद्दल तक्रारी करत असतात तेच स्वतः बृहुतेक आक्रमक स्वभावाचे असतात. लक्षात येईल की तुम्ही तिच्यासाठी फार थोड़ा वेळ देता. घटस्फोट पाहिजे होता. मी कारण विचारले तर तिने सांगितले म्हटले की "जर तु घटस्फोट घेतलास तर तुला तो अजिबातच मिळणार नाही, मग घटस्फोट घेऊन काय मिळणार" मला हा प्रकारच समजत नाही. बायकांनी थोड़ी तरी अक्कल चालवायला नको का? आता पुरुषांनीही बायकोसाठी थोडा वेळ काढायला हवा. त्यांच्याकडे थोडेफार लक्ष द्यावे, त्यांच्या आवडी-निवडी ं माइ्या पतीने माझ्यासाठी कधीही फुले आणली नाहीत. अगदी वाढदिवस वगैरे असला तरी मग माझ्या लक्षात आले की माझ्या पतीला फुलांबद्दल काहीच आकर्षण नव्हते. गुलाब वगैरेही ते जाणत नव्हते; मग बाटले फुले म्हणून ते Cactus सारखे भलतेच काहीतरी आणतील! मग त्यांनी फुले न आणलेलीच बरे नवरात्री पूजा (६) माइ्याकडे फक्त बघत राहिले. सगळे झाल्यावर दुसरा रंग बोलण्यासारखे वाटू नये. "1 don't like this"' ही भाषाच लावायचे मी म्हटले तर ठामपणे नको म्हणाले. पुरुषांना लोकांच्या मताची फार काळजी असते. म्हणून पतीचे कौतुक लोक करतील किती लोक सहजयोगात उरतील ? म्हणून या सवयी सोडून देणे है जाणून तुम्ही काम करा, म्हणजे त्यांना पसंत पड़ते. या सर्व युक्त्या असतात. मी तर म्हणेन की पुरुष स्वभावतः सरळ मनाचे असतात पण तुम्ही त्यांना समजून घ्यायला हवे. कधी कधी ते तुम्ही तरी कोण आहात? तुमचे हृदय काय म्हणते, तुमचा आत्मा रागाबले तरी बिघडत नाही; बरेच वेळा दुसर्यावरचा राग तुमच्यावर काढतात. पुणे त्याचा फायदाच असतो कारण इतरांवर ते रागावले तर ते त्यांना तास देऊ लागतील, तुमचं तसे नाही त्यांची गुरू ही आई आहे, तसेच प्रत्येक स्त्रीने सुंदर माता, सुंदर म्हणून तुम्ही त्यांना नीट समजून घेतले तर सर्व ठीक होते. काही पत्नी बनले पाहिजे. म्हणजे सर्व स्वार्थ, सर्व प्रश्न संपतील, खराब नवरे असतात तशा काही खराब बायकाही असतात. अशा बँकासुद्धा बंद पडतील, त्याचे काम चालते कारण तुमचे इदय परिस्थितीत सहजयोगात घटस्फोट ध्यायला परवानगी आहे. म्हणून माझा है सर्व सांगण्याचा उद्देश हा आहे की तुम्ही प्रत्येकाने एक सुंदर गृहिणी बनले पाहिजे: एक गृहलक्ष्मी बनले पाहिजे. हे सांगण्याचे कारण ्हणजे तुमचे सामूहिक गृहलक्ष्मी चक्र चांगले नाही आणि त्याचा मला आास होतो. गृहिणीची योग्य जवाबदारी पार न पडल्यामुळे है होते. आता स्विस स्त्रिया पहा. त्या तशा चांगल्या आहेत पण त्यांना स्वच्छतेचीच काळजी असते. स्वच्छता करण्याच्या घांदलीमधे तुमच्याशी पाच मिनिटेसुद्धा बोलायला त्या तयार नसतात. तुमच्यासमोरही है उचल, ते उचल, झाड-लोट सतत चालू. आता घरात थोडा पसारा पड़लेला असला तर कार्य है आपल्या मालकीचे आहे अशी विघडले ? भारतीत इतके करत नाहीत. पण पार्श्चात्यांच्या घरात वेगळेच. सारखे मशीन आणि स्वच्छता. पाहुण्याच्या समोरच जरा कुठे र्लास फुटला की बाप रे! हासुद्धा एक सूक्ष्म भौतिकपणाच झाले, शहरातून महागाई खूप वाढली. पण एकंदरीत, विशेषतः आहे. पाश्चात्य महिलांना है कधीच समजणार नाही. भारतामधे एखाद्या घरी गेलात तर त्यांची रंगाची कल्पना वेगळीच दिसते. तिथेही दक्षिण भारतामधे वेगळीच रंग-संगति. प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. पण पाश्श्चात्य बायका कुणाच्या घरी गेल्या येऊ शकले नाहीत म्हणून त्यांची खूप आठवण येत आहे. गेल्याच प्रथम रंगाबद्दल चर्चा वा टीका सुरू करतात. याचें कारण म्हणजे ते लोक दुसर्यांच्या भावनांची कदर करत नाहीत. महिलानी विशेष करून दुसन्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. तसेच पाश्चात्य महिला भारतीय लोकांच्या घरी गेल्या तर तिथे मजेत जेवतील पण असे दाखवतील की जेवणाचे पदार्थ हलक्या प्रकारचे आहेत. पाश्श्वात्य संस्कृतीतच ही टीका करण्याची सवय असते. कुणी व्यक्ति भेटली तर प्रथम त्याच्या कपड्यांबद्दल असते, त्यांना वाटते की त्यांचे संगीत हृदयातून गायचे असते, शेरे मारतील. चांगल्या घराण्यांतले भारतीय लोक असं करणार नाहीत. आता आजकाल भारतातील लोकही मॉर्डन बनू लागले नैराश्य, प्रेम अशा भावना अशा तहेने व्यक्त करतांना त्यात एक आहेत म्हणा. अशा बोलण्यामुळे आपण दुसर्याचे मन दुखावते. स्त्रीने या बाबतीत काळजी घेतली पाहिजे. दुसऱ्याचे घर, दुसरीची साडी, याबद्दल चागले बोलण्याने काही बिघडत नाही. हे खोटे त्यांचे लोकसंगीत फार गोड असते. आता अमेरिकन लोकही सहजयोगात बंद झाली पाहिजे. मी जर तसे बोलू लागले तर फार महत्वाचे आहे. आता अमकें आवडते, तमक आवडत नाही असे म्हणणारे काय म्हणतो. म्हणजे पुन्हा तेच बोलणे आले की स्त्रियांनी आपल्या हृदयाकडे लक्ष द्यायला शिकावे, हृदय चिशाल कराये; लहानच असते. ते विशाल झाले की काम संपणारच. सहजयोगी महिलांवद्दल हे इतके सांगत आहे कारण माझ्याकडे त्यांच्याबद्दल खूप तक्ारी येतात. विशेषतः लग्न झालेल्या आणि त्यात काही भारतीय महिला पण आहेत रशियातील महिलांबद्दल मात्र मुळीच तक्ारी नाहीत. सर्वांत त्या चांगल्या आहेत, समाधानी आहेत. त्यांच्या गरजा फार कमी असतात, त्यांना कसली हाव नसते. कम्युनिझममुळे त्यांचा हा फायदा झाला असावा. किंवा कम्युनिझम टोकाला गेल्यामुळे त्यांच्यामध्ये स्वतःकरता मिळवण्याची भावनाच उरलेली नसते. भग कार असो की पलेट असो. आपल्या नावाचे असणे डोकेद्ुखीच असते. त्या लोकांना जणु जाणीवच नसते. अर्थात त्यांच्याकडेही काही विचित्र लोक आहेत म्हणा. त्यांच्याकडे सुधारणेच्या (1) नावाखाली बरेच बदल त्यांच्या महिला खूप चांगल्या आहेत. रुमानियातल्या मुलीही चांगल्या आहेत. आता सगळे लोक रशिया किंवा रुमानियाचा जोडीवार हवा असे म्हणू लागले आहेत. आज त्यांच्याकडचे कोणी श्री. अरुण आपटे यांनी संगीत आणि सहजयोग हे एक फार छान पुस्तक लिहिले आहे. सगळ्यांनी ते वाचलेच पाहिजे. भारतीय संगीत ॐ कारपासून निर्माण झाल्याचे व त्याचे पुढचे आजपर्यंतचे सर्व शास्त्र वाची सविस्तर हकीगत त्यात आहे. पाश्चात्य संगीताचे बरेच कलाकार आपल्याकडे आहेत. वाद्ये छान वाजवतात; पण पाश्चात्य संगीतामधे गोडवा (melocy) कमी हृदयातील भावना व्यक्त करायच्या असतात. उदा. विरह, प्रकारची कृत्रिमता येते; गाण्याच्या शब्दात तुटक तुटकपणा वाटतो. म्हणून ते प्रवाही होत नाही. रशियन संगीत, विशेषतः नवरात्री पूजा (७) तिकडें बळू लागले आहेत. संगीत खरं म्हणजे मनोरंजना बरोबरच नावे धेतलीत. त्यांची रचना ज्यांनी केली त्यांना फार हालात ते ऐकणार्याला स्वच्छ करणारे असले पाहिजे. तुम्हाला त्यातून दिवस काढावे लागत होते म्हणून त्यांनी देवीची प्रार्थना करून आनंद, समाधान मिळायला हवे. तुम्ही सहजयोगी असल्यामुळे तिला त्या राक्षस-लोकांना ठार करण्याची विनंती केली. एका मला अमका-अमका त्रास आहे" असं न म्हणता "मला थोडा दृष्टीने असे ठार मारले जाणे हाही निसर्गनियम आहे. तुम्ही प्रॉब्लेम आहे. पण मी तो लवकरच सोडवणार आहे" असे म्हणत लोकांनी सतर्क राहून प्रगती केली तर तुम्हीही खूप साध्य करू जा. तुम्हाला विजय मिळवायचा आहे. ते तुमच्या संगीतामधून शकाल. तुम्ही नसत्या गोष्टींच्या व पैशाच्या मागे न लागता कळले पाहिजे. इतर गाणारे रडतात, ओरडतात, त्यात गोडवा नसतो. तुटक-तुटकपणा वाटतो. त्यांचा वाधवृंदही असाच. भारतीय सँगीत आणि वाद्यकला फार गोड पाण्यासारखे ते वाहते असते. मला पाश्चात्य संगीत कलाकारांना सांगायचे हे की त्यांच्या गाण्यातले शब्द ऐकणाऱ्याला कळले पाहिजेत व त्यात गोडवा आला पाहिजे. भारतीय संगीत फार कर्णमधुर असल्यामुळे अर्थ कळला नाही तरी ऐकणाऱ्याला गौडवा गोष्टी केल्या की त्या तुमच्यावर उलटणार. क्रिया आणि वाटतो. म्हणून पाश्श्चात्य संगीतात गोडवा, माधुर्य आणले तर खूप फरक पडेल. हे पुस्तक प्रत्येकाने घ्या, वाचा, अर्थ जाणून घ्या म्हणजे संगीत उत्साहवर्धक, आनंददायक कसे होते है तुम्हाला दिसता कामा नये, 'सहज च्या मूडमधेच असावे. कळेल. भारतीय संगीत शिकल्यावर पाश्श्चात्य संगीत कलाकारांची कला जास्त बहरेल. पारश्चात्य संगीत कलाकार प्रसिद्धी मिळवतात. पैसा मिळवतात- अमेरिकेत कुणीही पैसा कमयू शकतो- पण ज्याला खरे संगीत शिकायचे असेल त्याने भारतीय सेगीत शिकलेच पाहिजे. म्हणून हे पुस्तक जरूर खरेदी करा. आज नवरात्रीचा चौथा दिवस आहे. तुम्ही देवीची विविध आपल्या गरजा करमी करून निसर्गाप्रमाणें रहाल तर हे कार्य होईल याची मला खात्री आहे. तसेच या भूमातेवर प्रेम करा; तीच ते सर्व घडवून आणेल. आता कोणी चर्चमधे जात नाहीत. त्यासाठी मी काही केले नाही तर भूमातेनेच सर्व घडवून आणले. आता ईंडोनेशिया आणि त्याबाजूचे लोकांना सर्वांना त्रास आहे. नदीच्या घुरात्रा होत आहे. मी यातही काही केले नाही. कारण तुम्ही चुकीच्या प्रतिक्रिया हा निसर्गातील नियमच आहे. म्हणून सहज हाच तुमचा स्थायीभाव असला पाहिजे. तुम्ही कंटाळलेले, वैतागलेले असे मी आज खूपच बोलले. उद्या मी येऊ शकणार नाही. तुम्ही विश्वासाने जाणून ध्या की माताजी आपल्यावर प्रेम करतात, आपणा सर्वांचे एक सुंदर कुटुंब असावे अशी त्यांची इच्छा आहे. त्या आपल्याला आपल्या मुलांची काळजी घ्यायला सांगतात. म्हणून मी पुरुषांना आणि महिलांना दोघांना उपदेश केला. ৫ ০ ০ आपल्या बोलण्यात किंवा वागण्यात दुराग्रह (फॅनॅटिकल) असू नये. आता काही लोकांच्यायर एखाद्या धार्मिक कृत्याचा प्रभाव पडतो. उदा. मी पाहिले आहे की काही सहज योगी पूजेला येतात, तेव्हा बंधन घेतात, रस्त्यांत चालताना बंधन घेतात, कोठेही गेले तरी वेड्यासारखे बंधन घेतात. हे निव्वळ कंडिशनिंग आहे, तारतम्य नव्हे, सहज योग नव्हे, बंधन व्यायचे की नाही हे नीट पहायला हवे. आईच्या सभोर बंधन असतेच तर मग स्वतःला बेंधन देण्यासारखे त्यात काय आहे ? पण, मी बोलत असते त्यावेळीही लोक कुंडलिनी चढवतात, बंधन घेतात. मला वाटते ते वेडेच आहेत." श्री माताजी १०-७-८८ "तुम्ही पहाल, तर, अजूनही प्रत्येक धर्मात अनेक कर्मकांडे चालू आहेत. अवतरणाच्या मृत्यू नंतर लोकांनी कर्मकांडांना सुरुवात केली. श्रीकृष्णांच्या मृत्यूनंतर लोकांना समजेना की आता काय करावे. कारण कर्मकांडे असू नयेत असे त्यांनी सांगितले होते परिणामतः त्यांचा अवतार संपल्यानंतर लोक गंभीर स्वभावाचे झाले आणि धर्मामध्ये गांभीर्याला व सर्व कर्मकांडांना सुरवात झाली. लोक अतिशय कर्म कठोर झाले आणि ल्याच्याबरोबर जीवनातला आनंद निधून गेला व इतर अनेक गोष्टींची सुरवात झाली. धर्मातील अनेक कर्मकांडाच्या खुळचटपणाला पायबंद घालण्यासाठी श्रीकृष्णांचे आगमन झाले होते त्याचे अवतरण फार महत्त्वपूर्ण होते पण किती लोकांना ते समजले आहे हैे माहिती नाही. ही सर्व लीला आहे,परमेश्वराचा खेळ आहे, हे दाखवून देण्यासाठी ते आले होते. त्यात गंभीर होण्यासारखे काय आहे ? कर्मकांड होण्यासारखे काय आहे ? परमाल्याला कोणत्याही कर्मकांडात तुम्ही बांधू शकते नाही. म्हणून स्वतःला कोणत्याही कर्मकांडात तुम्ही बांधू शकत नाही. म्हणून स्वतःला कोणत्याही कछ्मकांडात बांधून घेऊ नका, हे सांगण्यासाठी ते पृथ्वीवर आले होते." श्री माताजी नवरात्री पूजा (८) श्री रामनवरमी पूजा के प.पू. श्री माताजी निर्मला देवींचे भाषण (सारांश) कलकता : २९ मार्च ११ भोगावा लागत असे. पण अहिल्येवर तर खोटाच आरोप लागला गेला आणि ती शिळा बनली. श्रीरामांनी तिचा उद्घार केला. त्याचप्रमाणे आपल्या पत्लीयाबतचे जे त्यांचे एकपलीब्रत होते ते रामनवमी साजरी करण्यासाठी आज आपण इथे जमलो आहोत. श्रीरामचंद्राबद्दल आम्हाला काही सांगा असे मला सांगितले गेले आपल्याला माहीत आहेच की आपल्या संस्कृतीमध्ये श्रीरामांना फार ऊच्च मानतात. आपल्या वडिलांबरोबरच्या संबंधात कर्तव्य अनुकरणीय आहे. सीतादेवी साक्षात् महालक्ष्मी आहे हे त्यांना माहीत किंवा प्रेम याबद्दल आपण कमी पडलो तर हे चक्र खराब होते. होते, तरीही मानव स्वरूपात आल्यावर त्यांनी दुसर्या कोणी स्त्रीकडे श्रीराम पूर्णपणे मानव स्वरुपात पृथ्वीवर आहे; आपण श्रीविष्णूचे वाईट दूष्टि कधी अवतरण आहोत हेहि त्यांना स्मरण नव्हते, किंवा तशीच योजना बोलतांनाही आपल्यामधील पति-तत्व स्वच्छ आहे का हे आपण होती. पण सर्व संसारामध्ये "पुरुषोत्तम" असे त्याचे स्थान आहे. बधितले पाहिजे. तसेच सीतेच्या मनात श्रीरामांबद्दल जी श्रद्धा होती त्यांचे बालपण, त्यांचे विशेष गुण तुम्हाला माहीत आहेच. पण सहजयोगी म्हणून आपण लोकांनी हे समजून घ्यायला हवे की आपण प्रत्येक पुरुषानेही श्रीरामासारखे एकपलीव्रत सांभाळले पाहिजे. ज्या देवतांची आराधना करतो व त्यांना मानतो त्यांचे कोणते गुण आपल्यामध्ये प्रत्यक्षात उतरले आहेत? श्रीराम पुरुषोत्तम असल्यामुळे रावणाने सीतेचे अपहरण केल्यावर तिची सुटका करणे है आपले त्यांच्यामध्ये अनेक अलौकिक गुण होते; पण त्यातला महत्त्वाचा एक गुण म्हणजे राजकारण करताना लोकमताचा त्यांनी आदर केला; सुरू झाल्यावर त्यांनी तिचा त्यागही केला इतके ते संतुलित त्यापायी आपल्या पलनीचा त्याग केला. आजकालच्या आपल्या राजकारणी लोकांच्या हे लक्षात आले तर त्यांचा स्वार्थ नाहीसा होईल; ते धर्मपरायण होतील. पण श्रीरामांचे अनुकरण करण्याचा कोणी प्रयत्नच करत नाहीत. त्यांची मंदिरे बांधली गेली, उत्सव झाले, भजने झाली पण या सर्वांमधून श्रीराम आपल्यामध्ये स्थापित होणार क आहेत का? आपल्या जीवनात त्यांचा प्रकाश येईल का ? फक्त सहजोगीच श्रीरामांचा प्रकाश आपल्या चित्तामध्ये मिळवू शकतील. श्रीराम अत्यंत निरपेक्ष होते. सर्व देव-देवता पाप-पुण्याच्या कल्पनांपासून दूर असतात; सामान्य मानव ज्याला पाप समजतात अशा कृत्यापासूनही त्यांना पापाची वाधा येत नाही. उदा. श्रीकृष्णांनी अनेक राक्षसांना ठार केले किंवा श्रीरामांनी रावणाचा वध केला अशा गोष्टी सामान्य व्यवहारात पाप म्हणून जाणल्या जातील पण परमाल्याच्या दृष्टीने ते पाप होत नाही. कारण त्यांनी दुष्ट शक्तींचा तिने पतीविरुद्ध काहीच तक्रार केली नाही आणि अत्यंत निष्ठेने नाश केला; विनाशकारी प्रवृत्तींचा नाश केला आणि तो अधिकार मुलांना जन्म दिला, त्यंचे पालन पोषण व संगोपन केले. त्यांचे लव- त्यांना होता. तसेच देवीने राक्षसांचा संहार केला हेसुद्धा पाप नव्हते कारण राक्षसांचा संहार हेच तिचे कार्य होते, संतांचे संरक्षण हेच तिचे कार्य होते. श्रीरामानी आपल्या जीवनात अहिल्येचा उद्घार केला. होते. छोट्या वयातच त्यांनी धनुर्विद्येत पारंगता प्राप्त केली आणि अहिल्येला पतीकडून शाप मिळाल्यामुळे ती शिळा बनली; त्याकाळी स्त्री जर वाममार्गाकडे वळली आणि तिचा पति कोणी ऋषी असला व ती स्वतः उच्च स्थितीला आलेली असती तर तिला पतीचा शाप याकली नाही, म्हणून श्रीरामावद्दल नुसतं तीच प्रत्येक स्त्रीच्या मनात आपल्या पतीवद्दल असायला हवीं. तसेच सहजयोग्यांना है कठीण नाही. पुरुषांनी पत्नीचा आदर केला पाहिजे. कर्तव्य आहे असें श्रीरामांनी मानले; पण त्याच सीतेची लोकनिंदा व्यक्तिमत्वाचे होते. अर्थात सीता सादात् देवी असल्यामुळे तिचा त्याग केल्याचा काही विशेष परिणाम होण्याची शक्यता नव्हती पण लोकनिंदा झाल्यावर आपल्याबद्दल प्रजेच्या मनांत जराही संदेह नसला पाहिजे या आदर्श राजाच्या कर्तव्यानुसार त्यांनी सीतेचा त्याग केला. सीता निष्कलंक होती, देवीख्वरूप निर्मळ होती तिचा त्याग झाल्यावर तिनेही एक प्रकारे पतीचा त्याग केला. तिने स्त्री म्हणून श्रीरामांचा त्याग केला आणि श्रीरामंनी पुरुष म्हणून तिचा त्याग केला. शेवटी सीता धरणीमातेत विलीन झाली आणि श्रीरामानी शरयू नदीमध्ये देहत्याग केला. अशा प्रकारे श्रीरामांचे जीवन घटनामय व चमत्कारपूर्ण होते. त्या पति-पत्नीचा एकमेकांबद्दलचा भाव श्रद्धामय होता. आपला त्याग केला है श्रीरामाचे परम कर्तव्य होते हीच सीतेची भावना होती म्हणून कुश हे दोन पुत्र भक्तस्वरूप होते. त्यांच्यामधले शिष्यत्वाचे गुण बघायला हवे. शिष्यत्व हीसुद्धा एक शक्ति आहे व त्याचे ते द्योतक रामायण व संगीतामध्येही प्राविण्य मिळवले. याचा अर्थ हा आहे की शिष्य आपल्या गुरूला पूर्णपणे समर्पित असला पाहिजे. हे शिष्य- स्वरुप तुमच्यामध्येही प्रस्थापित झाले आहे. तसेच मातेबरोबरही. जी चैतन्य लहरी (९) आम्ही अमक्या अमक्या महाराजांना का देवतेला मानतो पण त्यांचे वर्तन त्या दैवताप्रमाणे अजिबात नसते. रामाला मानणारे राजकारणी चोर-भ्रष्ट असतातः त्यांना एकाइून जास्त बायका असतात; मग शक्ति होती, ते पूर्णपणे समर्पित होते; तिच्यासाठी श्रीरामावरोबर युद्ध करायला ते तयार होते. माता ही त्यांच्या मनामधील विश्वातील सर्वोत्तम भावना होती आणि सीतेनेही आपल्या मुलांचे संगोपन, शिक्षण आणि मुलाना धर्मतत्त्वामध्ये प्रस्थापित करणे हेच आपले एकमेव कर्तव्य मानले. आजकालच्या स्त्रिया नवयाने टाकले म्हणून रामाला मानण्यात काय अर्थ ? या दृष्टीने सहजयोग्याचे जीवनातील कर्तव्य काय हे आता रडत बसतात, आणि आपल्याला मुलांना सांभाळायचे आहे, पाहू. सहजयोग्यांनीही देवदेवतांचा प्रकाश आपल्या चिस्तामध्ये आणायला हवा. प्रत्येक बावतीत प्रत्येक प्रसंगी श्रीरामासारखे आचार-पालन केले पाहिजे. प्रत्येक वेळी श्रीरामानी किंवा सीतादेवीने काय केले असते हा विचार आधी करा. सहजयोगिनी जर असे करू याची काळजी घेतली पाहिजे. आपल्या मुलांचे संगोपन हेच परम लागली तर ती घरामघली गृहल्ष्मीच बनेल. आपल्या सर्वांना माहित कर्तव्य समजून सहजयोगामधून ही शक्ति प्राप्त करून घेतली आहे की सीतेने नंतर अनेक जन्म घेतले गृहलक्ष्मी म्हणून फातिमा स्वरूपात सीतादेवीच आली. घरीच सर्वकाळ घूंघट ओढून ती रहात श्रीरामाचे स्वतःचे जीवनही अत्यंत शुद्ध व पवित्र होते. होती पण तिच्यामधील शक्ति सर्व कार्य करत होती. घराबाहेर पडून भाषण देण्याची, लीडर बनण्याची तिला मुळीच जरूर नव्हती. तुन्हीसुद्धा घरीच राहून आपली मुले बाळे, नातेवाईक. आप्तेष्ट इ. ना सहजयोग देण्याचे काम करू शकता. पण तुम्ही प्रथम ती स्थिति करू लागले. हे सर्व कथा नवहे तर सत्य आहे. आपल्या देशात असे मिळवली पाहिजे; नंतर आपण समाजात तेच कार्य करू शकाल, अनेक आदर्श निर्माण झाले ज्यंचे जीवनचरित्र अत्यंत ऊच्च श्रेणीचे स्त्रियांनी पहिल्याप्रथम सीतादेवीसारखें शुद्ध आचरणशील बनले होते, त्यांनी क्षुल्लक दर्जांचे विचारव केले नाहीत. पण दुर्दैव हे की पाहिजे. शुद्ध आचरणाची पहिली गोष्ट म्हणजे प्रेम आणि ममता. ह्या सर्व आदर्शाकडे आपण पाहतो तेव्हा एक ढोंग आपल्या मनात वनवासामध्येसुद्धा सीता रामाबरोबर काहीही न मागता राहिली. वाढवायचे आहे याच्याकडे दुर्लक्ष करतात. सीतेने दाखवलेली बीरता व साहस है प्रत्येक स्त्रीने आपल्यामधुन प्रकट केले पाहिज़े. पतीने सोडले म्हणून काही झाले तरी आपले व मुलंचे नुकसान होणार नाही भा। पाहिजे. सीतेचा त्याग केल्यावर त्यांनी पण राजप्रासादातील सर्व ऐष- आरामांचा त्याग केला. इतकेच नके तर जमिनीवर दर्भशटचेवर झोपू लागले, अनवाणी फिरू लागले, संन्यस्त साधू सारखे जीवन व्यतीत तयार केले आणि ते स्हणजे "आपण रामाला मानतो म्हणून त्यांचे भजन-पूजा करतो" एवढीच स्वतःची चृत्ति बनवतो. हा ढोंगीपणाचे फार वाढत गेला. ज्या देशांमध्ये असे आदर्श नव्हते तिथले लोक आजकालच्या स्त्रिया नवयाजवळ सारख्या मागण्या करत असतात. सीता रामाबरोबर संतत राहिली वनामधेही जसे राम राहिले तशी. प्रथम काय असेल ते पतीला व दीराला जेवायला द्यायचे व मग ती आदर्श बनण्याचा प्रयत्न करतात. पणे इकड़े आपल्याकडे म्हणतात खायची. नाही तर आजव्या वायकांना असे करणे म्हणजे दवाव आल्यासारखे वाटते. स्त्री ही पृथ्वीतत्त्वासारखी आहे; तिच्यात इतकी शक्ति आहे की सर्व प्रकारची दडपणे ती पेलू शकते; सर्व काही सामावून घेऊ शकते आणि सगळ्यांना प्रेम वाटते. ही शक्ति परमाल्यानेव दिलेली आहे. आता हा पंखा फिरतो आहे पण त्याला ही शक्ति ज्या ठिकाणाहून आली ते मोठे का हा पंखा मोठा? स्त्री- शक्तिस्वरूप हा महाशक्तीचा एक सागर आहे; आणि त्यातूनच पुरुषही आपले कार्य करत असतो. म्हणजे स्त्री ही Potential शक्ति तर पुरूष ही Kinetic शक्ति. पण पुरूष भागदौड करती न्हणून स्त्रीला भागदौड करावेसे वाटणे हे चुकीचे आहे. ती बसूनच कार्य करणार. दोघांचे कार्य व क्रिया वेगवेगळ्या आहेत. दोषांनाही आपापल्या क्रियांमधे समाधानी रहायला पाहिजे. तशी वेळ ठेपली तर स्त्री पुरूषापेक्षाही जास्त कार्य करू शकते. महाराष्ट्रात ताराबाई नावाची १७ वर्षीय विधवा झालेली स्त्री शिवाजी महाराजांची सून होती आणि त्या परिस्थितीत इतर सरदारांना जमले नाही ते औरंगजेबाला जेरीस आणण्याचे काम तिने केले. स्त्री अशा तन्हेने प्रचंड शक्ति सामावून घेणारी असते. स्हणून तिने ही शक्ति फालतू, हालक्या-सलक्या कामामध्ये दवडली तर ती शक्ति नष्ट होतें. स्वी "राम आदर्श होते, आम्ही त्यांच्यासारखे कसे होणार?" हाच प्रकार कृष्णावद्दल आणि इतर महान पुरूषांवद्दले. पण आपल्यामध्ये जर राम आहेत तर त्यांचा प्रकाश आपल्या चितामध्ये यायलाच पाहिजे. तो का नाही येणार? आपण ती स्थिती का नाही प्राप्त करू आणि शेकणार? आपण तसा प्रचल करायला हवा. सहजयोगी म्हणून आपण हे लक्षात घेतले पाहिजे की श्रीरामांसारख्या स्थितीतील आपण आलो तर सारे राजकारणच संपून जाईल. जेव्हा सर्व सहजयोगी असे ठामपणे म्हणू शकतील की आमच्यामधे श्रीरामाचा प्रकाश आला आहे तेव्हा आपल्या सर्व समस्या संपून जातील. राजा म्हणून श्रीराम जे करत होते ते अगदी निरीच्छ भावनेने, एक विदेही जीवनासारखे करत होते; आणि त्यामुळे सार्या प्रजेमधे धर्म प्रस्थापित झाला; त्यांना चांगली शिक्षा मिळाली, त्यांची उन्नति झाली, त्यांच्यामध्ये आदर्श प्रस्थापित झाले. हाच श्रीरामांचा ध्यास होता व त्यासाठीच त्यांना स्वतःचे जीवन आदर्शरूप ठेवावे लागले. तुम्हाला कुणीतरी उपदेश करू लागला आणि तो स्वतःच त्याविरूद्ध वागणारा असला तर त्या व्यक्तिबद्दल तुमच्या मनात कधीच आदर राहणार नाही; तुम्ही त्यांचा उपदेश मानणार नाही. पुष्कळ लोक म्हणत असतात की रामनवमी पूजा (१०) मानणार नाहीत. तिचे ऐकणार नाहीत. त्याचप्रमाणे पत्नीनेही पतीचा कधीही अपमान होईल असे वागू नये. पती-पत्नी दोघांनाही या गोष्टींचे भान नसले, पली म्हणू लागली की माझेच खरे वा पति म्हणू लागला मी म्हणतो तसेच झाले पाहिजे तर झगडेच होणार. ही पुरुषापेक्षा कितीतरी पटीने अधिक कार्य करू शकते. स्हणून तिने आपल्यामधील या शक्तीचा मान राखला पाहिजे आणि ही शक्ति न दवडण्याबद्दल तिने सतर्क राहिले पाहिजे. स्त्रीचे कार्य महत्त्वपूर्ण व गौरवपूर्ण आहे आणि म्हणून ती लज्जाशील व सूझ-वूझ असणारी हवी. पुरूष हे पुरुषाला आपल्या मनासारखे पलनीला वळवता आले तर भांडणे तिचे काम. ढाल जशी तलवारीचे काम करू शकणार नाही, तलवार जसे ढालीचे काम करू शकणार नाही. मग दालीचे महत्त्व जास्त का तलवारीचे? ढाल तलवारीचे घाव पचवू शकते म्हणून तिला महत्त्व. तसे स्त्रीने ढालीसारखे असावे. अशा शक्तिशाली स्त्रीचा पहिला गुण म्हणजे नम्नता. नम्रतापुर्वक आपली शक्ति आपल्यामधे सांभाळून ठेवली पाहिजे. सहजयोगिनींना हे कठीण नाही. खूप बडबड करणान्या सहजयोगिनी मी पाहाते, त्यांना खरे तर पुरूषांबरोबर जास्त बोलायची गरज नाही, उलट स्त्रयांनी पुरूषांसारखे काही चुकत असेल तर तिला जरूर रागवा किंवा स्पष्ट नाही म्हणा. सहजयोगाचे सर्व ज्ञान मिळवले पाहिजे, सर्व चक्रांची सविस्तर माहिती असावी. या बाबतीत त्यांनी पुरूषांच्या मागे पडता कामा नये. आता पुरूषांबद्दल बोलायचं म्हणजे श्रीरामचंद्रांचा आदर्श सहजयोगी एकमेकांच्या भांडणाबद्दल सांगतात तेव्हा फार आश्चर्य आपल्यासमोर ठेवायला हवा. या बाबतीत मुसलमान लोकांमध्ये एक दोष मला दिसतो जो त्यांच्या देशात आढळत नाही. त्यांच्याकडे संसारात ( जगात) ते कसे आनंदाने राहू शकणार? म्हणून प्रत्येक रस्त्याने जाणार्या स्त्रीला फार जपतात पण आपल्याकडे स्त्रीकडे पतीने आपल्या पलीबद्दल जागरूक असायला पाहिजे आणि इतर फक्त उपभोगवस्तू म्हणून बघतात; जाणाच्या येणाऱ्या प्रत्येक स्त्रीकडे सर्व स्त्रियांकडे आई/बहीण म्हणून पाहिले पाहिजे. हे जर मान मोडेल इतके वळून-वळून बघणार, प्रत्येक स्त्रीकडे नजर लावणे हे मोटे पाप आहे; सहजयोगात तर ते निषिद्ध मानले आहे. त्याने जे हे कार्य करत आहे ते श्रीराम, श्रीकृष्ण, ईसामसी कुणी करू सहजयोगामध्ये नुकसानच होईल हे नक्की; नाही तर अंधत्व येईल. यामुळे जे मोठे नुकसान होते ते म्हणजे तुमचे चित्त खराब होते; ते अधर्मी स्त्रीलंपट म्हणून त्यांना ठार केले असते; श्रीकृष्ण असते तर अस्थिर होते. चित्त जर भरकटायला लागले तर आत्मसाक्षात्काराचा सुदर्शन चालवून त्यांना खतम केले असते. म्हणून हे कार्य एक कार्य फ़ायदा? चित्त एकाग्र झाल्याशिवाय ते कार्यान्वित होणार नाही. एकाग्र चित्तव कार्य करु शकते. पाश्चात्य देशामघे हीच मोठी कसल्याही प्रसंगी कार्य करू शकते. आणि तिचे करणे इतके कोमल अडचण आहे. पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही मी नेहमी सांगत असते की जमिनीकडे पाहत चला, जमिनीपासून तीन फुटांपेक्षा वर दृष्टि जाणतात की आई आपल्या हितासाठीच हे करते. मातेचे प्रेम टाकू नका. कारण लहान मुले, फुले, फुलझाडे हेच तीन फुटापर्यंत निव्व्याज असते. माझी मुले ठीक व्हावी. माझी शक्ति त्यांना मिळावी नजरेत येत असते. त्याहून वर बघण्यासारखें काय आहे? अशा तहेने आपले चित्त प्रत्येकाने नियंत्रणात आणले पाहिजे. श्रीराम तुमचे आदर्श आहेत तर त्यांच्यासारखे चित्त कंट्रोल करायला पाहिजे. आपल्या पत्नीलाही समजावून सांगा की ती शक्ति आहे व तुम्ही हे सर्व हानिकारक असतें. स्त्री ही Potential आहे. तिने मागे तिचा आदर करता. पण तीसुद्धा त्यासाठी योग्य हवी. म्हणून म्हटले राहूनच कार्य करायचे आहे. तुम्ही म्हणाल की माताजी सारं आहे की "गत्र नार्याः पुण्यन्ते, रमन्ते तत्र देवताः ।" दुष्ट स्वभावाच्या राक्षसी वृत्तीच्या स्त्रीची कुणी पूजा करेल का? म्हणून शक्तिशाली आहात है मीच जाणते. आता तुम्ही माझ्यावर सर्व काही स्त्रीनेसुद्धा स्वतःला पूज्यनीय ठेवले पाहिजे. तसेच स्त्री ही आपल्या मुलांची आई आहे हेहि ध्यानात घ्या. मुलांसमोर पतलनीला तुम्ही रागावत राहिलात तर तिचा मान कसा राहणार? मुलंही मग तिला वेडेवाकडे वोलतात, बोलू दे, एकमेकांना वाचवर्णे होणारच नाहीत. पुरुषाला तसे मनवणे खूप सोपं आहे. कारण मुळात ते मुलांसारखे भोळे असतात. बाहेर ऑफीसमध्ये पुरुष परेशान झाले की घरी येऊन बायकोवर तो राग काढतात. म्हणून बेकार गोष्टींवर त्यांना परेशान करू नये; मुलांना करतो तसे त्यांना माफ करत जावे. पत्नीमधे जोपर्यंत हा भाव रुजणार नाही तोपर्यंत दोघांमध्ये सामंजस्य येऊ शकत नाही. तसेच एतीनेही आपल्या पत्नीला काय आवडते, काय हवे, काय नको इकडे लक्ष द्यायला हवे. पलीचे खरोखरच जर पण बारीकसारीक क्षुल्लक गोष्टींवरून झगडा करण्याची मुळीच जरूरी नाही. विशेषतः सहजयोग्यांनी लहानलहान गोष्टींवर वाद घालणे अगदी अयोग्य आहे व ते टाळले पाहिजे. मला तर वाटते. सहजयोगी एकमेकांबरोबर प्रेमाने राहू शकत नसले तर साऱ्या सहजयोगात येऊनही जमले नाही तर कधीच शक्य होणार नाही. मी शकले नसते, जर श्रीराम असते तर त्यांनी शिरच्छेद केले असते, माताच करू शकते; तिच्यामधे प्रेमाची एवढी शक्ति आहे की ती असते की मुलासारखे सहज, मुलांना मारले, रागावले तरी मुले हाच तिचा ध्यास असतो. पण काही बायका अशा असतात की सारख्या पुढे-पुढे असा आक्रमकपणा दाखवतात. पति गप्प पण ही आगाव. अशा परिस्थितीत मुले विघडतात; वाईट कामांकडे वळतात. बायकांनाच सांगतात. पण याचे कारण न्हणजे तुम्ही किती सोपवले आहे; लोकांना पार करा, त्यांची चक्रे ठीक करा, त्यांचे आजार बरे करा, दिवसभर हेच करा. श्रीरामांनी एका अहिल्येचा उद्धार केला; येशूने एकतीस लोकांचा उद्धार केला; मी तर ३१०० रामनवमी पूजा (११) लोकांना ठीक केले असेल. जगभर हिंडत रहा, सर्व लोकांवर कार्य म्हणण्याचा अर्थ हा की जे काय करायचे ते संतुलनामध्ये तुम्ही केले पाहिजे. म्हणून हनुमानाची सेवा पाहून तुम्ही शिकले पाहिजे. मी धडधाकट असल्यामुळे माझी काही खास सेवा करायची पण जरूर समोर आले तरी त्यांचे सर्व प्रश्न माइ्यात येतात आणि या प्रेमातूनच नाही. माझी सेवा करायची असेल तर सहजयोगाची सेवा करा. तुम्ही सर्व घटित होते. आणि म्हणूनच मला त्याचे काही वाटत नाही; थोडा किती लोकांना साक्षात्कार दिला, जागृत केले हे पहा. नवीन लोकात तुम्ही किती आस्था धेता? प्रोग्रॅमला कोणी नवीन आले तर याला ही पकड़ आहे, याच्यात भूत आहे वर्गरे मुर्खपणाची बडबड करू नका. त्यांचा आदर ठेवला पाहिजे. पुरूष आणि स्त्री एकाच रथाची चाके सहजयोगात आल्यावर सोडून दिलेल्या एका व्यक्तीला मी कारण विचारले तर म्हणाला माझ्यामधे तीन भुते आहेत असे मला बाजूचे चाक उजवीकडे लावले किंवा उजवीकडचे डावीकडे लावले सांगितले; मी म्हटले की तुम्ही विश्वास कसा ठेवला तर म्हणाले की ते कुणी महारथी सहजयोगी होते आणि औरडून ओरडून तसे सर्वांना आपापल्या जागी असल्यामुळे एकमेकापासून मिन्न आहेत. आकाराने सांगत होते! हनुमान म्हणायचे रामाचे कार्य करणे हेच माझे कार्य. आपले कार्य काय आहे तर सहजयोग करणे, इतरांची कुंडलिनी जागृत करणे, दुसर्यांना ठीक करणे, सर्वांना शांति मिळवून देणे व कुटुंबाचा विचार केला, बहीण-भाऊ, आई-वडील यांचाही विचार सर्वांशी प्रेमाने वागणे. त्यांना सहजयोगाची माहिती समजावून सांगणे- पण नुसती लेक्चरवाजी नको. अशा काही लोकांना मला सांगावे लागले की आता लेक्चबाजी बंद केली नाहीत तर सहजयोगच बंद पड़ेल: जरा चान्स मिळाला की तास-तास लेक्चर असूनही तिचा त्याग केला. नाही तर आजकालचे पुरुष पतनीला हे देत सुटतात; माईक हातात आला की सोडायलाच तयार नाहीत. ही आता एक बीमारीच झाली आहे. खरं म्हणजे माइ्या प्रोग्रामची असतात. श्रीरामंनी साक्षात देवी-स्वरूप शुद्ध असलेल्या पलीचा व्हिडिओ कॅसेट दाखवा किंवा ऑडिओ कॅसेट लावा एवढेंच पुरे आहे. नवीन लोकांना ठीक करण्यासाठी एका ठिकाणाहून दुसरीकडे भागदौड करण्याचीही जरूर नाही. खरं म्हणजे तुम्ही प्रत्येक जण महिलासुद्धा, दुसऱ्यांना ठीक करू शकता पण कुणी पुढेच येत नाहीत. इकडे म्हणे एकच माणूस भारतात सगळीकडे जात राहती; लंडनमधे असे १५-२० लोक काम करत असतात. त्यात काय अवघड आहे? बंधन घ्या. दुसत्यांना ठीक करा; वाहेरून माणूस बोलवायची गरज नाही. तुम्ही स्वतःला ठीक करत नसाल तर प्रवृत्ति आपल्याबरोबर चिकटून येतात म्हणून अशा बाबतीत काळजी दुसऱ्याला कसे ठीक करणार? तुम्हा सगळ्यांजवळ ती शक्ति आहे. तिचा उपयोग करा. वृक्ष पसरत असतानांच खाली खोलवर जात असतो. तसेच तुमचे आहे; जितके कार्य कराल तितके गहनतेत याल. पूर्वीच्या काळी संतांजवळ ही शक्ति नव्हती, एकाद-दुसऱ्याला ते देऊ शकले. पण आता तुम्हा सर्वाजवळ ती शक्ति आहे मग तुम्हाला काय करमी पडणार आहे? पण तुमचे चित्त अजूनही भरकटत आहे, कशाकशाला तुम्ही अजून चिकटून आहात. तुमचे कार्य समाजात परिवर्तन घडवून आणणे हे आहे. म्हणून श्रीरामांच्या माध्यमातून कार्य करा. यातून आपण आदर्श मानव कसा असतो है शिकायचे आहे; धर्मानुरुप कसे रहायचे हे शिकायचे आहे. कितीही संकटे आली, समस्या उत्पन्न झाल्या तरी धर्म सोडू नका आणि करा है सोपे आहे का? पण ही शक्ति प्रेमाची असल्यामुळे मला तेच करण्यात आनंद होतो. जिये जाते तिथे लोक पायावर येतात. नुसते त्रास झाला तरी हरकत नाही. हीच माझी इच्छाা आहे. पुरुषांनीसुद्धा स्त्रियांना पूर्ण मनापासून मदत केली पाहिजे, त्यांना समजून घेऊन बनली नाहीत तर रथ पुढे कसा चालणार ? जसे रथाच्या डाव्या तर चालत नाही. म्हणजे ही दोन चाके एकसारखी आहेत पण जसे ते वैगळे असतात तसे त्यांचे कार्यही वेगवेगळे आहे. श्री रामचंद्रांनी फक्त पति-प्नीचाच विचार न करता आपल्या मुलांचा, केला. मनुष्याने हेच करायला पाहिजे. तसेच त्यांनी प्रजा, समाज, देश, राज्य इ. सारयांचा विचार केला आणि मनुष्याचे कर्तव्य काय है दाखवून दिले. आपली पत्नी सीता पूर्ण शुद्ध असल्याचे माहीत पाहिजे, ते पाहिजे, हे द्या. ते द्या. इ. इ. प्रकारात गुरफटलेले त्याग केला. म्हणून आपल्याला है माझे, है घर माझे, नातलग-मंडळी इ. बद्दल जे ममत् असते आपल्यामधले चार-पाच लीडर्स त्यांच्या बायकांच्यामुळे काढले गेले. म्हणून स्त्रीने सहजयोग जास्त समजून घेतला पाहिजे आणि नव-्यालाही पत्नीबरोबर थोडेसे बोलू नकोस, धावपळ करून नकोस, तुझे चक्र ठीक नाही असे एकसारखे म्हणू नये. सहजयोगात आल्यावरही कधी कधी आपल्या त्याचा विचार करायला हवा. जमवून घ्यायला हवे; तिला खूप घ्यायला हवी. आता आपल्याला श्री हनुमानाचा, ते श्रीरामाची कशी सेवा करत होते याचा विचार करायचा आहे. त्यांची कार्यपद्धती सहजयोगात आपण वापरायला पाहिजे. आता याचा हा अर्थ नाही की तुम्ही माझ्यासाठी स्वयंपाक करत रहा; मी तर काही खातच नाही उलट माझ्यासाठी एवढे पदार्थ बनवता त्याचाच मला त्रास असतो. जो देव खातच नाही त्याला सारखा जैवणाचा त्रास कशाला द्यायचा? मला तुमची तत्परता पाहिजे. हनुमान काही रामासाठी जेवण बनवत नसत. जे करायला पाहिजे ते तुम्ही करा. तसेच माझ्यासाठी नेहमी तन्हेत्हेच्या भेटवस्तू तुम्ही देता त्याचाही मला कंटाळा आला आहे. नुसती फुलें आणलीत तरी पुरे, तीसुद्धा फार जास्त नको. नाही तर कधी कधी फुलांचा व हारांचा ढीग पाहूनच मला भिती वाटते. सहजयोग खंबीरपणे पसरवा. तुम्हा सर्वांना अनंत आशीर्वाद. रामनवमी पूजा (१२) शक्ति - पूजा म प.पू. श्री माताजी निर्मला देवींचे भाषण (सारांश) सर वि दिल्ली : म. १२,१३ बलशीली कार्यान्वित होत आहेत आणि ती शक्तीच तुम्हाला , समृद्ध व स्वास्थ्यशाली बनवणार आहे. दुसरी कुठलीही तुम्हाला जरूर नाही; आणि तसे जरा जरी केलेत तरी तुम्ही खाली याल. उदा. स्वतःला फार मोठे समजणारे लोक मला निरोप पाठवतात की आम्हाला काही खास कामासाठी तुम्हाला भेटायचे आहे. तसं कोणी स्पेशल नसतातच. मग इतर लोक म्हणू लागतात की नाही भेट दिली तर उगाच त्रास देतील त्यापेक्षा भेटू दिलेल बरे, मग मोठ्या समारंभासारखे ते माझ्यापुढे येतात. पार होतात. ठीक पण होतात. पण त्यानंतर ते पुन्हा नाव घेणार नाहीत. कारण त्यांना सत्याची शक्ती किती महान आहे हे समजतच नाही. एकदा जर सहजयोग घेतला तर सहजमध्येंच उतरणे योग्य आहे. आज आपण शक्तियुगांत शक्तीची पूजा करणार आहोत. शक्तियुगाची सुरुवात झाली असल्यामुळे शक्तिदेवीचे रूप प्रखर झाले आहे. शक्तीचे पहिले रूप आहे प्रकाश; तेजस्वी, तेजःपुंज शक्ती. ही शक्ती जेव्हा सत्ययुगांत प्रगट होईल तेव्हा सर्व अनीतिमान लोक उघडे पडणार आहेत; त्यांची सारी कारस्थाने उघडकीस येतील, आजपर्यंत त्यांच्या ज्या गुप्त कारस्थानांत ते गुंतले होते ते पण सर्व जाहीर होतील. मनोवृत्तीहीन वा हिंसक अशा दूष्टप्रवृत्ती- ज्या सत्याला मान्य नाहीत- पसरवणाऱ्या सर्व संस्था किंवा व्यवस्था यातून वाटणार नाही. कारण सत्याच्या प्रकाशामध्ये हे सर्व उघडकीस येणार आहे: त्या प्रकाशामध्ये शक्तीचे एक विशेष स्वरूप तुमच्या नजरेस येणार आहे, तिची नाही तर तुमचे काही सांगता येणार नाही. सहजमध्ये एक खास आकृती दृष्टीस पडणार आहे. कारण मी पूर्वीच आल्यावरही माझा काय फायदा होणार, माझा मुलांगा- सांगितले आहे की, आता कृतयुग सुरू होणार आहे व नंतर मुलगीपासून पैसा-धंदा-इनकम टॅक्स इ. इ. पण हे सर्व प्रश्न सत्ययुगाचा प्रारंभ होईल; सत्ययुगाचा सूर्य क्षितीजावर आलाच आहे. याची प्रचितीही तुम्हाला येईल. परिणामी सत्याच्या समोर जे असत्य आहे ते लपून राहणार नाही; मग तो सहजयागी बेकारच म्हणायचा आणि समाधान एकदा मिळाले की मंग असला तरी त्याची धडगत नाही; सहजयोगी म्हणूनही चुकीच्या मागायचे काही राहतच नाही. काहीही चुकीचे काम करण्याची मार्गाकडे चालत असलेल्यांचा निभाव लागणार नाही; आजपर्यंत सत्याने त्यांना आधार दिला, संभाळ केला पण आता ती स्थिति संपली; सत्याकडे तशी शक्ति नाही. मी कालच सांगितले होते की सत्याची सर्वांत मोठी शक्ती म्हणजे प्रेमशक्ती. प्रेमाचा आलेले पण पैसा-भांडणं-झगडे करणारे बरेच लोक मी पाहिले पण खोलवरचा अर्थ हाच असतो की निरपेक्ष, निःस्वार्थ भावनेने ते सारे दूर गेले. कारण सहजची शक्तीच त्यांना धुडकावून सगळीकडे प्रेमाचे साम्राज्य पसरवायचे; आणि ती शक्तीच मग कार्य करू लागेल. पण परमचैतन्याच्या या कार्यसिद्धीसाठी तुम्हालाच त्याचे माध्यम बनायचे आहे; ते जर स्वतःच कार्य करू शकले असते तर आज तुम्ही सहजयोगी होण्याची जरूरच नसती; एकदां आकुंचन व मग पूर्णपणे उठणे चालूच राहते. सहजयोगाचीही जरूर नसती. पण आज जी सहजयोगाची आदिशंकराचार्यांनी व्हायब्रेशन्सला 'स्पंद' हा शब्द दिला आहे. आवश्यकता तुम्हाला समजली आहे ती म्हणजे सामूहिकतेमध्ये सहजयोगी आता तयार होत आहेत. तुम्हीच चैतन्याचे वाहक आहात. म्हणून तुम्ही की, आपली वागणूक अशी झाली पाहिजे की, आपण सहजमध्ये बघणार नाही. याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. कारण ती पुढे-पढे प्रगती प्राप्त करून घेऊ. मी नुकतेच म्हटले होते की शक्ती तुमच्यामध्ये प्रवाही झाली आहे सर्व शक्त्या तुमच्यामधून एकामागोमाग सुटणारे असतात. खरे तर सहजमध्ये आल्यावर माणसाला जर समाधान नसेल तर त्याच्यासाठी सहजयोग जरूर नाही. घरातल्या लोकांना, नातेवाईकांना, समाजाला हानिकारक असे कुठलेही कार्य सहजमध्ये आल्यावर सिद्धीस जाणार नाही, त्याचे परिणाम भोगावेच लागणार. सहजयोगांत लावते. आता ठीक होऊन परत आले तर गोष्ट वेगळी. जसे समुद्राला भरती आणि ओहोटी आणणाऱ्या दोन शक्ती असतात त्याचप्रमाणे सहजच्या शक्तीचे स्पंदन चाललेले असते. म्हणून म्हणजे एकदा आपण वर येता पण लगेच आपण खाली फेकले जाऊ शकता मी तुम्हाला घावरवीत नाही तर सूचना देत आहे कुठल्याही चुकीच्या मार्गाकडे ढुंकुनही उत्तर-भारतात सहजयोग खूप जोरांत पसरत आहे, हजारो नवीन चैतन्य लहरी (१३) लोकांची रीध लागली आहे कारण सहजयोगांति अनेक प्रकारचे फायदे आहेत. आरोग्य मिळते, पैशाचे प्रश्न सुटतात, संतान सुंदर-सुंदर फुले दिसत आहेत पण आपल्यापैकी कीती जणांची प्राप्ती होते इ. अनेक प्रकारचे फायदे कमी-जास्त प्रमाणात सर्वाना दृष्टी तिकडे गेली असेल माहीत नाही. मिळाले आहेत. पण सहजयोगातून होणारा सर्वात मोठा लाभ म्हणजे समाधान: मग काही सांगणेच शिल्लक रहात नाही. ही तुम्हाला तेच दाखवेल जे तुमच्यासाठी सुखाचे, आनंददायक स्थिती आली का मगच आपण सहजयोगांत स्थिरावलो असे असेल, त्यामधूनच तुम्हाला स्वार्थ म्हणजे 'स्वचा अर्थ समजेल. समजा. त्यानंतर तुमच्या नकळत सहजच तुमचे पालन-पोषण करणार, तुमची देखभाल करणार. आपल्याला पूर्णपणे संतुष्टता काढले आहेत. लोकांना वाटते स्वार्थ म्हणजे स्वतःसाठी पैसा -सत्ता मिळते आणि ऊच्च प्रकारचे समाधान मिळते. लोकांना तर वाटेल कमवायचा मार्ग, पण त्यांतून समाधान मिळणार नाही. म्हणजे की तुम्ही निरीच्छ झालात असे वाटेल, संन्यासी झालात असे म्हणतील पण तुम्हाला त्याचे काही वाटणार नाही. एकदा मी अमेरिकेत एका दुकानात गेले आणि त्याच्या मालकिणीला जागृती सांभाळणारा जो कोणी आहे त्याला कोट्यावधी हात आहेत. दिली नंतर ती म्हणाली, "माताजी, कमाल झाली. आधी मी त्याने तुम्हाला पदरांत घेतले आहे. मग चुकीच्या मार्गाने कशाला दुकानांत काय आले, काय विकले गेले याची इत्थेभूत माहिती जायचे? कशाला फालतू गोष्टींच्या मागे धावायचे? त्यामुळे ठेवायची, तरी नेहमी तोटाच. पण आता मला कशाचीच काळजी वाटत नाही आपण तरीही मला नफाच नफा होत आहे. मला कळतच नाही." म्हणजे सहजनेच तिला दत्तक घतले आणि आन्ही एकदां कॅनडामघून चार-पांच मातीच्या मूर्ति आणल्या, कुणीतरी जणू दुकान चालवत आहे आणि ती आरामात मस्त आहे. अशी तिची स्थिति झाली. असे झाले की मनुष्य समजतो की तो समाधानाच्या खूप वरच्या थराला आला आहे. त्याला कसलाही विचार करण्याची जरूर रहात नाही. कारण तो विचारांच्या पलीकडे गेलेला असतो. सहजांत येण्याआधी तो प्रत्येक बाबतीत विचार करतो प्रल्येक आहे ते कार्य सहजमध्ये होणारच होणार. म्हणून सहजवर सर्व गोष्ट तोलून-मापून तपासतो, सारखा घड्याळ बघतो. आणि काही सोपवायला शिका. पुष्कळ वेळा आपण पाहतो की लोक इतके करूनही काही ना काहीतरी बिघडते व डोकेदुखी होते. उगीचच काळजी करत बसतात. पण सहजचे कार्यच अर्थाप्रमाणे सहज आहे, प्रत्येक गोष्ट एकदमच सहजपणे घडते. हे अनुभव तुम्हा सर्वांना आले असतील मनःशान्ति असे आहे. तुम्ही मनःशान्ति मिळवली पाहिजे जे काही किंवा येतील म्हणून सहजावर सर्व सोपवणे ही शक्ती या संत्ययुगांत कार्य करणार आहे तुम्ही सहजावर पूर्णपणे निर्भर झालात की तुमचे सारे जीवनच सुगंधित, सुंदर होऊन जाते ऐकली असतीलच. हजरतला तर आज्ञा मिळाली होती की, "उद्या आणि तुम्हाला कसलीही काळजी करण्याची जरूर पड़त नाही माझ्यासमोर येऊन मान वाकबून मुजरा केला नाहीस तर तुझा एकदां आमच्याकडे चोरी झाली. सर्व कपडेलते गेले आणि सिल्कची एकुलती एकच साडी शिल्लक राहिली3 तीच साडी मी समुद्रात जशी भरती येते आणि ओहीटी होते तसे सहजमध्येही बाहेर पार्टीला वगैरे जाताना वापरायची. माझ्या पतीला पण त्याचे दोन शक्ती तुमच्यावर देखरेख करत असतात. पहिली शक्ती नवल वाटू लागले. आता तर मी नको नको म्हणत असते तरी तुम्ही साड्या देतच राहता; त्या ठेवावच्या कुठे हाच मला प्रश्न पडतो. म्हणून समाधान मिळणे ही फार फार मोठी गोष्ट आहे. आता लोकांना एक गोष्ट धडपड करून मिळवली किंया कर्ज काढूनही महागडी वस्तू मिळवली तरी थोड़्याच दिवसांनी आणखी दुसर्या वस्तूची हाव सुटते. आजकाल दिल्लीमध्ये सगळीकडे तुमचे लक्ष जर तुमच्या आत्म्याकडे असेल तर आत्मा र आपल्या पूर्वजांनी 'स्वार्थ सारखे अनेक अर्थपूर्ण शब्द शोधून 'स्वार्थ' हा शब्द 'शोध, शोधून काढ असा आहे. सहजधारेत आल्यावर तुम्हाला समजले पाहिजे की या सत्ययुगांत तुम्हाला तुम्हालाच पक्कड़ येऊन त्रास होणार आहे. शिवाय कसल्या अयोग्य गोष्टींमध्ये अडकलात तरीही चुटकीसारखे सुटाल, उदा. इकडे येतो त कस्टमअधिकान्यांनी त्याची किंमत १८००० लावली? १८ रू. जेमतेम किंमतीचे १८००० रु! पोलीसही आले; तेही माझ्यासारखे हसू लागले. पण शेवटी सांडून दिले. म्हणजे दुसर्याची चूक होती म्हणून प्रश्न आपोआप सुटला. सहज आपोआप असे सर्व घडवून आणतो. जे जरूरीचे व आवश्यक सत्ययुगात शक्तीचे जे रूप आहे ते प्रकाश, सत्य प्रेम व घडत आहे ते नुसते पहात रहा, जर कुणी विचलित होत असेल तर तो सहजी नाही. सॉक्रेटिस हजरत निजामुद्दीन ही नावे तुम्ही शिरच्छेद होईल" पण त्या रात्री शहेनशाहाचाच वध झाला. प्रगती (बढ़ावा) करते तर दुसर शक्ती तुम्हाला दूर फेकते. एकदां जो सहजयोगांतून बाहेर गेला की त्याचा माझा संबंध संपला, माझ्यावर त्याचा काही अधिकार नाही. माइ्यावर जर काही अधिकार हवा असेल तर प्रथम सहजयोगांत न्हाऊन घ्या. जसे सोन्याला तापवून त्याचे कुंदन केले (कोंदण) की त्याच्यात हिरा शक्ति-पूजा (१४) रहायच्या तिथे एक चर्च हते आणि शेजारीच एक पब होता. पवमध्ये येणारे लोक आतून तर होऊन धडपडत बोहर येणारे लोक पहायचे पण तरीही आत जाण्यासाठ रांगा करून उभे रहात. या सर्वांचा अर्थ हाच की विचार करण्यामुळे बुडीचे घट्ट पकडण्याची शक्ती येते. कोंदणांत हिरा नुसता ठेवल्यासारखा बसवलेला असतो पण ते नाजूक तुम्हीही असे कोंदण बनू शकता. मग तुम्हाला समाधानाची शक्ती प्राप्त होते. समाधानात विचार भावळलेले असतात. सहजयोगांत तुम्ही भावना, बुद्धी यांच्या पलीकडे (गुणातीत) अवस्थेत येता नुकसान होते. बुद्धीमधून माणसाने जे जे काम कैले ते जिथे विचारांना थारा नसतो. काहीही नजरेस आले तरी त्याच्यावर विचार मनात येतच नाहीत. आपला अहंकार आणि आजही भोगतः आहोत. पण आल्याच्या प्रकाशांत जे कार्य होते संस्कार यांच्यामुळे आपल्या मनात विचार येत असतात. तसेच ते नेहमी सुचारू रूप असते; त्यांत समजूतदारपणा असतो आणि अति वाचन, कुणीतरी गुरू मानणे, चर्चा करत राहणे इ.मुळे विचारामध्ये चेतना नसल्यामुळे त्याच्यात असा समजूतदारपणा, येतात. रामदास स्वामी म्हणातात, "मिटे वाद संवाद ऐसा करावा" आपण सहजमध्ये आपल्यावरही प्रत्येक बाबतीत विचार करत राहतो. खरे तर असे म्हणायचे की सहजला आपण पूर्ण वळनू पाहण्याची जरूरी नाही. कारण आता तुमच्याजवळ कोंदण हिन्याला पकडून ठेवते. अहंकारातून झाल्यामुळे चुकीचे ठरले त्याचेच परिणाम आपण सूझ-बूझ नसते. आज आता सत्ययुगाची सुरूवात झालेली असल्यामुळे मागे प्रकाशाची महान शक्ती आहे. आणि असा विलक्षण प्रकाश की ज्याच्यामध्ये तुमची छायासुद्धा पडत नाही. पुढे प्रकाश, दोन्ही बाजूंना प्रकाश व मागेही प्रकाश, पण हा प्रकाश, त्याची ज्योत वाहून त्याच्यावरच भरवसा टेऊन आहोत तर विचारही सहजच करणार; आपल्या सभोवार जे काही प्रश्ন आहेत त्यांतून सहजच मार्ग काढणार. आता आज मी तीन वाजता पूजा करू असे म्हटले; मनात आले की घरातले सर्व उसकून तीन वाजता लोक तुम्हालाच प्रज्वलीत करायची आहे. त्यासाठी छोटासा उपाय मी कसे येऊ शकणार? उशीरच होईल, तरी ठीक, होऊ दे. काही विधड़त नाही असेही वाटले. प्ुष्कळ वेळा माणसाचा रस्ता चुकतो. पत्ता हरवतो आणि मग काय करू, कुणाला विचारू असे त्याचे मनात येऊत चलबिचल होऊ लागते. अशा वेळी समजायचे की रस्ता चुकला तोही सहजमुळेच; कदाचित याच चुकलेल्या निर्माण करते, रशियांत म्हणे बायका गाड़ी, ट्रेन, विमानेही रस्त्यावर कुणी तरी भेटणार असेल, काहीतरी न पाहिलेले मिळणार असेल किंवा काही नवीन अनुभव सिळणार असेल आणि त्यासाठीच आपण रस्ता चुकल आहोत मग चिता कशाला ? शिवाय अशा वेळी आपण काही युद्ध करायला आणि युद्धाची जरी वेळ आली तरी सहजयोगी स्वतः युद्ध न करताही जिंकणारच आहेत. सत्ययुगांत विचारशून्यता मिळाल्यावर माणसाला समजते की विचार शक्तीहीन असतात. ज्या ज्या देशांत आणि काळात लोक विचारोंवर अवलंबून राहिले त्यांचें नुकसानच झाले. अमेरिकेतही लोक उठसूठ कुणालाही भगवान समजू लागले मंग तो महामूर्ख का असेना आणि प्रत्येक वेळा आनंद मिळवणे हाच विचार करू लागले. पण आनंद ही वस्तुच अशी बनवली गेली की त्यापासून आनंद नष्टच होणार असतो. त्यांच्याजवळ अशी कोणतीच गोष्ट नाही की तिच्यामध्ये ही नष्ट होण्याची भावना नाही आणि जोपर्यंत तसे होत नाही. तोपर्यंत त्यांना आनंदाची परिसीमा झाली आहे हे त्यांच्या लक्षांत येत नाही. उदा. बर्फाच्या डोंगरावरून घसरण्याची शर्यत जिच्यामध्ये पाय तुटेपर्यंत धावत राहणार आणि तरीही खेळ चालूच राहणार, आमच्या मुली जिथे परिस्थितीतही टिकून राहू शकला. त्यांचीच पुण्याई या सत्ययुगांत सांगत असते आणि तो म्हणजे ध्यान करा. तेही नाही जमले- विशेषतः महिलांना जमत नाही. कारण त्या सारा वेळ स्वयंपाक चर मुले-बाळे यांत दंग असतात; त्यांनीच खरं तर जास्त ध्यान केले पाहिजे कारण स्त्री ही समाजाची शक्ती आहे, तीच समाज चालवतात पुरुषांना नोक्या नाहीत आणि बायकांना याची काय गरज? स्त्रियांचे कार्य म्हणजे चांगला समाज बनवणे, त्यासाठी समाधानी वृत्ती व समजूतदारपणा स्त्रियांजवळ असायला पाहिजे. त्याचबरोबर स्त्री नम्र असावी, नम्रता नसली तर ती स्त्री नाहीच. प्रत्येक बाबतीत पुरुषांची बरोबरी करणे स्त्रला शोभत नाही; तुम्ही स्वतः शक्तीशाली असताना या गोष्टीत कशाला अडकता ? म्हणून मी नेहमी संगत असते की ज्या देशांतील स्त्रिया समाज- निर्मितीकडे दुर्लक्ष करत आल्या ते देश धुळीला मिळाले. आपल्या मुलांचे संगोपन, घर व्यवस्थित ठेवणे इ सर्व कार्य म्हणजे एक मोठी जबाबदारी आहे. अर्थात जरूरच असली तर त्यांनी नोकरी करावी. एरवी जसे पुरुषांनी सुद्धा स्वयंपाक करायला शिकले पाहिजे असं मी न्हणते तरी ते त्यांचे मुख्य कार्य नाही. त्याप्रमाणे स्त्रीचे मुख्य कार्य हे आहे की तिने आपल्यामधील शक्ती प्रज्वलित केली पाहिजे. आपल्या देशातील स्त्रियांनीच समाज सायरला आहे हे लक्षात घ्या. पण ते काम जबरदस्तीने होत नसते तर प्रेम, निव्याज प्रेमशक्तीतून होणार आहे. पन्नादाई, पदिमिनी अशा स्त्रियाँबद्दल भी परदेशांत सांगते तेव्हा त्यांना ते खरं बाटत नाही. त्या शक्तीशाली स्त्रियांमुळेच आपला समाज इतक्या कठिण निघालेलो नसतो! शक्ति-पूजा (१५) विशेष रूप धारण करून आली आहे. आता काल रुमानियाच्या आईवडिलॉमध्ये इतका परिणाम घडवून आणला तो सत्ययुगांतील या दुसर्या शक्तीने ती शक्ती सत्याची जे इतके प्रकाशमान, बलवान प्रेममय आहे की त्याची छाप बन्याच लोकांवर पडते. महाराष्ट्रात सहजयोग पसरत असताना एक सहजयोगी होते. ते तुमच्या जीवनांतही तुम्ही अनुभवले. तरीही तुम्ही विचारावरच कलेक्टरच्या ऑफिसमध्ये काही कामानिमित्त गेले होते, तिथे खूप लोक कामासाठी आले होते व प्रत्येकाला आधी आत जायचे "अल्प धारिष्ट पाहे" म्हणून सहजमध्ये विरघळणे ही एक मोठी होते. या गृहस्थांनी सर्वांना आधी जाऊ दिले आणि स्वतः आरामात बसून राहिले. बन्यांच वेळारनंतर त्यांना आत जायला उतरा. याचा अर्थ असा नाही की वेडपटासारखे भटकत रहा, तर मिळाले. बराच वेळ थांबायला लावल्याबद्दल विचारल्यावर 'काही त्या मस्तीमधून तुम्ही कर्तव्यपरायण होता आणि त्यासाठी तुम्हाला बिघडले नाही, मी आरामात ध्यान करत बसलो होतो' असं म्हणाले. त्यांना साहेबांनी विचारले की तुमचा गुरु कोण आहे ? आग्रह करून करूनही त्यांनी नाव सांगितले नाही. परत घरी निघाले तर चार-पाच लोक त्यांच्या मागे. मग त्या लोकांनी पुन्हा- पुन्हा विचारल्यावर त्यांनी माझे नाव सांगितले. मग तेहि सहजयोगात आले. तसेच मी राहुरीला गेले होते तिये तर फक्त एका माणसाच्या प्रभावामुळे अनेक लोक सहजयोगात आले होते. ते स्वतः अगदी साधारण व्यक्ति होते पण त्यांच्या चालण्या- लोकांनी गाणी म्हटली; ज्यांना साधे सरगम माहीत नव्हते ते इतक्या योड्या कालावधीत इतके शिकले ती शक्ती कुठून आली? हा सहजचाच चमत्कार आहे. असे अनेक चमत्कार निर्भर राहिलात तर कसे चालेल ? म्हणून रामदासस्वामी म्हणतात मस्ती आहे. "जब मस्त हुओ तो क्या बोले?" अशा मस्तीमध्ये शक्ती मिळणारच. ही शक्ती मिळवण्यासाठी तुम्ही प्रथम सहजशी पूर्ण समर्पित व्हा. पैसा, सत्ता आणखी असल्या सर्व भौतिक गोष्टी विसरा. "मला आता काही नको" असे जो म्हणेल तो खरा सहजोगी. असं झालं की ते परमचैतन्य आपणहून तुम्हाला कार्य पाहिजे याची काळजी करू लागते. ते देईल तेच तुम्हाला हवे असते; त्याचे असे चमत्कार पहाल की जे होण्यासारखे नव्हते तेसुद्धा घडून आलेले पाहून तुम्हीच आश्चर्यचकित ्हाल. संसारातले सारे प्रश्न, सान्या अडचणी दूर होतील आणि बोलण्यात जो तेजस्वीपणा होता त्याचा प्रभाव पडला. म्हणून आज काल लोक असेच आहे, सगळेच बिघडले आहेत अशा सबबीत काही अर्थ नाही. "दुनिया झुकती हैं, झुकानेवाला मागण्यासारखे असे तुमच्याजवळ काहीच उरणार नाही. तर उलट तुम्ही सारखे देत राहता समाधानाच्या सागरात जे पूर्ण डूबून गेले ते काय मागणार? चाहिये" तसे तुम्ही झुकानेयाले व्यक्ति बना. याचा अर्थ असा नाही की, आपण संन्यासी होता; जंगलात निघून जाता. या बाबतीरत राजा जनक है याचे उत्तम उदाहरण आहे. ते विदेहि होते पण राज्य करत होते, दरबारी संगीत -नृत्य पहायचे, मिरवणूकीत यायचे, असे सर्व चालत होते तरीहि ते विदेही होते. एकदा नचिकेताने आपल्या गुरुला म्हटले .की, तुम्हालाच कळणार नाही की हे कार्य कसे घटित होत आहे. काल राजासमोर तुम्ही उभे का राहता तर ते म्हणाले "आम्ही संसार मी दहा मिनिटी आधी इथेच जेवण जेवणार असे सांतिले कारण सोडून संन्यास घेऊन हे सर्व अनुभवले पण राजा जनकाने काहीही न सोडता ही स्थिति मिळवली." न्हणजे जे पकडले नाही लोक जेवण बनवण्याच्या तयारीत लागलेसुद्धा. लोकांना कळले ते काय व कसे सोडायचे अशी स्थिति येते. विचार आणि नाही हे कसे जमले. यालाच स्पॉटेनियस (sponteneous) संस्कारातून ही जी पकड़ येते ती अहंकारामुळे जात नसेल तर तुम्ही अजून सहजांत उतरला नाहीत असे समजा. ही पकड(हाव) कुणी म्हणाले श्रीगणेशांनी दूध प्यायले का, श्रीशिवांनी दूध आपण प्रत्येक वस्तूला महत्व दिल्यामुळें येते. आत्मा कशालाच पकडत नाही. तो तर प्रकाशच चहूबाजुला पसरवणारा आहे. वाटते की माझ्याबरोबरही हैे परमचैतन्य कमाल करत आहे. मला शक्ती देणारा आहे. अशी ही शक्ती अभिभूत असते, पूर्णपणे एकाकारिता देते. प्रेमापुढे सारे संघर्ष संपून जातात. अल्जीरित एवढे दूध पितात का हेहि माहीत नाही. एक मुसलमान सहजयोगी होता. त्याचे आईवडील हज़ला निघाले तेव्हा त्याने त्यांना लंडनला जायला सांगितले. तिथे गेल्यावर तिथले सहजयोगी पाहून ते इतके प्रभावीत झाले की त्यांनाच आपला मुलाग इतका इतरांपेक्षा चांगला सुधारल्याचे त्यांच्यात परिवर्तन झाल्याचे त्यांना नवल वाटले. त्या मुलामुळे त्याच्या त्यासाठी तुम्ही सहजयोगी आता आत्मविश्वास ठेवा की तुम्ही सत्ययुगात आला आहात आणि सत्याची शक्ति य तुमच्यामधून बहात आहे, कार्य करत आहे. तुम्हाला कशाची गरज भासणार नाही, सगळे काही आपोआप घडत राहणार आहे. कवाल लोक बसले होते. पाच मिनिटांत पहाते तर चूल पेटवून म्हणतात. या परमचैतन्य शक्तीचे वर्णन करणे अशक्य आहे. प्यायले का तर मी म्हणाल प्यायले असेल. मला तर मोठे नवल axpose करत आहे तर ते काहीही करू शकेल मला श्रीगणेश तुम्ही लक्षात घ्या की आता तुम्ही सत्ययुगात उतरले आहात आणि ही शक्ती हजार प्रकारे तुम्हाला प्रकाशित करणार आहे. श्री साई शिरडीबाबांचा सबूरी हा शब्द तुम्हाला माहीत आहेच. सबूरी ही स्थिति आहे. त्यांत सर्वकाही आले. या स्थितीला तुम्ही पोचलात की कुणाला काही सांगायची जरूर नाही. शक्ति-पूजा (१६) काही बोलायची जरूर नाही; सर्व काही आपोआप घटित होणार कस्टमवाल्यांना बॅगा उघडूनही त्या दिसल्या नाहीत अशा जण त्या असते. जे होईल असे तुमच्या मनातही वाटत नसेल तेही सर्व अदृश्य झाल्या! कारण त्यांच्याभोवती प्रेमाचे आवरण होते. म्हणून घटित होणार असते. आणखी एक विशिष्ट गोष्ट म्हणजे तुम्ही त्यांना त्या दिसू शकल्या नाहीत. एका परदेशी महिलेने मला या भारतामध्ये जन्माला आला अनेक पूर्वजन्माच्या पुण्याईमुळेच देण्यासाठी चांदीची थाळी आणली होती. परदेशांतून आणायला तुम्हाला इथे जन्म मिळाला आहे. आणि इथेच सत्ययुगाची प्रथम सुरूवात होणारआहे आणि ते सर्या जगाला इथून समजणार आहे, त्याचा चमत्कार जगाला दिसणार आहे. तुम्हीच मशाल घेवाणीमधून असे प्रম्नही कसे सुटतात बघा. आपण सारे एक आहात आणि तुम्हीच ज्योत आहात. तुम्हालाच हा प्रकाश पसरवायचा आहे है लक्षात घ्या, समजून घ्या व त्याचा स्वीकार करा. तुमच्यावर ही मोठी जबाबदारी आहे. मला लोक म्हणतात. माताजी तुम्ही अमेरिकेत जन्माला आला असता तर लोकचे खूप कल्याण झाले असते. पण मी म्हटले की इथे जन्माला येणे हे मोठे भाग्य आहे. इथे सहजयोग खूप वाढत आहे. दूरदूर पसरत आहे. याचे मुख्य कारण हेच की तुम्ही या योगभूमीत जन्माला आला आहात. चारी बाजूंनी चैतन्य भरभरून वहात आहे. पृथ्वीमघूनही या देशांतच चैतन्य येत आहे. पण् तुम्ही हे लक्षात धच्यायचे आहे की तुम्हीच या चैतन्याचे वाहक आहात. तुम्हालाच ते पसरवायचे आहे अजूनही मला दिसते की कुठे-कुठे काही ना काही कमतरता आहे, ती ठीक करा; ते ठीक करण्याच्या हात धुवून मागे लागा. शरीर-मन-बुद्धी-अहंकारादी सर्व उपाधी झाडून टाकायच्या आहेत असा दृष्टनिश्चय करा. तेव्हाच या देशाचा उद्धार होईल. तुमचा भविष्यकाल खूप उज्ज्वल आहे लोक उगीच या देशाला नावे ठेवत असतात. मी तर म्हणते उसळत्या अथांग बंदी असते, पण कस्टमवाल्यांनी बॅग उघडल्यावर त्या याळीवरचा माझा फोटों पाहून आदरापूर्वक नमस्कार केला. प्रेमाच्या देवाण- आहोत पण मनुष्याने आपली बुद्धी चालवून भेद निर्माण केले. धर्मामध्ये हेच झाले. माणूस माणसापासून असा दुरावती पण सहजयोगांमध्ये एकमेकांमच्ये नुसते एकत्रीकरण वा समन्वय नाही तर शिवाय सामग्रीकरण आहे. हे सर्व घटित करणारी शक्ती आता कार्यान्वित झाली आहे; तिचा तुम्ही सर्वजण उपयोग करा कारण ती तुमच्यामधूनच प्रगट होणार आहे. तुम्हा सर्वांना अनंत आशीर्वाद. ০ ০০ सुधारणा करायला सांगितल्यास प्रतिक्रिया व्यक्त करू नये. "तुमच्याबद्दल कोणी काही म्हणाले व ते खरे नसेल तर त्याची काळजी करण्यासारखे काय आहे ? परंतु लोक म्हणतात ते खरे असल्यास त्यासाठी काहीतरी करायलाच हवे." मी तुमच्यावर रागावले. तुम्हाला बोलले, तुमचे लाड केले अमुक करू नका, असे सांगितले, फार निकट येऊ नका लांब रहा, असे सांगितले काही जरी केले तरी ते तुमच्या हिताचे असते. आणि, माझ्या दृष्टीने तुमचे हित एकच आहे. तुम्ही बंधमुक्त व्हावे, माझ्याकडून काहीतरी तुम्ही मिळवावे. माझ्यातून तुमचा उत्कर्ष व्हावा." सांगरात मंजबूत असलेले जहाजच टिकाब धरू शकते. तसे तुम्ही स्वतःला अजूनही मजबूत करा. एका बाजूला घोर अंधःकार असला तरी दुसर्या बाजूला तुम्ही तेजस्वी बनून महान प्रकाश आणू शकता. ही योग्यता येण्यासाठी तुम्हाला पूर्ण शक्तीने फक्त ध्यान करायचे आहे. प्रेमाने व भक्तीने ध्यान करा. त्यंतूनच तुम्ही इतके असाधारण व्यक्तिमत्व मिळवाल की तुभच्याकडे पाहूनच लोक प्रभावित होतील. हीच तुमची Potential शक्तीं आहे. तुमच्यामध्ये उमलत असलेले गौरवशाली जीवन पूर्णपणे फुलू दे. फालतू भौतिक गोष्टींकडे ढुंकूनही पाहू नका. मला माझ्याच मोटारीचे नाव, रंग, किंमत माहीत नाही. पैसे मौजता येत नाही, चेक लिहीता येत नाही, इतकी मी निष्किय आहे. पण ती जबाबदारी तुमचीच आहे. म्हणून आजच्या या शुभदिवशी यमारगानेच चालण्याची शपथ ध्या. तरच सत्य तुम्हाला मदत करणार. आपल्या चारित्र्यातून व सहजशक्तीतून आम्ही या देशाचा उद्धार करू असा निश्चय करा. एवढं सर्व काही जर तुम्ही आत्मसात केले आणि इतर सर्व फसव्या गोष्टी सोडून दिल्या तर चमत्कारच चमत्कार होणार आहेत. आता मी परदेशातून येताना तुम्हा सर्वांसाठी खूप भेटवस्तू आणल्या. पण श्री माताजी २१-५-८४ आपल्यामधील कमतरतांच्या साठी कोणी सबबी सांगू नये. "तुम्ही चुकीचे काम करता तेव्हा तुमच्यापैकी अनेक जण म्हणतील "माझ्या डाव्या स्वाधिष्ठानावर पकड़ होती" काही म्हणतील "माझ्यात भूत होते" तर आणखीं काही दुसऱ्या कशाला तरी दोष देतील. तुम्ही कशालाही दोष दया, पण कोणी तुम्हाला विचारले आहे? तुम्हीच स्वतःला विचारता, तेव्हा माझी भक्ति म्हणजे, स्वतःला सामोरे जाऊन, आपण काय करतो ते स्वतःच पहावे. श्री माताजी २८-५-८५ शक्ति-पूजा (१७) आपण रोज नियमितपणे ध्यान करायला हवे. "वृद्धिंगत होण्यासाठी आपण रोज ध्यान करायला हवे. रोज, अगदी रोजचे रोज, ध्यान करणे महत्त्वाचे आहे. एखादे दिवशी जैवण करू नका. खाऊ नका कामावर जाऊ नका, रोज करता त्यापकी एखादी गोष्ट एक दिवस करू नका. पण रोज ध्यान करा. हे अत्यंत महत्त्वाचे आहे." श्री माताजी १२-८८ ध्यानासाठी अधिक वेळ देण्याची आवश्यकता नाही. पण जो काही वेळ तुन्ही देता व जे काही तुम्हाला त्यातून प्राप्त होते, ते बाह्चयात दिसून यायला हवे, तुमच्यातून ते बाहेर यायला हवे, दुस्याला ते धायला हवे. अशा स्थितीचे संत तुम्हाला व्हायचे आहे. गहनतेमध्ये गेल्याशिवाय इतर सहज योग्यांना तुम्ही वाचवू शकणार नाही. व जे सहज योगी नाहीत त्यांना आपण बाचवू शकत नाही. श्री माताजी २७-७-८१ "व्यान आपल्या जीवनाचा अविभक्त भाग आहे. मानवाला जसा श्वास ध्यावा लागती तसे तुम्हाला ध्यान करायला हवे, ध्यान करणार नसाल तर तुम्ही कधीही मोठे होणार नाही. तुम्ही तसेच रहाल, जेव्हा ध्यान करून गहन होता, तेव्हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. उथळपणाचा काही फायदा होणार नाही. या कारणासाठी ध्यान करायला हवे., पण ते फार वेळ नाही." श्री माताजी २-५-८७ "जे सहज योगात येतात आणि ध्यान करीत नाहीत व उन्नत होत नाहीत, ते नष्ट होतात अथवा सहज बोगाच्या बाहेर फेकले जातात. श्री माताजी २८-७-८५ आपापसातील संबंध विकसित करण्यासाठी कार्यरत असावे. मर्यादांची जाणीव असावी. सहज योग्यांच्या बरोबर तुमचे संबंध आदर्श असावेत. नाहीतर एखादा स्क्रू ढिला असायचा. सर्व संबंध आदर्श करा. समजा एक व्यक्ति अहंकारी आहे, असे तुम्हाला वाटते, त्यावेळी प्रथम तुमच्यात काही विधाड आहे का ते पहा, मी परिपूर्ण आहे का? मी व्यवस्थित आहे का? मी अहंकरी असेल, तर प्रथम मी ठीक झाले पाहिजे. मी अहंकारी नाही आणि म्हणून दुसऱ्यावर प्रभुत्व चालवीत नाही, असे लक्षात आल्यास त्यांच्याशी गोड वागुन त्याचा अहंकार खाली आणा, त्यांच्याशी प्रेमाने वागा, न्हणजे त्याचा अहंकार खाली येईल. काहीही करून आदर्श संबंध प्रस्थापित करा. ते अगदी सोंपे आहे. एक दुसऱ्यांशी परिपूर्ण संबंध असावेत. स्वतःशी मात्र तुमचे संबंध कठोर असावेत. स्वतःला स्पष्टपणे बजावायला हवे की -मला माझे है शरीर परमेश्वराला अर्पण करायचे असेल तर स्वतःला परिपूर्ण करायला हवे." दुसरे म्हणजे दुस्याशी आदर्श संबंध बनवायलाच हवेत. सहज योग्याचे दुसन्या सहज योग्याशी नाते महान असते. सर्वात मोठे नाते ते आहे. तुमच्या बहिणीशी, भावाशी, तुमचे संबंध आदर्श असावेत. श्री माताजी चैतन्य लहरी (76) वाढदिवस पूजा (आपल्या स्वतःकडे लक्ष द्या. भाषणाचा सारांश) दिल्ली १९.३.८९ सकाळपासून संध्याकाळ पर्यंत ठिक करून घेण्यासाठी येत व ल्यांना ठिक करून माझे हात दुखून मुलगा, आईबाप नातेवाईक ह्यांचीच चिंता, त्यामुळे सकाळ संध्याकाळ हैच काम मला कराये लागत असे. त्यांनंतर माझ्या भावाच्या घरात सुरूवात केली. तेथेही हेच, सकाळ-संध्याकाळ लोक आपल्या आजारी अडचणीत असलेल्या नातेवाईकांना धेऊन येऊ लागले, पाहिलेच पाहिजे, भले मला चारचार वाजेपर्यंत जेवण नाही मिळाले तरी चालेल. त्यावर कडी म्हणजे फोनबर फोन यायंचे व आग्रह धरायचे की आम्हाला श्री माताजीशी बोलायचय "जसा काही त्यांनी त्यांचा माझ्यावर अधिकार गाजवायला सुरूवात केली. त्यानंतर जेव्हा फॅरिनर (वेस्टर्न सहजयोगी) येऊ लागले सहज योगाचे काम करताना वेळ कसा जातो है कळत येत. सर्वांना स्वतःची मुलगी, नाही, जवळजवळ अठरा वर्षे आपण सहज योग करीत आहोत. त्याची प्रगती चांगलीच होत आहे असे दिसत आहे. माझ्या जन्मदिवसाच्या दिवशी ही चांगली गोष्ट सांगायला मला आनंद वाटतोय. विशेष गोष्ट अशी सांगावीशी वाटते ती म्हणजे सहज योगात आपण गहनतेत उतरले पाहिजे, आणि ही गहराई आपल्यातच आहे. आपल्याला कुठे शोधायला नको. गहनता वाढविताना आपण सर्वप्रथम हे पाहिले पाहिजे की आपण गहनतेच्या स्थितीत कोठपर्यंत पोहोचलो आहोत, व हे जाणण्यासाठी एक सरळ मार्ग म्हणजे (आत्मपरिक्षण) स्वतःकडे नज़र वळविणे. आपण लोकांशी व्यवहार कसा करतो, आपण कशा पद्धतीने विचार करतो, आपली चाल-चलणूक कशी आहे, तेव्हा तर मी अगदी त्रस्त होऊन गेले. त्यानंतर तर आजाच्यांची वगैरे. जसे सुखूवातीला दिल्लीत काम सुरू केले तेव्हा लोकांची आपली मुलंबाळ फार महत्वाची असे वाटायचे. ह्या लोकांत मानसिकताच वेगळी होती, पूजेबद्दल लोकांना काहीच माहित नव्हते. लोकांनी पूजेचे सर्व साहित्य प्लॉस्टिकच्या भांड्यातून हॉस्पिटल मध्ये नेले, तेथे मी लोकांना ठिक केले. मी न्हटले हे आणले होते, प्लॉस्टिकच्या भांड्यात कुंकु बगैरे आणले होते. है दिल्लीतील सहजयोगी इतके उथळ कसे ? हे सहजयोगाचे कार्य पाहून माझीच परिस्थिती इतकी विचित्र झाली की ह्या लोकांचे काय होणार याचीच मला चिंता वाटली, कारण त्यांनी पूजा साहित्य प्लॅस्टिक मधून आणले होते. पूजेसाठी साधा घरातलाच एक साधा तांब्या आणला होता. मला भिती वाटली की श्री हनुमानाचा क्रोध किंवा श्री गणेशांचा कोप झाला तर हया दिल्लीवाल्याचे काय होईल ? प्लॅस्टिकमधून आणलेल्या साहित्याने पूजा करणे योग्य नाही हे ह्या लोकांना कसे सांगावे हे मला कळेना. मे न। आणि आग्रह करायचे कि तुम्हीं यांना रिघच लागली. सर्वांना आपण स्वतः (VIP) विशेष आहोत, कित्येक मंत्रीही होते. इतकेच नाही तर मला (जबरदस्ती) त्यांची काय करणार? हे सर्व पाहून माझा भाऊ रागावला, तो म्हणाला तुम्ही सर्व स्वार्थी लोक आहात माझ्या बहिणीला फार त्रास देता. हयाला वरे करा - त्याला बरे करा - धड़ रहायला घर नाही आणि तुम्ही कार्य सहजयोग करणार? आजार बरे करून घ्यायला येणार्यांना त्याने परत पाठवायला सुरूवात केली. यामुळे सहज योग्यांच्या संख्येत घट झाली. पुढे परदेशी सहजयोगी यायला लागले. त्यांची लग्न आम्ही सहज योगात करून विली, तर हया लोकांनी त्या पुरदेशी लोकांकडे फॉरिन एक्सचेंज मागायलासुद्धा मागेपुढे पाहिले नाही. येवढेच नव्हेतर आम्ही विलायतेत आलों तर आमची रहायची व तेथील खर्चाची सोय तुम्ही केली पाहिजे वरगैरे सांगायला लागले. दिल्लीत परदेशी लोकांची राहण्याची व्यवस्था केली होती ते्हा द्विल्लीवाल्यानी त्यांच्या (जैवणाचा) खाण्यापिण्याचा खर्च इतका काही घेतला की माझी सर्व बँकच खाली झाली - दिवाळं दिघायची वेळ आली. कारण मी परदेशी लोकांकडून फार पैसे एका सद्गुहस्थांनी आम्हाला पूजेसाठी जागा दिली होती. त्यांच्या घरात काही सुंदर वस्तू ठेवलेल्या होत्या. त्या पूजेनंतर लोकांनी चोरून नेल्या. ही धटना घड़ल्यानंतर दुसऱ्यावळी त्या सदगृहस्थांनी सांगिलले की माझ्या जागेत पूजा करा पण घरात करता कपाऊंडमध्ये करा. पाण्याची वगैरे व्यवस्या बाहेरचे करू. है मला फार अपमानास्पद वाटले. अशी तहने दिल्लीति सहजयोगांची सुरूवात झाली. त्यावेळी दिल्लीत माझ्याकडे जगभरातले सारे आजारी लोक चैतन्य लहरी (१९) नायलॉनची साडी दिली तर त्या म्हणतात आम्ही सिफॉनची साड़ी नेसतो नायलॉनची नाही. तुम्ही जर एवढे पैसेबाले आहात तर घेत नव्हते. दोन वर्षात माझे सर्व पैसे संपविले. फारच खालच्या पातळीचे लोक होते, त्यांना "परम्"चा अर्थच माहित नव्हता. त्यांना फक्त आजार बरा करून घ्यायचा एवढेच माहीत होतं. एखादेवेळेस तरी सहजयोगासाठी (आश्रमासाठी) पैसे द्या ! मी त्यांच्या आजारी नातेवाईकांना फोटो देऊन सहजयोग करायला सांगा ते सर्व ठिक होतील असे सांगितले तर ते न्हणत की ते सहजयोगाला मानत नाहीत, फोटो घेणार नाहीत. तेव्हा मी त्यांना विचारले की मग मी त्यांना का ठीक करू? तेव्हा ते म्हणाले की तुमच्याकडे व्हाईस प्रेसिडेंड वरगैरे येणार आहेत... अशा तहेने ते माझ्यावर दबाव आणू लागले. मी त्रस्त झाले. मी विचार केला लागले इथले पुरुष लोकसुद्धा खूप खर्चिक आहेत. त्यांना मोटार आपल्याकडे फार पैसा नाही तर आपण परदेशी लोकांना भारतात बोलवूच नये. त्यावेळी दिल्लीतील सहजयोग्याच्या डोक्यात आले आणि ते म्हणू लागले की श्री माताजी योड्या परदेशी लोकांना योगांसाठी पैसा नाही. बोलवू ते आमच्या सगळ्यांच्या घरी राहतील व ते जो राहण्याचा- खाण्या पिण्याचा पैसा आम्हाला देतील त्यातला जो पैसा बचत होईल तो आश्ही सहज योगाला देऊ. (आश्रमासाठी) वस्तुतः महाराष्ट्रियांपिक्षा दिल्लीतील लोकांकडे पैसा जास्त व त्यांच्यात कोणी फार वरच्या हुद्यावर असलेला कोणी आहे. सर्वांकडे मोटारी आहेत. महाराष्ट्रात कोणाकडे नाही. मी मुंबईला गेले तर कोणा एकाद्याकडे असल्यास मोटार मला जाण्यासाठी मिळेल यांची शंका असायची, पण महाराष्ट्रात असा पैशाचा त्रास कधी झाला नाही. दिल्लीतील लोक फार कंजूष किती कर्मठ आहेत व ते कश्या प्रकारे काम करतात है तुम्हाला आहेत. सगळे मोटारीतून फिरतात, चांगले कपडेलतेते करतात, बायका चांगले दागिने घालतात उत्तम प्रकारचे, पण परमात्याच्या कार्यासाठी पैसे नाहीत त्यांच्याजवळ. मुंबईत आम्ही जेव्हा आश्रमांचे काम सुरू केले तेव्हा लोक पैसे आणून द्यायला लागले. पण मी त्यांना सांगितले की आम्ही अजून ट्रस्ट स्थापन केलेला नाही तो स्थापन झाला की मग तुम्ही गेलात. तुमच्या वागण्यात खूप फरक पडला आणि आनंदाची पैसे दय. मला तुम्हाला सांगायला आनंद बाटतो की जेव्हा ट्रस्ट स्थापन झाला त्यावेळी कोणी हजार, कोणी तीन हजार, कोणी पाच हजार असे पैसे दिले, पण एकानेहीं हजार रुपयांपेक्षा कमी दिले नाहीत, पण जास्तच दिले. त्या काळात चार साडेचार लाख रुपये जमा झाले. त्या पैशातूनच आम्ही ठिक ठिकाणी जमीनी खरेदी केल्या. तुन्हाला माहितच आहे मला तुमच्या पैशाची जरुरी येऊन सर्वांचे भलेच झाले. काहींचे आजार बरे झाले. काहिची नाही. तो पैसा सहजयोगाच्या निरनिराळ्चा प्रोजेक्ट साठीच वापरला जातो. ज्यावेळी आम्हाला दिल्लीत एक चांगली जागा पैसा द्यायची तयारी नाही. उदाहरणच बघा ! दिल्लीच्या आश्रमांचे मिळत होतीं त्यावेळी आम्ही विचार केला की दिल्लीतील लोकांच्याच पैशातून ती खरेदी करू. पण पैसा जमा झाला नाही, कामासाठी. आज जर सर्वांनी पैसे दिले असते तर हा आश्रम तर इथे जो पैसा दिला आहे तो महाराष्ट्रातून जमा झाला होता पूर्ण झाला असता की नाही ? असुदे, आज मी तुम्हाला टोकन त्यातील आहे. ह्याचा अर्थ असा नाही की आपण तो कसाही खर्च करायचा. माझे खूप पैसे सहजयोगासाठी खर्च केले. व त्यावरून माझे माझ्या पतींशी भांडण झालं. त्यावेळी ते मला म्हणाले "तू एक भली गुरु आहेस तू माझी बँक खाली केलीस मी ऐकून आहे की गुरु लोक बैंका भरतात तू तर माझी बँंक खाली केलीस." "मोठी शरमेची गोष्ट आहे, की मला तुमच्यामुळे हे सर्व करायला उडवायला पाहिजे, टेलिव्हीजन पाहिजे, महाराष्ट्रात किती जणाकडे टेलिव्हिजन आहे? हे पाहिजे ते पाहिजे पण सहज सुरूवातीला आम्ही जेव्हा ट्रस्ट स्थापन केला तेव्हा जवळजवळ चार-साडे चार लाख रुपये जमा झाले. तेव्हा किती सहजयोगी होते? महाराष्ट्रातील लोक तुमच्यापेक्षा गरीब आहेत, ानी सहजयोगी नाही किंवा कोणी एक मोठा विझनेस मनु ही नाही. महाराष्ट्रात अश्या जागी, गुजराथी, मारवयाडी, सिंधी बगैरे लोक आहेत. व ह्यानीच सर्व उद्योग हातात घेतले आहेत. हे लोक माहीत आहेच. इथे सुद्धा बरेच धंदेवाईक लोक आहेत. पण ते फार घम्मेंडखोर आहेत. ते सहजयोगाला चांगले नाही. तेव्हा मी विचार केला, दिल्लीत फार स्वार्थी लोक आहेत ते स्वतःचाच फक्त विचार करतात यांना काय परमेश्वर मिळणार? पण हळूहळू (माझ्या) आईच्या प्रेमामुळे तुम्ही लोक बदलत गोष्ट म्हणजे आता तुम्ही खूप सुधारलात. एका जमान्यात गांधीजीनी आवाहन केल्यावरून आमच्या आईने आपले सर्व दागदागीने त्यांना दिले मी ही माझ्या हातातील बांग्या काढून दिल्या, तसेच आमच्या प्रमाणे बन्याच जणींनी आपापल्या अंगावरचे दागीने दिले. देशासाठी हा त्याग केला. सहज योगात परिस्थिती सुधारली, सर्वकाही ठीक झाले, पण सहजयोगासाठी काम अर्धवट पडले आहे. लोक माझ्याकडे पैसे मागताहेत त्या म्हणून रुपये अकरा हजार त्यासाठी देते व नंतरही लागले तर आणखी पाठवीन, पण तुम्ही विचार करा की हा आपला आश्रम आहे. आपण हयासाठी पैसा जमा करायला हवा. सहजयोगात दिल्लीत स्त्रिया खूप फॅशनेबल आहेत म्हणे - त्यांना रोज निरनिराळ्या चांगल्या फॅशनच्या साड्या लागतात. त्याना मी आल्यापासुन आपल्याला किती लाभ झाला, याचा जर तुम्ही का वाढदिवस पूजा (२०) विचार केलात तर तुमच्या लक्षात येईल की आपण किती कंजूष तुम्हाला सांगायला मलाही योग्य वेळ चालून आली आहे. परमपद आहोत, कामचुकार आहोत. तर लक्षात घ्या की आपल्यात गहनता नाही, अजूनही आपल्या नातेवाईकांची रोगराई बरी कोणत्या गोष्टीचे आपल्याला महत्व वाटते व त्याचा अहंकार करण्यासाठी आपण श्री माताजींना सांगत राहती. अशा प्रकारे आहे कोणत्या गोष्टींना आपण जास्त महत्व देतो वगैरे. आपण कमी दर्जाचे लोक जास्त आहेत. गहनताच नाही ! जर तुमचे आपल्या विचारांकडे पाहिले पाहिजे, की आपण कोणत्या गोष्टी आईशी चांगले संबंध असतील तर काही सागायचे गरजच नाही. नुसते श्री माताजीना त्यांच्या आज़ाराबद्दल सांगताच ते तिकडे बरे समजतो. काहीं लोक असे आहेत की ते परमुपद मिळविणे हीच झाले असे खूप लोक आहेत. पण आपल्यातील गहनता कमी आहे जेव्हा आपल्यातील गहनता कमी होते तेव्हा हे सर्व विपरीत नाही, ते ठीक आहेत. त्याचे वाकीचे सर्व ठिक आहे व त्यांची असे होते. सहज योगात येऊन पैसा कमवायची वृत्तीही काही लोकांत आहे. ही वृत्ती हीन आहे. पुस्तके विकायची वगैरे वर्ैरे. सहजयोग, सत्तेसाठी, पैसे कमविण्यासाठी, नातेवाईकांची रोगराई ६६ वर्षे झाले आहे. माझया आयुष्यातील एकही क्षण मी वाया बरे करण्यासाठी नाही तर तो तुमच्या स्वतःच्या हितासाठी आहे. तुम्हाला तुमचेच हित साधायचे आहे, व 'परमपद' प्राप्त करायचे करीत आहे, आणि अजुनही करायला तयार आहे. तुम्हाला आहे. जोपर्यंत आपण याचा निश्चयच करत नाही की आपल्याला "परमपद' प्राप्त करायचेच आहे तो पर्यंत बाकी सर्व व्यर्थ आहे. कौटुंबिक भांडणे, नवरा-बायकोची भांडणे, मुलांची भांडणे या सर्व मला सांगायच्या गोष्टी नाहीत. परमपद जर तुम्ही मिळविलेत सहजयोगासाठी काय केले ? तर या सर्व गोष्टी तुमच्या तुम्हीच सोडवाल, पण है 'परमपद आपण प्राप्त केले पाहिजे. त्यातही एक मोठा दोष राहतोच तो जरुर आहे? मी ते सर्व सहज योगालाच देते, न्हणून तुम्ही जे प्राप्त केले की अहंकार वळावतो. त्याकडे बघत रहा की कोणत्या अत्यंत महत्वाच्या समजतो, कोणती गोष्ट करणे अत्यंत महत्वाची आपल्या आयुष्यातील महत्वाची गोष्ट समजतात. आणखी काही नोकरी-चाकरी, संसार सगळे काही सुरळीत चालू आहे. तेव्हा आता माझ्या वाढदिवसादिवशी दिल्लीकरांनी याचा विचार करावा आणि ठामपणे निश्चय करावा. आता माझेही वय घालवला नाही च सहज योगाचे काम केले. मी एवढ़ी मेहनत माझ्या एबढी मेहनत करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त आत्मपरिक्षण करा की सहजयोगासाठी मी काय केले? आणि ज्यामुळे मी या सुंदर स्थितीला पोहोचलो नाही व ते का? खूप लोक मला पैसा देतात. जमिनी देतात पण मला काय प्रत्येक आठवड्यात कमीत कमी एका सार्वजनिक कार्यक्रमात आपण भाग घ्यायला हवा. एका बाजूला, मला मूर्ख लोक आहेत असे दिसते आणि दुसर्या बाजूला अनेक प्रामाणिक साधक आहेत. त्यांच्या पर्यंत कसे पोहोचायचे. चिखलाने झाकला गेलेला हिरा असावा असे ते आहेत आणि चिखल तरी किती आहे. चिखलात रुतलेला हिरा बाहेर काढण्यासाठी, अज्ञानाच्या खाणीत खोलवर जावे लागते व त्या ठिकाणी चिखलात हरवलेला हिरा सापडतो. मला अशी काळजी वाटते की हा चिखल त्यांच्या बुद्धिला त्यांच्या दृष्टिला व जे काही इतर त्यांच्याकडे आहे त्या सर्वांना इतका भरून टाकेल त्यांना कधीच साक्षात्कार मिळणार नाही, ते घालवून बसतील. - श्री माताजी १९-१-८४ सहज योग हा विषय अंतर्यमी फार खोलवर जायला हवा. कारण सहज योग जर तुम्हाला समजला असेल - तुम्हाला समजला की नाही अथवा तुम्ही जाणले आहे की नाही हे मला माहिती नाही - तर सहज योग आपण अनुभवातून शिकलो तुम्ही अनुभव व्यायचा व मग विश्वास ठेवायचा. मी जे सांगते आहे त्याचा परिणाम तुमच्या मनावर होतो, असे नव्हे तर तुम्हीं स्वतः अनुभवता व शिकता. श्री माताजी २१-५-८५ सहज योग जाहिराती देण्याने अथवा माझया फोटोने कार्यान्वित होणार नाही. तो कार्यान्वित होणार आहे. तुमच्या कायर करण्याने, जवाबदारी घेण्यामुळे आणि सहज योगाला उचलून धरण्याने सहज योगाचा प्रसार करून त्यास प्रस्थापित करणे, ही तुमची जवाबदारी आहे." श्री माताजी, श्री विराट पूजा. वाढदिवस पूजा (२१) काही समजत नाही व जर काही जास्त सांगितले तर डोकं फिरून जाते. पण तरस पाहिले तर मला सर्वाची जाण असते. एखाद्यावेळी कायद्यात मी एखादा असा पॉईट काढते की भले-भले बकीलसुद्धा मला म्हणतात श्री माताजी हा पॉईट तुम्हाला कसा सुचला ? कारण दृष्टीमधे सुक्ष्मता आहे. सर्व चांगल्या गोष्टीच तुम्हाला मिळतात. बन्याच गोष्टी स्वस्तही मिळू शकतात. कारण दृष्टीत काय द्यायचे आहे ते सर्व सहज़योगाला द्या मला नको. माझ्यावरील प्रेमाने वाढदिवसानिमित्त जर तुम्ही काही दिले तर मी ते घेते. खरं तर मला कशाचीच जरुरी नाही. मी सतत आग्रह करते की, खर्च कमी करा म्हणजे बचत होईल, आणि तो पैसा सहज़ योगासाठी वापरता येईल. आपल्याला ठाऊकच आहे की आपल्याला पैसा जमविणेसाठी इतर काही मार्ग नाही, व आपण दान घेत नाही तसेच अशा - तशा लोकांकडूनही आपण पैसा सुक्ष्मता येते. चित्त सुक्ष्मात पाहिजे बाह्चात नको. आनंदात घेत नाही, म्हणून तुम्हाला माझी हीच विनंती आहे की तुम्ही रहायचे. प्रलोभनात नाही. स्वतःला ओळखा. जोपर्यंत तुम्ही इतर भौतिक गोष्टीत मन गुंतवाल, "परमात्याचा" विचार करणार नाहीत तोपर्यंत सहज योगात तुम्हाला जे प्राप्त व्हायला पाहिजे ते होणार नाही. नोकरी धंदा इत्यादिंचा विचार केला तर अस्सल चीज नाही असे हे व्हिशस सर्कल आहे. एकदा तुम्हाला सहज योगात विचार करत होते पण त्याऐवजी मुलीला दागिनेच करून यकले. गहनता आली की इतर गोष्टीचा विसर पइतो. जोपर्यंत तुमच्यात निगेटिव्हिटीज् पहा- कुलपे उघडत नव्हती, मी विचारले कोणी लावली ज्यानी लावली त्यांना सांगितले जरा बाहेर जा? किल्ल्या इकडे द्या, तर कुलपे उघडली. अशाप्रकारे निगेटिव्हिटी असेल तर काम होत नाही, आणि तुम्ही त्या स्थितीला आलात तर कामे व्यस्थित पार पडताते, इतकी सुंदर होतात की आपल्याला वाटते हैं मला वाटलेही नब्हते. सहजयोगांची हीच किमया आहे चमत्कार आहे. जे समोर येईल त्याचा स्विकार करा. प्रेमाने स्विकार करा तेच झाले; मी ह्याला ठीक केले. मी-मी-मी- आणि मी केले. तसेच हितकारक आहे. स्वतःला तोलत रहा. सहजयोगात जशी आपली मी लिडर आहे, मी ऑर्गनाझर आहे, मी मोठा माणूस आहे प्रगती होईल तसे तसे तुमच्या लक्षात येईल, तुम्हाला सर्व देवी- वगैरेवगैरे ह्या सर्वापासून सावध रहायला पाहिजे. मी है केले देवतांचे आशिर्वाद आहेत व तुम्ही जेथे जाल तिथे तिथे तुम्हाला त्यांचे मार्गदर्शन लाभेल. कोणी तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही. तुम्ही एकदम सुरक्षित असता. जो तुम्हाला ्रास देईल तयाला खूप त्रास होईल आपोआप. सर्व प्रकारे तुमची तब्येत, परिस्थिती वगैरे उत्तम राहील. पण हे सुद्धा सहजयोगातील प्रगतीच्या आड येणारे एक प्रलोभन आहे. हयात तुम्ही गुंतलात तर भटकाल, काही जण प्रलोभनात अडकले खूप पैसा मिळविला सहज़योगातून बाहेर गेले एवढे गरम का आहेत ? तुम्ही काय करता ? ती म्हणाली "श्री वगैरे पण नंतर कॅन्सर झाला म्हणून परत सहजयोगात आले, व सांगू लागले कि धंदा व्यवसायामुळे दूर गेलो आता सहजयोगात परत आलो. आपले मन सहजयोगात रमले पाहिजे सहजयोगाच्या परंतू मला परवानगी मिळाली नाही तरीही मी सेंटर चालविते प्रत्येक कार्यक्रमात भाग घ्यायाला पाहिजे. कलेक्टिव्हीटीत रहायला पाहिजे. सर्व पूजांना जिथे असतील तिथे हजर रहायला पाहिजे. पूर्ण चित्त सहज योगात दिले पाहिजे, व पूर्ण समर्पण चालविणे बंद करा. पाहिजे, बाकी सर्व गोष्टींची परमेश्वर काळजी घेईल. तुम्हाला माहित आहे तुमच्या आईला बैँकेचे पैशाचे व्यवहार काही समजत नाहीत. जे माझ्या बरोबर असतात त्यांना हृयाचे आश्चर्य वाटते. आजच्या कारयदे-कानू वगैरे बद्दल मला सुरवातीला मी दिल्लीला आले आणि आता आले यात खूपचे सुधारणा झाली व फरक झाला आहे. अजून खूप परिवर्तन व्हायला हवे. खुल्या दिलाने रहायला पाहिजे. एक महिला मला म्हणाली "श्री माताजी मी सहज योगाला काही पैसे द्यावे असा तुम्हाला प्राप्त होत. श्री माताजी म्हणाल्या तुम्ही तुमचे दागीने बँकेत ठेवलेत, तुमची मुलगीही बैंकेत ठेवेल व तीची मुलगीही बँकेत ठेवेल, सर्व बैंकेतच ठेवले जाईल, त्यापेक्षा तुम्ही जर एखादी वस्तू सहजयोगाकरिता केली असती तर संपूर्ण कलेक्टीव्हीटीला त्याचा आनंद मिळाला असता. सर्वाचे चीज होईल. अश्या प्रकारच्या गोष्टीत प्रलोभन येते. पण सर्वात सुक्ष्म प्रलोभन म्हणजे 'मी केले.... मी आश्रमाची जागा घेतली, मी आश्रमासाठी पैसा जमा केला; मी आश्रम बांधायला मदत केली; माझ्या मुळे है सर्व आहेत तोपर्यंत तुमचे काम होत नाही. आता हेच मी ते केले. यावरून आपल्याला असे बाटायला लागते की मी सहज योगात खूप उंचीवर गेलो आहे, पण त्याच वेळी तुम्ही त्या उंचीवरून धप्पकन खाली पडता. तरी या 'मी' पासून सर्वांनी सुटका करून घ्या. नुकतीच डेहराइून मध्ये मला एक महिला भेटली ती मला फार गरम बाटली, तीचे हातही गरम होते. तिच्या मुलाचे हातही फार गरम होते. मी तीला विचारले तुमचे हात माताजी सहजयोगात माझा स्पाडिलॅटिस बरा झाला, माझा डायबेटीस बरा झाला, म्हणून मला सेंटर चालवावयाचे आहे. त्यावर श्री माताजी म्हणाल्या "अजून आपण ठीक होण्याच्या स्थितीत आहात, सेंटर चालविण्याच्या नाही" आपण सेंटर ज्याने त्याने स्वतःला पारखायचे आहे. हे पुनरुत्थानाचे लास्ट जजमेंट आहे. आपले चित्त कोठे धावते आहे त्यावर नजर ठेवायला हवी, मी काय विचार करतो यावरही नजर ठेवायला हवी. त्यावर श्री नामदेवाने फार सुंदर दृष्टांत दिला आहे, वाढदिवस पूजा (२२) ग्रंथसाहेब मध्ये. "एक मुलगा पतंग उडवित आहे - एकीकडे तो जातात. तुम्ही कसे मॅनेज करता त्याचा विचारही करत नाहीत. मित्राशी गप्पागोष्टी करीत आहे पण त्याचे सारे चित्त मात्र (लक्ष) असे न व्हावे हीच इच्छा आहे. पुढच्या वर्षीपण इथेच वाढदिवस पतंगावर आहे." "एक स्त्री कमरेवर मुलाला घेऊन सर्व घरकाम करीत आहे, पाणी भरत आहे, इतर काही करते आहे पण तीचे झालेले दिसावेत. एकदम वृक्षासारखे. प्रत्येक व्यक्तिने कमीत सारे लक्ष कडेवरच्या तीच्या मुलावरच आहे." "खूप बायका डोक्यावर घडयाची दूड घेऊन मैत्रिणीबरोबर थट्टा मष्करी करीत गौरीची पूजा करतात तेव्हा हळदी कुंकु करतात. आमचा फोटो पाणी आणत आहेत पण त्यांचे सारं लक्ष त्यांच्या घड्यावर आहे." तेव्हा आपणही सर्व गोष्टी करताना आपले लक्ष कोठे आहे यावर नजर ठेवायला हवी. अजून लोक मला भेटण्याचा आग्रह धरतात. भेटू दिले नाही तर नाराज होतात, रडतात, ओरडतात. हा एक प्रकारच्या नुसते बाह्य गोष्टीकडे कपड़े-दाग दागिने यांचे कडे लक्ष व चर्चा अहंकारचाच प्रकार आहे. वास्तविक आज माझा वाढदिवस आहे करणे सोडून द्यावे व आपल्या आप्त, मित्रांना सहजयोग सांगाया. त्यादिवशी तुम्ही हे असे करणे योग्य नाही. आईला तुम्ही प्रसन्न ठेवले पाहिजे. तुमचाही वाढदिवस असतो, त्या दिवशी तुम्हाला असे कोणी केलं तर चालेल का? तुमचा वाढदिवस तुम्हीं ज्या दिवशी जागृती (सहजयोगात) घेतलीत तो दिवर. नी तर अनादि आहे. माझे वय हजारो वर्षांचे आहे. माझा कसला वाढदिवस करता? तुमची वाढदिवस मनवायला हवा कारण तुमचा सहज योगात पुनर्जन्म झाला आहे, व तुम्ही सहजयोगी म्हणून दिमाखाने इकड़े तिकडे फिरत आहात. वाढदिवस म्हणजे मनुष्य वाढत खेचून घेतले असावे. हळूहळू प्रसार होत आहे. पण जोरात प्रसार जातो, लहान होत नाही. पण सहज योगात कधी कधी असे होते. बघता-बघता चांगला मनुष्य एकदम बिघड़तो, त्याची चौकशी केल्यावर कळते की तो 'ऑफ' झाला. म्हणजे! म्हणजे सहजयोगातून बाहेर गेला, सोडून गेला. एवढी अवघड गोष्ट नाहीये. सहजयोगात बाढणे सहज सोप आहे, प्रत्येकानें स्वतःच्या दर्जाचे परिक्षण करायला पाहिजे. सांगायची सुद्धा जरूरी नाही. नुसता विचार केला तरी काम होईल मग समक्ष भेटायचे कशाला ? तुम्ही जर मला तुमच्या हृदयात स्थान दिलेत तर तुम्ही नुसते खाली झुकलात तरी माझे तुम्हाला दर्शन होईल. भेटून काय करणार आरश्यासमोर तुम्ही उभे रहा आणि स्वतःलाच बिचारा की काय आजचा प्रोग्रॅम काय आहे ? आपण सर्व सहजयोगी आहात. तुमची स्वतःची विशालता पहा. तुम्ही असे कराल तर तुमची विशालता एवढी वाढेल की आमच्या विशालतेच्या मदतीची गरज पडणार नाही, असे काही लोक आहेत. सहज योगात की जे स्वतःच्या बिशालतेला ते आव्हान देतात. यानंतर आपण आता एकदस गणपती पुळ्यालाच भेटू, प्रत्येक बाढदिवस मला आठवत सहतो. तुम्ही किती प्रेमाने माझा वाढदिवस साजरा करता तै आठवते. पण आपण जेव्हा पुन्हा भेटू तेव्हा तुम्ही एकदम स्वच्छ, एखाद्या वृक्षासारखे दिसावेत अशी माझी इच्छा आहे. अंतर्बाह्य निर्मल. पण इथे तर फार कमी लोक असे दिसतात, बाकीचे लोक येतात फायदा करून घेऊन निघून साजरा व्हावा अशी माझी इच्छा आहे व बरेच लोक मला प्रगती कमी शैंभर लोकांना तरी सहज योग सागायला हवा. महाराष्ट्रात ठेवतात, पूजा करतात परिचिताना बोलावतात अशावेळी सर्वाना सहजयोगाबद्दल सांगतात. परिचित, नातेवाईक, सर्वांना सहजयोग सांगितला पाहिजे. सहजयोगामुळे कसे फायदे होतात, कसा कराया है सर्वांना सांगितले पाहिजे. लग्न समारंभाला गेलं की दान] सर्व विश्वाशी नाते जोडण्याचा प्रयत्न करायला हवा. ्या वर्षी फ्रान्समध्ये आमच्या वाढदिवसानिमित्त सेमिनार आयोजित केले आहे. सर्व युरोपमधून सहजयोगी जमले आहेत १८ तारखेपासून सुरू झाले आहे. ५-६ दिवसच सैमिनार आहे. निरनिराळ्या देशात फिरून ते सहज योगाचा प्रसार करतात. इथले लोक गणपती सारखे बसून राहतात. कोठे जात नाहीत. "नॉईडा पर्यंत गेले हेच खूप ! मला वाटते नॉईडाच्या लोकांनी तुम्हाला झाला पाहिजे. वेळ फार कमी आहे. इतर लोक त्यांच्या गुरुनी त्यांना लुटले तरी स्वतःच्या गुरुचा उदोउदो करीत असतात. सर्वांनी आपल्या नातेवाईकांना परिविताना सहज योगाबद्दल ी सांगावे. पत्र लिहून कळवावे, की सहजयोग कसा फायदेशीर आहे वगैरे. कोणाला नुसते जेवायला बोलवू नका योलावले तर सहजयोग सांगा, नाहीतरी ते तुमची निंदाच करतील. तुम्हाला सहजयोगात आल्यावर सत्य माहित झाले आहे, इतरानाही त्याचा लाभ होऊ दे ! आजच्या दिवशी जावे लागणार याबद्दल मला वाईट बाटते आहे पण तिकडेही सर्वजण (फ्रान्स सेमिनारमध्ये) माझी वाट पहात असतील. अशा प्रकारे आनंदात इयले दिवस गेले रात्री दोन-दोन चार-चार वाजेपर्यंत कधी झोपत नाही व दिवसभर मेहनत करते. तुम्ही इतकी मेहनत करावी असे मला वाटत नाही, पण सहजयोगाची गरज तुम्हाला आहे, मला नाही, हे लक्षात घ्या. तुम्हाला सहजयोग द्यायला पाहिजे, मिळाला पाहिजे, ह्या विचारात मी असते. ती तुमची वस्तु आहे. तुम्हाला प्राप्त झाली पाहिजे. असे समजा की, माझ्या जीवनाचा एवढाच खरा अर्थ आहे. माझ्या जीवनामुळे तुमच्या कुंडलिनीचे जागरण झाले, व तुम्ही या स्थितीला पोहोचलात की ज्या योगे तुम्ही जागृती देऊ शकता. सान्या दुनियेत परिवर्तन येऊ शकते. तुम्ही लोक नसता तर माझ्या जीवनाला काही अर्थच नव्हता दुसर्यांना बाढदिवस पूजा (२३) असते. जोपर्यंत सहजयोग हे तुमचे जीवन होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला पूर्णपणे मिळवू शकत नाही. तुम्हीही तुमचा वाढदिवस मनवा व वर्षाभरात प्रगती करा. दिल्ली महत्वाचे ठिकाण आहे. सर्व जगातील लोकांचे इकडे लक्ष आहे. इथे सहजयोग बाढला पाहिजे. हिंदी भाषकांप्रमाणेच इतर भाषिकांपर्यंत तुम्ही पोहोचले पाहिजे. रोज विचार केला पाहिजे की आज़ आपण सहज योगासाठी काय केलं? तुम्ही सर्व काही माझ्यावर सोडा. जोपर्यंत तुम्ही स्वतःच काही करतो म्हणता तो पर्यंत ते होत नाही, म्हणून पूर्णपणे माझ्यावर सारे सोपवा. आता आपल्याला माहितच झाले आहे की मी कोण आहे - पण ते अजून तुमच्या जाणीवेत आले नाही. जर जाणीवेत असले तर कसली चिंता? आदिशक्ती कोणासमोर बसून बोलली आहे असे कधी इतिहासात तरी झाले आहे का? कुठेच नाही. तुम्हीं जाणता की मी आदिशक्ति आहे व तुम्ही माझी मुले आहात. तर तुम्ही कसे असले पाहिजे ? सहजयोग तुमचे जीवन आहे. तो पूर्णपणे अंगी बाणवा व त्याच्यामुळे प्रकाशित वा. इतरानाही प्रकाशित करा. हाच माझा तुम्हा सर्वांना आशिर्वाद. आता तुम्ही लोक आहात, तुमची मुलं आहेत म्हणजे हे काम वाढतच जाईल व बरेचसे लोक पार होतील. पण जर माझ्या जीवनकाळातच काही विशेष गोष्टी झाल्या तर मला जरुर संतोष वाटेल. आपल्या जीवनातच काही प्राप्त झालं. यासाठी जसजसे वय वाढते आहे, तसतशी तुम्हा की आईच्या जीवन काळातच आम्हाला काही करून दाखविले पाहिजे. जसे आम्ही सहजयोग वाढविला तशी तुम्ही सहजयोगाची कमाल आम्हाला जीवनात दाखविली पाहिजे. जसे नॉईडाला सेंटर चालू झाले, फारसे अवघड नाहीं, अजून थोडे दूर जा. हरियानाकडे जा, यु.पी.कडे जा. आईला हेच दाखवा की आम्ही अशा अशा ठिकाणी सेंटर्स उघडली आहेत. हेच आम्हाला हवे आहे. फुलं मला फार आवडायची पण ती तुम्ही इतकी आणता की त्याचेही काही आता राहिले नाही. आता येबढेच ऐकायचे आहे की तुम्ही कुठे कुठे उद्यान, बगीचे, (सहज़ योग्यांचे) उभारलें आहेत. पहिल्यांदा सहजयोगी नव्हते तर फुलांकडे बघत होते आता तुम्ही आहात तर फुलांकडे कोण बधणार. पण आता तुम्ही असे बगीचे उभे केले पाहिजेत काही लोक इतके छान असतात की जेथे बदली होईल तेथे ते सहजयोगाचा प्रसार करतात. मग ते अमेरिकेत जावोत वा जपानला. सहज योग हेच त्यांचे जीवन फार लोकांची जबाबदारी वाढत आहे, ০ ০০ आपण इतरांचे वर मतप्रदर्शन करू नये. माणसाची चांगली बाजू का पाहू नये? वाईट बाजू पाहून ती आपल्याला सुधारता येत असल्यास ठीक आहे. पण त्यात सुधारणा करणे शक्य नसल्यास तुमही स्वतःच वाईट होता. सुधारणा करता आल्यास फारच चांगले, पण तुम्हाला जमणार नाही. शिवाय लोक नेहमी म्हणतात, "मी नसते ते केले" परंतु तुम्ही दुसरे काहीतरी केले ते इतर करणार नाहीत. दुसर्यांची परीक्षा करतेवेळी प्रथम स्वतःची परीक्षा करायला हवी, हें समजले पाहिजे. कशाच्या आधारावर तुम्ही परीक्षा करता ? तुमचा अहंकार आणि मन हा दोष सगळीकडे आहे, हे मी पाहिले आहे. येथून पुढे तो अजिबात असू नये. पण तुम्ही एक दुसऱ्याचे दोष पहाणार नाही तर चांगले गुण पहाणार आहात." क श्री माताजी २८-७-८५ जेव्हा मी सहजयोगीच सहजयोग्यांवर टीका करताना पाहते त्यावेळी मला आश्चर्य वाटते, कारण तुम्ही एकाच शरीराचे अंग प्रत्यंग आहात. मी टीका करू शकते ते ठीक आहे. पण तुम्ही का करता ? तुम्ही फक्त एक करायचे की एक दुसर्यांवर प्रेम करायचे. खिस्तांनी है तीन वेळा सांगितले, मी आतापर्यंत एकशेआठ वेळा सांगितले आहे, की तुम्ही एकमेकांवर प्रेम आहे. मी जर तुम्हाला केव्हा तरी प्रेम दिले असेल तर करा. तुमच्या मधील कारूपय व्यक्त करण्याचा हा एकच मार्ग तुम्हाला इतरांबद्दल पेशन्स (धीर) व प्रेम असायला हवे. श्री माताजी ७/८५ "दुसऱ्याची परीक्षा करू नका, म्हणजे तुमची होणार नाही, तुम्हीजशी दुसऱ्याची परीक्षा कराल तशीच तुमचीही होईल.' श्री येशू कातादकीगी वाढदिवस पूजा सर्व सभासदांसाठी विनामूल्य (२४) ---------------------- 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1,2.pdf-page-0.txt चैतन्यू लहरी जानेवारी, फेयुवारी अंक : १ व २ सन १९९८ वा कर ा ा। होन ॐ "नुसता माझा विचार केला तरी काम होईल मग समक्ष भेटायचे कशाला? तुम्ही जर मला तुमच्या हृदयात स्थान दिलेत तर तुम्ही नुसते खाली झुकलात तरी माझे तुम्हाला दर्शन होईल - भेटून काय करणार?" श्री माताजी निर्मलादेवी वाढदिवस (दिल्ली) दि. १९/३|८९ पूजा रड 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1,2.pdf-page-1.txt र अनुक्रमणिका चैम पान क्र. नाव १) नवरात्री पूजा ३ ते ८ कबेला ऑक्टोबर ९७ २) रामनवमी पूजा ९ ते १२ कलकत्ता २१ मार्च ९१ ३) शक्ती-पूजा १३ ते १७ दिल्ली ३.१२.९३ ४) वाढदिवस पूजा १९ ते २४ दिल्ली १३.३.८९ ५) श्री माताजींच्या भाषणातील उपदेश २, १८ को चैतन्य लहरी (१) 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1,2.pdf-page-2.txt टीका करू नये. दुसर्यावर "तुमच्या प्रवृत्ती बदला. दुसऱ्यामधे चांगले काय आहे ते पहाण्याचा प्रयत्न करा. पहायला शिका, मी इतरांचे बहुल बोलत नाही. मला सांगायचे आहे की निदान सहज योग्यांचे बरोबर तुम्हाला असे करता येईल.' त्यांच्यात चांगले काय आहे ते बघायला शिका, सहज योगासाठी त्यांनी काय चांगले केले आहे, तुम्हाला त्यांच्याकडून काय मिळाले, आहे. त्यांच्या समवेत कसे रहायचे, ्यांच्यातील चांगले काय का दिसू नये ? त्यांच्याशी चांगले वागून त्यांना प्रोत्साहन देऊन, तुम्ही सहज योगाला मदत करता. श्री माताजी २८-७-८५ "तुझ्या बांधवांच्या डोळ्यांतील कुसळ पहात असताना तुझ्या स्वतःच्या डोळ्यात असलेल्या मुसळाचा विचार का करीत नाहीस? दांभीक माणसा, प्रथम स्वतःच्या डोळ्यांतील मुसळ काढून टाक. मगच दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ काढायचे तुला स्पष्ट समजेल." श्री येशू खिस्त "दुसऱ्याच्या दोषांचेकडे पहाताना आपल्यातील दोष वाढतात." श्री बुद्ध नुम्ही एकाच आईची मुले आहात तर इतरांच्यापेक्षा तुम्ही उच्च स्थितीवर कसे जाऊ शकाल ? नेहमी तुम्ही आईचीच . एल असणार. आईच्या नजरेत इतरांच्यापेक्षा तुम्ही उच्च कसे असाल? ते शक्य नाही. उलट अशा कल्पना करण्याचा तुमच्या प्रयलन केल्यास आई तुम्हाला शिक्षा देईल.' श्री माताजी २८-७-८५ 'स्वतःला अि नप्त करण्याचा प्रयत्न करा. क्रोध, वासना, लोभ प्रत्येकावर नियंत्रण मिळवा, कमी खा, खादाड लोकांसारखे भरमसाठ खाऊ नका. एखादे दिवशी मेजवानीचे प्रसंगी तुम्ही जास्त खा, परंतु सारखेच जास्त खाऊ नये. ते सहजयोगयाचे बोलण्यातून क्रोध व्यक्त ह, तो की खरी करूणा व्यक्त होते की तुमच्यात कृत्रिम कारुण्य आहे." नक्षण नव्हे. कंट्रोल करण्याचा प्रयतलन करा. तुमच्या बोलण्यावर कंट्रोल करा. तुमच्या श्री माताजी २१-५-८४ शिवाय माझी मुले असण सोपे नाही, कारण तुम्ही काय करता ते मला समजते, तुमची प्रत्येक गोष्ट मला माहिती असते, मी तुम्हाला सुधार त असते ते तुम्ही जाणताच, परंतु जेव्हा तुम्ही मला धरून राहता तेव्हा असे दिसे की ज्यांनी उन्नत होण्याचा निश्चय केला आहे आणि आपल्या अंतर्यामी परिवर्तन करून अधिक चांगल्या स्थितीमध्ये उक्कान्त होण्यात प्रयत्नशील असणाऱ्यापैकी तुम्ही आहात, सहजयोगी असणे सोपे नव्हे, की तुम्ही पैसे. दिलेत आणि सदस्य झालात आणि माता जीचे शिष्य झालात. माझे शिष्य झाल्यावरही तुम्हाला काही परीक्षांमध्ये उतरावे लागते आणि त्यासाठी मेहनत क रावी लागते. तुमच्या कुटंबामध्येच राहून पुष्कळ तपस्या करावी लागते. श्री माताजी आपण निरर्थक गप्पा मारू नये. "इतरांवर सरकॅस्टीक (छदमीपणाने) मत प्रदर्शन करू नये. हा असाच आहे. तो तसाच आहे. एकमेकांवर असे मत प्रदर्शन करणे मला अजिबात आवइत नाही. तुम्ही सर्वांनी एकमेकांना आदर दिला पाहिजे. एखादी व्यक्ति गर्विष्ठ अथवा स्वार्थी असेल तर ते लगेच लक्षात येईल व त्याच्यावर उपाय केले जातील. म्हणून तुम्ही काही मत प्रदर्शन करू नका. सार्वजनिक कार्यक्रमाचे वेळीही मी असे बोलणे ऐकते ते फार वाईट आहे. श्री माताजी २४-३-८१ चैतन्य लहरी (२) 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1,2.pdf-page-3.txt नि नवरात्री पूजा 1भ प. पू. श्री माताजी निर्मला देवींचे आदल्या दिवशीचे प्रवचन कबेला : ऑक्टोबर ९७ ुम शरीराला वेदना होऊ लागतात. म्हणून हाताने बनवलेल्या वस्तु वापरा. उदा. मातीपासून बनवलेल्या 'टेराकोटा 'व्या वस्तु. मला तर त्या इतक्या सुंदर बाटल्या की मी त्यांची निर्यात करायचा निर्धार केला. नाही तर इथल्या लोकांना यंत्रापासून बनवलेल्या, अमेरिकेत बनलेल्या वस्तु घेण्याची फॅशन आहे. अमेरिकेतसुद्धा सिल्क, कॉटन आणि लेदरच्या वस्तु विकण्याची दुकाने (Out- Lets) असतात; पण लोकांना मौठमीठ्या स्टोअर्समध्ये जाऊन भव्य किंमत देऊनही महागड्या खरेदीचाच शोक जास्त. म्हणजे त्यांच्यात सूज्ञता नाही माणसांमचे ही सूज्ञता नसली तर सर्व प्रकारची हानीच होते. आता लोकांमधे आयुर्वेद आणि होमिओपॅथी खूप पॉप्युलर झाली आहे. अॅलोपॅथिक औषधांचा त्यांना कंटाळा आला आहे. भारतातील डॉक्टर लोकांना मोठ-मोठ्या पगाराचे आमिष दाखवून परदेशातून बोलावतात आणि त्यांच्याकडून काम करवून, त्यांच्यात थोड़ाफार मामुली फरक करून, नवीन नाव देऊन विकतात; अशी ही औषधे फार धोकादायक व त्रासदायक असतात. मला एकदा अॅन्टिबायोटिक दिले गेले आणि पायांचे दुखणे मागे लागले. त्यात भर म्हणून आजकाल या फँक्टरी व यंत्रामुळे प्रदूषण वाढले आहे. गांधीजी यंत्राच्या वाढत्या वापराच्या सतत विरोधात बोलायचे. आता गाड्या वापरायचे पण एक वेड आहे. अगदी जवळ जायचे असले तरी चालत जाणार नाही. म्हणून तब्येती बिघडतात. माझ्या लहानपणी आमची शाळा पाच मैलावर होती; घरात गाडी, बग्गी असली तरी आम्हाला चालत जायचीच सक्ति होती; सकाळी चालतच जायचे आणि येतांना गाडीतून यायचे ही शिस्त होती. वाटेत एक छोटा डोंगर पण होता. या सबयीमुळे आम्हाला निसर्गाचे ज्ञान व्हायला मदत झाली. गाडीतून जातांना सृष्टिसींदर्य कळत नाही. आता लोकांची आहे. नुसते आज सगळीकडे उत्साह दिसत करमणुकीसाठीच नाही तर आपल्याला भविष्याबद्दल काय करायचे. कसे करायचे इकडे लक्ष द्या. स्विस बँक प्रकरणे आजकाल माझ्या मनात फार घुटमळत आहेत. हे सर्व ते लोक कसे पचवू शकतात याची मला कल्पना नाही. आजकाल एका बाजूने लोक लोकशाहीवद्दल फार चर्चा करत आहेत नवनवीन आकर्षक धोषणा करत आहेत अशा वेळी हे अवैध प्रकार राजरोसपणे कसे चालू शकतात? अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी त्यात गुंतलेल्या मंडळींना उघडे पाडण्यासाठी माझ्या मनात काहीतरी करायचे विचार आहेत; योजना आहेत. भीतिक प्रश्न बघितले तर ते कार्य चालू झाले आहे. जे देश खूप आधुनिक प्रकारात गणले जात होते त्यांच्याकडे मंदीची लाट आली आहेच. त्याच्यामुळे अति-उत्पादनाचे प्रश्न त्यांच्यासमोर उभे आहेत. भौतिकप्रवृत्ति बोकाळण्याचे कारण म्हणजे लोकांना हावरटपणाचे वेड लागले आहे. इंग्लंडमध्ये आम्ही घर शोधत होतो, बरीच धरे पाहिली पण सगळीकडे प्लास्टिकपासून बनवलेल्या वस्तूंचेच ढीग दिसत होते. फ्रान्समध्येही हीच तन्हा नको त्या वस्तुंचा नुसता संग्रह करण्याच्या व बापरण्याच्या सवयींमुळे आता त्यांना कुठे ठेवायचे. कसे सांभाळायचे हाच प्रश्न त्यांना भेडसावत असतों. भौतिकतेची ही धावपळ अखंड चालत असते. सहजयोग्यांनी या बाबतीत काय करावे हे मी आता सांगते. त्यांनी हस्तकौशल्यामधून बनवलेल्या वस्तूंना उत्तेजन द्यावे. मी जिथे जाते तिथे हातांनी बनवलेल्या वस्तु घेते. इतर प्लास्टिक वगैरेच्या वस्तू लोक कसे घेतात मला समजत नाही. झेकोस्लोव्हाकीयामध्ये मी हातांनी बनवलेल्या वस्तूंची लहान-लहान दुकाने पाहिली. सगळीकडे मला काहीतरी खरेदी करण्याचा आग्रह ते लोक करत होते. त्यांच्या कलाकुसरीच्या चालण्याची सबयच गेली आहे. मी या प्रकारांना सुधारणा म्हणत वस्तू सुंदर असूनही खपत नव्हत्या. सहजयोग्यांनी अशी शपथच घ्यावी की आम्ही हैंडमेड वस्तूंचीच खरेदी करणार. ड्रेस घ्यायचा तरी हाताने त्यावर काहीतरी कलाकुसर केलेली हवी. गरीब लोकांच्या श्रमांचे त्यामुळे चीज होईल. लोकांना अगदी फालतू नाही, तर एक प्रकारची अधोगतीच आहे असे मी म्हणेन. देवाने पाय दिलेत पण आपल्याला चालता येईनासे झाले आहे. घरात जितकी माणसे तितक्या गाड्या असतात. स्पेनमधे इतक्या गाड्या असतात पण प्रत्येक गाडीत फक्त चालवणाराच. आपली स्वतःच काम करण्याची सवयच गेली आणि दुसरीकडे हे प्रदूषण वाढले. तसाच धुराचा त्रास खूप ठिकाणी वाढला आहे. प्रकारच्या आणि वर त्रासदायक गोष्टींची कशी आवड असते समजतं नाही. मी तर नॉयलॉन वगैरे कृत्रिम धाग्यांचे कपडे घालूच शकत नाही; थोडावेळ जरी नुसते मोजे घातले तरी सरबंध चैतन्य लहरी 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1,2.pdf-page-4.txt होतात यासारखी बारीक-बारीक माहिती करून घ्या. या बाबतीत हे काही मी केलेले नाही आणि आता देवबाकडे पावसाची मनधरणी करणे चालू आहे. माणसाच्याच सर्व चुका आणि देव भारतीय व पार्श्चात्य दोघेही कमी पडतात. उदा. भारतीयांना का म्हणून पाणी देणार? तोच प्रकार चृक्षतोडीचा. पैसा स्वयंपाक करता येत नाही. एकदा माझ्या पतीला चपातीं मिळवायचा म्हणून झाडे तोडायची. हें प्रदूषण म्हणजे विनाशाची बनवण्याची लहर आली आणि काय बनवले तर ऑस्ट्रेलिया, शक्ति (Destructive Forces) कार्य करायला लागल्याची अमेरिका सारखे आकार असणाऱ्या चपात्या! माइ्या म्हणण्याचा लक्षणे आहेत. हे सर्वत्र चालणार आहे. म्हणून हाताने बनवलेल्या अर्थ असा आहे की तुमची दृष्टि सूक्ष्म होऊ दे. प्राणी, वृक्ष, फुले वस्तू वापरण्याची सवय करा. कपडेसुद्धा. या स्विसबैँकेच्या लोकांनीही आधी ज्यू लोकांना पैसे देण्याचे कबूल केले होते पण आता चक्क नकार देत आहेत म्हणून माझा त्यांच्यावर राग आहे तिने नुसती एक नजर टाकली तरी तिला सर्व समजते. मला आणि आता त्यांनाही मी उघडे पाडणार (Expose) आहे मेल्यावर हा पैसा ते बरोबर का घेऊन जाणार आहेत ? त्यांना शिक्षाच होणार आहे. चीनमधील कॉन्फरन्समधेही मी या स्विस बँकेबद्दल हे स्पष्टपणे बोलले होते. मी तिथल्या अधिकाऱयांवरोबर मॅजिस्ट्रेटबरोबर याची चर्चा केली आहे आणि त्यनंना हे सर्व प्रकार अवैध असल्याचे जाहीर करायला सांगितले आहे आजकाल सरकारी यंत्रणेचाच गैरफायदा बेऊन पैसा तुमचा मेंदू पूर्णतः अकार्यक्षम होणार आहे. म्हणजे ज्याचा वापर कमावणारे भ्रष्टाचारी लोक खूप झाले आहेत. त्या लोकांनाही तुम्हाला करायचा आहे त्यामध्ये "मर्यादा" असते हैे लक्षात घ्या.. स्विस बैँकेत पैसा ठेवायचा नाद लागला आहे: मेल्यानंतर तो त्याच्या पर्यंतच रहा. पोहणे, घोड्यावर रपेट करणे या गोष्टींचा त्यांच्या मुलांनाही मिळत नाही. हे सर्व माणसाच्या अती हव्यासी अतिरेक करू नका. "मला है आवड़ते ते आवडते" श्हणून वृत्तीमधून अंतर्गत बिघाड झाल्यामुळे होत आहे; आतूनच कीड लागावी तशी ही स्थिती आहे. आणि याला कारण माणूस धर्माला पाहिजे" असं म्हणायला शिका. तीच गोष्ट पैशाची. मला पैसा विसरला आहे हेच. त्याला वाटते बाह्य वस्तूंमधून त्याला आनंद मोजता येत नाही, समजत नाही, खरेदी केलेल्या गोष्टी काय मिळणार आहे: त्यामुळे संग्रहामागे संग्रह तो करत राहतो. तुम्ही किंमतीच्या हेहि मला ठाऊक नसते. पण मला पैशाचा प्रश्न कधी म्हणाल माताजी पण घेत राहतात. पणी मी फक्त हातांनी येतच नाही. पैशाच्या मागे एकदा लागलात की तुम्ही त्यातच बनवलेल्या वस्तु घेत असते. म्हणजे त्या कुणाला भेट देता येतील अडकून बसता. त्यावर उपाय हाच आहे की भौतिक हाव सोडून किंवा विकता येतील. तुम्ही दिलेले दागिनेही मी विकणार आहे, नाही तरी त्यांचा मला काय उपयोग आहे? मला बरेच आश्रम तयार करायचे आहेत. माझे घरातील दागिनेही भी विकणार भेटवस्तू देत रहाता, त्यांचे काय करायचे मला समजत नाही. आहे, म्हणून तुम्ही या हव्यासी प्रवृत्तीचा विचार करा. दुसऱ्यासाठी ते करायचे असेल, इतरांना आनंद द्यायचा असेल तर ठीक, पण एरवी हाव म्हणून स्वतःसाठी पैसे उडवण्यात काय अर्थ ? दुसर्याला कसा० आनंद देता येईल हे पहा. तुमच्यामधे धर्म प्रस्थापित झाला आहे हे मूलभूत तत्त्व समजून घ्या. सहजधर्म तुमच्यामध्ये मुरला पाहिजे. ही भौतिक प्रवृत्ति त्याच्या अगदी विरोधात आहे. त्याच्यातूनच माफिया, स्विस-बँक इ. राक्षस निर्माण होतात. अनेक दुराचारी संघटना बनत जातात. तुम्ही सर्व मंत्र म्हणून मला आवाहन केले आहिच, पण तुम्ही स्वतः वर सांगितल्याप्रमाणे हातांनी बनवलेल्या वस्तूंव्यतिरिक्त इतर वस्तू न रहाण्यामुळे तुमच्यासमोर काही समस्या येणार नाहीत आणि तुम्ही घेण्याचा निर्धार करा. त्याचप्रमाणे चालण्याची सबय करा, निसर्गाच्या जवळ जा. तुम्हाला या फुलांची नावे माहीत असली पाहिजेत. त्याचप्रमाणे या कलाकुसरीची कामे कुठे होतात, कशी ही समस्या सरकारलाच नियंत्रण ठेवून सोडवायला हवी. या यांच्यावर प्रेम करायला शिका. बेकार वर्तमानपत्रे वाचण्यात वेळ घालवू नका. देवीचा कटाक्ष" जसा असतो तसे निरीक्षण करा. राना-वनांत खूप हिंडायची सबय होती, त्यामधून या पृथ्वीमातेने काय काय सौदर्य पसरवले आहे ते ध्यानात येते. या स्टेजवरची आरास रशियन आणि इतर योग्यांनी किती कलापूर्ण दृष्टीने बनवली आहे हे तुम्ही पाहिलेत का? आता हा कॉम्प्युटरचा प्रकार! तुम्हाला पत्र वगैरे लिहायचे असेल तर तो वापरा. पण एरवी हा खुळचटपणाच आहे. त्याने त्याच्या मागे न लागता "मला हे शिकले पाहिजे, ते शिकले द्या. दुसऱ्याला देण्यात जो आनंद आहे, तो मिळवा. मी बाजारात गेले तर स्वतःकरता काहीही खरेंदी करत नाही. तुन्ही मला अनेक आता ७५ वा जन्मदिवस झाल्यावर मी कसलीही भेटवस्तू न घेण्याचा निर्धार केला आहे. मला इतर अनेक प्रश्न सोडवायचे आहेत व मी त्या विचारातच गुंतले आहे. म्हणून मी म्हणते की या सर्व प्रश्नांवर उपाय म्हणून तुम्ही स्वतःकडे बधायचे शिका. आपण त्यासाठी काय करत आहोत हे बघा. तुमचा कुणाचा स्विस-बैकेत पैसा नसणार याची मला खात्री आहे. पण जो पैसा तुम्हाला मिळत असेल त्याच्यात समाधानी रहा. जास्त पैसा मिळवायच्या मागे लागलात तर तो कुठे ठेवायचा हा प्रश्न पडतो. म्हणून प्रामाणिक आणि समाधानी सुखात रहाल. आता आणखी एक प्रश्न म्हणजे माफिया व त्यांचे घंदे. पा नवरात्री पूजा (४) 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1,2.pdf-page-5.txt अहंकारी महिलेला मी विचारले तर कळले की तिला छान बाहुल्या बनवता येतात याचा अभिमान होता. डिझानिर लोकांनी बनवलेले देशात गरिबी खूपच आहे कारण सर्वांना टॅक्स खूप द्यावा लागतो. २६५ प्रकारचे टॅक्स वसूल केले जातात. त्यामुळे इथल्या कलाकारांच्या कीशल्याला किंमत नाही. फक्त ही डिझाईनविचित्र कपड़े घालण्याच्या हौसेमधून प्रदर्शन करण्याचा अहंकारच करणारी मंडळी पैसे कमावतात आणि तोसुद्धा तुम्हा-आम्हाला मूर्ख बनवून एकदा माझे पती कैरोला गेले होते तेव्हा त्यांनी आपल्याबरोबर घेऊन जाणार नाही है समजून घ्या. तुम्ही संन्यासे माझ्यासाठी एक मफलर आणला.. डिझाइनरने बनवलेला असं म्हणाले. मला तो भारतातच बनलेला वाटला. तसे त्याच्यावर लेबलही दिसले. २५ पौंडाला मिळाला! जो भारतात २. पौंडाला मिळतो. डिझानर मंडळींचा हाच धंदा. काहीतरी नवीन नाव देऊन लोकांना भुलयायचे आणि पैसा कमवायचा. याच्यावर उपाय मूर्खासारखे वागणार नाही. तुम्ही आता परमेश्वराच्या राज्यातले म्हणजे पुन्हा तेच सांगायचे की हाव (greed) सोडून द्या; हाव ठेवली नाही की ज्याची खरोखरच जरूरी आहे ती वस्तु तुम्हाला नाही. सहज मिळणार; तुम्हाला मागायचीही जरूरी नाही. म्हणजे एक प्रकारे तुम्ही अलिप्त होता; असली तर बरेच, नसली तर उत्तमच. मग तुमचे चित्त कार्यक्षम होते; तुम्हाला स्पष्टपणे बोध होऊ लागतो; आणि तुम्ही योग्य त्या ठिकाणींच जाता. योग्य तीच हनीमूनला खोल अर्थ आहे. "हनी" म्हणजे तत्त्व (Essence) खरेदी कराल. आता ही कार्पेटस् कुठली आहेत तुम्हाला माहीत आहे ? ती रशियातील आहेत. मी तिथली फॅक्टरी पाहिली होती तेव्हा किंमत विचारली होती. त्या लोकांना निर्यात करण्याची मर्म (Honey) तिला कळले तर नव्याला प्रसन्न कसे करायचे काहीच माहिती नव्हती. आधी २० डॉ. म्हणाले आणि निर्यात हे तिला कळेल; म्हणजे संसारात शांति मिळेल. सहजयोग्याने करायची असेल तर २०० डॉ. भारतात उलटे असते. मग मी २० सहजयोग्यांना जाऊन विकत घ्यायला सांगितले. ते रशियन होते म्हणून त्यांना २० डॉ. ला मिळाले. अर्थ हा की 'समस्या म्हणून बाद वा विचार न करता, त्याच्यावर उपाय शोधायचा प्रयत्न करा. म्हणून हाव न बाळगता, खरेदी करायची असेल तर ती कुणासाठी हा विचार करा म्हणजे स्वतःमधील ही हाव सुटेल शिकवतच नाहीत. म्हणून आपल्या कुटुंबातल्या मंडळींना खूष मनाला अशी सवय लावा म्हणजे आनंद मिळवू शेकाल. दानत वाढवली तर हाव सुटेल, आणि काय हवे ते नेमके मिळेल. आश्चर्य हे की, इतके चमत्कार पहायला मिळाल्यावरही तुमच्या लक्षात येत नाही की तुम्हाला ज्याची खरोखरच जरूर आहे ती पुरवली जात आहे. आताच इंग्लिश लोकांनी चांगले नाटक सादर केले. ते कळले की ती न्यूनगंडाने पछाडलेली होती. माझ्याशी टेलिफोनवर नाटक मी पूर्वीच वाचलेले आहे. पण त्यांनी त्या नाटकातून माणूस भलत्या गोष्टींच्या मागे कसा लागतो, सहजयोगीसुद्धा वाटले. तिच्या बरोबर कुणीच पुरुष सुखात राहू शकणार नाही. कधी कधी कसा फसू शकतो हे फार चांगल्या तन्हेने सूचित केले आहे. तुम्ही सहजयोगी म्हणून फार काळजीपूर्वक राहिले पाहिजे बसल्यासारखी, चाबूक उगारणारी स्त्री कुणाही पुरुषाला पतनी हा चांगला संदेश त्यातून तुम्हाला मिळाला असेल. अहंकार आणि प्रति-अहंकार कसा सहजयोग्याला फसवतात हे पण त्यात दिसते. आनंद, मिळवण्यासाठीच ना ? मला हे बोलणे भाग पडते कारण पाश्श्चात्त्य देशात अहंकाराचे परिणाम जास्त आढळतात. दिसतो. म्हणून अगदी नम्र होऊन आपण या भौतिक गोष्टी घ्या असं मी स्हणत नाही पण सहजयोगी स्हणून तुमच्या दृष्टीने त्या फालतू गोष्टी आहेत है पक्के ध्यानात ध्या. आपण आत्मा झालो आहोत ही मोठी गोष्ट आपल्याजयळ आहे; आणि त्याचा आपल्याला अभिमान असली पाहिजे. तसे झाले की तुम्ही संत आहात म्हणून कुणीही तुमच्यावर हुकूमत गाजबू शकणार आता सहजयोगात लग्न झालेल्या लोकांना, विशेषतः महिलांना, मला एक विशेष गोष्ट सांगायची आहे. त्यांच्यापैकी काही जण फार आक्रमकपणा दाखवतात. लग्न न्हणजे कार्य? मून म्हणजे शांति म्हणून बायको जर भांडकुदळ, आरडा-ओरडा करणारी, हेकट असली तर पतीला फार त्रास होतो. पण संसाराचे दुसऱ्याला आनंदच द्यायचा असतो. छोट्या छोट्या गोष्टींमधून त्याला हवा असणारा आनंद कपड़े, वेशभूषा, इ. सुद्धा तुम्ही त्याला दिलात तर तोहि तसाच वागेल आणि तुम्हाला खूष करेल. पण सुरुवात पलनीनेच करायला पाहिजे. कारण स्त्रियाच समाजाची आधार असतात. पाश्यात्य संस्कृतीमधे स्त्रियांना हैं कसै करायचे हे तुम्ही प्रथम जाणून घ्या. एक महिला होती, तिचे अमेरिकेतल्या माणसाबरोबर लग्न झाले होते. तिला अमेरिकेला जायचा चांगला चान्स होता. अर्थात अमेरिका म्हणजेही काही मोठी गोष्ट नाही, पण तिला वाटले फार मोठे झालो आणि ती फारच विचित्र वागायला लागली. मला बोलतानाही ती तिरकसपणा दर्शवायची. मला फार आम्चर्य तिला सोडचिठ्ठी द्यावी लागली. एखाद्या घोड्यावर म्हणून आवडणार नाही. तिने लग्न तरी कशाला केले? सुख, पुष्कळ स्त्रियांची समजूत असते की आपण कोणीतरी महान आहोत. काहींच्या जवळ पैसा असतो, नोकरी-व्यवसाय असतो पण त्यांचे पहिले कर्तव्य हे आहे की पति, कुटुंब आणि समाज आपल्याला अहंकार झाला आहे है मान्य करणे हाच त्याच्यावरचा उपाय आहे; मग तो आपोआप गळून जाईल. अशाच एका नवरात्री पूजा (५) 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1,2.pdf-page-6.txt सुखात ठेवायचा. स्त्रीला जर पतीला सुखात ठेवता येत नसेल तर ती आपल्याला नकोच; ती चांगली सहजयोगी पण नाही. जसे नोकरी करणार्या पुरुषाला साहेबाला खूष ठेवावे लागते आणि ते जर जमत नसेल तर त्याला नोकरीवरून काढून टाकले जाते. त्याचप्रमाणे स्त्रीलाही आपल्या पतीबरोबर प्रेमाने राहून त्याला समाधानी ठेवायला हवे. कारण तेच तिचे मुख्य कर्तव्य असते. तशी तयारी नसेल तर स्त्रीने लग्नच करू नये. हे पटवून देणे अवघड आहे. साधारण पुरुष स्वभावाने तापट असतात, उजव्या बाजूचे असतात. त्यांचा राग कसा दूर करायचा हे मी सांगितलेच आहे. सिनेमातसुद्धा आजकाल प्रेमाच्या नावाखाली उच्छृखलपणा दाखवतात. पण त्या वास्तविक गोष्टी नसतात. प्रत्येकीला मिळेल असे वाटणे चुकीचे आहे. तुम्हीच प्रथम शिकले पाहिजे की पतीला आधी हृदयात बसवा. हे तुमचे कर्तव्यच आहे. नाही. तरी तुम्हाला दुसरे काय करायचे असते ? वरच्या गोष्टीतला पति या थराला गेला की मला म्हणाला माताजी वाटल्यास मला ठार असे मला वाटायला लागले आणि एक दिवस त्यांनी तसे कबूलही केले. म्हणून आपण सारासार विचार केला पाहिजे. पण पुरुषांची विचार करायची एक विशिष्ट तन्हा असते. आता पुन्हा मी माझेच उदाहरण देते. माझे पतीं माझ्यासाठी उगीचच भारी बस्तूची खरेदी करायचे. मी त्यांना माझ्यासाठी काहीही घेऊ नका असे सांगितले पण ते न्हणाले तुला आवडत नाही का? तर मी सांगावचे "तसे नाही; पण उगीचच नको तेवडा खर्च करून भारी-भारी वस्तु बेणे मला आवडत नाही. " तसेच त्यांना दुकानातून भारी स्वेटर्स व्यायची फार आवड. अगदी २५० पौंड किंमत असलेलेही. माझ्याजवळ किती स्वेटर्स आहेत मलाच माहित नाही. मी म्हटले की स्विक्झर्लंडहून आपण मागवू, कारण तिथे खूप स्वस्त मिळतात. तसेच त्यांना माझ्यासाठी काश्मिरी कोट ध्यायची पण हौस. माझ्याजयळ तसे १०-१२ तरी असतील. ते काय मी मुलींना, नातवांना पुढे-मागे देणार आहे का? मग काय करणार? त्यांचा काही बाईट हेतु नसतोच. पण त्यांना ही खरेदी करणे समजत नाही हा मुख्य भाग. भारतात असताना, प्रथम पूजेला जाण्यासाठी ते माझ्याकरता साड़ी आणायला गेले. वरोबर भाचा पण होता. आणि सगळ्यात भारी किंमतीची साड़ी घेऊन आले. ती नेसून पूजेला जातांना मला फार त्रास झाला कारण ती खूप बजन असणारी साड़ी होती. (सर्व सहजयोगी खूप हसतात. श्री माताजी म्हणतात "मी अति-सौम्यः आणि अति-रौद्धः तुमच्यावर अधिकार गाजवते असे का होते? का तुम्हीच तशी आहे) ती नेसून चालायचे, उठ- बस करायची महा कठीण काम. मग मी ती नीट घड़ी करून कपाटात ठेऊन दिली. मुद्दा हा की माझ्या पतीला साड्यांबद्दल काहीच ज्ञान नव्हते. ते समजून तुमच्यात कार्य कमी आहे म्हणून बायको तुमच्यावर अधिकार आल्यावर मी त्यांनी आणलेल्या साडीला कधी नावे ठेवली गाजवते ? तुम्ही जर हे आत्मपरीक्षण करून पाहिले तर तुमच्या नाहीत. त्यांच्या देण्यामागची त्यांची भावना जाणणे व त्याची कदर करणे याला जास्त महत्त्व, (हे सर्व सांगताना श्री माताजी सारखे दुसरी बाजू कशी असते ? एका बायकोला नव्यापासून खूप मनमोकळेपणे हसत होत्या) मी पण त्यांच्यासाठी नेहमी सुटाचे कापड घेत राहते. एकदा ते म्हणाले मी स्वतःच की तो सारखा कामावरच जातो, वगैरे वगैरे सांगितले त्यावर मी माझ्यासाठी कापड घेतोः मी म्हटले ठीक आहे. पण त्यांनी असं विचित्र कापड घेतले की नवीन सुट घालून ऑफिसमध्ये गेल्यावर सगळे म्हणू लागले "साहेब, तुमची निवड अशी विचित्र कधीच नव्हती" मग ते न्हणाले "यापुढे मी पुन्हा कची स्वतः कपडा- खरेदी करणार नाही; तूच माझ्यासाठी कापड घेत जा." तात्पर्य हे की प्रश्न इतका साधा आहे की बायकांनी पतीला जाणाव्या हेही जरूर आहे. मी माझेच एक उदाहरण सांगतें. कसले कपडे आवड़तात याच्यात थोडा जरी रस घेतला तरी विघडत नाही. लोकांची मते पुरुषांना लवकर पटतात. एकदी मी आमच्या घरातील हॉलला सुंदरसा रंग लावून घेतला. तर त्याच्यावर ते एकदम खूप टीका करू लागले. मी स्हटले की उद्याची पार्टी झाल्यावर मग बघू. पण दुसऱ्या दिवशी पार्टीला आलेली प्रत्येक व्यक्ति त्या रंगाची स्तुति करू लागले, आणि ते मारा पण मी त्या बाईला इथे राहू देणार नाही." ही खरी गोष्ट आहे. आता पुरुषांना माझे सांगणे आहे की तुम्हाला अशी पत्नी मिळाली तर तिला समजून घ्यायचा प्रयल करा. तिचा काय प्रॉब्लेम आहे, ती असं का वागते याचा विचार करा. ती समजूत करून घेतली आहे? जे पुरूष बायकांबद्दल तक्रारी करत असतात तेच स्वतः बृहुतेक आक्रमक स्वभावाचे असतात. लक्षात येईल की तुम्ही तिच्यासाठी फार थोड़ा वेळ देता. घटस्फोट पाहिजे होता. मी कारण विचारले तर तिने सांगितले म्हटले की "जर तु घटस्फोट घेतलास तर तुला तो अजिबातच मिळणार नाही, मग घटस्फोट घेऊन काय मिळणार" मला हा प्रकारच समजत नाही. बायकांनी थोड़ी तरी अक्कल चालवायला नको का? आता पुरुषांनीही बायकोसाठी थोडा वेळ काढायला हवा. त्यांच्याकडे थोडेफार लक्ष द्यावे, त्यांच्या आवडी-निवडी ं माइ्या पतीने माझ्यासाठी कधीही फुले आणली नाहीत. अगदी वाढदिवस वगैरे असला तरी मग माझ्या लक्षात आले की माझ्या पतीला फुलांबद्दल काहीच आकर्षण नव्हते. गुलाब वगैरेही ते जाणत नव्हते; मग बाटले फुले म्हणून ते Cactus सारखे भलतेच काहीतरी आणतील! मग त्यांनी फुले न आणलेलीच बरे नवरात्री पूजा (६) 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1,2.pdf-page-7.txt माइ्याकडे फक्त बघत राहिले. सगळे झाल्यावर दुसरा रंग बोलण्यासारखे वाटू नये. "1 don't like this"' ही भाषाच लावायचे मी म्हटले तर ठामपणे नको म्हणाले. पुरुषांना लोकांच्या मताची फार काळजी असते. म्हणून पतीचे कौतुक लोक करतील किती लोक सहजयोगात उरतील ? म्हणून या सवयी सोडून देणे है जाणून तुम्ही काम करा, म्हणजे त्यांना पसंत पड़ते. या सर्व युक्त्या असतात. मी तर म्हणेन की पुरुष स्वभावतः सरळ मनाचे असतात पण तुम्ही त्यांना समजून घ्यायला हवे. कधी कधी ते तुम्ही तरी कोण आहात? तुमचे हृदय काय म्हणते, तुमचा आत्मा रागाबले तरी बिघडत नाही; बरेच वेळा दुसर्यावरचा राग तुमच्यावर काढतात. पुणे त्याचा फायदाच असतो कारण इतरांवर ते रागावले तर ते त्यांना तास देऊ लागतील, तुमचं तसे नाही त्यांची गुरू ही आई आहे, तसेच प्रत्येक स्त्रीने सुंदर माता, सुंदर म्हणून तुम्ही त्यांना नीट समजून घेतले तर सर्व ठीक होते. काही पत्नी बनले पाहिजे. म्हणजे सर्व स्वार्थ, सर्व प्रश्न संपतील, खराब नवरे असतात तशा काही खराब बायकाही असतात. अशा बँकासुद्धा बंद पडतील, त्याचे काम चालते कारण तुमचे इदय परिस्थितीत सहजयोगात घटस्फोट ध्यायला परवानगी आहे. म्हणून माझा है सर्व सांगण्याचा उद्देश हा आहे की तुम्ही प्रत्येकाने एक सुंदर गृहिणी बनले पाहिजे: एक गृहलक्ष्मी बनले पाहिजे. हे सांगण्याचे कारण ्हणजे तुमचे सामूहिक गृहलक्ष्मी चक्र चांगले नाही आणि त्याचा मला आास होतो. गृहिणीची योग्य जवाबदारी पार न पडल्यामुळे है होते. आता स्विस स्त्रिया पहा. त्या तशा चांगल्या आहेत पण त्यांना स्वच्छतेचीच काळजी असते. स्वच्छता करण्याच्या घांदलीमधे तुमच्याशी पाच मिनिटेसुद्धा बोलायला त्या तयार नसतात. तुमच्यासमोरही है उचल, ते उचल, झाड-लोट सतत चालू. आता घरात थोडा पसारा पड़लेला असला तर कार्य है आपल्या मालकीचे आहे अशी विघडले ? भारतीत इतके करत नाहीत. पण पार्श्चात्यांच्या घरात वेगळेच. सारखे मशीन आणि स्वच्छता. पाहुण्याच्या समोरच जरा कुठे र्लास फुटला की बाप रे! हासुद्धा एक सूक्ष्म भौतिकपणाच झाले, शहरातून महागाई खूप वाढली. पण एकंदरीत, विशेषतः आहे. पाश्चात्य महिलांना है कधीच समजणार नाही. भारतामधे एखाद्या घरी गेलात तर त्यांची रंगाची कल्पना वेगळीच दिसते. तिथेही दक्षिण भारतामधे वेगळीच रंग-संगति. प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. पण पाश्श्चात्य बायका कुणाच्या घरी गेल्या येऊ शकले नाहीत म्हणून त्यांची खूप आठवण येत आहे. गेल्याच प्रथम रंगाबद्दल चर्चा वा टीका सुरू करतात. याचें कारण म्हणजे ते लोक दुसर्यांच्या भावनांची कदर करत नाहीत. महिलानी विशेष करून दुसन्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. तसेच पाश्चात्य महिला भारतीय लोकांच्या घरी गेल्या तर तिथे मजेत जेवतील पण असे दाखवतील की जेवणाचे पदार्थ हलक्या प्रकारचे आहेत. पाश्श्वात्य संस्कृतीतच ही टीका करण्याची सवय असते. कुणी व्यक्ति भेटली तर प्रथम त्याच्या कपड्यांबद्दल असते, त्यांना वाटते की त्यांचे संगीत हृदयातून गायचे असते, शेरे मारतील. चांगल्या घराण्यांतले भारतीय लोक असं करणार नाहीत. आता आजकाल भारतातील लोकही मॉर्डन बनू लागले नैराश्य, प्रेम अशा भावना अशा तहेने व्यक्त करतांना त्यात एक आहेत म्हणा. अशा बोलण्यामुळे आपण दुसर्याचे मन दुखावते. स्त्रीने या बाबतीत काळजी घेतली पाहिजे. दुसऱ्याचे घर, दुसरीची साडी, याबद्दल चागले बोलण्याने काही बिघडत नाही. हे खोटे त्यांचे लोकसंगीत फार गोड असते. आता अमेरिकन लोकही सहजयोगात बंद झाली पाहिजे. मी जर तसे बोलू लागले तर फार महत्वाचे आहे. आता अमकें आवडते, तमक आवडत नाही असे म्हणणारे काय म्हणतो. म्हणजे पुन्हा तेच बोलणे आले की स्त्रियांनी आपल्या हृदयाकडे लक्ष द्यायला शिकावे, हृदय चिशाल कराये; लहानच असते. ते विशाल झाले की काम संपणारच. सहजयोगी महिलांवद्दल हे इतके सांगत आहे कारण माझ्याकडे त्यांच्याबद्दल खूप तक्ारी येतात. विशेषतः लग्न झालेल्या आणि त्यात काही भारतीय महिला पण आहेत रशियातील महिलांबद्दल मात्र मुळीच तक्ारी नाहीत. सर्वांत त्या चांगल्या आहेत, समाधानी आहेत. त्यांच्या गरजा फार कमी असतात, त्यांना कसली हाव नसते. कम्युनिझममुळे त्यांचा हा फायदा झाला असावा. किंवा कम्युनिझम टोकाला गेल्यामुळे त्यांच्यामध्ये स्वतःकरता मिळवण्याची भावनाच उरलेली नसते. भग कार असो की पलेट असो. आपल्या नावाचे असणे डोकेद्ुखीच असते. त्या लोकांना जणु जाणीवच नसते. अर्थात त्यांच्याकडेही काही विचित्र लोक आहेत म्हणा. त्यांच्याकडे सुधारणेच्या (1) नावाखाली बरेच बदल त्यांच्या महिला खूप चांगल्या आहेत. रुमानियातल्या मुलीही चांगल्या आहेत. आता सगळे लोक रशिया किंवा रुमानियाचा जोडीवार हवा असे म्हणू लागले आहेत. आज त्यांच्याकडचे कोणी श्री. अरुण आपटे यांनी संगीत आणि सहजयोग हे एक फार छान पुस्तक लिहिले आहे. सगळ्यांनी ते वाचलेच पाहिजे. भारतीय संगीत ॐ कारपासून निर्माण झाल्याचे व त्याचे पुढचे आजपर्यंतचे सर्व शास्त्र वाची सविस्तर हकीगत त्यात आहे. पाश्चात्य संगीताचे बरेच कलाकार आपल्याकडे आहेत. वाद्ये छान वाजवतात; पण पाश्चात्य संगीतामधे गोडवा (melocy) कमी हृदयातील भावना व्यक्त करायच्या असतात. उदा. विरह, प्रकारची कृत्रिमता येते; गाण्याच्या शब्दात तुटक तुटकपणा वाटतो. म्हणून ते प्रवाही होत नाही. रशियन संगीत, विशेषतः नवरात्री पूजा (७) 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1,2.pdf-page-8.txt तिकडें बळू लागले आहेत. संगीत खरं म्हणजे मनोरंजना बरोबरच नावे धेतलीत. त्यांची रचना ज्यांनी केली त्यांना फार हालात ते ऐकणार्याला स्वच्छ करणारे असले पाहिजे. तुम्हाला त्यातून दिवस काढावे लागत होते म्हणून त्यांनी देवीची प्रार्थना करून आनंद, समाधान मिळायला हवे. तुम्ही सहजयोगी असल्यामुळे तिला त्या राक्षस-लोकांना ठार करण्याची विनंती केली. एका मला अमका-अमका त्रास आहे" असं न म्हणता "मला थोडा दृष्टीने असे ठार मारले जाणे हाही निसर्गनियम आहे. तुम्ही प्रॉब्लेम आहे. पण मी तो लवकरच सोडवणार आहे" असे म्हणत लोकांनी सतर्क राहून प्रगती केली तर तुम्हीही खूप साध्य करू जा. तुम्हाला विजय मिळवायचा आहे. ते तुमच्या संगीतामधून शकाल. तुम्ही नसत्या गोष्टींच्या व पैशाच्या मागे न लागता कळले पाहिजे. इतर गाणारे रडतात, ओरडतात, त्यात गोडवा नसतो. तुटक-तुटकपणा वाटतो. त्यांचा वाधवृंदही असाच. भारतीय सँगीत आणि वाद्यकला फार गोड पाण्यासारखे ते वाहते असते. मला पाश्चात्य संगीत कलाकारांना सांगायचे हे की त्यांच्या गाण्यातले शब्द ऐकणाऱ्याला कळले पाहिजेत व त्यात गोडवा आला पाहिजे. भारतीय संगीत फार कर्णमधुर असल्यामुळे अर्थ कळला नाही तरी ऐकणाऱ्याला गौडवा गोष्टी केल्या की त्या तुमच्यावर उलटणार. क्रिया आणि वाटतो. म्हणून पाश्श्चात्य संगीतात गोडवा, माधुर्य आणले तर खूप फरक पडेल. हे पुस्तक प्रत्येकाने घ्या, वाचा, अर्थ जाणून घ्या म्हणजे संगीत उत्साहवर्धक, आनंददायक कसे होते है तुम्हाला दिसता कामा नये, 'सहज च्या मूडमधेच असावे. कळेल. भारतीय संगीत शिकल्यावर पाश्श्चात्य संगीत कलाकारांची कला जास्त बहरेल. पारश्चात्य संगीत कलाकार प्रसिद्धी मिळवतात. पैसा मिळवतात- अमेरिकेत कुणीही पैसा कमयू शकतो- पण ज्याला खरे संगीत शिकायचे असेल त्याने भारतीय सेगीत शिकलेच पाहिजे. म्हणून हे पुस्तक जरूर खरेदी करा. आज नवरात्रीचा चौथा दिवस आहे. तुम्ही देवीची विविध आपल्या गरजा करमी करून निसर्गाप्रमाणें रहाल तर हे कार्य होईल याची मला खात्री आहे. तसेच या भूमातेवर प्रेम करा; तीच ते सर्व घडवून आणेल. आता कोणी चर्चमधे जात नाहीत. त्यासाठी मी काही केले नाही तर भूमातेनेच सर्व घडवून आणले. आता ईंडोनेशिया आणि त्याबाजूचे लोकांना सर्वांना त्रास आहे. नदीच्या घुरात्रा होत आहे. मी यातही काही केले नाही. कारण तुम्ही चुकीच्या प्रतिक्रिया हा निसर्गातील नियमच आहे. म्हणून सहज हाच तुमचा स्थायीभाव असला पाहिजे. तुम्ही कंटाळलेले, वैतागलेले असे मी आज खूपच बोलले. उद्या मी येऊ शकणार नाही. तुम्ही विश्वासाने जाणून ध्या की माताजी आपल्यावर प्रेम करतात, आपणा सर्वांचे एक सुंदर कुटुंब असावे अशी त्यांची इच्छा आहे. त्या आपल्याला आपल्या मुलांची काळजी घ्यायला सांगतात. म्हणून मी पुरुषांना आणि महिलांना दोघांना उपदेश केला. ৫ ০ ০ आपल्या बोलण्यात किंवा वागण्यात दुराग्रह (फॅनॅटिकल) असू नये. आता काही लोकांच्यायर एखाद्या धार्मिक कृत्याचा प्रभाव पडतो. उदा. मी पाहिले आहे की काही सहज योगी पूजेला येतात, तेव्हा बंधन घेतात, रस्त्यांत चालताना बंधन घेतात, कोठेही गेले तरी वेड्यासारखे बंधन घेतात. हे निव्वळ कंडिशनिंग आहे, तारतम्य नव्हे, सहज योग नव्हे, बंधन व्यायचे की नाही हे नीट पहायला हवे. आईच्या सभोर बंधन असतेच तर मग स्वतःला बेंधन देण्यासारखे त्यात काय आहे ? पण, मी बोलत असते त्यावेळीही लोक कुंडलिनी चढवतात, बंधन घेतात. मला वाटते ते वेडेच आहेत." श्री माताजी १०-७-८८ "तुम्ही पहाल, तर, अजूनही प्रत्येक धर्मात अनेक कर्मकांडे चालू आहेत. अवतरणाच्या मृत्यू नंतर लोकांनी कर्मकांडांना सुरुवात केली. श्रीकृष्णांच्या मृत्यूनंतर लोकांना समजेना की आता काय करावे. कारण कर्मकांडे असू नयेत असे त्यांनी सांगितले होते परिणामतः त्यांचा अवतार संपल्यानंतर लोक गंभीर स्वभावाचे झाले आणि धर्मामध्ये गांभीर्याला व सर्व कर्मकांडांना सुरवात झाली. लोक अतिशय कर्म कठोर झाले आणि ल्याच्याबरोबर जीवनातला आनंद निधून गेला व इतर अनेक गोष्टींची सुरवात झाली. धर्मातील अनेक कर्मकांडाच्या खुळचटपणाला पायबंद घालण्यासाठी श्रीकृष्णांचे आगमन झाले होते त्याचे अवतरण फार महत्त्वपूर्ण होते पण किती लोकांना ते समजले आहे हैे माहिती नाही. ही सर्व लीला आहे,परमेश्वराचा खेळ आहे, हे दाखवून देण्यासाठी ते आले होते. त्यात गंभीर होण्यासारखे काय आहे ? कर्मकांड होण्यासारखे काय आहे ? परमाल्याला कोणत्याही कर्मकांडात तुम्ही बांधू शकते नाही. म्हणून स्वतःला कोणत्याही कर्मकांडात तुम्ही बांधू शकत नाही. म्हणून स्वतःला कोणत्याही कछ्मकांडात बांधून घेऊ नका, हे सांगण्यासाठी ते पृथ्वीवर आले होते." श्री माताजी नवरात्री पूजा (८) 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1,2.pdf-page-9.txt श्री रामनवरमी पूजा के प.पू. श्री माताजी निर्मला देवींचे भाषण (सारांश) कलकता : २९ मार्च ११ भोगावा लागत असे. पण अहिल्येवर तर खोटाच आरोप लागला गेला आणि ती शिळा बनली. श्रीरामांनी तिचा उद्घार केला. त्याचप्रमाणे आपल्या पत्लीयाबतचे जे त्यांचे एकपलीब्रत होते ते रामनवमी साजरी करण्यासाठी आज आपण इथे जमलो आहोत. श्रीरामचंद्राबद्दल आम्हाला काही सांगा असे मला सांगितले गेले आपल्याला माहीत आहेच की आपल्या संस्कृतीमध्ये श्रीरामांना फार ऊच्च मानतात. आपल्या वडिलांबरोबरच्या संबंधात कर्तव्य अनुकरणीय आहे. सीतादेवी साक्षात् महालक्ष्मी आहे हे त्यांना माहीत किंवा प्रेम याबद्दल आपण कमी पडलो तर हे चक्र खराब होते. होते, तरीही मानव स्वरूपात आल्यावर त्यांनी दुसर्या कोणी स्त्रीकडे श्रीराम पूर्णपणे मानव स्वरुपात पृथ्वीवर आहे; आपण श्रीविष्णूचे वाईट दूष्टि कधी अवतरण आहोत हेहि त्यांना स्मरण नव्हते, किंवा तशीच योजना बोलतांनाही आपल्यामधील पति-तत्व स्वच्छ आहे का हे आपण होती. पण सर्व संसारामध्ये "पुरुषोत्तम" असे त्याचे स्थान आहे. बधितले पाहिजे. तसेच सीतेच्या मनात श्रीरामांबद्दल जी श्रद्धा होती त्यांचे बालपण, त्यांचे विशेष गुण तुम्हाला माहीत आहेच. पण सहजयोगी म्हणून आपण लोकांनी हे समजून घ्यायला हवे की आपण प्रत्येक पुरुषानेही श्रीरामासारखे एकपलीव्रत सांभाळले पाहिजे. ज्या देवतांची आराधना करतो व त्यांना मानतो त्यांचे कोणते गुण आपल्यामध्ये प्रत्यक्षात उतरले आहेत? श्रीराम पुरुषोत्तम असल्यामुळे रावणाने सीतेचे अपहरण केल्यावर तिची सुटका करणे है आपले त्यांच्यामध्ये अनेक अलौकिक गुण होते; पण त्यातला महत्त्वाचा एक गुण म्हणजे राजकारण करताना लोकमताचा त्यांनी आदर केला; सुरू झाल्यावर त्यांनी तिचा त्यागही केला इतके ते संतुलित त्यापायी आपल्या पलनीचा त्याग केला. आजकालच्या आपल्या राजकारणी लोकांच्या हे लक्षात आले तर त्यांचा स्वार्थ नाहीसा होईल; ते धर्मपरायण होतील. पण श्रीरामांचे अनुकरण करण्याचा कोणी प्रयत्नच करत नाहीत. त्यांची मंदिरे बांधली गेली, उत्सव झाले, भजने झाली पण या सर्वांमधून श्रीराम आपल्यामध्ये स्थापित होणार क आहेत का? आपल्या जीवनात त्यांचा प्रकाश येईल का ? फक्त सहजोगीच श्रीरामांचा प्रकाश आपल्या चित्तामध्ये मिळवू शकतील. श्रीराम अत्यंत निरपेक्ष होते. सर्व देव-देवता पाप-पुण्याच्या कल्पनांपासून दूर असतात; सामान्य मानव ज्याला पाप समजतात अशा कृत्यापासूनही त्यांना पापाची वाधा येत नाही. उदा. श्रीकृष्णांनी अनेक राक्षसांना ठार केले किंवा श्रीरामांनी रावणाचा वध केला अशा गोष्टी सामान्य व्यवहारात पाप म्हणून जाणल्या जातील पण परमाल्याच्या दृष्टीने ते पाप होत नाही. कारण त्यांनी दुष्ट शक्तींचा तिने पतीविरुद्ध काहीच तक्रार केली नाही आणि अत्यंत निष्ठेने नाश केला; विनाशकारी प्रवृत्तींचा नाश केला आणि तो अधिकार मुलांना जन्म दिला, त्यंचे पालन पोषण व संगोपन केले. त्यांचे लव- त्यांना होता. तसेच देवीने राक्षसांचा संहार केला हेसुद्धा पाप नव्हते कारण राक्षसांचा संहार हेच तिचे कार्य होते, संतांचे संरक्षण हेच तिचे कार्य होते. श्रीरामानी आपल्या जीवनात अहिल्येचा उद्घार केला. होते. छोट्या वयातच त्यांनी धनुर्विद्येत पारंगता प्राप्त केली आणि अहिल्येला पतीकडून शाप मिळाल्यामुळे ती शिळा बनली; त्याकाळी स्त्री जर वाममार्गाकडे वळली आणि तिचा पति कोणी ऋषी असला व ती स्वतः उच्च स्थितीला आलेली असती तर तिला पतीचा शाप याकली नाही, म्हणून श्रीरामावद्दल नुसतं तीच प्रत्येक स्त्रीच्या मनात आपल्या पतीवद्दल असायला हवीं. तसेच सहजयोग्यांना है कठीण नाही. पुरुषांनी पत्नीचा आदर केला पाहिजे. कर्तव्य आहे असें श्रीरामांनी मानले; पण त्याच सीतेची लोकनिंदा व्यक्तिमत्वाचे होते. अर्थात सीता सादात् देवी असल्यामुळे तिचा त्याग केल्याचा काही विशेष परिणाम होण्याची शक्यता नव्हती पण लोकनिंदा झाल्यावर आपल्याबद्दल प्रजेच्या मनांत जराही संदेह नसला पाहिजे या आदर्श राजाच्या कर्तव्यानुसार त्यांनी सीतेचा त्याग केला. सीता निष्कलंक होती, देवीख्वरूप निर्मळ होती तिचा त्याग झाल्यावर तिनेही एक प्रकारे पतीचा त्याग केला. तिने स्त्री म्हणून श्रीरामांचा त्याग केला आणि श्रीरामंनी पुरुष म्हणून तिचा त्याग केला. शेवटी सीता धरणीमातेत विलीन झाली आणि श्रीरामानी शरयू नदीमध्ये देहत्याग केला. अशा प्रकारे श्रीरामांचे जीवन घटनामय व चमत्कारपूर्ण होते. त्या पति-पत्नीचा एकमेकांबद्दलचा भाव श्रद्धामय होता. आपला त्याग केला है श्रीरामाचे परम कर्तव्य होते हीच सीतेची भावना होती म्हणून कुश हे दोन पुत्र भक्तस्वरूप होते. त्यांच्यामधले शिष्यत्वाचे गुण बघायला हवे. शिष्यत्व हीसुद्धा एक शक्ति आहे व त्याचे ते द्योतक रामायण व संगीतामध्येही प्राविण्य मिळवले. याचा अर्थ हा आहे की शिष्य आपल्या गुरूला पूर्णपणे समर्पित असला पाहिजे. हे शिष्य- स्वरुप तुमच्यामध्येही प्रस्थापित झाले आहे. तसेच मातेबरोबरही. जी चैतन्य लहरी (९) 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1,2.pdf-page-10.txt आम्ही अमक्या अमक्या महाराजांना का देवतेला मानतो पण त्यांचे वर्तन त्या दैवताप्रमाणे अजिबात नसते. रामाला मानणारे राजकारणी चोर-भ्रष्ट असतातः त्यांना एकाइून जास्त बायका असतात; मग शक्ति होती, ते पूर्णपणे समर्पित होते; तिच्यासाठी श्रीरामावरोबर युद्ध करायला ते तयार होते. माता ही त्यांच्या मनामधील विश्वातील सर्वोत्तम भावना होती आणि सीतेनेही आपल्या मुलांचे संगोपन, शिक्षण आणि मुलाना धर्मतत्त्वामध्ये प्रस्थापित करणे हेच आपले एकमेव कर्तव्य मानले. आजकालच्या स्त्रिया नवयाने टाकले म्हणून रामाला मानण्यात काय अर्थ ? या दृष्टीने सहजयोग्याचे जीवनातील कर्तव्य काय हे आता रडत बसतात, आणि आपल्याला मुलांना सांभाळायचे आहे, पाहू. सहजयोग्यांनीही देवदेवतांचा प्रकाश आपल्या चिस्तामध्ये आणायला हवा. प्रत्येक बावतीत प्रत्येक प्रसंगी श्रीरामासारखे आचार-पालन केले पाहिजे. प्रत्येक वेळी श्रीरामानी किंवा सीतादेवीने काय केले असते हा विचार आधी करा. सहजयोगिनी जर असे करू याची काळजी घेतली पाहिजे. आपल्या मुलांचे संगोपन हेच परम लागली तर ती घरामघली गृहल्ष्मीच बनेल. आपल्या सर्वांना माहित कर्तव्य समजून सहजयोगामधून ही शक्ति प्राप्त करून घेतली आहे की सीतेने नंतर अनेक जन्म घेतले गृहलक्ष्मी म्हणून फातिमा स्वरूपात सीतादेवीच आली. घरीच सर्वकाळ घूंघट ओढून ती रहात श्रीरामाचे स्वतःचे जीवनही अत्यंत शुद्ध व पवित्र होते. होती पण तिच्यामधील शक्ति सर्व कार्य करत होती. घराबाहेर पडून भाषण देण्याची, लीडर बनण्याची तिला मुळीच जरूर नव्हती. तुन्हीसुद्धा घरीच राहून आपली मुले बाळे, नातेवाईक. आप्तेष्ट इ. ना सहजयोग देण्याचे काम करू शकता. पण तुम्ही प्रथम ती स्थिति करू लागले. हे सर्व कथा नवहे तर सत्य आहे. आपल्या देशात असे मिळवली पाहिजे; नंतर आपण समाजात तेच कार्य करू शकाल, अनेक आदर्श निर्माण झाले ज्यंचे जीवनचरित्र अत्यंत ऊच्च श्रेणीचे स्त्रियांनी पहिल्याप्रथम सीतादेवीसारखें शुद्ध आचरणशील बनले होते, त्यांनी क्षुल्लक दर्जांचे विचारव केले नाहीत. पण दुर्दैव हे की पाहिजे. शुद्ध आचरणाची पहिली गोष्ट म्हणजे प्रेम आणि ममता. ह्या सर्व आदर्शाकडे आपण पाहतो तेव्हा एक ढोंग आपल्या मनात वनवासामध्येसुद्धा सीता रामाबरोबर काहीही न मागता राहिली. वाढवायचे आहे याच्याकडे दुर्लक्ष करतात. सीतेने दाखवलेली बीरता व साहस है प्रत्येक स्त्रीने आपल्यामधुन प्रकट केले पाहिज़े. पतीने सोडले म्हणून काही झाले तरी आपले व मुलंचे नुकसान होणार नाही भा। पाहिजे. सीतेचा त्याग केल्यावर त्यांनी पण राजप्रासादातील सर्व ऐष- आरामांचा त्याग केला. इतकेच नके तर जमिनीवर दर्भशटचेवर झोपू लागले, अनवाणी फिरू लागले, संन्यस्त साधू सारखे जीवन व्यतीत तयार केले आणि ते स्हणजे "आपण रामाला मानतो म्हणून त्यांचे भजन-पूजा करतो" एवढीच स्वतःची चृत्ति बनवतो. हा ढोंगीपणाचे फार वाढत गेला. ज्या देशांमध्ये असे आदर्श नव्हते तिथले लोक आजकालच्या स्त्रिया नवयाजवळ सारख्या मागण्या करत असतात. सीता रामाबरोबर संतत राहिली वनामधेही जसे राम राहिले तशी. प्रथम काय असेल ते पतीला व दीराला जेवायला द्यायचे व मग ती आदर्श बनण्याचा प्रयत्न करतात. पणे इकड़े आपल्याकडे म्हणतात खायची. नाही तर आजव्या वायकांना असे करणे म्हणजे दवाव आल्यासारखे वाटते. स्त्री ही पृथ्वीतत्त्वासारखी आहे; तिच्यात इतकी शक्ति आहे की सर्व प्रकारची दडपणे ती पेलू शकते; सर्व काही सामावून घेऊ शकते आणि सगळ्यांना प्रेम वाटते. ही शक्ति परमाल्यानेव दिलेली आहे. आता हा पंखा फिरतो आहे पण त्याला ही शक्ति ज्या ठिकाणाहून आली ते मोठे का हा पंखा मोठा? स्त्री- शक्तिस्वरूप हा महाशक्तीचा एक सागर आहे; आणि त्यातूनच पुरुषही आपले कार्य करत असतो. म्हणजे स्त्री ही Potential शक्ति तर पुरूष ही Kinetic शक्ति. पण पुरूष भागदौड करती न्हणून स्त्रीला भागदौड करावेसे वाटणे हे चुकीचे आहे. ती बसूनच कार्य करणार. दोघांचे कार्य व क्रिया वेगवेगळ्या आहेत. दोषांनाही आपापल्या क्रियांमधे समाधानी रहायला पाहिजे. तशी वेळ ठेपली तर स्त्री पुरूषापेक्षाही जास्त कार्य करू शकते. महाराष्ट्रात ताराबाई नावाची १७ वर्षीय विधवा झालेली स्त्री शिवाजी महाराजांची सून होती आणि त्या परिस्थितीत इतर सरदारांना जमले नाही ते औरंगजेबाला जेरीस आणण्याचे काम तिने केले. स्त्री अशा तन्हेने प्रचंड शक्ति सामावून घेणारी असते. स्हणून तिने ही शक्ति फालतू, हालक्या-सलक्या कामामध्ये दवडली तर ती शक्ति नष्ट होतें. स्वी "राम आदर्श होते, आम्ही त्यांच्यासारखे कसे होणार?" हाच प्रकार कृष्णावद्दल आणि इतर महान पुरूषांवद्दले. पण आपल्यामध्ये जर राम आहेत तर त्यांचा प्रकाश आपल्या चितामध्ये यायलाच पाहिजे. तो का नाही येणार? आपण ती स्थिती का नाही प्राप्त करू आणि शेकणार? आपण तसा प्रचल करायला हवा. सहजयोगी म्हणून आपण हे लक्षात घेतले पाहिजे की श्रीरामांसारख्या स्थितीतील आपण आलो तर सारे राजकारणच संपून जाईल. जेव्हा सर्व सहजयोगी असे ठामपणे म्हणू शकतील की आमच्यामधे श्रीरामाचा प्रकाश आला आहे तेव्हा आपल्या सर्व समस्या संपून जातील. राजा म्हणून श्रीराम जे करत होते ते अगदी निरीच्छ भावनेने, एक विदेही जीवनासारखे करत होते; आणि त्यामुळे सार्या प्रजेमधे धर्म प्रस्थापित झाला; त्यांना चांगली शिक्षा मिळाली, त्यांची उन्नति झाली, त्यांच्यामध्ये आदर्श प्रस्थापित झाले. हाच श्रीरामांचा ध्यास होता व त्यासाठीच त्यांना स्वतःचे जीवन आदर्शरूप ठेवावे लागले. तुम्हाला कुणीतरी उपदेश करू लागला आणि तो स्वतःच त्याविरूद्ध वागणारा असला तर त्या व्यक्तिबद्दल तुमच्या मनात कधीच आदर राहणार नाही; तुम्ही त्यांचा उपदेश मानणार नाही. पुष्कळ लोक म्हणत असतात की रामनवमी पूजा (१०) 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1,2.pdf-page-11.txt मानणार नाहीत. तिचे ऐकणार नाहीत. त्याचप्रमाणे पत्नीनेही पतीचा कधीही अपमान होईल असे वागू नये. पती-पत्नी दोघांनाही या गोष्टींचे भान नसले, पली म्हणू लागली की माझेच खरे वा पति म्हणू लागला मी म्हणतो तसेच झाले पाहिजे तर झगडेच होणार. ही पुरुषापेक्षा कितीतरी पटीने अधिक कार्य करू शकते. स्हणून तिने आपल्यामधील या शक्तीचा मान राखला पाहिजे आणि ही शक्ति न दवडण्याबद्दल तिने सतर्क राहिले पाहिजे. स्त्रीचे कार्य महत्त्वपूर्ण व गौरवपूर्ण आहे आणि म्हणून ती लज्जाशील व सूझ-वूझ असणारी हवी. पुरूष हे पुरुषाला आपल्या मनासारखे पलनीला वळवता आले तर भांडणे तिचे काम. ढाल जशी तलवारीचे काम करू शकणार नाही, तलवार जसे ढालीचे काम करू शकणार नाही. मग दालीचे महत्त्व जास्त का तलवारीचे? ढाल तलवारीचे घाव पचवू शकते म्हणून तिला महत्त्व. तसे स्त्रीने ढालीसारखे असावे. अशा शक्तिशाली स्त्रीचा पहिला गुण म्हणजे नम्नता. नम्रतापुर्वक आपली शक्ति आपल्यामधे सांभाळून ठेवली पाहिजे. सहजयोगिनींना हे कठीण नाही. खूप बडबड करणान्या सहजयोगिनी मी पाहाते, त्यांना खरे तर पुरूषांबरोबर जास्त बोलायची गरज नाही, उलट स्त्रयांनी पुरूषांसारखे काही चुकत असेल तर तिला जरूर रागवा किंवा स्पष्ट नाही म्हणा. सहजयोगाचे सर्व ज्ञान मिळवले पाहिजे, सर्व चक्रांची सविस्तर माहिती असावी. या बाबतीत त्यांनी पुरूषांच्या मागे पडता कामा नये. आता पुरूषांबद्दल बोलायचं म्हणजे श्रीरामचंद्रांचा आदर्श सहजयोगी एकमेकांच्या भांडणाबद्दल सांगतात तेव्हा फार आश्चर्य आपल्यासमोर ठेवायला हवा. या बाबतीत मुसलमान लोकांमध्ये एक दोष मला दिसतो जो त्यांच्या देशात आढळत नाही. त्यांच्याकडे संसारात ( जगात) ते कसे आनंदाने राहू शकणार? म्हणून प्रत्येक रस्त्याने जाणार्या स्त्रीला फार जपतात पण आपल्याकडे स्त्रीकडे पतीने आपल्या पलीबद्दल जागरूक असायला पाहिजे आणि इतर फक्त उपभोगवस्तू म्हणून बघतात; जाणाच्या येणाऱ्या प्रत्येक स्त्रीकडे सर्व स्त्रियांकडे आई/बहीण म्हणून पाहिले पाहिजे. हे जर मान मोडेल इतके वळून-वळून बघणार, प्रत्येक स्त्रीकडे नजर लावणे हे मोटे पाप आहे; सहजयोगात तर ते निषिद्ध मानले आहे. त्याने जे हे कार्य करत आहे ते श्रीराम, श्रीकृष्ण, ईसामसी कुणी करू सहजयोगामध्ये नुकसानच होईल हे नक्की; नाही तर अंधत्व येईल. यामुळे जे मोठे नुकसान होते ते म्हणजे तुमचे चित्त खराब होते; ते अधर्मी स्त्रीलंपट म्हणून त्यांना ठार केले असते; श्रीकृष्ण असते तर अस्थिर होते. चित्त जर भरकटायला लागले तर आत्मसाक्षात्काराचा सुदर्शन चालवून त्यांना खतम केले असते. म्हणून हे कार्य एक कार्य फ़ायदा? चित्त एकाग्र झाल्याशिवाय ते कार्यान्वित होणार नाही. एकाग्र चित्तव कार्य करु शकते. पाश्चात्य देशामघे हीच मोठी कसल्याही प्रसंगी कार्य करू शकते. आणि तिचे करणे इतके कोमल अडचण आहे. पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही मी नेहमी सांगत असते की जमिनीकडे पाहत चला, जमिनीपासून तीन फुटांपेक्षा वर दृष्टि जाणतात की आई आपल्या हितासाठीच हे करते. मातेचे प्रेम टाकू नका. कारण लहान मुले, फुले, फुलझाडे हेच तीन फुटापर्यंत निव्व्याज असते. माझी मुले ठीक व्हावी. माझी शक्ति त्यांना मिळावी नजरेत येत असते. त्याहून वर बघण्यासारखें काय आहे? अशा तहेने आपले चित्त प्रत्येकाने नियंत्रणात आणले पाहिजे. श्रीराम तुमचे आदर्श आहेत तर त्यांच्यासारखे चित्त कंट्रोल करायला पाहिजे. आपल्या पत्नीलाही समजावून सांगा की ती शक्ति आहे व तुम्ही हे सर्व हानिकारक असतें. स्त्री ही Potential आहे. तिने मागे तिचा आदर करता. पण तीसुद्धा त्यासाठी योग्य हवी. म्हणून म्हटले राहूनच कार्य करायचे आहे. तुम्ही म्हणाल की माताजी सारं आहे की "गत्र नार्याः पुण्यन्ते, रमन्ते तत्र देवताः ।" दुष्ट स्वभावाच्या राक्षसी वृत्तीच्या स्त्रीची कुणी पूजा करेल का? म्हणून शक्तिशाली आहात है मीच जाणते. आता तुम्ही माझ्यावर सर्व काही स्त्रीनेसुद्धा स्वतःला पूज्यनीय ठेवले पाहिजे. तसेच स्त्री ही आपल्या मुलांची आई आहे हेहि ध्यानात घ्या. मुलांसमोर पतलनीला तुम्ही रागावत राहिलात तर तिचा मान कसा राहणार? मुलंही मग तिला वेडेवाकडे वोलतात, बोलू दे, एकमेकांना वाचवर्णे होणारच नाहीत. पुरुषाला तसे मनवणे खूप सोपं आहे. कारण मुळात ते मुलांसारखे भोळे असतात. बाहेर ऑफीसमध्ये पुरुष परेशान झाले की घरी येऊन बायकोवर तो राग काढतात. म्हणून बेकार गोष्टींवर त्यांना परेशान करू नये; मुलांना करतो तसे त्यांना माफ करत जावे. पत्नीमधे जोपर्यंत हा भाव रुजणार नाही तोपर्यंत दोघांमध्ये सामंजस्य येऊ शकत नाही. तसेच एतीनेही आपल्या पत्नीला काय आवडते, काय हवे, काय नको इकडे लक्ष द्यायला हवे. पलीचे खरोखरच जर पण बारीकसारीक क्षुल्लक गोष्टींवरून झगडा करण्याची मुळीच जरूरी नाही. विशेषतः सहजयोग्यांनी लहानलहान गोष्टींवर वाद घालणे अगदी अयोग्य आहे व ते टाळले पाहिजे. मला तर वाटते. सहजयोगी एकमेकांबरोबर प्रेमाने राहू शकत नसले तर साऱ्या सहजयोगात येऊनही जमले नाही तर कधीच शक्य होणार नाही. मी शकले नसते, जर श्रीराम असते तर त्यांनी शिरच्छेद केले असते, माताच करू शकते; तिच्यामधे प्रेमाची एवढी शक्ति आहे की ती असते की मुलासारखे सहज, मुलांना मारले, रागावले तरी मुले हाच तिचा ध्यास असतो. पण काही बायका अशा असतात की सारख्या पुढे-पुढे असा आक्रमकपणा दाखवतात. पति गप्प पण ही आगाव. अशा परिस्थितीत मुले विघडतात; वाईट कामांकडे वळतात. बायकांनाच सांगतात. पण याचे कारण न्हणजे तुम्ही किती सोपवले आहे; लोकांना पार करा, त्यांची चक्रे ठीक करा, त्यांचे आजार बरे करा, दिवसभर हेच करा. श्रीरामांनी एका अहिल्येचा उद्धार केला; येशूने एकतीस लोकांचा उद्धार केला; मी तर ३१०० रामनवमी पूजा (११) 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1,2.pdf-page-12.txt लोकांना ठीक केले असेल. जगभर हिंडत रहा, सर्व लोकांवर कार्य म्हणण्याचा अर्थ हा की जे काय करायचे ते संतुलनामध्ये तुम्ही केले पाहिजे. म्हणून हनुमानाची सेवा पाहून तुम्ही शिकले पाहिजे. मी धडधाकट असल्यामुळे माझी काही खास सेवा करायची पण जरूर समोर आले तरी त्यांचे सर्व प्रश्न माइ्यात येतात आणि या प्रेमातूनच नाही. माझी सेवा करायची असेल तर सहजयोगाची सेवा करा. तुम्ही सर्व घटित होते. आणि म्हणूनच मला त्याचे काही वाटत नाही; थोडा किती लोकांना साक्षात्कार दिला, जागृत केले हे पहा. नवीन लोकात तुम्ही किती आस्था धेता? प्रोग्रॅमला कोणी नवीन आले तर याला ही पकड़ आहे, याच्यात भूत आहे वर्गरे मुर्खपणाची बडबड करू नका. त्यांचा आदर ठेवला पाहिजे. पुरूष आणि स्त्री एकाच रथाची चाके सहजयोगात आल्यावर सोडून दिलेल्या एका व्यक्तीला मी कारण विचारले तर म्हणाला माझ्यामधे तीन भुते आहेत असे मला बाजूचे चाक उजवीकडे लावले किंवा उजवीकडचे डावीकडे लावले सांगितले; मी म्हटले की तुम्ही विश्वास कसा ठेवला तर म्हणाले की ते कुणी महारथी सहजयोगी होते आणि औरडून ओरडून तसे सर्वांना आपापल्या जागी असल्यामुळे एकमेकापासून मिन्न आहेत. आकाराने सांगत होते! हनुमान म्हणायचे रामाचे कार्य करणे हेच माझे कार्य. आपले कार्य काय आहे तर सहजयोग करणे, इतरांची कुंडलिनी जागृत करणे, दुसर्यांना ठीक करणे, सर्वांना शांति मिळवून देणे व कुटुंबाचा विचार केला, बहीण-भाऊ, आई-वडील यांचाही विचार सर्वांशी प्रेमाने वागणे. त्यांना सहजयोगाची माहिती समजावून सांगणे- पण नुसती लेक्चरवाजी नको. अशा काही लोकांना मला सांगावे लागले की आता लेक्चबाजी बंद केली नाहीत तर सहजयोगच बंद पड़ेल: जरा चान्स मिळाला की तास-तास लेक्चर असूनही तिचा त्याग केला. नाही तर आजकालचे पुरुष पतनीला हे देत सुटतात; माईक हातात आला की सोडायलाच तयार नाहीत. ही आता एक बीमारीच झाली आहे. खरं म्हणजे माइ्या प्रोग्रामची असतात. श्रीरामंनी साक्षात देवी-स्वरूप शुद्ध असलेल्या पलीचा व्हिडिओ कॅसेट दाखवा किंवा ऑडिओ कॅसेट लावा एवढेंच पुरे आहे. नवीन लोकांना ठीक करण्यासाठी एका ठिकाणाहून दुसरीकडे भागदौड करण्याचीही जरूर नाही. खरं म्हणजे तुम्ही प्रत्येक जण महिलासुद्धा, दुसऱ्यांना ठीक करू शकता पण कुणी पुढेच येत नाहीत. इकडे म्हणे एकच माणूस भारतात सगळीकडे जात राहती; लंडनमधे असे १५-२० लोक काम करत असतात. त्यात काय अवघड आहे? बंधन घ्या. दुसत्यांना ठीक करा; वाहेरून माणूस बोलवायची गरज नाही. तुम्ही स्वतःला ठीक करत नसाल तर प्रवृत्ति आपल्याबरोबर चिकटून येतात म्हणून अशा बाबतीत काळजी दुसऱ्याला कसे ठीक करणार? तुम्हा सगळ्यांजवळ ती शक्ति आहे. तिचा उपयोग करा. वृक्ष पसरत असतानांच खाली खोलवर जात असतो. तसेच तुमचे आहे; जितके कार्य कराल तितके गहनतेत याल. पूर्वीच्या काळी संतांजवळ ही शक्ति नव्हती, एकाद-दुसऱ्याला ते देऊ शकले. पण आता तुम्हा सर्वाजवळ ती शक्ति आहे मग तुम्हाला काय करमी पडणार आहे? पण तुमचे चित्त अजूनही भरकटत आहे, कशाकशाला तुम्ही अजून चिकटून आहात. तुमचे कार्य समाजात परिवर्तन घडवून आणणे हे आहे. म्हणून श्रीरामांच्या माध्यमातून कार्य करा. यातून आपण आदर्श मानव कसा असतो है शिकायचे आहे; धर्मानुरुप कसे रहायचे हे शिकायचे आहे. कितीही संकटे आली, समस्या उत्पन्न झाल्या तरी धर्म सोडू नका आणि करा है सोपे आहे का? पण ही शक्ति प्रेमाची असल्यामुळे मला तेच करण्यात आनंद होतो. जिये जाते तिथे लोक पायावर येतात. नुसते त्रास झाला तरी हरकत नाही. हीच माझी इच्छाা आहे. पुरुषांनीसुद्धा स्त्रियांना पूर्ण मनापासून मदत केली पाहिजे, त्यांना समजून घेऊन बनली नाहीत तर रथ पुढे कसा चालणार ? जसे रथाच्या डाव्या तर चालत नाही. म्हणजे ही दोन चाके एकसारखी आहेत पण जसे ते वैगळे असतात तसे त्यांचे कार्यही वेगवेगळे आहे. श्री रामचंद्रांनी फक्त पति-प्नीचाच विचार न करता आपल्या मुलांचा, केला. मनुष्याने हेच करायला पाहिजे. तसेच त्यांनी प्रजा, समाज, देश, राज्य इ. सारयांचा विचार केला आणि मनुष्याचे कर्तव्य काय है दाखवून दिले. आपली पत्नी सीता पूर्ण शुद्ध असल्याचे माहीत पाहिजे, ते पाहिजे, हे द्या. ते द्या. इ. इ. प्रकारात गुरफटलेले त्याग केला. म्हणून आपल्याला है माझे, है घर माझे, नातलग-मंडळी इ. बद्दल जे ममत् असते आपल्यामधले चार-पाच लीडर्स त्यांच्या बायकांच्यामुळे काढले गेले. म्हणून स्त्रीने सहजयोग जास्त समजून घेतला पाहिजे आणि नव-्यालाही पत्नीबरोबर थोडेसे बोलू नकोस, धावपळ करून नकोस, तुझे चक्र ठीक नाही असे एकसारखे म्हणू नये. सहजयोगात आल्यावरही कधी कधी आपल्या त्याचा विचार करायला हवा. जमवून घ्यायला हवे; तिला खूप घ्यायला हवी. आता आपल्याला श्री हनुमानाचा, ते श्रीरामाची कशी सेवा करत होते याचा विचार करायचा आहे. त्यांची कार्यपद्धती सहजयोगात आपण वापरायला पाहिजे. आता याचा हा अर्थ नाही की तुम्ही माझ्यासाठी स्वयंपाक करत रहा; मी तर काही खातच नाही उलट माझ्यासाठी एवढे पदार्थ बनवता त्याचाच मला त्रास असतो. जो देव खातच नाही त्याला सारखा जैवणाचा त्रास कशाला द्यायचा? मला तुमची तत्परता पाहिजे. हनुमान काही रामासाठी जेवण बनवत नसत. जे करायला पाहिजे ते तुम्ही करा. तसेच माझ्यासाठी नेहमी तन्हेत्हेच्या भेटवस्तू तुम्ही देता त्याचाही मला कंटाळा आला आहे. नुसती फुलें आणलीत तरी पुरे, तीसुद्धा फार जास्त नको. नाही तर कधी कधी फुलांचा व हारांचा ढीग पाहूनच मला भिती वाटते. सहजयोग खंबीरपणे पसरवा. तुम्हा सर्वांना अनंत आशीर्वाद. रामनवमी पूजा (१२) 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1,2.pdf-page-13.txt शक्ति - पूजा म प.पू. श्री माताजी निर्मला देवींचे भाषण (सारांश) सर वि दिल्ली : म. १२,१३ बलशीली कार्यान्वित होत आहेत आणि ती शक्तीच तुम्हाला , समृद्ध व स्वास्थ्यशाली बनवणार आहे. दुसरी कुठलीही तुम्हाला जरूर नाही; आणि तसे जरा जरी केलेत तरी तुम्ही खाली याल. उदा. स्वतःला फार मोठे समजणारे लोक मला निरोप पाठवतात की आम्हाला काही खास कामासाठी तुम्हाला भेटायचे आहे. तसं कोणी स्पेशल नसतातच. मग इतर लोक म्हणू लागतात की नाही भेट दिली तर उगाच त्रास देतील त्यापेक्षा भेटू दिलेल बरे, मग मोठ्या समारंभासारखे ते माझ्यापुढे येतात. पार होतात. ठीक पण होतात. पण त्यानंतर ते पुन्हा नाव घेणार नाहीत. कारण त्यांना सत्याची शक्ती किती महान आहे हे समजतच नाही. एकदा जर सहजयोग घेतला तर सहजमध्येंच उतरणे योग्य आहे. आज आपण शक्तियुगांत शक्तीची पूजा करणार आहोत. शक्तियुगाची सुरुवात झाली असल्यामुळे शक्तिदेवीचे रूप प्रखर झाले आहे. शक्तीचे पहिले रूप आहे प्रकाश; तेजस्वी, तेजःपुंज शक्ती. ही शक्ती जेव्हा सत्ययुगांत प्रगट होईल तेव्हा सर्व अनीतिमान लोक उघडे पडणार आहेत; त्यांची सारी कारस्थाने उघडकीस येतील, आजपर्यंत त्यांच्या ज्या गुप्त कारस्थानांत ते गुंतले होते ते पण सर्व जाहीर होतील. मनोवृत्तीहीन वा हिंसक अशा दूष्टप्रवृत्ती- ज्या सत्याला मान्य नाहीत- पसरवणाऱ्या सर्व संस्था किंवा व्यवस्था यातून वाटणार नाही. कारण सत्याच्या प्रकाशामध्ये हे सर्व उघडकीस येणार आहे: त्या प्रकाशामध्ये शक्तीचे एक विशेष स्वरूप तुमच्या नजरेस येणार आहे, तिची नाही तर तुमचे काही सांगता येणार नाही. सहजमध्ये एक खास आकृती दृष्टीस पडणार आहे. कारण मी पूर्वीच आल्यावरही माझा काय फायदा होणार, माझा मुलांगा- सांगितले आहे की, आता कृतयुग सुरू होणार आहे व नंतर मुलगीपासून पैसा-धंदा-इनकम टॅक्स इ. इ. पण हे सर्व प्रश्न सत्ययुगाचा प्रारंभ होईल; सत्ययुगाचा सूर्य क्षितीजावर आलाच आहे. याची प्रचितीही तुम्हाला येईल. परिणामी सत्याच्या समोर जे असत्य आहे ते लपून राहणार नाही; मग तो सहजयागी बेकारच म्हणायचा आणि समाधान एकदा मिळाले की मंग असला तरी त्याची धडगत नाही; सहजयोगी म्हणूनही चुकीच्या मागायचे काही राहतच नाही. काहीही चुकीचे काम करण्याची मार्गाकडे चालत असलेल्यांचा निभाव लागणार नाही; आजपर्यंत सत्याने त्यांना आधार दिला, संभाळ केला पण आता ती स्थिति संपली; सत्याकडे तशी शक्ति नाही. मी कालच सांगितले होते की सत्याची सर्वांत मोठी शक्ती म्हणजे प्रेमशक्ती. प्रेमाचा आलेले पण पैसा-भांडणं-झगडे करणारे बरेच लोक मी पाहिले पण खोलवरचा अर्थ हाच असतो की निरपेक्ष, निःस्वार्थ भावनेने ते सारे दूर गेले. कारण सहजची शक्तीच त्यांना धुडकावून सगळीकडे प्रेमाचे साम्राज्य पसरवायचे; आणि ती शक्तीच मग कार्य करू लागेल. पण परमचैतन्याच्या या कार्यसिद्धीसाठी तुम्हालाच त्याचे माध्यम बनायचे आहे; ते जर स्वतःच कार्य करू शकले असते तर आज तुम्ही सहजयोगी होण्याची जरूरच नसती; एकदां आकुंचन व मग पूर्णपणे उठणे चालूच राहते. सहजयोगाचीही जरूर नसती. पण आज जी सहजयोगाची आदिशंकराचार्यांनी व्हायब्रेशन्सला 'स्पंद' हा शब्द दिला आहे. आवश्यकता तुम्हाला समजली आहे ती म्हणजे सामूहिकतेमध्ये सहजयोगी आता तयार होत आहेत. तुम्हीच चैतन्याचे वाहक आहात. म्हणून तुम्ही की, आपली वागणूक अशी झाली पाहिजे की, आपण सहजमध्ये बघणार नाही. याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. कारण ती पुढे-पढे प्रगती प्राप्त करून घेऊ. मी नुकतेच म्हटले होते की शक्ती तुमच्यामध्ये प्रवाही झाली आहे सर्व शक्त्या तुमच्यामधून एकामागोमाग सुटणारे असतात. खरे तर सहजमध्ये आल्यावर माणसाला जर समाधान नसेल तर त्याच्यासाठी सहजयोग जरूर नाही. घरातल्या लोकांना, नातेवाईकांना, समाजाला हानिकारक असे कुठलेही कार्य सहजमध्ये आल्यावर सिद्धीस जाणार नाही, त्याचे परिणाम भोगावेच लागणार. सहजयोगांत लावते. आता ठीक होऊन परत आले तर गोष्ट वेगळी. जसे समुद्राला भरती आणि ओहोटी आणणाऱ्या दोन शक्ती असतात त्याचप्रमाणे सहजच्या शक्तीचे स्पंदन चाललेले असते. म्हणून म्हणजे एकदा आपण वर येता पण लगेच आपण खाली फेकले जाऊ शकता मी तुम्हाला घावरवीत नाही तर सूचना देत आहे कुठल्याही चुकीच्या मार्गाकडे ढुंकुनही उत्तर-भारतात सहजयोग खूप जोरांत पसरत आहे, हजारो नवीन चैतन्य लहरी (१३) 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1,2.pdf-page-14.txt लोकांची रीध लागली आहे कारण सहजयोगांति अनेक प्रकारचे फायदे आहेत. आरोग्य मिळते, पैशाचे प्रश्न सुटतात, संतान सुंदर-सुंदर फुले दिसत आहेत पण आपल्यापैकी कीती जणांची प्राप्ती होते इ. अनेक प्रकारचे फायदे कमी-जास्त प्रमाणात सर्वाना दृष्टी तिकडे गेली असेल माहीत नाही. मिळाले आहेत. पण सहजयोगातून होणारा सर्वात मोठा लाभ म्हणजे समाधान: मग काही सांगणेच शिल्लक रहात नाही. ही तुम्हाला तेच दाखवेल जे तुमच्यासाठी सुखाचे, आनंददायक स्थिती आली का मगच आपण सहजयोगांत स्थिरावलो असे असेल, त्यामधूनच तुम्हाला स्वार्थ म्हणजे 'स्वचा अर्थ समजेल. समजा. त्यानंतर तुमच्या नकळत सहजच तुमचे पालन-पोषण करणार, तुमची देखभाल करणार. आपल्याला पूर्णपणे संतुष्टता काढले आहेत. लोकांना वाटते स्वार्थ म्हणजे स्वतःसाठी पैसा -सत्ता मिळते आणि ऊच्च प्रकारचे समाधान मिळते. लोकांना तर वाटेल कमवायचा मार्ग, पण त्यांतून समाधान मिळणार नाही. म्हणजे की तुम्ही निरीच्छ झालात असे वाटेल, संन्यासी झालात असे म्हणतील पण तुम्हाला त्याचे काही वाटणार नाही. एकदा मी अमेरिकेत एका दुकानात गेले आणि त्याच्या मालकिणीला जागृती सांभाळणारा जो कोणी आहे त्याला कोट्यावधी हात आहेत. दिली नंतर ती म्हणाली, "माताजी, कमाल झाली. आधी मी त्याने तुम्हाला पदरांत घेतले आहे. मग चुकीच्या मार्गाने कशाला दुकानांत काय आले, काय विकले गेले याची इत्थेभूत माहिती जायचे? कशाला फालतू गोष्टींच्या मागे धावायचे? त्यामुळे ठेवायची, तरी नेहमी तोटाच. पण आता मला कशाचीच काळजी वाटत नाही आपण तरीही मला नफाच नफा होत आहे. मला कळतच नाही." म्हणजे सहजनेच तिला दत्तक घतले आणि आन्ही एकदां कॅनडामघून चार-पांच मातीच्या मूर्ति आणल्या, कुणीतरी जणू दुकान चालवत आहे आणि ती आरामात मस्त आहे. अशी तिची स्थिति झाली. असे झाले की मनुष्य समजतो की तो समाधानाच्या खूप वरच्या थराला आला आहे. त्याला कसलाही विचार करण्याची जरूर रहात नाही. कारण तो विचारांच्या पलीकडे गेलेला असतो. सहजांत येण्याआधी तो प्रत्येक बाबतीत विचार करतो प्रल्येक आहे ते कार्य सहजमध्ये होणारच होणार. म्हणून सहजवर सर्व गोष्ट तोलून-मापून तपासतो, सारखा घड्याळ बघतो. आणि काही सोपवायला शिका. पुष्कळ वेळा आपण पाहतो की लोक इतके करूनही काही ना काहीतरी बिघडते व डोकेदुखी होते. उगीचच काळजी करत बसतात. पण सहजचे कार्यच अर्थाप्रमाणे सहज आहे, प्रत्येक गोष्ट एकदमच सहजपणे घडते. हे अनुभव तुम्हा सर्वांना आले असतील मनःशान्ति असे आहे. तुम्ही मनःशान्ति मिळवली पाहिजे जे काही किंवा येतील म्हणून सहजावर सर्व सोपवणे ही शक्ती या संत्ययुगांत कार्य करणार आहे तुम्ही सहजावर पूर्णपणे निर्भर झालात की तुमचे सारे जीवनच सुगंधित, सुंदर होऊन जाते ऐकली असतीलच. हजरतला तर आज्ञा मिळाली होती की, "उद्या आणि तुम्हाला कसलीही काळजी करण्याची जरूर पड़त नाही माझ्यासमोर येऊन मान वाकबून मुजरा केला नाहीस तर तुझा एकदां आमच्याकडे चोरी झाली. सर्व कपडेलते गेले आणि सिल्कची एकुलती एकच साडी शिल्लक राहिली3 तीच साडी मी समुद्रात जशी भरती येते आणि ओहीटी होते तसे सहजमध्येही बाहेर पार्टीला वगैरे जाताना वापरायची. माझ्या पतीला पण त्याचे दोन शक्ती तुमच्यावर देखरेख करत असतात. पहिली शक्ती नवल वाटू लागले. आता तर मी नको नको म्हणत असते तरी तुम्ही साड्या देतच राहता; त्या ठेवावच्या कुठे हाच मला प्रश्न पडतो. म्हणून समाधान मिळणे ही फार फार मोठी गोष्ट आहे. आता लोकांना एक गोष्ट धडपड करून मिळवली किंया कर्ज काढूनही महागडी वस्तू मिळवली तरी थोड़्याच दिवसांनी आणखी दुसर्या वस्तूची हाव सुटते. आजकाल दिल्लीमध्ये सगळीकडे तुमचे लक्ष जर तुमच्या आत्म्याकडे असेल तर आत्मा र आपल्या पूर्वजांनी 'स्वार्थ सारखे अनेक अर्थपूर्ण शब्द शोधून 'स्वार्थ' हा शब्द 'शोध, शोधून काढ असा आहे. सहजधारेत आल्यावर तुम्हाला समजले पाहिजे की या सत्ययुगांत तुम्हाला तुम्हालाच पक्कड़ येऊन त्रास होणार आहे. शिवाय कसल्या अयोग्य गोष्टींमध्ये अडकलात तरीही चुटकीसारखे सुटाल, उदा. इकडे येतो त कस्टमअधिकान्यांनी त्याची किंमत १८००० लावली? १८ रू. जेमतेम किंमतीचे १८००० रु! पोलीसही आले; तेही माझ्यासारखे हसू लागले. पण शेवटी सांडून दिले. म्हणजे दुसर्याची चूक होती म्हणून प्रश्न आपोआप सुटला. सहज आपोआप असे सर्व घडवून आणतो. जे जरूरीचे व आवश्यक सत्ययुगात शक्तीचे जे रूप आहे ते प्रकाश, सत्य प्रेम व घडत आहे ते नुसते पहात रहा, जर कुणी विचलित होत असेल तर तो सहजी नाही. सॉक्रेटिस हजरत निजामुद्दीन ही नावे तुम्ही शिरच्छेद होईल" पण त्या रात्री शहेनशाहाचाच वध झाला. प्रगती (बढ़ावा) करते तर दुसर शक्ती तुम्हाला दूर फेकते. एकदां जो सहजयोगांतून बाहेर गेला की त्याचा माझा संबंध संपला, माझ्यावर त्याचा काही अधिकार नाही. माइ्यावर जर काही अधिकार हवा असेल तर प्रथम सहजयोगांत न्हाऊन घ्या. जसे सोन्याला तापवून त्याचे कुंदन केले (कोंदण) की त्याच्यात हिरा शक्ति-पूजा (१४) 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1,2.pdf-page-15.txt रहायच्या तिथे एक चर्च हते आणि शेजारीच एक पब होता. पवमध्ये येणारे लोक आतून तर होऊन धडपडत बोहर येणारे लोक पहायचे पण तरीही आत जाण्यासाठ रांगा करून उभे रहात. या सर्वांचा अर्थ हाच की विचार करण्यामुळे बुडीचे घट्ट पकडण्याची शक्ती येते. कोंदणांत हिरा नुसता ठेवल्यासारखा बसवलेला असतो पण ते नाजूक तुम्हीही असे कोंदण बनू शकता. मग तुम्हाला समाधानाची शक्ती प्राप्त होते. समाधानात विचार भावळलेले असतात. सहजयोगांत तुम्ही भावना, बुद्धी यांच्या पलीकडे (गुणातीत) अवस्थेत येता नुकसान होते. बुद्धीमधून माणसाने जे जे काम कैले ते जिथे विचारांना थारा नसतो. काहीही नजरेस आले तरी त्याच्यावर विचार मनात येतच नाहीत. आपला अहंकार आणि आजही भोगतः आहोत. पण आल्याच्या प्रकाशांत जे कार्य होते संस्कार यांच्यामुळे आपल्या मनात विचार येत असतात. तसेच ते नेहमी सुचारू रूप असते; त्यांत समजूतदारपणा असतो आणि अति वाचन, कुणीतरी गुरू मानणे, चर्चा करत राहणे इ.मुळे विचारामध्ये चेतना नसल्यामुळे त्याच्यात असा समजूतदारपणा, येतात. रामदास स्वामी म्हणातात, "मिटे वाद संवाद ऐसा करावा" आपण सहजमध्ये आपल्यावरही प्रत्येक बाबतीत विचार करत राहतो. खरे तर असे म्हणायचे की सहजला आपण पूर्ण वळनू पाहण्याची जरूरी नाही. कारण आता तुमच्याजवळ कोंदण हिन्याला पकडून ठेवते. अहंकारातून झाल्यामुळे चुकीचे ठरले त्याचेच परिणाम आपण सूझ-बूझ नसते. आज आता सत्ययुगाची सुरूवात झालेली असल्यामुळे मागे प्रकाशाची महान शक्ती आहे. आणि असा विलक्षण प्रकाश की ज्याच्यामध्ये तुमची छायासुद्धा पडत नाही. पुढे प्रकाश, दोन्ही बाजूंना प्रकाश व मागेही प्रकाश, पण हा प्रकाश, त्याची ज्योत वाहून त्याच्यावरच भरवसा टेऊन आहोत तर विचारही सहजच करणार; आपल्या सभोवार जे काही प्रश्ন आहेत त्यांतून सहजच मार्ग काढणार. आता आज मी तीन वाजता पूजा करू असे म्हटले; मनात आले की घरातले सर्व उसकून तीन वाजता लोक तुम्हालाच प्रज्वलीत करायची आहे. त्यासाठी छोटासा उपाय मी कसे येऊ शकणार? उशीरच होईल, तरी ठीक, होऊ दे. काही विधड़त नाही असेही वाटले. प्ुष्कळ वेळा माणसाचा रस्ता चुकतो. पत्ता हरवतो आणि मग काय करू, कुणाला विचारू असे त्याचे मनात येऊत चलबिचल होऊ लागते. अशा वेळी समजायचे की रस्ता चुकला तोही सहजमुळेच; कदाचित याच चुकलेल्या निर्माण करते, रशियांत म्हणे बायका गाड़ी, ट्रेन, विमानेही रस्त्यावर कुणी तरी भेटणार असेल, काहीतरी न पाहिलेले मिळणार असेल किंवा काही नवीन अनुभव सिळणार असेल आणि त्यासाठीच आपण रस्ता चुकल आहोत मग चिता कशाला ? शिवाय अशा वेळी आपण काही युद्ध करायला आणि युद्धाची जरी वेळ आली तरी सहजयोगी स्वतः युद्ध न करताही जिंकणारच आहेत. सत्ययुगांत विचारशून्यता मिळाल्यावर माणसाला समजते की विचार शक्तीहीन असतात. ज्या ज्या देशांत आणि काळात लोक विचारोंवर अवलंबून राहिले त्यांचें नुकसानच झाले. अमेरिकेतही लोक उठसूठ कुणालाही भगवान समजू लागले मंग तो महामूर्ख का असेना आणि प्रत्येक वेळा आनंद मिळवणे हाच विचार करू लागले. पण आनंद ही वस्तुच अशी बनवली गेली की त्यापासून आनंद नष्टच होणार असतो. त्यांच्याजवळ अशी कोणतीच गोष्ट नाही की तिच्यामध्ये ही नष्ट होण्याची भावना नाही आणि जोपर्यंत तसे होत नाही. तोपर्यंत त्यांना आनंदाची परिसीमा झाली आहे हे त्यांच्या लक्षांत येत नाही. उदा. बर्फाच्या डोंगरावरून घसरण्याची शर्यत जिच्यामध्ये पाय तुटेपर्यंत धावत राहणार आणि तरीही खेळ चालूच राहणार, आमच्या मुली जिथे परिस्थितीतही टिकून राहू शकला. त्यांचीच पुण्याई या सत्ययुगांत सांगत असते आणि तो म्हणजे ध्यान करा. तेही नाही जमले- विशेषतः महिलांना जमत नाही. कारण त्या सारा वेळ स्वयंपाक चर मुले-बाळे यांत दंग असतात; त्यांनीच खरं तर जास्त ध्यान केले पाहिजे कारण स्त्री ही समाजाची शक्ती आहे, तीच समाज चालवतात पुरुषांना नोक्या नाहीत आणि बायकांना याची काय गरज? स्त्रियांचे कार्य म्हणजे चांगला समाज बनवणे, त्यासाठी समाधानी वृत्ती व समजूतदारपणा स्त्रियांजवळ असायला पाहिजे. त्याचबरोबर स्त्री नम्र असावी, नम्रता नसली तर ती स्त्री नाहीच. प्रत्येक बाबतीत पुरुषांची बरोबरी करणे स्त्रला शोभत नाही; तुम्ही स्वतः शक्तीशाली असताना या गोष्टीत कशाला अडकता ? म्हणून मी नेहमी संगत असते की ज्या देशांतील स्त्रिया समाज- निर्मितीकडे दुर्लक्ष करत आल्या ते देश धुळीला मिळाले. आपल्या मुलांचे संगोपन, घर व्यवस्थित ठेवणे इ सर्व कार्य म्हणजे एक मोठी जबाबदारी आहे. अर्थात जरूरच असली तर त्यांनी नोकरी करावी. एरवी जसे पुरुषांनी सुद्धा स्वयंपाक करायला शिकले पाहिजे असं मी न्हणते तरी ते त्यांचे मुख्य कार्य नाही. त्याप्रमाणे स्त्रीचे मुख्य कार्य हे आहे की तिने आपल्यामधील शक्ती प्रज्वलित केली पाहिजे. आपल्या देशातील स्त्रियांनीच समाज सायरला आहे हे लक्षात घ्या. पण ते काम जबरदस्तीने होत नसते तर प्रेम, निव्याज प्रेमशक्तीतून होणार आहे. पन्नादाई, पदिमिनी अशा स्त्रियाँबद्दल भी परदेशांत सांगते तेव्हा त्यांना ते खरं बाटत नाही. त्या शक्तीशाली स्त्रियांमुळेच आपला समाज इतक्या कठिण निघालेलो नसतो! शक्ति-पूजा (१५) 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1,2.pdf-page-16.txt विशेष रूप धारण करून आली आहे. आता काल रुमानियाच्या आईवडिलॉमध्ये इतका परिणाम घडवून आणला तो सत्ययुगांतील या दुसर्या शक्तीने ती शक्ती सत्याची जे इतके प्रकाशमान, बलवान प्रेममय आहे की त्याची छाप बन्याच लोकांवर पडते. महाराष्ट्रात सहजयोग पसरत असताना एक सहजयोगी होते. ते तुमच्या जीवनांतही तुम्ही अनुभवले. तरीही तुम्ही विचारावरच कलेक्टरच्या ऑफिसमध्ये काही कामानिमित्त गेले होते, तिथे खूप लोक कामासाठी आले होते व प्रत्येकाला आधी आत जायचे "अल्प धारिष्ट पाहे" म्हणून सहजमध्ये विरघळणे ही एक मोठी होते. या गृहस्थांनी सर्वांना आधी जाऊ दिले आणि स्वतः आरामात बसून राहिले. बन्यांच वेळारनंतर त्यांना आत जायला उतरा. याचा अर्थ असा नाही की वेडपटासारखे भटकत रहा, तर मिळाले. बराच वेळ थांबायला लावल्याबद्दल विचारल्यावर 'काही त्या मस्तीमधून तुम्ही कर्तव्यपरायण होता आणि त्यासाठी तुम्हाला बिघडले नाही, मी आरामात ध्यान करत बसलो होतो' असं म्हणाले. त्यांना साहेबांनी विचारले की तुमचा गुरु कोण आहे ? आग्रह करून करूनही त्यांनी नाव सांगितले नाही. परत घरी निघाले तर चार-पाच लोक त्यांच्या मागे. मग त्या लोकांनी पुन्हा- पुन्हा विचारल्यावर त्यांनी माझे नाव सांगितले. मग तेहि सहजयोगात आले. तसेच मी राहुरीला गेले होते तिये तर फक्त एका माणसाच्या प्रभावामुळे अनेक लोक सहजयोगात आले होते. ते स्वतः अगदी साधारण व्यक्ति होते पण त्यांच्या चालण्या- लोकांनी गाणी म्हटली; ज्यांना साधे सरगम माहीत नव्हते ते इतक्या योड्या कालावधीत इतके शिकले ती शक्ती कुठून आली? हा सहजचाच चमत्कार आहे. असे अनेक चमत्कार निर्भर राहिलात तर कसे चालेल ? म्हणून रामदासस्वामी म्हणतात मस्ती आहे. "जब मस्त हुओ तो क्या बोले?" अशा मस्तीमध्ये शक्ती मिळणारच. ही शक्ती मिळवण्यासाठी तुम्ही प्रथम सहजशी पूर्ण समर्पित व्हा. पैसा, सत्ता आणखी असल्या सर्व भौतिक गोष्टी विसरा. "मला आता काही नको" असे जो म्हणेल तो खरा सहजोगी. असं झालं की ते परमचैतन्य आपणहून तुम्हाला कार्य पाहिजे याची काळजी करू लागते. ते देईल तेच तुम्हाला हवे असते; त्याचे असे चमत्कार पहाल की जे होण्यासारखे नव्हते तेसुद्धा घडून आलेले पाहून तुम्हीच आश्चर्यचकित ्हाल. संसारातले सारे प्रश्न, सान्या अडचणी दूर होतील आणि बोलण्यात जो तेजस्वीपणा होता त्याचा प्रभाव पडला. म्हणून आज काल लोक असेच आहे, सगळेच बिघडले आहेत अशा सबबीत काही अर्थ नाही. "दुनिया झुकती हैं, झुकानेवाला मागण्यासारखे असे तुमच्याजवळ काहीच उरणार नाही. तर उलट तुम्ही सारखे देत राहता समाधानाच्या सागरात जे पूर्ण डूबून गेले ते काय मागणार? चाहिये" तसे तुम्ही झुकानेयाले व्यक्ति बना. याचा अर्थ असा नाही की, आपण संन्यासी होता; जंगलात निघून जाता. या बाबतीरत राजा जनक है याचे उत्तम उदाहरण आहे. ते विदेहि होते पण राज्य करत होते, दरबारी संगीत -नृत्य पहायचे, मिरवणूकीत यायचे, असे सर्व चालत होते तरीहि ते विदेही होते. एकदा नचिकेताने आपल्या गुरुला म्हटले .की, तुम्हालाच कळणार नाही की हे कार्य कसे घटित होत आहे. काल राजासमोर तुम्ही उभे का राहता तर ते म्हणाले "आम्ही संसार मी दहा मिनिटी आधी इथेच जेवण जेवणार असे सांतिले कारण सोडून संन्यास घेऊन हे सर्व अनुभवले पण राजा जनकाने काहीही न सोडता ही स्थिति मिळवली." न्हणजे जे पकडले नाही लोक जेवण बनवण्याच्या तयारीत लागलेसुद्धा. लोकांना कळले ते काय व कसे सोडायचे अशी स्थिति येते. विचार आणि नाही हे कसे जमले. यालाच स्पॉटेनियस (sponteneous) संस्कारातून ही जी पकड़ येते ती अहंकारामुळे जात नसेल तर तुम्ही अजून सहजांत उतरला नाहीत असे समजा. ही पकड(हाव) कुणी म्हणाले श्रीगणेशांनी दूध प्यायले का, श्रीशिवांनी दूध आपण प्रत्येक वस्तूला महत्व दिल्यामुळें येते. आत्मा कशालाच पकडत नाही. तो तर प्रकाशच चहूबाजुला पसरवणारा आहे. वाटते की माझ्याबरोबरही हैे परमचैतन्य कमाल करत आहे. मला शक्ती देणारा आहे. अशी ही शक्ती अभिभूत असते, पूर्णपणे एकाकारिता देते. प्रेमापुढे सारे संघर्ष संपून जातात. अल्जीरित एवढे दूध पितात का हेहि माहीत नाही. एक मुसलमान सहजयोगी होता. त्याचे आईवडील हज़ला निघाले तेव्हा त्याने त्यांना लंडनला जायला सांगितले. तिथे गेल्यावर तिथले सहजयोगी पाहून ते इतके प्रभावीत झाले की त्यांनाच आपला मुलाग इतका इतरांपेक्षा चांगला सुधारल्याचे त्यांच्यात परिवर्तन झाल्याचे त्यांना नवल वाटले. त्या मुलामुळे त्याच्या त्यासाठी तुम्ही सहजयोगी आता आत्मविश्वास ठेवा की तुम्ही सत्ययुगात आला आहात आणि सत्याची शक्ति य तुमच्यामधून बहात आहे, कार्य करत आहे. तुम्हाला कशाची गरज भासणार नाही, सगळे काही आपोआप घडत राहणार आहे. कवाल लोक बसले होते. पाच मिनिटांत पहाते तर चूल पेटवून म्हणतात. या परमचैतन्य शक्तीचे वर्णन करणे अशक्य आहे. प्यायले का तर मी म्हणाल प्यायले असेल. मला तर मोठे नवल axpose करत आहे तर ते काहीही करू शकेल मला श्रीगणेश तुम्ही लक्षात घ्या की आता तुम्ही सत्ययुगात उतरले आहात आणि ही शक्ती हजार प्रकारे तुम्हाला प्रकाशित करणार आहे. श्री साई शिरडीबाबांचा सबूरी हा शब्द तुम्हाला माहीत आहेच. सबूरी ही स्थिति आहे. त्यांत सर्वकाही आले. या स्थितीला तुम्ही पोचलात की कुणाला काही सांगायची जरूर नाही. शक्ति-पूजा (१६) 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1,2.pdf-page-17.txt काही बोलायची जरूर नाही; सर्व काही आपोआप घटित होणार कस्टमवाल्यांना बॅगा उघडूनही त्या दिसल्या नाहीत अशा जण त्या असते. जे होईल असे तुमच्या मनातही वाटत नसेल तेही सर्व अदृश्य झाल्या! कारण त्यांच्याभोवती प्रेमाचे आवरण होते. म्हणून घटित होणार असते. आणखी एक विशिष्ट गोष्ट म्हणजे तुम्ही त्यांना त्या दिसू शकल्या नाहीत. एका परदेशी महिलेने मला या भारतामध्ये जन्माला आला अनेक पूर्वजन्माच्या पुण्याईमुळेच देण्यासाठी चांदीची थाळी आणली होती. परदेशांतून आणायला तुम्हाला इथे जन्म मिळाला आहे. आणि इथेच सत्ययुगाची प्रथम सुरूवात होणारआहे आणि ते सर्या जगाला इथून समजणार आहे, त्याचा चमत्कार जगाला दिसणार आहे. तुम्हीच मशाल घेवाणीमधून असे प्रম्नही कसे सुटतात बघा. आपण सारे एक आहात आणि तुम्हीच ज्योत आहात. तुम्हालाच हा प्रकाश पसरवायचा आहे है लक्षात घ्या, समजून घ्या व त्याचा स्वीकार करा. तुमच्यावर ही मोठी जबाबदारी आहे. मला लोक म्हणतात. माताजी तुम्ही अमेरिकेत जन्माला आला असता तर लोकचे खूप कल्याण झाले असते. पण मी म्हटले की इथे जन्माला येणे हे मोठे भाग्य आहे. इथे सहजयोग खूप वाढत आहे. दूरदूर पसरत आहे. याचे मुख्य कारण हेच की तुम्ही या योगभूमीत जन्माला आला आहात. चारी बाजूंनी चैतन्य भरभरून वहात आहे. पृथ्वीमघूनही या देशांतच चैतन्य येत आहे. पण् तुम्ही हे लक्षात धच्यायचे आहे की तुम्हीच या चैतन्याचे वाहक आहात. तुम्हालाच ते पसरवायचे आहे अजूनही मला दिसते की कुठे-कुठे काही ना काही कमतरता आहे, ती ठीक करा; ते ठीक करण्याच्या हात धुवून मागे लागा. शरीर-मन-बुद्धी-अहंकारादी सर्व उपाधी झाडून टाकायच्या आहेत असा दृष्टनिश्चय करा. तेव्हाच या देशाचा उद्धार होईल. तुमचा भविष्यकाल खूप उज्ज्वल आहे लोक उगीच या देशाला नावे ठेवत असतात. मी तर म्हणते उसळत्या अथांग बंदी असते, पण कस्टमवाल्यांनी बॅग उघडल्यावर त्या याळीवरचा माझा फोटों पाहून आदरापूर्वक नमस्कार केला. प्रेमाच्या देवाण- आहोत पण मनुष्याने आपली बुद्धी चालवून भेद निर्माण केले. धर्मामध्ये हेच झाले. माणूस माणसापासून असा दुरावती पण सहजयोगांमध्ये एकमेकांमच्ये नुसते एकत्रीकरण वा समन्वय नाही तर शिवाय सामग्रीकरण आहे. हे सर्व घटित करणारी शक्ती आता कार्यान्वित झाली आहे; तिचा तुम्ही सर्वजण उपयोग करा कारण ती तुमच्यामधूनच प्रगट होणार आहे. तुम्हा सर्वांना अनंत आशीर्वाद. ০ ০০ सुधारणा करायला सांगितल्यास प्रतिक्रिया व्यक्त करू नये. "तुमच्याबद्दल कोणी काही म्हणाले व ते खरे नसेल तर त्याची काळजी करण्यासारखे काय आहे ? परंतु लोक म्हणतात ते खरे असल्यास त्यासाठी काहीतरी करायलाच हवे." मी तुमच्यावर रागावले. तुम्हाला बोलले, तुमचे लाड केले अमुक करू नका, असे सांगितले, फार निकट येऊ नका लांब रहा, असे सांगितले काही जरी केले तरी ते तुमच्या हिताचे असते. आणि, माझ्या दृष्टीने तुमचे हित एकच आहे. तुम्ही बंधमुक्त व्हावे, माझ्याकडून काहीतरी तुम्ही मिळवावे. माझ्यातून तुमचा उत्कर्ष व्हावा." सांगरात मंजबूत असलेले जहाजच टिकाब धरू शकते. तसे तुम्ही स्वतःला अजूनही मजबूत करा. एका बाजूला घोर अंधःकार असला तरी दुसर्या बाजूला तुम्ही तेजस्वी बनून महान प्रकाश आणू शकता. ही योग्यता येण्यासाठी तुम्हाला पूर्ण शक्तीने फक्त ध्यान करायचे आहे. प्रेमाने व भक्तीने ध्यान करा. त्यंतूनच तुम्ही इतके असाधारण व्यक्तिमत्व मिळवाल की तुभच्याकडे पाहूनच लोक प्रभावित होतील. हीच तुमची Potential शक्तीं आहे. तुमच्यामध्ये उमलत असलेले गौरवशाली जीवन पूर्णपणे फुलू दे. फालतू भौतिक गोष्टींकडे ढुंकूनही पाहू नका. मला माझ्याच मोटारीचे नाव, रंग, किंमत माहीत नाही. पैसे मौजता येत नाही, चेक लिहीता येत नाही, इतकी मी निष्किय आहे. पण ती जबाबदारी तुमचीच आहे. म्हणून आजच्या या शुभदिवशी यमारगानेच चालण्याची शपथ ध्या. तरच सत्य तुम्हाला मदत करणार. आपल्या चारित्र्यातून व सहजशक्तीतून आम्ही या देशाचा उद्धार करू असा निश्चय करा. एवढं सर्व काही जर तुम्ही आत्मसात केले आणि इतर सर्व फसव्या गोष्टी सोडून दिल्या तर चमत्कारच चमत्कार होणार आहेत. आता मी परदेशातून येताना तुम्हा सर्वांसाठी खूप भेटवस्तू आणल्या. पण श्री माताजी २१-५-८४ आपल्यामधील कमतरतांच्या साठी कोणी सबबी सांगू नये. "तुम्ही चुकीचे काम करता तेव्हा तुमच्यापैकी अनेक जण म्हणतील "माझ्या डाव्या स्वाधिष्ठानावर पकड़ होती" काही म्हणतील "माझ्यात भूत होते" तर आणखीं काही दुसऱ्या कशाला तरी दोष देतील. तुम्ही कशालाही दोष दया, पण कोणी तुम्हाला विचारले आहे? तुम्हीच स्वतःला विचारता, तेव्हा माझी भक्ति म्हणजे, स्वतःला सामोरे जाऊन, आपण काय करतो ते स्वतःच पहावे. श्री माताजी २८-५-८५ शक्ति-पूजा (१७) 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1,2.pdf-page-18.txt आपण रोज नियमितपणे ध्यान करायला हवे. "वृद्धिंगत होण्यासाठी आपण रोज ध्यान करायला हवे. रोज, अगदी रोजचे रोज, ध्यान करणे महत्त्वाचे आहे. एखादे दिवशी जैवण करू नका. खाऊ नका कामावर जाऊ नका, रोज करता त्यापकी एखादी गोष्ट एक दिवस करू नका. पण रोज ध्यान करा. हे अत्यंत महत्त्वाचे आहे." श्री माताजी १२-८८ ध्यानासाठी अधिक वेळ देण्याची आवश्यकता नाही. पण जो काही वेळ तुन्ही देता व जे काही तुम्हाला त्यातून प्राप्त होते, ते बाह्चयात दिसून यायला हवे, तुमच्यातून ते बाहेर यायला हवे, दुस्याला ते धायला हवे. अशा स्थितीचे संत तुम्हाला व्हायचे आहे. गहनतेमध्ये गेल्याशिवाय इतर सहज योग्यांना तुम्ही वाचवू शकणार नाही. व जे सहज योगी नाहीत त्यांना आपण बाचवू शकत नाही. श्री माताजी २७-७-८१ "व्यान आपल्या जीवनाचा अविभक्त भाग आहे. मानवाला जसा श्वास ध्यावा लागती तसे तुम्हाला ध्यान करायला हवे, ध्यान करणार नसाल तर तुम्ही कधीही मोठे होणार नाही. तुम्ही तसेच रहाल, जेव्हा ध्यान करून गहन होता, तेव्हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. उथळपणाचा काही फायदा होणार नाही. या कारणासाठी ध्यान करायला हवे., पण ते फार वेळ नाही." श्री माताजी २-५-८७ "जे सहज योगात येतात आणि ध्यान करीत नाहीत व उन्नत होत नाहीत, ते नष्ट होतात अथवा सहज बोगाच्या बाहेर फेकले जातात. श्री माताजी २८-७-८५ आपापसातील संबंध विकसित करण्यासाठी कार्यरत असावे. मर्यादांची जाणीव असावी. सहज योग्यांच्या बरोबर तुमचे संबंध आदर्श असावेत. नाहीतर एखादा स्क्रू ढिला असायचा. सर्व संबंध आदर्श करा. समजा एक व्यक्ति अहंकारी आहे, असे तुम्हाला वाटते, त्यावेळी प्रथम तुमच्यात काही विधाड आहे का ते पहा, मी परिपूर्ण आहे का? मी व्यवस्थित आहे का? मी अहंकरी असेल, तर प्रथम मी ठीक झाले पाहिजे. मी अहंकारी नाही आणि म्हणून दुसऱ्यावर प्रभुत्व चालवीत नाही, असे लक्षात आल्यास त्यांच्याशी गोड वागुन त्याचा अहंकार खाली आणा, त्यांच्याशी प्रेमाने वागा, न्हणजे त्याचा अहंकार खाली येईल. काहीही करून आदर्श संबंध प्रस्थापित करा. ते अगदी सोंपे आहे. एक दुसऱ्यांशी परिपूर्ण संबंध असावेत. स्वतःशी मात्र तुमचे संबंध कठोर असावेत. स्वतःला स्पष्टपणे बजावायला हवे की -मला माझे है शरीर परमेश्वराला अर्पण करायचे असेल तर स्वतःला परिपूर्ण करायला हवे." दुसरे म्हणजे दुस्याशी आदर्श संबंध बनवायलाच हवेत. सहज योग्याचे दुसन्या सहज योग्याशी नाते महान असते. सर्वात मोठे नाते ते आहे. तुमच्या बहिणीशी, भावाशी, तुमचे संबंध आदर्श असावेत. श्री माताजी चैतन्य लहरी (76) 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1,2.pdf-page-19.txt वाढदिवस पूजा (आपल्या स्वतःकडे लक्ष द्या. भाषणाचा सारांश) दिल्ली १९.३.८९ सकाळपासून संध्याकाळ पर्यंत ठिक करून घेण्यासाठी येत व ल्यांना ठिक करून माझे हात दुखून मुलगा, आईबाप नातेवाईक ह्यांचीच चिंता, त्यामुळे सकाळ संध्याकाळ हैच काम मला कराये लागत असे. त्यांनंतर माझ्या भावाच्या घरात सुरूवात केली. तेथेही हेच, सकाळ-संध्याकाळ लोक आपल्या आजारी अडचणीत असलेल्या नातेवाईकांना धेऊन येऊ लागले, पाहिलेच पाहिजे, भले मला चारचार वाजेपर्यंत जेवण नाही मिळाले तरी चालेल. त्यावर कडी म्हणजे फोनबर फोन यायंचे व आग्रह धरायचे की आम्हाला श्री माताजीशी बोलायचय "जसा काही त्यांनी त्यांचा माझ्यावर अधिकार गाजवायला सुरूवात केली. त्यानंतर जेव्हा फॅरिनर (वेस्टर्न सहजयोगी) येऊ लागले सहज योगाचे काम करताना वेळ कसा जातो है कळत येत. सर्वांना स्वतःची मुलगी, नाही, जवळजवळ अठरा वर्षे आपण सहज योग करीत आहोत. त्याची प्रगती चांगलीच होत आहे असे दिसत आहे. माझ्या जन्मदिवसाच्या दिवशी ही चांगली गोष्ट सांगायला मला आनंद वाटतोय. विशेष गोष्ट अशी सांगावीशी वाटते ती म्हणजे सहज योगात आपण गहनतेत उतरले पाहिजे, आणि ही गहराई आपल्यातच आहे. आपल्याला कुठे शोधायला नको. गहनता वाढविताना आपण सर्वप्रथम हे पाहिले पाहिजे की आपण गहनतेच्या स्थितीत कोठपर्यंत पोहोचलो आहोत, व हे जाणण्यासाठी एक सरळ मार्ग म्हणजे (आत्मपरिक्षण) स्वतःकडे नज़र वळविणे. आपण लोकांशी व्यवहार कसा करतो, आपण कशा पद्धतीने विचार करतो, आपली चाल-चलणूक कशी आहे, तेव्हा तर मी अगदी त्रस्त होऊन गेले. त्यानंतर तर आजाच्यांची वगैरे. जसे सुखूवातीला दिल्लीत काम सुरू केले तेव्हा लोकांची आपली मुलंबाळ फार महत्वाची असे वाटायचे. ह्या लोकांत मानसिकताच वेगळी होती, पूजेबद्दल लोकांना काहीच माहित नव्हते. लोकांनी पूजेचे सर्व साहित्य प्लॉस्टिकच्या भांड्यातून हॉस्पिटल मध्ये नेले, तेथे मी लोकांना ठिक केले. मी न्हटले हे आणले होते, प्लॉस्टिकच्या भांड्यात कुंकु बगैरे आणले होते. है दिल्लीतील सहजयोगी इतके उथळ कसे ? हे सहजयोगाचे कार्य पाहून माझीच परिस्थिती इतकी विचित्र झाली की ह्या लोकांचे काय होणार याचीच मला चिंता वाटली, कारण त्यांनी पूजा साहित्य प्लॅस्टिक मधून आणले होते. पूजेसाठी साधा घरातलाच एक साधा तांब्या आणला होता. मला भिती वाटली की श्री हनुमानाचा क्रोध किंवा श्री गणेशांचा कोप झाला तर हया दिल्लीवाल्याचे काय होईल ? प्लॅस्टिकमधून आणलेल्या साहित्याने पूजा करणे योग्य नाही हे ह्या लोकांना कसे सांगावे हे मला कळेना. मे न। आणि आग्रह करायचे कि तुम्हीं यांना रिघच लागली. सर्वांना आपण स्वतः (VIP) विशेष आहोत, कित्येक मंत्रीही होते. इतकेच नाही तर मला (जबरदस्ती) त्यांची काय करणार? हे सर्व पाहून माझा भाऊ रागावला, तो म्हणाला तुम्ही सर्व स्वार्थी लोक आहात माझ्या बहिणीला फार त्रास देता. हयाला वरे करा - त्याला बरे करा - धड़ रहायला घर नाही आणि तुम्ही कार्य सहजयोग करणार? आजार बरे करून घ्यायला येणार्यांना त्याने परत पाठवायला सुरूवात केली. यामुळे सहज योग्यांच्या संख्येत घट झाली. पुढे परदेशी सहजयोगी यायला लागले. त्यांची लग्न आम्ही सहज योगात करून विली, तर हया लोकांनी त्या पुरदेशी लोकांकडे फॉरिन एक्सचेंज मागायलासुद्धा मागेपुढे पाहिले नाही. येवढेच नव्हेतर आम्ही विलायतेत आलों तर आमची रहायची व तेथील खर्चाची सोय तुम्ही केली पाहिजे वरगैरे सांगायला लागले. दिल्लीत परदेशी लोकांची राहण्याची व्यवस्था केली होती ते्हा द्विल्लीवाल्यानी त्यांच्या (जैवणाचा) खाण्यापिण्याचा खर्च इतका काही घेतला की माझी सर्व बँकच खाली झाली - दिवाळं दिघायची वेळ आली. कारण मी परदेशी लोकांकडून फार पैसे एका सद्गुहस्थांनी आम्हाला पूजेसाठी जागा दिली होती. त्यांच्या घरात काही सुंदर वस्तू ठेवलेल्या होत्या. त्या पूजेनंतर लोकांनी चोरून नेल्या. ही धटना घड़ल्यानंतर दुसऱ्यावळी त्या सदगृहस्थांनी सांगिलले की माझ्या जागेत पूजा करा पण घरात करता कपाऊंडमध्ये करा. पाण्याची वगैरे व्यवस्या बाहेरचे करू. है मला फार अपमानास्पद वाटले. अशी तहने दिल्लीति सहजयोगांची सुरूवात झाली. त्यावेळी दिल्लीत माझ्याकडे जगभरातले सारे आजारी लोक चैतन्य लहरी (१९) 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1,2.pdf-page-20.txt नायलॉनची साडी दिली तर त्या म्हणतात आम्ही सिफॉनची साड़ी नेसतो नायलॉनची नाही. तुम्ही जर एवढे पैसेबाले आहात तर घेत नव्हते. दोन वर्षात माझे सर्व पैसे संपविले. फारच खालच्या पातळीचे लोक होते, त्यांना "परम्"चा अर्थच माहित नव्हता. त्यांना फक्त आजार बरा करून घ्यायचा एवढेच माहीत होतं. एखादेवेळेस तरी सहजयोगासाठी (आश्रमासाठी) पैसे द्या ! मी त्यांच्या आजारी नातेवाईकांना फोटो देऊन सहजयोग करायला सांगा ते सर्व ठिक होतील असे सांगितले तर ते न्हणत की ते सहजयोगाला मानत नाहीत, फोटो घेणार नाहीत. तेव्हा मी त्यांना विचारले की मग मी त्यांना का ठीक करू? तेव्हा ते म्हणाले की तुमच्याकडे व्हाईस प्रेसिडेंड वरगैरे येणार आहेत... अशा तहेने ते माझ्यावर दबाव आणू लागले. मी त्रस्त झाले. मी विचार केला लागले इथले पुरुष लोकसुद्धा खूप खर्चिक आहेत. त्यांना मोटार आपल्याकडे फार पैसा नाही तर आपण परदेशी लोकांना भारतात बोलवूच नये. त्यावेळी दिल्लीतील सहजयोग्याच्या डोक्यात आले आणि ते म्हणू लागले की श्री माताजी योड्या परदेशी लोकांना योगांसाठी पैसा नाही. बोलवू ते आमच्या सगळ्यांच्या घरी राहतील व ते जो राहण्याचा- खाण्या पिण्याचा पैसा आम्हाला देतील त्यातला जो पैसा बचत होईल तो आश्ही सहज योगाला देऊ. (आश्रमासाठी) वस्तुतः महाराष्ट्रियांपिक्षा दिल्लीतील लोकांकडे पैसा जास्त व त्यांच्यात कोणी फार वरच्या हुद्यावर असलेला कोणी आहे. सर्वांकडे मोटारी आहेत. महाराष्ट्रात कोणाकडे नाही. मी मुंबईला गेले तर कोणा एकाद्याकडे असल्यास मोटार मला जाण्यासाठी मिळेल यांची शंका असायची, पण महाराष्ट्रात असा पैशाचा त्रास कधी झाला नाही. दिल्लीतील लोक फार कंजूष किती कर्मठ आहेत व ते कश्या प्रकारे काम करतात है तुम्हाला आहेत. सगळे मोटारीतून फिरतात, चांगले कपडेलतेते करतात, बायका चांगले दागिने घालतात उत्तम प्रकारचे, पण परमात्याच्या कार्यासाठी पैसे नाहीत त्यांच्याजवळ. मुंबईत आम्ही जेव्हा आश्रमांचे काम सुरू केले तेव्हा लोक पैसे आणून द्यायला लागले. पण मी त्यांना सांगितले की आम्ही अजून ट्रस्ट स्थापन केलेला नाही तो स्थापन झाला की मग तुम्ही गेलात. तुमच्या वागण्यात खूप फरक पडला आणि आनंदाची पैसे दय. मला तुम्हाला सांगायला आनंद बाटतो की जेव्हा ट्रस्ट स्थापन झाला त्यावेळी कोणी हजार, कोणी तीन हजार, कोणी पाच हजार असे पैसे दिले, पण एकानेहीं हजार रुपयांपेक्षा कमी दिले नाहीत, पण जास्तच दिले. त्या काळात चार साडेचार लाख रुपये जमा झाले. त्या पैशातूनच आम्ही ठिक ठिकाणी जमीनी खरेदी केल्या. तुन्हाला माहितच आहे मला तुमच्या पैशाची जरुरी येऊन सर्वांचे भलेच झाले. काहींचे आजार बरे झाले. काहिची नाही. तो पैसा सहजयोगाच्या निरनिराळ्चा प्रोजेक्ट साठीच वापरला जातो. ज्यावेळी आम्हाला दिल्लीत एक चांगली जागा पैसा द्यायची तयारी नाही. उदाहरणच बघा ! दिल्लीच्या आश्रमांचे मिळत होतीं त्यावेळी आम्ही विचार केला की दिल्लीतील लोकांच्याच पैशातून ती खरेदी करू. पण पैसा जमा झाला नाही, कामासाठी. आज जर सर्वांनी पैसे दिले असते तर हा आश्रम तर इथे जो पैसा दिला आहे तो महाराष्ट्रातून जमा झाला होता पूर्ण झाला असता की नाही ? असुदे, आज मी तुम्हाला टोकन त्यातील आहे. ह्याचा अर्थ असा नाही की आपण तो कसाही खर्च करायचा. माझे खूप पैसे सहजयोगासाठी खर्च केले. व त्यावरून माझे माझ्या पतींशी भांडण झालं. त्यावेळी ते मला म्हणाले "तू एक भली गुरु आहेस तू माझी बँक खाली केलीस मी ऐकून आहे की गुरु लोक बैंका भरतात तू तर माझी बँंक खाली केलीस." "मोठी शरमेची गोष्ट आहे, की मला तुमच्यामुळे हे सर्व करायला उडवायला पाहिजे, टेलिव्हीजन पाहिजे, महाराष्ट्रात किती जणाकडे टेलिव्हिजन आहे? हे पाहिजे ते पाहिजे पण सहज सुरूवातीला आम्ही जेव्हा ट्रस्ट स्थापन केला तेव्हा जवळजवळ चार-साडे चार लाख रुपये जमा झाले. तेव्हा किती सहजयोगी होते? महाराष्ट्रातील लोक तुमच्यापेक्षा गरीब आहेत, ानी सहजयोगी नाही किंवा कोणी एक मोठा विझनेस मनु ही नाही. महाराष्ट्रात अश्या जागी, गुजराथी, मारवयाडी, सिंधी बगैरे लोक आहेत. व ह्यानीच सर्व उद्योग हातात घेतले आहेत. हे लोक माहीत आहेच. इथे सुद्धा बरेच धंदेवाईक लोक आहेत. पण ते फार घम्मेंडखोर आहेत. ते सहजयोगाला चांगले नाही. तेव्हा मी विचार केला, दिल्लीत फार स्वार्थी लोक आहेत ते स्वतःचाच फक्त विचार करतात यांना काय परमेश्वर मिळणार? पण हळूहळू (माझ्या) आईच्या प्रेमामुळे तुम्ही लोक बदलत गोष्ट म्हणजे आता तुम्ही खूप सुधारलात. एका जमान्यात गांधीजीनी आवाहन केल्यावरून आमच्या आईने आपले सर्व दागदागीने त्यांना दिले मी ही माझ्या हातातील बांग्या काढून दिल्या, तसेच आमच्या प्रमाणे बन्याच जणींनी आपापल्या अंगावरचे दागीने दिले. देशासाठी हा त्याग केला. सहज योगात परिस्थिती सुधारली, सर्वकाही ठीक झाले, पण सहजयोगासाठी काम अर्धवट पडले आहे. लोक माझ्याकडे पैसे मागताहेत त्या म्हणून रुपये अकरा हजार त्यासाठी देते व नंतरही लागले तर आणखी पाठवीन, पण तुम्ही विचार करा की हा आपला आश्रम आहे. आपण हयासाठी पैसा जमा करायला हवा. सहजयोगात दिल्लीत स्त्रिया खूप फॅशनेबल आहेत म्हणे - त्यांना रोज निरनिराळ्या चांगल्या फॅशनच्या साड्या लागतात. त्याना मी आल्यापासुन आपल्याला किती लाभ झाला, याचा जर तुम्ही का वाढदिवस पूजा (२०) 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1,2.pdf-page-21.txt विचार केलात तर तुमच्या लक्षात येईल की आपण किती कंजूष तुम्हाला सांगायला मलाही योग्य वेळ चालून आली आहे. परमपद आहोत, कामचुकार आहोत. तर लक्षात घ्या की आपल्यात गहनता नाही, अजूनही आपल्या नातेवाईकांची रोगराई बरी कोणत्या गोष्टीचे आपल्याला महत्व वाटते व त्याचा अहंकार करण्यासाठी आपण श्री माताजींना सांगत राहती. अशा प्रकारे आहे कोणत्या गोष्टींना आपण जास्त महत्व देतो वगैरे. आपण कमी दर्जाचे लोक जास्त आहेत. गहनताच नाही ! जर तुमचे आपल्या विचारांकडे पाहिले पाहिजे, की आपण कोणत्या गोष्टी आईशी चांगले संबंध असतील तर काही सागायचे गरजच नाही. नुसते श्री माताजीना त्यांच्या आज़ाराबद्दल सांगताच ते तिकडे बरे समजतो. काहीं लोक असे आहेत की ते परमुपद मिळविणे हीच झाले असे खूप लोक आहेत. पण आपल्यातील गहनता कमी आहे जेव्हा आपल्यातील गहनता कमी होते तेव्हा हे सर्व विपरीत नाही, ते ठीक आहेत. त्याचे वाकीचे सर्व ठिक आहे व त्यांची असे होते. सहज योगात येऊन पैसा कमवायची वृत्तीही काही लोकांत आहे. ही वृत्ती हीन आहे. पुस्तके विकायची वगैरे वर्ैरे. सहजयोग, सत्तेसाठी, पैसे कमविण्यासाठी, नातेवाईकांची रोगराई ६६ वर्षे झाले आहे. माझया आयुष्यातील एकही क्षण मी वाया बरे करण्यासाठी नाही तर तो तुमच्या स्वतःच्या हितासाठी आहे. तुम्हाला तुमचेच हित साधायचे आहे, व 'परमपद' प्राप्त करायचे करीत आहे, आणि अजुनही करायला तयार आहे. तुम्हाला आहे. जोपर्यंत आपण याचा निश्चयच करत नाही की आपल्याला "परमपद' प्राप्त करायचेच आहे तो पर्यंत बाकी सर्व व्यर्थ आहे. कौटुंबिक भांडणे, नवरा-बायकोची भांडणे, मुलांची भांडणे या सर्व मला सांगायच्या गोष्टी नाहीत. परमपद जर तुम्ही मिळविलेत सहजयोगासाठी काय केले ? तर या सर्व गोष्टी तुमच्या तुम्हीच सोडवाल, पण है 'परमपद आपण प्राप्त केले पाहिजे. त्यातही एक मोठा दोष राहतोच तो जरुर आहे? मी ते सर्व सहज योगालाच देते, न्हणून तुम्ही जे प्राप्त केले की अहंकार वळावतो. त्याकडे बघत रहा की कोणत्या अत्यंत महत्वाच्या समजतो, कोणती गोष्ट करणे अत्यंत महत्वाची आपल्या आयुष्यातील महत्वाची गोष्ट समजतात. आणखी काही नोकरी-चाकरी, संसार सगळे काही सुरळीत चालू आहे. तेव्हा आता माझ्या वाढदिवसादिवशी दिल्लीकरांनी याचा विचार करावा आणि ठामपणे निश्चय करावा. आता माझेही वय घालवला नाही च सहज योगाचे काम केले. मी एवढ़ी मेहनत माझ्या एबढी मेहनत करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त आत्मपरिक्षण करा की सहजयोगासाठी मी काय केले? आणि ज्यामुळे मी या सुंदर स्थितीला पोहोचलो नाही व ते का? खूप लोक मला पैसा देतात. जमिनी देतात पण मला काय प्रत्येक आठवड्यात कमीत कमी एका सार्वजनिक कार्यक्रमात आपण भाग घ्यायला हवा. एका बाजूला, मला मूर्ख लोक आहेत असे दिसते आणि दुसर्या बाजूला अनेक प्रामाणिक साधक आहेत. त्यांच्या पर्यंत कसे पोहोचायचे. चिखलाने झाकला गेलेला हिरा असावा असे ते आहेत आणि चिखल तरी किती आहे. चिखलात रुतलेला हिरा बाहेर काढण्यासाठी, अज्ञानाच्या खाणीत खोलवर जावे लागते व त्या ठिकाणी चिखलात हरवलेला हिरा सापडतो. मला अशी काळजी वाटते की हा चिखल त्यांच्या बुद्धिला त्यांच्या दृष्टिला व जे काही इतर त्यांच्याकडे आहे त्या सर्वांना इतका भरून टाकेल त्यांना कधीच साक्षात्कार मिळणार नाही, ते घालवून बसतील. - श्री माताजी १९-१-८४ सहज योग हा विषय अंतर्यमी फार खोलवर जायला हवा. कारण सहज योग जर तुम्हाला समजला असेल - तुम्हाला समजला की नाही अथवा तुम्ही जाणले आहे की नाही हे मला माहिती नाही - तर सहज योग आपण अनुभवातून शिकलो तुम्ही अनुभव व्यायचा व मग विश्वास ठेवायचा. मी जे सांगते आहे त्याचा परिणाम तुमच्या मनावर होतो, असे नव्हे तर तुम्हीं स्वतः अनुभवता व शिकता. श्री माताजी २१-५-८५ सहज योग जाहिराती देण्याने अथवा माझया फोटोने कार्यान्वित होणार नाही. तो कार्यान्वित होणार आहे. तुमच्या कायर करण्याने, जवाबदारी घेण्यामुळे आणि सहज योगाला उचलून धरण्याने सहज योगाचा प्रसार करून त्यास प्रस्थापित करणे, ही तुमची जवाबदारी आहे." श्री माताजी, श्री विराट पूजा. वाढदिवस पूजा (२१) 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1,2.pdf-page-22.txt काही समजत नाही व जर काही जास्त सांगितले तर डोकं फिरून जाते. पण तरस पाहिले तर मला सर्वाची जाण असते. एखाद्यावेळी कायद्यात मी एखादा असा पॉईट काढते की भले-भले बकीलसुद्धा मला म्हणतात श्री माताजी हा पॉईट तुम्हाला कसा सुचला ? कारण दृष्टीमधे सुक्ष्मता आहे. सर्व चांगल्या गोष्टीच तुम्हाला मिळतात. बन्याच गोष्टी स्वस्तही मिळू शकतात. कारण दृष्टीत काय द्यायचे आहे ते सर्व सहज़योगाला द्या मला नको. माझ्यावरील प्रेमाने वाढदिवसानिमित्त जर तुम्ही काही दिले तर मी ते घेते. खरं तर मला कशाचीच जरुरी नाही. मी सतत आग्रह करते की, खर्च कमी करा म्हणजे बचत होईल, आणि तो पैसा सहज़ योगासाठी वापरता येईल. आपल्याला ठाऊकच आहे की आपल्याला पैसा जमविणेसाठी इतर काही मार्ग नाही, व आपण दान घेत नाही तसेच अशा - तशा लोकांकडूनही आपण पैसा सुक्ष्मता येते. चित्त सुक्ष्मात पाहिजे बाह्चात नको. आनंदात घेत नाही, म्हणून तुम्हाला माझी हीच विनंती आहे की तुम्ही रहायचे. प्रलोभनात नाही. स्वतःला ओळखा. जोपर्यंत तुम्ही इतर भौतिक गोष्टीत मन गुंतवाल, "परमात्याचा" विचार करणार नाहीत तोपर्यंत सहज योगात तुम्हाला जे प्राप्त व्हायला पाहिजे ते होणार नाही. नोकरी धंदा इत्यादिंचा विचार केला तर अस्सल चीज नाही असे हे व्हिशस सर्कल आहे. एकदा तुम्हाला सहज योगात विचार करत होते पण त्याऐवजी मुलीला दागिनेच करून यकले. गहनता आली की इतर गोष्टीचा विसर पइतो. जोपर्यंत तुमच्यात निगेटिव्हिटीज् पहा- कुलपे उघडत नव्हती, मी विचारले कोणी लावली ज्यानी लावली त्यांना सांगितले जरा बाहेर जा? किल्ल्या इकडे द्या, तर कुलपे उघडली. अशाप्रकारे निगेटिव्हिटी असेल तर काम होत नाही, आणि तुम्ही त्या स्थितीला आलात तर कामे व्यस्थित पार पडताते, इतकी सुंदर होतात की आपल्याला वाटते हैं मला वाटलेही नब्हते. सहजयोगांची हीच किमया आहे चमत्कार आहे. जे समोर येईल त्याचा स्विकार करा. प्रेमाने स्विकार करा तेच झाले; मी ह्याला ठीक केले. मी-मी-मी- आणि मी केले. तसेच हितकारक आहे. स्वतःला तोलत रहा. सहजयोगात जशी आपली मी लिडर आहे, मी ऑर्गनाझर आहे, मी मोठा माणूस आहे प्रगती होईल तसे तसे तुमच्या लक्षात येईल, तुम्हाला सर्व देवी- वगैरेवगैरे ह्या सर्वापासून सावध रहायला पाहिजे. मी है केले देवतांचे आशिर्वाद आहेत व तुम्ही जेथे जाल तिथे तिथे तुम्हाला त्यांचे मार्गदर्शन लाभेल. कोणी तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही. तुम्ही एकदम सुरक्षित असता. जो तुम्हाला ्रास देईल तयाला खूप त्रास होईल आपोआप. सर्व प्रकारे तुमची तब्येत, परिस्थिती वगैरे उत्तम राहील. पण हे सुद्धा सहजयोगातील प्रगतीच्या आड येणारे एक प्रलोभन आहे. हयात तुम्ही गुंतलात तर भटकाल, काही जण प्रलोभनात अडकले खूप पैसा मिळविला सहज़योगातून बाहेर गेले एवढे गरम का आहेत ? तुम्ही काय करता ? ती म्हणाली "श्री वगैरे पण नंतर कॅन्सर झाला म्हणून परत सहजयोगात आले, व सांगू लागले कि धंदा व्यवसायामुळे दूर गेलो आता सहजयोगात परत आलो. आपले मन सहजयोगात रमले पाहिजे सहजयोगाच्या परंतू मला परवानगी मिळाली नाही तरीही मी सेंटर चालविते प्रत्येक कार्यक्रमात भाग घ्यायाला पाहिजे. कलेक्टिव्हीटीत रहायला पाहिजे. सर्व पूजांना जिथे असतील तिथे हजर रहायला पाहिजे. पूर्ण चित्त सहज योगात दिले पाहिजे, व पूर्ण समर्पण चालविणे बंद करा. पाहिजे, बाकी सर्व गोष्टींची परमेश्वर काळजी घेईल. तुम्हाला माहित आहे तुमच्या आईला बैँकेचे पैशाचे व्यवहार काही समजत नाहीत. जे माझ्या बरोबर असतात त्यांना हृयाचे आश्चर्य वाटते. आजच्या कारयदे-कानू वगैरे बद्दल मला सुरवातीला मी दिल्लीला आले आणि आता आले यात खूपचे सुधारणा झाली व फरक झाला आहे. अजून खूप परिवर्तन व्हायला हवे. खुल्या दिलाने रहायला पाहिजे. एक महिला मला म्हणाली "श्री माताजी मी सहज योगाला काही पैसे द्यावे असा तुम्हाला प्राप्त होत. श्री माताजी म्हणाल्या तुम्ही तुमचे दागीने बँकेत ठेवलेत, तुमची मुलगीही बैंकेत ठेवेल व तीची मुलगीही बँकेत ठेवेल, सर्व बैंकेतच ठेवले जाईल, त्यापेक्षा तुम्ही जर एखादी वस्तू सहजयोगाकरिता केली असती तर संपूर्ण कलेक्टीव्हीटीला त्याचा आनंद मिळाला असता. सर्वाचे चीज होईल. अश्या प्रकारच्या गोष्टीत प्रलोभन येते. पण सर्वात सुक्ष्म प्रलोभन म्हणजे 'मी केले.... मी आश्रमाची जागा घेतली, मी आश्रमासाठी पैसा जमा केला; मी आश्रम बांधायला मदत केली; माझ्या मुळे है सर्व आहेत तोपर्यंत तुमचे काम होत नाही. आता हेच मी ते केले. यावरून आपल्याला असे बाटायला लागते की मी सहज योगात खूप उंचीवर गेलो आहे, पण त्याच वेळी तुम्ही त्या उंचीवरून धप्पकन खाली पडता. तरी या 'मी' पासून सर्वांनी सुटका करून घ्या. नुकतीच डेहराइून मध्ये मला एक महिला भेटली ती मला फार गरम बाटली, तीचे हातही गरम होते. तिच्या मुलाचे हातही फार गरम होते. मी तीला विचारले तुमचे हात माताजी सहजयोगात माझा स्पाडिलॅटिस बरा झाला, माझा डायबेटीस बरा झाला, म्हणून मला सेंटर चालवावयाचे आहे. त्यावर श्री माताजी म्हणाल्या "अजून आपण ठीक होण्याच्या स्थितीत आहात, सेंटर चालविण्याच्या नाही" आपण सेंटर ज्याने त्याने स्वतःला पारखायचे आहे. हे पुनरुत्थानाचे लास्ट जजमेंट आहे. आपले चित्त कोठे धावते आहे त्यावर नजर ठेवायला हवी, मी काय विचार करतो यावरही नजर ठेवायला हवी. त्यावर श्री नामदेवाने फार सुंदर दृष्टांत दिला आहे, वाढदिवस पूजा (२२) 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1,2.pdf-page-23.txt ग्रंथसाहेब मध्ये. "एक मुलगा पतंग उडवित आहे - एकीकडे तो जातात. तुम्ही कसे मॅनेज करता त्याचा विचारही करत नाहीत. मित्राशी गप्पागोष्टी करीत आहे पण त्याचे सारे चित्त मात्र (लक्ष) असे न व्हावे हीच इच्छा आहे. पुढच्या वर्षीपण इथेच वाढदिवस पतंगावर आहे." "एक स्त्री कमरेवर मुलाला घेऊन सर्व घरकाम करीत आहे, पाणी भरत आहे, इतर काही करते आहे पण तीचे झालेले दिसावेत. एकदम वृक्षासारखे. प्रत्येक व्यक्तिने कमीत सारे लक्ष कडेवरच्या तीच्या मुलावरच आहे." "खूप बायका डोक्यावर घडयाची दूड घेऊन मैत्रिणीबरोबर थट्टा मष्करी करीत गौरीची पूजा करतात तेव्हा हळदी कुंकु करतात. आमचा फोटो पाणी आणत आहेत पण त्यांचे सारं लक्ष त्यांच्या घड्यावर आहे." तेव्हा आपणही सर्व गोष्टी करताना आपले लक्ष कोठे आहे यावर नजर ठेवायला हवी. अजून लोक मला भेटण्याचा आग्रह धरतात. भेटू दिले नाही तर नाराज होतात, रडतात, ओरडतात. हा एक प्रकारच्या नुसते बाह्य गोष्टीकडे कपड़े-दाग दागिने यांचे कडे लक्ष व चर्चा अहंकारचाच प्रकार आहे. वास्तविक आज माझा वाढदिवस आहे करणे सोडून द्यावे व आपल्या आप्त, मित्रांना सहजयोग सांगाया. त्यादिवशी तुम्ही हे असे करणे योग्य नाही. आईला तुम्ही प्रसन्न ठेवले पाहिजे. तुमचाही वाढदिवस असतो, त्या दिवशी तुम्हाला असे कोणी केलं तर चालेल का? तुमचा वाढदिवस तुम्हीं ज्या दिवशी जागृती (सहजयोगात) घेतलीत तो दिवर. नी तर अनादि आहे. माझे वय हजारो वर्षांचे आहे. माझा कसला वाढदिवस करता? तुमची वाढदिवस मनवायला हवा कारण तुमचा सहज योगात पुनर्जन्म झाला आहे, व तुम्ही सहजयोगी म्हणून दिमाखाने इकड़े तिकडे फिरत आहात. वाढदिवस म्हणजे मनुष्य वाढत खेचून घेतले असावे. हळूहळू प्रसार होत आहे. पण जोरात प्रसार जातो, लहान होत नाही. पण सहज योगात कधी कधी असे होते. बघता-बघता चांगला मनुष्य एकदम बिघड़तो, त्याची चौकशी केल्यावर कळते की तो 'ऑफ' झाला. म्हणजे! म्हणजे सहजयोगातून बाहेर गेला, सोडून गेला. एवढी अवघड गोष्ट नाहीये. सहजयोगात बाढणे सहज सोप आहे, प्रत्येकानें स्वतःच्या दर्जाचे परिक्षण करायला पाहिजे. सांगायची सुद्धा जरूरी नाही. नुसता विचार केला तरी काम होईल मग समक्ष भेटायचे कशाला ? तुम्ही जर मला तुमच्या हृदयात स्थान दिलेत तर तुम्ही नुसते खाली झुकलात तरी माझे तुम्हाला दर्शन होईल. भेटून काय करणार आरश्यासमोर तुम्ही उभे रहा आणि स्वतःलाच बिचारा की काय आजचा प्रोग्रॅम काय आहे ? आपण सर्व सहजयोगी आहात. तुमची स्वतःची विशालता पहा. तुम्ही असे कराल तर तुमची विशालता एवढी वाढेल की आमच्या विशालतेच्या मदतीची गरज पडणार नाही, असे काही लोक आहेत. सहज योगात की जे स्वतःच्या बिशालतेला ते आव्हान देतात. यानंतर आपण आता एकदस गणपती पुळ्यालाच भेटू, प्रत्येक बाढदिवस मला आठवत सहतो. तुम्ही किती प्रेमाने माझा वाढदिवस साजरा करता तै आठवते. पण आपण जेव्हा पुन्हा भेटू तेव्हा तुम्ही एकदम स्वच्छ, एखाद्या वृक्षासारखे दिसावेत अशी माझी इच्छा आहे. अंतर्बाह्य निर्मल. पण इथे तर फार कमी लोक असे दिसतात, बाकीचे लोक येतात फायदा करून घेऊन निघून साजरा व्हावा अशी माझी इच्छा आहे व बरेच लोक मला प्रगती कमी शैंभर लोकांना तरी सहज योग सागायला हवा. महाराष्ट्रात ठेवतात, पूजा करतात परिचिताना बोलावतात अशावेळी सर्वाना सहजयोगाबद्दल सांगतात. परिचित, नातेवाईक, सर्वांना सहजयोग सांगितला पाहिजे. सहजयोगामुळे कसे फायदे होतात, कसा कराया है सर्वांना सांगितले पाहिजे. लग्न समारंभाला गेलं की दान] सर्व विश्वाशी नाते जोडण्याचा प्रयत्न करायला हवा. ्या वर्षी फ्रान्समध्ये आमच्या वाढदिवसानिमित्त सेमिनार आयोजित केले आहे. सर्व युरोपमधून सहजयोगी जमले आहेत १८ तारखेपासून सुरू झाले आहे. ५-६ दिवसच सैमिनार आहे. निरनिराळ्या देशात फिरून ते सहज योगाचा प्रसार करतात. इथले लोक गणपती सारखे बसून राहतात. कोठे जात नाहीत. "नॉईडा पर्यंत गेले हेच खूप ! मला वाटते नॉईडाच्या लोकांनी तुम्हाला झाला पाहिजे. वेळ फार कमी आहे. इतर लोक त्यांच्या गुरुनी त्यांना लुटले तरी स्वतःच्या गुरुचा उदोउदो करीत असतात. सर्वांनी आपल्या नातेवाईकांना परिविताना सहज योगाबद्दल ी सांगावे. पत्र लिहून कळवावे, की सहजयोग कसा फायदेशीर आहे वगैरे. कोणाला नुसते जेवायला बोलवू नका योलावले तर सहजयोग सांगा, नाहीतरी ते तुमची निंदाच करतील. तुम्हाला सहजयोगात आल्यावर सत्य माहित झाले आहे, इतरानाही त्याचा लाभ होऊ दे ! आजच्या दिवशी जावे लागणार याबद्दल मला वाईट बाटते आहे पण तिकडेही सर्वजण (फ्रान्स सेमिनारमध्ये) माझी वाट पहात असतील. अशा प्रकारे आनंदात इयले दिवस गेले रात्री दोन-दोन चार-चार वाजेपर्यंत कधी झोपत नाही व दिवसभर मेहनत करते. तुम्ही इतकी मेहनत करावी असे मला वाटत नाही, पण सहजयोगाची गरज तुम्हाला आहे, मला नाही, हे लक्षात घ्या. तुम्हाला सहजयोग द्यायला पाहिजे, मिळाला पाहिजे, ह्या विचारात मी असते. ती तुमची वस्तु आहे. तुम्हाला प्राप्त झाली पाहिजे. असे समजा की, माझ्या जीवनाचा एवढाच खरा अर्थ आहे. माझ्या जीवनामुळे तुमच्या कुंडलिनीचे जागरण झाले, व तुम्ही या स्थितीला पोहोचलात की ज्या योगे तुम्ही जागृती देऊ शकता. सान्या दुनियेत परिवर्तन येऊ शकते. तुम्ही लोक नसता तर माझ्या जीवनाला काही अर्थच नव्हता दुसर्यांना बाढदिवस पूजा (२३) 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_1,2.pdf-page-24.txt असते. जोपर्यंत सहजयोग हे तुमचे जीवन होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला पूर्णपणे मिळवू शकत नाही. तुम्हीही तुमचा वाढदिवस मनवा व वर्षाभरात प्रगती करा. दिल्ली महत्वाचे ठिकाण आहे. सर्व जगातील लोकांचे इकडे लक्ष आहे. इथे सहजयोग बाढला पाहिजे. हिंदी भाषकांप्रमाणेच इतर भाषिकांपर्यंत तुम्ही पोहोचले पाहिजे. रोज विचार केला पाहिजे की आज़ आपण सहज योगासाठी काय केलं? तुम्ही सर्व काही माझ्यावर सोडा. जोपर्यंत तुम्ही स्वतःच काही करतो म्हणता तो पर्यंत ते होत नाही, म्हणून पूर्णपणे माझ्यावर सारे सोपवा. आता आपल्याला माहितच झाले आहे की मी कोण आहे - पण ते अजून तुमच्या जाणीवेत आले नाही. जर जाणीवेत असले तर कसली चिंता? आदिशक्ती कोणासमोर बसून बोलली आहे असे कधी इतिहासात तरी झाले आहे का? कुठेच नाही. तुम्हीं जाणता की मी आदिशक्ति आहे व तुम्ही माझी मुले आहात. तर तुम्ही कसे असले पाहिजे ? सहजयोग तुमचे जीवन आहे. तो पूर्णपणे अंगी बाणवा व त्याच्यामुळे प्रकाशित वा. इतरानाही प्रकाशित करा. हाच माझा तुम्हा सर्वांना आशिर्वाद. आता तुम्ही लोक आहात, तुमची मुलं आहेत म्हणजे हे काम वाढतच जाईल व बरेचसे लोक पार होतील. पण जर माझ्या जीवनकाळातच काही विशेष गोष्टी झाल्या तर मला जरुर संतोष वाटेल. आपल्या जीवनातच काही प्राप्त झालं. यासाठी जसजसे वय वाढते आहे, तसतशी तुम्हा की आईच्या जीवन काळातच आम्हाला काही करून दाखविले पाहिजे. जसे आम्ही सहजयोग वाढविला तशी तुम्ही सहजयोगाची कमाल आम्हाला जीवनात दाखविली पाहिजे. जसे नॉईडाला सेंटर चालू झाले, फारसे अवघड नाहीं, अजून थोडे दूर जा. हरियानाकडे जा, यु.पी.कडे जा. आईला हेच दाखवा की आम्ही अशा अशा ठिकाणी सेंटर्स उघडली आहेत. हेच आम्हाला हवे आहे. फुलं मला फार आवडायची पण ती तुम्ही इतकी आणता की त्याचेही काही आता राहिले नाही. आता येबढेच ऐकायचे आहे की तुम्ही कुठे कुठे उद्यान, बगीचे, (सहज़ योग्यांचे) उभारलें आहेत. पहिल्यांदा सहजयोगी नव्हते तर फुलांकडे बघत होते आता तुम्ही आहात तर फुलांकडे कोण बधणार. पण आता तुम्ही असे बगीचे उभे केले पाहिजेत काही लोक इतके छान असतात की जेथे बदली होईल तेथे ते सहजयोगाचा प्रसार करतात. मग ते अमेरिकेत जावोत वा जपानला. सहज योग हेच त्यांचे जीवन फार लोकांची जबाबदारी वाढत आहे, ০ ০০ आपण इतरांचे वर मतप्रदर्शन करू नये. माणसाची चांगली बाजू का पाहू नये? वाईट बाजू पाहून ती आपल्याला सुधारता येत असल्यास ठीक आहे. पण त्यात सुधारणा करणे शक्य नसल्यास तुमही स्वतःच वाईट होता. सुधारणा करता आल्यास फारच चांगले, पण तुम्हाला जमणार नाही. शिवाय लोक नेहमी म्हणतात, "मी नसते ते केले" परंतु तुम्ही दुसरे काहीतरी केले ते इतर करणार नाहीत. दुसर्यांची परीक्षा करतेवेळी प्रथम स्वतःची परीक्षा करायला हवी, हें समजले पाहिजे. कशाच्या आधारावर तुम्ही परीक्षा करता ? तुमचा अहंकार आणि मन हा दोष सगळीकडे आहे, हे मी पाहिले आहे. येथून पुढे तो अजिबात असू नये. पण तुम्ही एक दुसऱ्याचे दोष पहाणार नाही तर चांगले गुण पहाणार आहात." क श्री माताजी २८-७-८५ जेव्हा मी सहजयोगीच सहजयोग्यांवर टीका करताना पाहते त्यावेळी मला आश्चर्य वाटते, कारण तुम्ही एकाच शरीराचे अंग प्रत्यंग आहात. मी टीका करू शकते ते ठीक आहे. पण तुम्ही का करता ? तुम्ही फक्त एक करायचे की एक दुसर्यांवर प्रेम करायचे. खिस्तांनी है तीन वेळा सांगितले, मी आतापर्यंत एकशेआठ वेळा सांगितले आहे, की तुम्ही एकमेकांवर प्रेम आहे. मी जर तुम्हाला केव्हा तरी प्रेम दिले असेल तर करा. तुमच्या मधील कारूपय व्यक्त करण्याचा हा एकच मार्ग तुम्हाला इतरांबद्दल पेशन्स (धीर) व प्रेम असायला हवे. श्री माताजी ७/८५ "दुसऱ्याची परीक्षा करू नका, म्हणजे तुमची होणार नाही, तुम्हीजशी दुसऱ्याची परीक्षा कराल तशीच तुमचीही होईल.' श्री येशू कातादकीगी वाढदिवस पूजा सर्व सभासदांसाठी विनामूल्य (२४)