ुर ी ना म चैतन्य लहरी ग्र अंक क्र. १०, ११, १२ ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर सन : १९९८ भे र जी ध्यानामध्ये तुम्ही स्वतःच्या गहनतेत उतरायला हवे तर तुमच्या सहस्त्रारांतून होणाऱ्या कार्यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे आणि निरासक्तता व सूज्ञतेच्या वरच्या पायरीवर तुम्ही येऊ शकणार आहात हे ध्यानामधूनच होणे आहे. . श्री माताजी निर्मलादेवी सहस्त्रार पूजा, कबेला, मे ९८ चैतन्य लहरी ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेबर ९८ अनुक्रमणिक पान क्र. नाव ३ ते ४ १) सहस्त्रार पुजा (क्ेला में १८) २) अमृतवाणी ३) श्री आदिशक्ती (संगीत व सहजयोग लेखक अलण आपटे) ७ से 1० गुरु पुजा (कबेला जुलै १८ ११ ते १४ ५) वाढदिवस सत्कार समारंभ (दिल्ली २० मार्य १८) १९ ते १६ ६) सहज समाचार १७ ने २० ७) श्रीकृष्ण पुजा (कबेला आगस्ट १८) २१ ते २४ ८) नवरात्री पुजा (कवेला सप्टे, १८) २५ ते २८ ९) श्री आदिशक्ती पुजा (कबेला जन ३३) ३० ते ३१ १.०) ऋतंभरा प्रज्ञा (तासहेंजिल जुलै ८३) ३२ ११) श्री माताजींचे उपदेश RR १२) सहज संगीताचे परदेशातील कार्यक्रम े चैतन्य लहरी ऑँक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर ९८ सहस्त्रार पूजा प. पू. श्री माताजी निर्मला देवींचे भाषण (सारांश), कबेला : १० मे '९८ व्यक्ती बनते. तुमच्या आतमधील हा एकसूत्रीपणा फार महत्त्वाचा आहे. हा एकसूत्रीपणा आतमध्ये घडित झाल्याशिवाय तो माणसाच्या व्यावहारिक जीवनशैलीत प्रगट होणे शक्य नाही. सहजयोग्योंमध्ये आतमधून हे एकसूत्रीपण घडून आल्यामुळे सामान्य माणसाहून ते वरच्या स्थितीवर आलेले असतात. विधातक किंवा विरोधी शक्तींपासून त्यांना धोका नसतो. एरवी न सुटणार्या अनेक विनाशकारक प्रकृतींपासून व व्यसनांपासून ते मुक्त होतात. कुण्डलिनीच्या जागरणानंतर आत्मा प्रकाशीत येतो आणि सत्य व योग्य काय आहे याचे सहजयोग तुम्हाला सर्व मानवजातीचा उद्धार करण्यासाठी मिळाला आहे. सहस्त्राराची कक्षा विश्वव्यापी आहे. माणसा- माणसातील संबंधांचे सर्व कृत्रिम पडदे गळून पड़तात आणि तुम्ही आत्मसाक्षाल्कारी झाल्यावर मानव-जन्माचें महत्त्व तुम्हाला समजते. सहजयोगी सामूहिकतेत आले की है सर्व होणारच असते. आपण आता सामान्य माणूस नाही है तुमच्या ध्यानात आले पाहिजे, एका विशिष्ट उद्देशासाठी आपली निवड झाली आहे. हेही तुम्हाला नीट समजले पाहिजे. आल्याच्या प्रकाशाकडूनच तुम्हाला वा सर्व धर्माचे कालानुसार जे पर्यवसन झाले, ते पाहिले की हे सर्वं फोल आहे असे लोकांना वाटू लागते. जे लोक प्रम, करुणा असले उपदेश करताता त्यात त्यांचा स्वाथव दडलेला असती. कारण त्यांचा खरा उद्देश सत्ता काबीज करन सर्व जगावर अधिकार गाजवणे हाव असतो. म्हणजे त्यांना अध्यात्मिक उन्नती नको असते तर भौतिक सता हृवी असते. या आक्रमक धर्माच्या नावाखाली प्रवृत्तीचा लोकांवर तिका प्रभाव पड़ लागल्याचे पाहूनचे सहस्त्रार उघडण्याची बेळ आली असल्याचे मला जाणवू लागले. कारण ्याशिवाय लोकांना सत्य समजणार नाही आणि धर्माच्या नावाखाली चाललेली यादवी व मनुष्यहानी संपणार नाही असे मला दिसत होते. सहस्त्रारामधूनच सत्य जाणणे शक्य आहे. आणि एकदा सतय जाणून घेतले की सारे भम, चुकीच्या कल्पना, स्वतःहूरन करून घेतलेने अज्ञान इ. सर्व गळून पड़ते आणि जाणले तेच एकमेव सत्य आहे वाची खाची होते. हे सत्य कट तर नाहीच पण ते मिळवणेही अशक्य नाही. तुम्हाला आकलन होते. दुस्यावर हुकूमत गाजवप्याची इच्छा ही माणसामधील सर्वसामान्य प्रेरणा आहे. आमच्या देशातही काही जमातींना देशाचे विभाजनक करून स्वतःचे वेगळे राज्य हवे होते; त्यामागेही कलियुगाच्या दुष्ट चक्रापासून मानवजातीला कसे वाचवायचे हे काहीतरी महान कार्याची प्रेरणा नव्हती तर त्यांच्यातील काही दिसून येणार आहे. मग तुम्हाला समजून येते, की मानव त्याच्या नेत्यांना स्वतःसाठी अविकार व मानाची जागा मिळवण्याचा स्वार्थ होता आणि विभाजन झाल्याशिवाय तो सिद्धीस जाणार नाही हेही त्यांना ठाऊक होते. पण विभाजन झाल्यानंतरही त्यांच्या देशासमोरचे प्रश्न अधिकच गंभीर झाले आहेत आणि आर्यिक कमजोरी व विकासप्रक्रियेतील मंदीमुळे ्यांच्या समस्या बाढल्याचा आहेत. तोडण्याची ही भावना माझ्या ते मुळातच चुकीची आहे झाडावर उमलणारे फूल झाडातून मिळालेल्या जीवनरसामुळेच खुलते आणि सौंदर्य व सुगंधाचा आनंद पसरवू शकते. ते फूल कुणी तोडले की फक्त त्या झाडाचेच नव्ह तर त्या फूलावेही असल्यासारखे त्यांना वाटते. व्यानामध्ये तुम्ही स्वतःच्या गहनतेत नुकसीन होते. म्हणून आपण जोडण्याकड सतत लक्ष दिले पाहिजे व त्यासाठीच कार्य केले पाहिजे. सर्व चक्रांची पीठे सहस्त्रारात आहे है समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळेच सर्व चक्रांचे कार्य संलग्नपणे होत राहून त्यांच्या कार्यामध्ये एकसूत्रीपणा येतो. सहस्त्रारात कुण्डलिनी आल्यावर सर्व पीठांत प्रकाश पड़तों आणि एका माळेमधील एकच दो्यामध्ये गुंफलेल्या मण्यसारखे त्यांच्या कार्यात एकसूत्रीपणा येतो आणि परमचैतन्य सर्व चक्रांमधून एकत्रितपणे कार्य करू लागते. धेतला नाही तर काही काळानंतर तुमची व्हायब्रेशन्स बंद झाल्याचे एखाद्या चक्रावर शारीरिक, मानसिक किंवा भावनिक कारणामुळे तुम्हाला कळेल आणि स्व- स्वरूपाला तुम्ही विसरून जाल. म्हणून काही त्रास असे तर इतर चक्रे तो दूर करण्यासाठी प्रवत्नशील होताता आणि सहजयोगी एक परिपूर्ण व्यक्तिमत्त्व धारण करणारी अज्ञानामुळेच चुकीचया गोष्टी करत असतो. एकदा प्रकाश मिळाला आणि सहस्त्रारातून शक्ती वाहू लागली की तुमच्या चुका तुमच्या स्वतःच्याच लक्षात येतात; तुमचे दोष तुम्हाला समजतात आणि सामाजिक जीवनातील अपूर्णताही तुम्हाला समजते. तुम्ही 'सहज' बनावला शिकले पाहिजे. सहजामध्ये उतरल्यावरही बन्याच लोकांच्या भरामक कल्पना संपत नाहीत. या भ्रमसागरातून आपण बाहेर आहोत है ते विसरतात. याला कारण म्हणजे ते व्यान करत नाहीत; ध्यान म्हणजे एक कर्मकाण्ड ा उतरायला हबे तर तुमच्या सहस्त्रारांतून होणाच्या कार्यामध्ये तुम्हाना यश मिळणार आहे आणि निरासक्तता व सूततेच्या वरच्या पायरीवर तुम्ही येऊ शकणार आहात. हे ध्यानामनामबूनच होणे आहे. ध्यानामधूनच तुमची जाणीव (Awareness) आज्ञा-चक्र पार करून नि्विवार अवस्थेत तुम्ही सहस्त्राराम व्ये स्थिर होता. मग सहस्त्रीराची सत्यता, त्याचे साँदर्य तुमच्या स्वभावामध्ये, आचार- विचारामध्ये दिसुन येऊ लागते. सहस्त्राराचा असा उपयोग करून ध्यान करणे हे तुम्हाला फार आवश्यक आहे. ध्यानामधूनच सत्यप्रकाशाच्या सौंदर्यामधून तुम्ही तुमचे व्यक्तिमत्त्व प्रगल्म करू ३। चैतन्य लहरी ऑक्टोबर/नोव्हेबर /डिसेंबर ९८ शकाल. परमेश्वरी साम्राज्यात प्रवेश मिळवायचा असेल तर तुमच्या डोक्यांत येणारे विचार, साधारण माणूस स्वतः कशा ना जन्मोपासून सतत सर्वकाळ चालू असते, एका पाठोपाठ विचार येतच राहताते। आणि विचारांमध्ये माणूस सतत अडकलेला असती. त्यामुळे तुमचे मग तुमच्या, तुमच्या बित्त आज्ञाचक्र पार करून सहस्तरारत स्थिर होत नाही. म्हणून आपण कसले-कसले विचार करत आहोत इकईे पहात रहावे. कधी कबी स्वतःलाच रागबावे व विचारावे, "हे मी काय चालवले आहे? मला काय झाले आहे? मी असे का वागतो?" असे करू लागलात की विचार हळुहळू कमी होतील. तुमचे विचार अहेकार आणि नियमीतपणे व्यान केल्यावर आणि तुमचे सहस्त्रार पूर्णपणे कंडशनिंग असे दोन्हीकडून येत असतता आणि ते तुमच्यावर इतके प्रभुत्व गाजवत असतता की तुम्हाला आज्ञाचक्राच्या पार जाऊच देत नाहीत. म्हणूनच दोन बीज़-मंत्र-हम् व क्षम-है सांगितले आहेत: कशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करते असतो आणि है याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही. आज तुम्ही सवांनी मला बचन द्या तुम्ही नियमीतपणे रोज सकाळी किंवा संध्याकाळी ध्यान कराल. ध्यानावस्थेत उतरल्यावर तुमही परमात्वाच्या संपर्कामव्ये येता. कुटुंबाच्या किंवा तुमच्या राष्ट्राच्या हिताचे जे असेल तेच हे परमचैतन्य घडवू आणणार, नुसत्या ध्यानामधून तुम्ही या सर्वव्यापी शक्तीशी एकरूप होऊ जाता आणि तुम्हालाच है वरदान मिळण्याचे भाग्य लाभने आहे. उचडल्यावरच तुमची प्रगति होणार आहे आणि तुम्हाला सत्व समजणार आहे. सत्य हेच आहे, की ही परमेश्वरी शक्ती ह्हणजेच प्रेम आणि करुणा. परमेश्वर म्हणजे प्रेम आणि प्रेम म्हणजेच सत्य तेसुद्धा निरासक्त प्रेम, स्या प्रेमाला आसक्तीचा स्पर्शही नसतो. हे निरासक्त प्रेम, त्या प्रेमाला आसक्तीचा स्पर्शही नसतो. हे प्रेम फार शक्तीशाली असते. सहस्त्रार उघडल्यावरच तुम्हाला निरासक्तता म्हणजे काय ते समजेल, त्यासाटी घरदार सोडून पळून जावला नको, सहजामध्ये समाजापासून दूर पकुन जाण्याचा प्रश्नच नाही, त्याला मी म्हणेन. निरासक्तता म्हणजे दुस्याबद्दल आपल्यामध्ये कसल्याच भावना नाहीत, दुसर्यावद्दल प्रेम नाही असा नाही. उलट त्याच्या वेदना तुम्ही चांगल्या ओळखता; तुम्ही लोकांचे प्रशन, समाजाचे वा राष्ट्राचे प्रश्न कळकळीने समजता. पण अनासक्त झाल्यावर त्याचे हमू हा काण्डशनिंगवर आणि क्षम् हा अहंकारावर. म्हणून निर्विचार स्थिती मिळवणे आवश्यक आहे: तोच एकुलता तुमच्या आतमधील सूक्ष्म सद-वस्तु जाणण्यासाठी कुण्डलिनी आज्ञाचक्रातून बर यायलाच हवी, आणि त्यासाठीच ध्यान करायला हवे. स्वतःबहुल पुर्ण आत्मविश्वास ठेऊन ध्यान करून तुमचे सर्वव्यापी शक्तीबरोबर समर्पित झाल्यास आज्ञाचक्र उपडले जाते. तुमचे सहस्त्रार तुम्हाला परमचैतन्याकडून ही मदत देण्यासाठी आतुरच असते आणि ही साती चक्रे तुमच्यासाठी कशी निरासक्त कुण्डलिनीकडून सहस्त्राराचे पोषण करून घेण्याचा एक य्याय आहे. पळपुटेपणा कार्याचित होतात है पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. विश्वातील प्रत्येक चदनेमध्ये, प्रत्येक माणसामध्ये, फुला - तुम्हाला खरे आकलन होते. या सर्वव्यापी शक्तीवर तुमची फळांमध्ये, नैसर्गिक प्रक्रियांमध्ये असे सर्व ठिकाणी या प्रामाणिक व परिपूर्ण श्रद्धा असली की ती शक्ती या सर्व प्रश्नाची परमचैतन्याचाच हात असल्याचे तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल, अशी तुमचा अहंकार वरघळण्याची सुरुवत काहीच अशक्य नाही, तुम्ही फक्त तुमचे प्रश्न त्या शक्तीवर होईल; त्याला या परमचैतन्यामध्येच विरधळून टाकायला हवे त्याचा अहेंकार आणि त्यामुळे सहजयोगी म्हणून तुमची स्थिती वर येण्याला फार मदत होईल. तुम्हाला खूप शक्त्यां मिळतील. पण तुम्हाला त्याचा गर्व गीतमध्ये श्रीकृष्ण म्हणतता धर्मानु होणार नाही. तुमची निर्मिती-क्षमता खुपच बाढेल. पण सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही एक वैश्विक व्यक्तिमत्त्व बनून जाल; प्रत्येक देशांच्या प्रश्नांकडे, प्रत्येक संस्थेच्या प्रश्नांकडे तुमचे लक्ष जाईल आणि त्यांचे तुम्हाला बरोबर आकलन होईल: शिवाव इतर लोक जसे त्या समस्यांमधूनच स्वतःचा फायदा कसा करता बेईल अशा व्यान करणे महत्त्वाचे आहे. कारण सामान्य माणसाला ऐरवी ही दृष्टीने त्या प्रश्नात लक्ष जाईल आणि त्यांचे तुम्हाला बरोबर आकलन होईल; शिवाय इतर लोक जसे ल्या समस्यांमधून स्वतःचा फायदा कसा करता येईल अशा दृष्टीने त्या प्रश्नांना लक्ष घालतात तसे न करता तुम्ही ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने विचार करान. तुमच्या मनाबर आणि बुद्धीवर आता या परमचैतन्याची हुकुमत प्राचिती येऊ लागली की जबाबदारी घेते आणि तिला, ती सर्व शक्तीमान असल्यामुळे तिला सोपवायचे, सर्वसामान्य माणसाला, कण्डिशनिंगमुळे हे जमणे अवघड वाटते. की, "सर्व परित्यन्तय." धर्म म्हटला की, पति-धर्म, पतल्नी-धर्म, समाज-धर्म, राष्ट्र-धर्म इ. पण है सर्व धर्म परमेश्वरावर सोपवायला ते सांगतात, हेच आपल्याला शिकावचे आहे. ही सर्वव्यापी परमेश्वरी शक्तीच सर्व प्रश्न सोडवणार आहे ही श्रद्धा आपल्याला मिळवली पाहिजे. त्यासाठीच स्थिती प्राप्त करून घेणे अवघड आहे. तासनुतास ध्यान करा असे मी म्हणत नाही तर स्वतःवर व सर्वव्यापी दैवी शक्तीवर पूर्ण यद्धाटवून ध्यान करा. ज्यांचा स्वतःवर आत्मविश्वास नाही त्यांच्या हातून काहीच घडणार नाही. जे पूर्ण शरणागत व समर्पित आहेत आणि ज्यांना आत्मविश्वास आहे त्यांनाच परमचेतन्यावर पूर्ण भरवसा टेबणे जमेल. नुमच्या आणि तुमचे सहस्त्रार त्या परमचैतन्याने बहात असेल तर कार्य कसे घटित होते हैं पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. तुमच्या सहस्त्रारामध्ये येणारी अडचण म्हणजे आज्ञेमधून असल्यामुळे तुम्ही खूप बलशाली व्हा. पण काही गोष्टींची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. सर्वप्रथम राग व क्रोध. ही एक भवानक प्रवृत्ती माणसामध्ये असते. राग येणे हा उपडउघड मूर्खपणा आहे. कुणावरही तुम्हाला रागावण्याची जरूरच नाही. रागामुळे तुम्ही स्वतःचेच नुकसान करून घेता, सर्वंध अवतीभवती ही परमचैतन्यरुपी शक्ती असेल ४ चैतन्य लहरी ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर ९८ काय याटेल ते करा. पण है स्वातंत्र्य बाजूला ठेऊन त्या परमेश्वरी शक्तीचा आदर तुम्हाता राखायला हवा. त्यासाठी तुमचे सहस्त्रार फार महत्त्वाचे आहे. कुण्डलिनीकडून त्याचे अधिकाधिक पोषण करण्यासाठी तुम्ही ध्यान करून ते स्वच्छ ठेवले पाहिजे. समृद्ध केले पाहिजे. व्यानाशिवाय दुसरे काही बा औपवारिक प्रकार करायची जरूर नाही. निर्विचार अवस्था आली की तुमचे व्यान लागत असल्याचे नुम्हाला समजेल, एकदा पूर्ण निर्विचारावस्था आली की तुम्ही परमेश्वरादरोबर एकरूप होऊन तोच तुमचा साभाळ करतो आणि तुम्ही पूर्णपणे सुरक्षितता मिळवून परमचैतन्याच्या आशीर्वादाचा आनंद मिळवता. वातावरण विघडबता आणि एकमेकांचे नाते-संबंधही बिवडवता राग आलाच तर धोड़ा वेळ शांत बसा व राग का यावा असा स्वतःदेरशीच विचार करते रहा. रागावृन प्रश्न सुटत नसतात हैं रक्षाते व्या तुम्ही विशेष लोक आहात आणि तुमचे सहस्त्ार उघडले आहे ही गोष्ट समजून व्या व लक्षात घ्या. तुम्ही आता प्रमेश्वरी साम्राज्याच्या मार्गावर आला आहात आणि त्या साम्राज्यात तुम्हाला प्रवेश मिळवायचा आहे. तुम्ही समजून घ्यायना हवे की तम्हाला त्या परमेश्वरी शव्तीच्या इच्छेनुसारच जीवन व्यतीत करायचे आहे. त्या शक्तीच्या संघरकति सतत राहिलात की तीच तुमचा साभाळ करणार आहे. ती कालातील आहे आणि महाशक्तीशाली आहे फाक्त विनाशाची शक्ती तिच्याजवळ नाही. तुम्हाला स्वतःचाच विनाश करायचा असेल तर ते पूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला आहे; मग संक्षिप्त ওও ॐ अमृत-वाणी ® सहजयोग माणसाला कार्यक्षम (यरपओवत्र) बनवतो. मग ती व्यक्ती सत्याच्या बाजूने उभे राहण्यास कचरत नाही. त्याचा कूर्ण दुरुपयोग करु शकत नाही. आधुनिक कलियुगाचा काळ हा आंतिपूर्ण व अनैतिकतेचा आहे. जेव्हा असत्य हे मानवी स्वभावाचा भाग बनने तेव्हा पेशाच्या व तथाकवित सत्तेच्या चिखलात उच्च मूल्यांचा हास होतो. म्हणून सहजयोग्याचे कार्य जगातील प्रत्येक स्तरांवरच्या सर्वांची मुक्तता करण्यासाठी आहे. सहजयोगी : सहजयोग्यांना घर्मग्रंथांबिषयी, होऊन गेलेल्या अवतारी व्यक्ति, प्रेधित, द्रस्टे आणि साक्षात्कारी जीवांविषयी पूर्ण माहिती असावी. अच्यात्म प्रगत होऊन अंतिम पतिवर्तनाच्या (बकअे-बमाजतणम) स्थितीपर्यंत कसे आले तो सर्व इतिहास त्यांना पूर्णपणे (सहजयोग श्री माताजी (सहज-संस्कृति : श्री माताजी) ज्ञात असाबा. शास्त्रांचा व घर्मग्रथांचा सखोल अभ्यास करावा. सहजयोग पूर्णपणे समजून ध्या; श्रद्धा बाळगा आणि जाहीर करा. सर्व जगामच्ये परिवर्तन घडबून आणणे हे तुमचे ध्येय आहे. तुमच्यामध्ये परिवर्तन झाले की आपोआप इतरसंमध्येही तसे होईल. मग सगळीकडे प्रकाश, शांति आणि आनंद होईल. (दिवाळी पूजा ९६) आपण सर्वांनी सामूहिक बनले पाहिजे. कशाबद्दलही कूबुर करता कामा नये, अटी बाळगता कामा नये. सामूहिकतेचा आनंद उपभोगला पाहिजे. सामूहिकतेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करु नका. सामूहिकतेतील तुमचे अस्तित्व असे हवे की दुसर्या व्यक्तीला (बुद्ध-पूजा ९८) ॐ तुम्ही ध्यानाला सुरुवात करता तेव्हा परमेश्वराकडे जाण्याचा एकट्चाचा प्रवास सुरू होतो. तेथे पोचल्यावर तुम्ही सामूहिक बनता. एकदा तुम्ही आत्मा बनलात की सर्वत्र व्यापकता येते. मग आत्म्याच्या डोळचांमधून तुम्ही पाहू लागता. आणि शांति व आनंद एवढेच (ध्यान : ८३) तुमचे आपापसातील संबंध, देवाण-घेवाण, भाषा, भजने इ. मधून स्वांनी एकमेकांच्या संपर्कात या आणि शांति, सत्य, प्रेम, (श्रीकृष्णपूजा ९४) सहजयोग साधुसंतांचा असला तरी सन्याशांचा नाही. समाजात राहून, समाजाची प्रगति करुन, लोकांच्या विचारांची प्रगति करुन शेरे भाषण : ९०) घडवून आणले नाहीत. दुसऱ्याला मदत केली नाही तर घ्यानाचा, पूजेला नवरात्री-पूजा ९६) तुमच्या सान्निच्याचा आनंद मिळावा. त्या स्थितीमध्ये राहते. करुणा व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सहजयोग सगळीकडे पसरवा. समाजाला मदत करणारा असा सहजयोग आहे. तुम्ही दुसर्याला चैतन्य दिले नाही, दुसऱ्यामध्ये परिवर्तन येण्याचा काय फायदा ? नुसते बरे वाटते, आनंद होतो एवडाच? असे सहजयोगी बेकार आहेत. ५. चैतन्य लहरी ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर ९८। श्री आदी दशक्त या प्रचंड घोक्याची श्री मानाजींना पूर्ण कल्पना आहे. त्वांचे कार्य सर्वच्या सर्व मानवजातीच्या कल्याणाचे आहे व नहणूनच ते एक अवतार-कार्य आहे. एवईे प्रचंड आव्हान मानवी शक्ती पेलून धरण्यास असमर्य आहे य त्यासाठीच आदिशक्तीचे अवतरण ही आजच्या काळाची गरज आहे आणि श्री माताजी हेव ते अवतरण आहे. न्यांनी एकट्यांनी है महाकार्य पेलले आहे वावरूनच है सिद्ध होते. सहजायोगामधून श्री. माताजी है कार्य करत आहेत. सहजयोग ही आत्मसाक्षात्कार प्राप्त करून घेण्याची अगदी सोपी अशी पद्धत आहे. आत्मिक शांतीला आत्मसाक्षात्काराशिवाय दुसरा पर्याव नाही. 'सहज याचा संस्कृत-अर्थ उत्स्फूर्त असा आहे, अर्थात जे मानवामध्ये जन्मापासून आहे आणि 'योग म्हणजे आत्मापरमात्थाची भेट, मानवाच्या मज्जासंस्थेमच्ये काही शक्तीची कंद्र (Energy Centers) आहेत, त्यांना योग परिभाषेत 'चक्रे' म्हणतात. या चक्रांकड़नच माणसाचे शारीरिक मानसिक, बौद्धिक व अध्यात्मिक पोषण होत राहते. प्रत्येक वक्रांमध्ये विविध देव-देवतांची शक्ती प्रस्थापित असते. प्रत्येक योगसाधनेचा उद्देश या चक्रांच्या कार्यावर ताबा मिळवणे व त्याद्वारे प्रत्येक मानवाला त्याच्यामधील आत्याची जाणीव घटित करून देणे हाच असतो सहजयोग पद्धती नावाप्रमाणे अगदी सहज व सोपी आहे आणि कुणालाही ती बिनासायास अमलात आणण्यासारखी आहे. मानवामध्ये अंतभूत असलेली सुप्त शक्ती जागृत करण्याची ही कला आहे. या शक्तीलाच 'कुण्डलिनी' म्हणतात. मानवामध्ये पाटीच्या कण्याच्या शेवटी असलेल्या माकडामध्ये सुप्त स्वरूपात तिचे वास्तव्य असते. कुण्डलिनी जागृत करणे है एखाद्या उपकरणावा प्लग विद्युतशक्तीला जोडण्यासारखे असंते. कुण्डलिनी जागृत झाल्यावर शक्ती प्रवाहित होते आणि ती टाळूमधून बाहर पडल्यावर सर्व्यापी शक्तीमध्ये मिसळते. (योग) आणि बंडगार चेतन्य -लहरी आपल्याला टाळूवर व हातांच्या तळव्यांवर जाणवू विश्वनिर्मितीच्या आधी ॐकार आणि आदि-शक्ती यांचे एकत्रितपणे बरोबर प्रगटीकरण झालें. त्यानंतर श्री आदिशक्तीचे भृतलावर कालानुरूप वेगवेगळ्या स्वरूपामध्ये अवतरण घडून आले उदा. प्रभु रामचंद्रांचे अवतरण, त्यावेळी रावणाच्या रूपाने राक्षसी प्रवृत्तीचे थैमान चालले होते; रावणाच्या राक्षसी कुत्यांना कसलीच मर्यादा नव्हती. या राक्षसी शक्तीचा नायनाट करणे ही त्या काळाची फार मोटी गरज होती आणि त्यासाठीच प्रभु रामचंद्रांचे मानवस्वरूपामध्ये अवतरण झाले आणि त्यांच्याबरोबर साक्षात् श्री आदिशक्तीचे तव्यांची पत्नी सौता म्हणून अवतरण झाले. रावणरूपी दुष्ट राक्षसी शक्तीचा नायनाट करण्याचा एकमेव हेतूने हे अवतरण झाले. अर्थात हे श्री विध्णूच्या महकार्याचा एक अंश असे कार्य होते. यालाच अवतार-कार्य असे संबोधिले जाते आणि त्या कार्यसमाप्तीबरोबर अवतार रुपाची समाप्ति झाली. त्यानंतरच्या श्रीकृष्ण आणि त्यांची शक्ती राधा के अवतरण होण्याच्या प्रसंगीचा काळ खुप बदलला होता. रावण हा एकटाच एक असा राक्षस होता पण त्या काळी कौरवाच्या रूपाने अनेक राक्षसी शक्तींचा ा धुमाकृळ चालू झाला होता. आणि या राक्षसी शक्तीची व्याप्ति प्रचंड वाढली होती. दुयोधन हा या शक्तींचा नेता होता आणि त्वाच्या नेतृत्वाखाली अशा अरनक राक्षसी शक्तींनी थैमान मांडले होते; एक प्रकारे दुष्ट शक्तींचा एक समाजच बनला होता. या सर्वव्यापक स्वरूपात माजलेल्या राक्षसी शक्तींचा नायनाट करणे हाच श्रीकृष्णाच्या अवताराचा उद्देश होता आणि त्यासाठी सुध्ट आणि दुष्ट याच्या संघर्धामधून दुष्ट नेस्तनाबूत करणे असे व्यापक स्वरूप या अवतारामध्ये होते. या दृष्टीने पाहिले तर संबंध 'महाभारत' ही कथा याच संघांची आणि त्यातून सुष्ट (सत्य) शक्तीच्या विजयाची गाथा आहे. आजच्या सांप्रत काळीही या दुष्ट शक्ती अधिक फोफाबून जगभर कार्यान्वित असल्याचे आपण पाहतो. त्यांच्या अनेक अघीरी आणि राक्षसी कारवाया चालत असल्याचेही आपल्याला दिसून येते. अशा या जगभर पसरलेल्या राक्षसी शक्तीना नष्ट करणे हे आजच्या काळाचे फार मौटे आव्हान आहे. आणि व्यासाठीच महाशक्तीला मानव- स्वरूपात पृथ्वीवर यावे लागले. अर्थात आधीच्या अंशअवताराऐवजी पूर्णावतार धारण करावा लागला. ही सर्व मानवसमाजाची जरुर होती. आदिशक्ती श्री माताजी निर्मला देवी हाच हा पूर्णावतार आहे. आज अशा शक्तीच्या मानवी अव्ताराची जरूर असण्याचे कारण आज सर्व मानवजात कमालीच्या अंशात व मानसिक हतबल अवस्थेला आली आहे. त्यामुळे माणूस मानसिक संतुलन गमावून बसला आहे. त्याला भविष्यात काहीच आशादायक वातावरण होण्याचे लक्षण दिसत नाही. उलट भविष्यात त्याला सर्वत्र अँधार, निराशा व मोकळीच आहे असे वाटत आहे. आज त्याला मानसिक शांती व संतुलन परत मिळवून देण्याची नितांत गरज आहे म्हणजे तो आपल्यातील अंतर्भूत शक्ती जागवून सत्य जाणण्याची क्षमता मिळवू शकेल. हा फक्त भारताचाच नव्हे तर जगामधील सर्व देशांचा प्रश्न आहे: विकसित देशांसव्ये माणसांच्या भौतिक गरजा पूर्ण झालेल्या असल्यामुळे त्या लोकांना याची जास्तच गरज आहे. सध्याची ही समस्था एक जागतिक समस्या आहे. लागतात. कुण्डलनी जागृतीचाही अनुभूति एक असाधारण अनुभव आहे. आणि मानवाच्या उक्कांतीमधील तो शेवटचा टप्पा आहे. पूर्वीच्या काळी हो अनुभव सर्वसाधारण मानवांना उपलब्ध नवता. श्री माताजी निर्मला देवींनीच है अलौकक असे कार्य केले आहे, संपूर्ण मानवजातीच्या उद्धारासाठी त्या है कार्य करत आहेत. अर्यात है अवतार कार्य आहे त्यांच्यामधील अनन्यसाधारण शक्तीद्वारे त्या है करतात; सहज आणि उत्फूर्तपणे कार्य करणारी ही यंत्रणा हीच या कार्याचे गमक आहे. विशेष म्हणजे या साधनेला धर्म, जाती, भाषा इ. काहीही भेद आइ वेत नाहीत कारण है ईश्वरी कार्य आहे आणि मानवांनर्मित कुठलीही व्यवस्था त्याच्या आड येत नाही. संपूर्ण मानवजातीच्याच उत्द्धाराचे हे कार्य आहे श्री माताजी, साक्षात् प्रेमस्वरूप असल्यामुळे त्याच हे अलौकिक कार्य करण्यासाठी समर्थ आहेत आणि त्यांच्याकइनच मानव उत्क्रांतीचा हा टपा पार करू शकणार आहे. संदर्भ : संगीत आणि सहजयोग ले : श्री. अरूण आपट ६ .০০ चैतन्य लहरी ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर ९८ गुरुपुजा स्नू प. पू. श्री माताजी निर्मला देवींचे भाषण (सारांश), कबेला २२ जुलै ९८ वैतन्य जाणले आहे, चैतन्यलहरींमधून तुमची जाणीव सूक्ष्म झाली आहे व त्याचे सर्व ज्ञान तुम्हाला झाले आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीबद्दलचे सत्य तुम्ही जाणू शंकता. एखाद्या व्यक्तिबद्दल तुम्हाला काय जाणवते याची ब्चा कारायची तुम्हाला जरूर नाही कारण तुम्ही त्याला सामोरे जाऊ शकता, त्याला त्याची चूक स्पष्टपणे दाखवू शकता व सुधारणा करायलाही त्याला सांगू शकता. तुमच्या जबळ सहजयोगामध्ये इतर गुरुपेक्षा आणखी काहीतरी आहे: ते गुरु खुप कडक होते. हातात ते संदेव छड़ी टेवत असते. त्याचा चालताना आधार म्हणून व तसच शिष्यांना मारण्यासाठी ते उपयोग करायचे, त्यांचे शिक्य त्यामुळे गुरुला खूप घाबरते, याचे मी एक उदाहरण देते. भारतामंध्ये भसा एक गुरु होता. एकदा त्यांचा एक शिष्य एका सहजयोगिनीकडे येऊन म्हणाला माझ्या गुरुना संदेश मिळाला आहे की आযदिशोक्त तुमच्याकडे रहायला येणार आहे. हे खरे आहे का?" तिने हो म्हणून सांगितल्यावर त्याने आदिशक्तीना त्याच्या गुरुंच्या आधमाला भेट देण्याची विनंति करण्यास सोगितले. तिने "मो माताजींना विचारून बघेन" असे उत्तर दिले नंतर तो शिष्य आमच्या एका तियल्या सगळ्यांची कृण्डलिनी पगत झाल्याचे पाहून त्याला आ्चर्य बाटले. त्याचे गुरु अमरनाधला रहायचे: ते आणि हा शिष्य अबरनाथचा होता. त्याने मला आश्रमांत येण्याबद्दल विचारल्यावर मी होकार टिला. मग मी तिथे गेले त्यांनी मला आदरपूर्वक बंदन केले व माझ्या पाया पडले. नंतर परत येत असताना तो शिष्य मला म्हणाला, "माझ्या गुरुना साँगू नका पण माझे आज्ञाचक्र फार खराब झाले आहे. ते कृपा करून टीक करा. " मग मो पुन्हा या गुरुव्या आधमात गेले आणि त्या शिष्याची आज्ञा टीक का करत नाही असे त्या गुरुला विचारले ते ्हणाले "मी का म्हणून त्याची आज्ञा टीक करायची ? माझी आज्ञा टीक करायला कोणी आले नव्हते, मलाच आत्मपरीक्षण करुन ती ठीक करावी लागली. मग त्याची आज्ञा त्यानेच टीक केली पाहिजे. तुमची गोष्ट वेगळी आहे. तमही आई आहांत व तुमच्यातील प्रेमभावनेतून तुम्ही इतरांना ठीक करु शकता. मला तसे जमणार नाही. "मग मी "तुम्ही गुरु कसे असे त्याला विचारले तर तो म्हणाला "शिष्याला मार्ग दाखवणे है आमचे काम आहे. त्याचे चित्त टीक नसेल, आज्ञा विघडली असेल तर मला त्याची पर्वा नाही. मी त्याना मार्ग दिला आहे. आता पुढे त्यांचे त्यांनाच करायचे आहे; त्यांनी कष्ट घेतले पाहिजेव त्यांनीच आत्मपरीक्षण करुन स्वतःला ठोक केले पाहिजे. मी त्यांचे आज्ञाचक्र का म्हणून उघडायचे ?" मग मी ते काम करु का असे त्यांना विचारले तर ते हो म्हणाले. तरी पण म्हणाले 'तुम्ही त्याची आज्ञा ठीक केलीत तर तो आणखी खाली जाईल." मग मी म्हटले की "काही हरकत नाही, नाही तरी तुम्ही कुणाची आज्ञा ठीक करत नसल्यामुळे तुम्ही पण अडकून बसलाच आहात." मग मी त्या शिष्याची आज्ञा ठीके करुन उघडली, नंतर मला त्या शिष्याकडून आज आपण गुरुपूजेसाठी इथे जमलो आहोत. गुरु असणारी त्यक्ति इतराना आपल्याकईे खेचून वेते. इतरांना आकर्षित करते. हीच एक गुरुल्वाकर्षणाची ज्क्ति प्रकारच वजन असतें, भूमातेच्या खेचून म्हणतात. त्यामुळेच आपण जमिनीवर उभें राहू शकतो; एरवी असे नसते तर आपण कुठेही फेकलो गेली असतो. कारण पृथ्वीलाही गति आहे. (ती फिरत असते) तरीही या गुरुत्वाकर्षणामुळे आपण तोल संभाळून उभे राहू शकती. गुरुमध्येही ही खेचण्याची शक्ति (gravity) असायला हवीं; त्यांचा दुसरा अर्थ एक प्रकारचे दडपण, स्वतःबद्दलची बोग्य जाणीव आणि स्वतःच्या जबाबदारीवे भान, ग्वणून गुरु नेहमी कठोर असतो. आजकालच्या जीवनांत लोक सतत धावपळ करते असतात, धडपड़ करते असतात, आस्थिर असल्यामुळे छोट्या - छोटया गोष्टीमुळेही उसळतात. बेकार लोकांशी संबंध आली तर अस्वस्थ होतात. आपल्यामधील gravity कमजोर झाल्यामुळे है त्रास होतात; ज्याची gravity चांगली आहे तो कशानेही चिड़त नाही, उसळत नाही, तसाचे अवाजवी घड़पड करण्याच्या फेदात पड़त नाही पण त्यावरोबरच तो आनंदी व समाधानी असतो. अर्वात तो सतत मध्या मध्ये असतो. है आहे. अर्थात अशा व्यक्तिला एक न घेणार्या शक्तीला गुरुत्वाकर्षण प्राग्रामला बेऊन मला भटना, एक प्रसिद्ध तौर्थकषेत्र आहे. गुरुपद कसे मिळवायचे? सहजयोग्यांनी है समजून घेणे फार महत्त्वाचे आहे, पुष्कळाना वाटते की आपण गुरु झालो, त्या नादींत ते वेईेवाकडे वागतात आणि त्यामुळे त्यांनी स्वतःचेरच नुकसान करुन घेतने आहे. म्हणून सहजयोग्यांसाठी सर्वात महत्त्वाची व जरुरीची गोष्ट म्हणजे त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. केवळना नावाखाली म्हणा, किंवा लोकाना खूप करण्यासाठी म्हणा., जो रयतःच्या प्रतिष्ठेला शोभणार नाही अशा गोष्टींच्या मागे लागतो तो कधींच असणार नाही. त्यासाठी त्याला सहजमध्ये, त्याच्या मुल्यांचे पालन केरून, स्थिर झाले पाहिजे. आत्मपरीक्षण केल्याशिवाय है जमणार नाही; तुम्ही कुठे चुकत आहात आणि तुम्हाला काय करायला हवे हे लक्षात येणार नाही. आणि हे तेव्हांच शक्य आहे जेव्हां तुम्ही स्वतःला सतत सुधारण्याचा हे. गुरु प्रयत्न करते राहता. सर्व प्रथम लक्षांत घ्यायची गोष्ट म्हणजे सर्व मोटमोट्या संतांनी आपल्या गुरुलाच सर्व श्रेय दिले आहे. भारतात ज्ञाने वर नाबाचे महान संत होऊन गेले, त्यांनी गुरुबद्दल खूप लिहून ठेवले आहे: गुरु हा दष्टा असता म्हणून गुरुला कधीही आव्हान देऊ नये. तसे केले तर तुम्ही कधीच शिष्य बनू शकणार नाही. दुसरी गोष्ट सांगितली की तुम्ही गुरुवरोबर अयोग्य वर्तन करु शकत नाही, तुमचा राग त्याच्यासमीर उघड करु शकत नाही. तसे केले तर तुम्ही गुरु कधीच होऊ शकणार नाही. उलट खालच्या थराची व्यक्ति बनणार, या व्यतिरिक्त त्यांनी असेही सांगितले आहे की तुमचा आणखी कोणी, मग तो कितीही थोर असला, गुरु असू शकते नाही. मी तर असे म्हणन की तुम्ही सर्वांनी चैतन्य लहरी ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर ९८ समजले की हा गुरु त्याला उलटे टांगवून ठावल असे व कधी कधी त्यांचे डोके खालच्या पाण्यात बुडेल इतकी ती दोरी खाली आणत असे! मग मी पुन्हां त्या गुरुला त्याचे कारण बिचारले तर तो सिगरेट ओढत असल्याचे त्या गुरुने सांगितले. म्हणजे आज्ञा ठीक करण्याचे कसले हे क्रूर प्रकार !त्यांची धारणाच अशी होती की असे कठोर बागवल्याशिवाय शिष्यांची उन्नति होणार नाही आणि क्षमा करते गेले तर त्यांची जास्तच अरधागति होईल! मला या प्रकाराचे व विवाराचे फारच आश्चर्य वाटले. ही वागणूक बरोबर नाही, शिष्यांना त्यांच्या चुका समजावून प्रगत्ति करुन घेण्याची संधि दिली पाहिजे असेच माझे मत आहे. हे धरणीमानेसारखे तत्त्व आहे, तिच्यामूळे बीजाला अंकर फुटतो, फुले - फळे तयार होतात. है सारे आपोआप होत असते. पण शिष्य-मंडळी म्हणजे झाडे नव्हेत तर ती माणसे आहेत; आणि त्यांना स्वातंत्र्य आहे. त्यांच्यात राक्षस असले (Devil) तरी मी ते सांभाळू शकते आणि सहजयोग चेऊनही ज्यांना राक्षसच बनायचे आहे त्यांना सोडून द्या. मी अशा अनेक कठोर बागणूक ेणा्या गुरुंना भेटले आहे; त्यांच्यावह्दन पूर्णपणे आज्ञापालन, पूर्ण शरणागती, कमालीची नम्रता पाळावी लागते. त्यांच्यासमोर एकादा शब्द बोलणे [दूरच पण नुसति असंमति दर्शवणेसुद्धा प्रकारची भीति असायची, शिष्यांनी जरासुद्धा अयोग्य वाग नवे म्हणून ही शिस्त व कठोरपणा बाळगला जाई. काल्याण आहे. तुम्हाला शिकण्यासाठी आहे, तुमच्या उन्नतीसाठी आहे. असे केल्याने गुरूचे सर्व गुण तुमच्यामच्ये उतरतात. गुरु कधीही अकाइ तांडव किंवा कुरकुर (Fuss) करणार नाही. मला असेच घर हवे, मला है चालत नाही. अमके आवडत नाही असले प्रकार त्याच्याजवळ नसतात. असल्या आवडी- निवजीव्या पलीकडे जो गेलेला नाही तो मुरु होऊ शकत नाही. या सवयी सोडण्याचा तुम्हीही प्रक्न केला पाहिजे. त्वांच्यामुळे तुम्हालाच बास होती. सगळ्या प्रकारच्या सवयी सुटल्या पाहिजेत; गुरुने कसल्याही सवधीपासून मुक्त असले पाहिजे; गुरु बनण्यासाठी सर्वप्रथम आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे गुरु कालातीत असला पाहिजे. समजा कुठल्या ठिकाणी बेळेचर जायचे असेल तर त्यंची धावपळ होता कामा नये मला जरी कुठे जायवे असते तेव्हा सर्वजणांची धावपळ सुरु होते. मला ते समजत नाही, मला जाबचे अहे, तुम्हाला नाही मग तुम्ही कसली काळजी व धावपळ करता ?ै कुठल्या समारंभाला जायचे असले की लोक बेचैन होऊन गडबड करतात. आजकाल है फारच आहे. पूर्वी इतके नव्हते. अशा गोष्टींमध्ये तुम्ही अइकून बसलात तर तुम्ही कालातीत होणार नाही, पण एकदा कालातीत झालात की कालावर तुमचेचे नियंत्रण वेते. एक उदाहरण सांगते कबेलामध्ये एकदा एक लहान मुलगी पड़ली. त्याचवेळस मी अमेरिकेला निधाले होते आणि खोलीवाहेर चेऊन पाहते तो हा अपवात मीं म्हटले काळजी करण्याचे कारण नाही, मी हिला आधी ठीक करते. लोकांना माझ्या विमानाची काळजी बाटून ते अस्वस्थ झालें पण मी शांत होते आणि इ्या मुलीला ट्रीटमेंट देऊन अध्ध्या तासाने मी निघाले. विमानतळावर पोचल्यावर समजले की आमचे विमान नादूरुस्त झाले आहे. पण त्यांनी त्यांच तिकिटावर अमेरिकेला जाणाच्या दुसर्या विमानांत आमची व्यवस्था केली. आरीचे विमान न्यूयॉर्कला जाणारे होते तर है वॉशिंग्टनला; पण तेही चांगलेच झाले, वॉशिंग्टन विमानतळांवर कस्टमचा इतका त्रास नसतो व गर्दीही कमी असते. मुद्दा हा की सर्व काही चांगल्या प्रकारच धडून येते आणि तुम्हाला योग्य तेच योग्य वेळो घड़ून यते माइया अनुभवावरुन मी खात्रीपूर्वक सांगते की वेळेची (time) काळजी करणें हो एक डोकेदुखीच आहे. जेवा तुम्ही ती काळजी परमचैतन्वावर सोपवता तेव्हां प्रत्येक गोष्ट तुमच्या लीडर बनण्यासाठी, लीडरशीप टिकबून ठेवण्यासाठी कुठे-कुठे चांगल्यासाठीच घडून येते. आणि जरी तसे झाले नाही तरी न्यामध्ये असे राजकारण चालते. असल्या कुठल्याही कृत्यांमुळे तुम्हाला कधीही तुमची कसोटी पाहिली जातें हे पण तुम्ही लक्षांत घ्या. न्हणून जे होत असते त्याचा स्वीकार करावला शिका. म्हणून निरासकतता (detatchment) तुम्ही बाणाबली पाहिजे: ते मिळवले की तुम्ही कोणी नेमतील अरशी भीति वाटते. सहजयोगामध्ये कसलीही भीति गुणातीत होता त्रिगुणांमध्ये सत्यगुण सगळ्यांत चांगला, पण बरेच वेळा तुम्ही तमोगुण किवा रजोगुणांच्या आहारी जाऊन डायोकडे किंवा उजवीकडचे झुकता. उजवीकड़चे (रजोगुणी) झालात की तुम्ही प्रमाणाबाहेर कार्य करु लागता, त्यामुळे तुम्हाला थकवा येतो, वेगवेगळे आजार उद्भवतात, तुमचे तुमच्या कुटुंबाचे त्रास वाढतात, जावीकडचे (तमोगुणी झालेल्या माणसांना अंधाराची भीती बाटते आणि उत्तरोत्तर विचित्र वागू लागतात, लोकांना वाईट वागणूक देऊन त्यांना छळण्याची प्रवृत्ति बळावते आणि ते गुपचूपपणे चालते. रजोगुणी माणसाला प्रत्येक व्यक्तिने ते मानलेच पाहिजे. असे आज्ञापालन केले नाही तर तुम्ही बाबतीन स्वतःचे मत असते आणि तेच ते इतरांवर लादू पाहतात. जे लोक ते ऐकत नाहीत त्यांच्याशी त्याचे जमत नाही. लोकांबरोबर त्याला लोक तुगची आज्ञा कशी पाळणार? है आज्ञापालन करण्यात तुमचेच चांगले संबंध जमवता वेत नाहीत आणि एकण परिणाम म्हणजे तो अशक्य होते; त्यांच्याबद्दल शिष्यांना एक आपल्याला गुरुपासून खूप अपेक्षा असतात. आपण त्यांना बडील-माता-मित्र अशा सर्व दृष्टिकोनातून बघती. गुरूच आपले सदव रक्षण करत असती, आपल्याला मार्गदर्शन करत असतो. आपल्या उन्नतीसाठीच झटत असतो. गुरु हा असाच असायला इवा, त्याचबरोबर शिष्यांकडून सखुप अपेक्षा असतात. प्रधम म्हणजे तो आतून बाहेरुन पूर्णतः शुद्ध असला पाहिजे, अव्यात्मिक उच्च पातळीवर यायची त्याला शुद्ध इच्छा हवी. अशी शुद्ध इच्छा नसेल व इतर काही उद्देश मनात असेल तर कशाचाही उपयोग नाही. आता काही लोक सहजयोगातही नाव कमवायचे, अधिकार मिळवायचा. सर्वांवर गाजवायची अशासाठी प्रयत्नशील असतात. तसेच काही लोक सहजयोगांती पैसा कसा मिळवायचा हे बघत असतात. काहीना इथेही राजकारण करायचे असते. हुकुमत उन्नति (Ascent) मिळणार नाही. तुम्ही इथे अध्यात्मिक उन्नत जीवन मिळवण्यासाठी आलेला आहात. लीडर लोकांनाही आपल्याजागी दुसरा कुणाला वाटायला नको: भीतीला सहजयोगांत स्थान नाही. आत्मपरीक्षण हाच उपाय आहे. आत्मपरीक्षणांतुन आपण काय करत आहोत, आपण किती नम्र आहोत, जे काम सांगितले जाईल ते मनापासून आपण करतो का इ. गोष्टी आत्मपरीक्षणांतूनच कळतात. उदा. मी कधी एखाद्याला अमुक-अमुक टिकाणी जायला सांगितले तर काही ना काही सबब सांगतात. हे बरोबर नाही, कुणाला कुठे जायला सांगितले तर त्याच्यामागे काही तरी हेतु असतो असे समजून त्या उन्ततासाठी गुरु होऊ शकणार नाही; तुम्हीच जर आज्ञा पाळली नाही तर दुसरे ২ ८ चैतन्य लहरी ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर ९८ आल्यापासून दुरावतो. डाव्या बाजूच्या लोकांना सायकोसोमेटिक लोकांमध्ये मला विशेषकरून है दिसते. रशियन भारतीय लोकांतही ते आजार होतात आणि इॉक्टर मंडळीनाही यावर उपाय सापडत नाही. असे सारखे उजवीकडे किंवा डावीकडे झुकणे हे चांगल्या जीवनाचे लक्षण नाही, म्हणून रजोगुण किंवा तमोगुणामध्ये आपण अडकणार नाही यांची काळजी तुम्ही घेतली पाहिजे; लंबकासारखे सतत इकडून-तिकडे जाणे गोष्ट आहे, ही निरासक्तता आल्यावर तुम्ही मुक्त व्यक्ती बनता, टाळून तुम्ही स्थिर झाले पाहिजे. स्थिर व संतुलित व्यक्तिमत्व बनण्यासाठी ध्यान केले पाहिजे. कोण रोज ध्यान करतो व कोण करत नाही हे मला लगेच कळते. तुम्हालासुद्धा ते समजेल. रोज सकाळी व संध्याकाळी ध्यान केल्याने संतुलन सुधारते; प्रतिकारशक्ती बळाबते आणि शारीरिक चोचल्यांमध्ये तुमचे चित्त लागत नाही; खाण्या-पिण्याचे लाइही सुटतात: कारय खायचे, कधी जेवायचे है विचारपण डोक्यात येईनासे होतात. शिवाय फक्त स्वतःकईे लक्ष ठेऊन आपण चुकत नाही एवढेच पहात रहा. तुमच्या व्यक्तिमत्वातही एक प्रकारचा गोड़वा येतो व तुमच्याकडे सांगण्याचा अर्थ हा की ही डिटॅचमेंट आत्मपरीक्षणातून आणि पाहणारा प्रसन्न होतो. माडेलचे अनुकरण लोक करतात तसे तुमच्यासारखे व्यक्तिमत्व व्हावे असे इतरांना बाटू लागते. म्हणजेच तुम्ही प्रत्येकाचे महत्त्वाचे लक्ष आहे: कारण त्यातून तुम्ही सत्य शोधत राहता गुरु बनता. त्याचबरोयर या जव्या-उजव्या बाजूकडे गेल्याने येणारे दोष किंवा सवयी पण सुटतात. जे लोक सत्त्वगुणी असतात त्यांना नीतिधर्मावद्दल आदर असतो; अशा लोकांना अनीतिमान लोकांचा तिरस्कार असतो; कालान्तराने त्यांची वृत्ती लोकांपासून दूर राहण्याची बनते आणि नंतर हिमालयासारख्या एकान्तवासात राहणे प्संत करतात. समाजापासून संबंध तोडून दूर जातात आणि एखाद्या महान की तेथील लोक आपल्या देशाबद्दलही अलिप्न आहेत. त्या गुरुसारखे व्हायला बघतात. अशा लोकांचा काही उपयोग नसतो. मी हरिद्वारला गेले होते तेव्हा अशा काही जणांना भेटले होते तेव्हा त्यांना त्याबद्दल विचारले तर ते माणसे नकोशी वाटतात असे म्हणाले. त्यांच्या मते लोकांना कितीही सांगितले तरी ते ऐकत नाहीत आणि उलट बासच देतात. अशा लोकांचा काय उपयोग शंभर वर्षाहूनही जास्त ते नाही; त्याला कशाची जरूर नाही पण ते सतत कार्य करते असते. जगले तरी त्यांचा समाजाला काय उपयोग ? ते मलाच म्हणायचे, "माताजी, तुम्ही आई असल्यामुळे लोकांचा त्रास सहन करता पण आम्हाला ते जमायचे नाही." त्यांच्याजवळ अनेक शक्त्या असतात पण सर्वसाधारण माणसांना ठीक कहता येईल अशी शक्ती नसते. मी त्यांना सांगितले की माणसांना सुधारण्याचा मार्ग म्हणजे त्यांना आत्मसाक्षात्कार देणे हाच आहे; म्हणजे आत्म्याच्या प्रकाशामच्ये माणसांना आपण कुठे समजता, काही उधडपणे बोलला नाहीत, दर्शवले नाहीत तरी तुम्ही चुकती है. कळेल, आपण काय विसरलो आहोत है त्यांना कळेल; हे आरशात स्वतःकडे बघण्यासारखे आहे आणि मगय लोक स्वतःला सुधारू शकतील व उन्नत होतील. तुम्ही पण ही गोष्ट नीट जाणली पाहिजे. तुम्ही स्वतः स्वतःची चूक अळखू शकला, स्वतःमधले दोष बघू शकला आणि त्या सर्व दोषांपासून अलिप्त होऊन त्यांच्याकडे लक्ष द्याल तर तुम्हाला समजेल की सर्व प्रकारची आसक्ती, दोष, सवयी यांच्यामुळे आपण प्रगती न करता उलट आपलीच अधोगती करत गाहोत. तरच त्या सर्वापासून तुमची सुटका होईल, पण है सर्व होण्यासाठी स्वरूपाचे स्वच्छ दर्शन तुम्हाला वायला हवे. हा प्रकाश तुमच्यामध्ये आला की तुम्ही तुम्हालाच स्वच्छपणे पाहू शकता, तुमच्या चुका तुमच्या लक्षात बेतात. त्यामुळेच एका रात्रीत अनेकांची व्यसने सूटली आहेत. पुष्कळ वाईट जबरदस्ती करू शकत नाही. अशा माणसांना सोडून दा. पण ज्या सबयी सुटल्या आहेत पण अजूनही तुमच्यामध्ये काही दोष सूक्ष्मपणे लोकांना तीव्र आणि शुद्ध इच्छा- म्हणजे पैसा, अंधिकार या तत्सम राहिले आहेत. त्यामुळे पहिली गोष्ट ही होते की तुम्ही आपल्याच देशबांधवाचे दोष बघायचा प्रयत्न करता. इंग्लिश व इटालियन आहे. गंमत म्हणजे निरंनिराळ्चा देशवासियांबद्दलची माहिती मला त्या देशांतील सहजयोग्यांकडूनच मिळत राहते. न्हणजे सहजयोगांत आल्यावर आपले देशपरत्वे अस्तित्व ते विसरले आहेत, ही चांगली स्वतंत्र व्यक्ति बनता. मग आई-वड़ील, बहीण-भाऊ ही नाती उरत नाहीत. विशेष करून कुटुंबाबद्दलची आसक्ती फार वाईट, त्यामुळे बरेच लोक सहजयीगांतून बाहेर गेले आहेत. याचा अर्थ तुम्ही कुटुंब दूर सोइन दया असा नाही पण कुटुंबाचा आपल्यावर कारय सूक्ष्म परिणाम होत आहे इकड़े दुर्लक्ष करू नका, अशी सूक्ष्म समज आली तरी प्रत्येकावर टीका करायची मोकळीक मिळत नाही हेडी लक्षात घ्या. आत्म्याकडूनच मिळत असते. म्हणजे आपले अध्यात्मिक जीवन हेच आणि एकदा सत्य समजले की असत्यावरोबर तुम्ही राहूच शकत नाही. म्हणूनच तुम्ही म्हणत असता की, "माताजी, आन्ही या अज्ञानाच्या सागरामध्ये आसक्तीमुळे बुडत चाललो आहोत." बहुतेक वेळा तुमच्या Identification मुळे है घडत असते. "मी है कस करणार" असेच बौलत राहता. काही देशांमव्ये सहजयोग इतका चांगला रूजला आहे सहजयोग्यांनीच आता इतरांना मदत केली पाहिजे. त्याकरता कमालीची सीविधानता, सहनशीलता आणि प्रेम यांची गरज आहे. मी स्त्रोत असलेली वैश्विक शक्ती ही प्रेमशक्ती आहे हे तुम्ही जाणताच; परमेश्वरी प्रेमाचा तो शुद्ध प्रकाश आहे. या प्रेमामध्ये कसलीही मागणी एखाद्यावर तुमचे प्रेम असेल तर त्या व्यक्तीला दुःख होईल, ती नाराज होईल असे तुमच्या हातून धडत नाही- आता काही सहजयोगी मला आवडत नाही अशा गोष्टी करतात. पण मी काही न दर्शवता शांतपणे बघते. हे जोपर्यंत तुम्हाला जमत नाही तोपर्यंत तुम्ही सामूहिक बनू शकत नाही. सामूहिकतेमध्ये तुम्ही इतरांच्या भावना जाणता, इतरांना जाणत असता. तुमच्यात काही कमी असले, तुम्ही चुकत असला तरी सामूहिकतेत अपराधीपणा वाटणार नाही पण तुमच्या ते लक्षात येते. त्यासाठी फक्त क्षमा करण्याची महान शक्ती तुमच्याजवळ असायला हवी; समजून घेण्याची खूप तयारी असली पाहिजे. काही लोक परिस्थितीमुळे चुका करतात, त्यांना नम्रता, नीति, सबूरी इ. शिक्षण मिळालेले नसते किंवा आक्रमक कौटुंबिक संस्कतीमध्ये ते वाढलेले असतात. अशा लोकाना क्षमा करायलाच हवी; पुन्हा पुन्हा क्षमा केल्यावर ते बदलतील. मला वाटते की प्रत्येक मानव सहजयोगामचून एक सुंदर फुलासारखे बनणे शव्य आहे. काही विचित्र माणसे असतात हे मी जाणते. त्याचे कारण त्यांना तशी इच्छा नसते. शुद्ध इच्छा असल्याशिवाय आपण त्यांच्यावर तुम्ही सुधारणा करू शकता. तुम्हाला त्याच्याबहदल तुमच्या गोष्टींसाठी नाही तर अध्यात्मिक उन्नत स्थिती मिळवण्याची इच्छा असेल- त्यांना कुठल्याही परिस्थितीत, कसेही करून तुम्ही मदत केली ९ ा चैतन्य लहरी ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर ९८ पाहिजे. काही जण चुकीच्या मागनि गेले. भलत्या गुरुंच्या नादी लागले पसरेल. पुरूष सहजयोगाचे खुप कार्य करत असतात आणि महिलांना आणि त्यांनी आज्ञा खराब करून घेतली, त्यांनाही नीट संभाळून चेऊन मदत केली तर तेही सहजयोग घेतील. मी एक भारतीय स्त्री असूनही विचारात घेण्याची गोष्ट ही की महिला सहजयोगाचे प्रत्यक्ष कार्य करू परदेशांत जाऊन कष्ट घेतले आणि तिकडेही सहजयोग खुूप पसरवला. पूर्वी असे कधी झाले नव्हते. एखादा संत गेला तरी त्याचा छळच चांगले होईल आणि मग ती परमचतन्य-शक्ति तुमच्याकडे पूर्ण लक्ष झाला. एकमेकांना मदत करणारे, सांभाळ करणारे इतके लोक पूर्वी देइल. तुम्ही समजून घेऊन विश्वास ठेवला पाहिजे की या नव्हते ्हणूनच सामूहिकता म्हणजे काय, सामूहिक कसे व्हायचे हे समजून घ्यायला हवे. कारण तुम्ही गुरू बनता तेव्हा लोकांना तुम्हीच नीट लक्षात व्या की ही परमचैतन्य शक्ति आता तुमची झाली आहे मार्गदर्शन करायचे असते. त्यांतूनच सामूहिकतेमध्ये काय अडचणी आहेत आणि त्या कशा सोडवायच्या हे तुमहोला समजते सामूहिकता बळकट करण्याची कला तुम्हाला समजली की तुम्ही गुरुपदाला योग्य होता. तुमच्यापैकी इच्छा आहे. इतर लोकांनी तुम्ही खरे गुरु आहात असे म्हटले पाहिजे. त्यासाठी मी सांगितल्याप्रमाणें तुम्ही पूर्णपणे आज्ञाधारक बनले पाहिजे मनातही कसली शंका त्याबाबतीत राहता कामा नये, गुरु जे सांगेल ते प्रामाणिकपणे अमलात आणले पाहिजे. सहजयोगात खरं तर असे बोलत नाही तरी पण मी प्रथमच हे सांगत आहे. कारण तुमच्यापैकी ऐकू येते. मी गाणे ऐकत होते आणि त्या शक्तीने हे सर्व घडवून बरेच जण त्याबाबतीत कमी पड़त असल्याचे मला दिसते. तुम्हाला कसला त्याग करायची, काही सोडून द्यायची जरूर नाही, संसार तुमच्यामध्ये आहे. तिला सर्व समजते पण तिच्यावर तुमचे नियंत्रण सौडायची जरूर नाही, आपण परफेक्ट असल्याचा बहाणाही करण्याची जरूर नाही. तुमच्यामध्ये खरी गहनता असेल तर तुम्ही खूप नम्न व्हाल, आज्ञाधारक व्हाल आणि आत्म्याच्या प्रकाशाम स्ये उजळून जाल याची मला खात्री आहे. याचे महत्त्व एकदा तुम्ही ध्यानात घेतले की एक उच्च प्रकारचे व्यक्तिमत्व मिळवण्यासाठी तुम्ही कसोशीने प्रयत्न कराल. लोकांना बाटते की हे अवधड आहे पण मला तसे वाटत नाही कारण मलाही समजते. घर कुटुंब इ. कामे संभाळावी लागतात लागल्या तर त्यांची मुले जास्त चांगली बनतील. कुटुंबाचे वालावरण परमचैतन्याला सर्व काही समजते. तेच सर्व घडवून आणते आणि सर्वात मुख्य म्हणजे त्याचे तुमच्यावर अतोनात प्रेम असते. म्हणून तुम्ही आणि तुम्ही आता त्या शक्तीच्या संपर्कात आल्यामुळे तुम्हाला कसलाही प्रश्न पडणार नाही. सर्व काही की वा शक्तीवर सोपवलेत तर सर्व काही सुरळीतपणे जमून येईल. एका शास्त्रज्ञाने माझ्या बाबतीत काही संशोधन केल्याचे तुम्ही ऐकले असेल; मला एवढ़ेच म्हणायचे आहे की त्याने मला विचारले की ही इतकी हृदये कशी आली? मी सांगितले की ते विश्वाच्या हृदयांत बसून (sitting in the heart of universe) गाणे म्हणत होते न्हणून, मग ही शक्ति ऐक शकते का असे त्याने विचारल्यावर मी सांगितले की ती मीच आहे आणि मला पुष्कळ संख्येने गुरु बनलेले सहजयोगी दिसाबे ही माझी फार आणले. म्हणून है चांगल्यापैकी समजून घेतले पाहिजे की ही शक्ती चालू शकत नाही. पण ती सतत तुमच्याबरोबर असल्यामुळे तुमचे रक्षण करते असते आणि आई जशी तुम्हाला चुकीच्या मागकिडे जाऊ देत नाही तसेच ती तुमच्याकडे लक्ष ठेवते व तुम्हाला चुकीव्या मार्गावरून सावरते. आता एकविसावे शतक सुरू होणार आहे आणि अनेक बटना घडणार आहेत; म्हणून तुम्ही सर्वांनी काय करायचे ते ठरवले पाहिजे. सहजयोगाच्या प्रसारासाठी प्रत्येकाने आपापल्या कुवतीनुसार कार्य केले पाहिजे; त्यांच्यातच तुमचे चित्त घातले पाहिजे. ज्या महिलांना बाहेर जाणे शक्य होत नसेल त्यांनी सहजयोगाबद्दल काहीतरी लेखन करावे, आपले अध्यात्मिक अनुभव लिहावे किंवा आपले अनुभव (फायदे) लिहून काढ़ावे. बन्याचे जणांना Miracle Phiotographs चे अनुभवही मिळाले आहेत: ते फोटो इकडे पाठवावे म्हणजे जगभरातील या चमत्कारंचि एकत्रित संकलन करता येईल, त्या फोटोंचा अभ्यास करता येईल. तसेच सहजयोगामधील तहेतहेचे अनुभव एकत्रित करून त्यांचे संकलन करून प्रकाशित करण्याचा विचार आहे: त्यासाठीही सर्वांनी आपआपले वैशिष्ट्यपूर्ण असे अनुभव पाठवावे. त्यातच समूद्ध आयुष्याचे समाधान व सार्थक आहे. भांडण-तंटे, बादविवाद, दिखाऊपणा यांचा काही फायदा नाही. पण सर्वांची काळजी घेणे, सर्वाबरोबर सलोखा व प्रेम ठेवणे, इतरांना छोटीशीही मदत करणे हे गुण दैवी जीवाचीच लक्षणे आहेत. हे स्वतःच्या कायद्याकरिता लीडर बनण्याकरिता इ. काही नसते तर तुमच्या अध्यात्मिक प्रगतीकरता (ascent) हे आहे. म्हणून फालतू कल्पना, मागण्या, लौडर बनण्याची बडपड हे सर्व सोडून द्या. काही सहजयोगी तसेच प्रयत्न करत असल्याचे पाहून मला खेद होतो. काही सहजयोगी लीडरचा अधिकार गाजवण्याचा प्रयলन करत असतात. हा सारा मूर्खपणा आहे. मी अनेकदा सांगितले आहे की तुमबी स्वतःची प्रगती, स्वतः बद्दलची सुधारणा व तुमची स्थिती सहजयोगांत तुम्ही कोण आहांत हे तसेच चमत्कारांचे अनुभवही पाटवावे म्हणजे त्यांचेही पुस्तकरूपात दाखबून देईल. तुमच्याबद्दल इतर लोक काय बौलतात याच्यापेक्षा तुम्हाला तुम्ही स्वतः कसे दिसता हे सत्य आहे आणि त्याचेच तुम्ही लिहावे. भान टेवले पाहिजे, महिलांकरता मला विशेष करून हे सांगावसे वाटते, कारण मी स्वतः गृहिणी असून इतके कष्ट घेतले तर तुम्ही कराल आणि त्यानुसार कार्य कराल. महिलांनीही प्रबल करायला हवा. महिला ही शक्ती आहे असे म्हटले जाते. पण प्रत्यक्षात त्याची प्रचिती यायला हवी नाही तर आपण सहजयोगावर पूर्ण अवलंबून आहोत असे म्हणून चालणार नाही. महिलांनी स्वतःच्या हिंमतीवर उभे राहिले पाहिजे, आणि सगळ्या गोष्टींबद्दल त्यांनी चांगली जाण ठेवली पाहिजे. मला खात्री आहे की महिला अशा सक्षम बनून जोमाने पुढे आल्या तर सहजयोग खूप वेगाने तुमच्या प्रकाशन करता येईल, हे सर्व मराठी, हिन्दी किंवा इंग्रजी भाषेतच मला विश्वास आहे की मी आज सांगितलेल्या गोष्टींवर तुम्ही चिंतन सर्वांना परमेश्वराचे अनंत आशिर्वाद ০० १० ४ चैतन्य लहरी ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर ९८ वाढदिवस सत्कार समारंभ प. पू. श्री माताजी निर्मला देवींचे ग्रवचन दिल्ली २० मार्च '९८ सर्वप्रथम स्हणजे प्रश्न सुटणारे असतात. एरची मानसिक ताणतणाव, प्रदूषित अन्न इ मुळे आजार बाढत असतात. सहजयोगांत आल्यावर लोकांना समजून आले आहे की भीतिक सुख समृद्धीमधून माणसाला शांति-समाधान प्राप्त झालेले नाही. अमेरिकेत एवढा पैसा असूनही तिथल्या लोकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे आणि शांतिसाटी कुठल्याही गुरुकडे जाण्याची संवय लागल्यामुळे गुरुंचे चांगलेच फावले आहे. पण हृदयातील आत्मा जोपबंत जाणला जात नाही तोपर्थंत शांति शक्य नाही कारण तीच शांतीचा स्त्रोत आहे. त्याचा पहिला गुण प्रेम व दुसरा शांति; तुम्ही त्यानंतर अल्यंत शांत होता, साक्षी बनता अणि जगात जे काही चालले आहे तो एक खेळ आहे असे तुम्हाला वाटु लागते; त्याची फार काळजी घेण्याची जरुर नाही, सर्व काही सुरळीतपणाणे पार पडणार अहे है तुम्हाला लक्षात येते. म्हणून है जाणून घेण्यासाठी मानवाला आत्मा बनले (becomte) पाहिजे, तेच तुमचे शुद्ध स्व- स्वरुप आहे. तुमच्याच हृदयात आहे. तिसरी गोष्ट घटित होते ती ही की आत्मा आनंद-रुपच असल्यामुळे तुमच्या जीवनातही तो आनंद खळखळत राहतो, त्या आनंदाच्या सागरातचे तुमहीं रमून जाता; त्याच्या लाटांवरोबरच तुम्ही जगात सगळीकडे जाता आणि तेच प्रेम बाटत राहता. आत्मा हृदयस्थ असल्यामुळे कुठल्याही मानसिक वा बीद्धिक कल्पना-विचारोंमधून तो जाणणे अंशक्य आहे; तुमचे चित्त जर त्याच्याकडेच बळले तर तो जाणणे शक्य आहे; आणि कुण्डलिनीचे जागरण झाल्यावरच ते घडून येते, एरवी नाही. तुमच्या जीवनातील हा बदल आणि आनंद व शांतीचा अनुभव तुम्हाला मिळाला. ते तुम्ही आत्मसन्मुख झाल्यावरच मिळाला आहे. आता तुम्हाला पेशाचा विचार करण्याची जरुर नाही, तो आपणहून तुमच्याकडे चालत येणार आहे; आत्थाची शक्ति ही सर्वात महान व धार्मिक आहे. म्हणून आता घरदार सोडून संन्यासी बनण्याचीही जरूर नाही; आजपर्यंतच्या जन्मांमध्ये तुम्ही ते सर्य करत आलात. आता या जन्मी तुम्हाला आत्याकडे चित्त ठेवायचे आहे. कुण्डलिनीचे जागरण झाल्यानंतर ती हळु-हळू वर येते, येताना मार्गातील सहा चक्रांना ठीक करते, त्यांच्या कार्यात एकसूत्रीपणा आणते व शेवटी टाळूमध्ये प्रवेश करते आणि त्यातून बाहेर पडल्यावर सर्वव्यापी शक्तीबरोबर एकरुप होऊन तुमचा संपर्क त्या सर्वव्यापी परमेश्वरी प्रेमशक्तीबरोबर घटित होतो. ही सर्व्यापी शक्ति प्रेम, शांति आणि आनंदयुक्त आहे; त्यांत अतुलनीय सूज्ञताही आहे. सामान्य माणसाला ही शक्ति फार सूक्ष्म असल्यामुळे, तिची जाणीव होणे व त्यातून आपले आत्मस्वरुप जाणणे जरी अवघड आहे है मला माहित आहे, त्याचा मला अनुभवही आहे. पुण ही उक्रांतीवस्थेतील स्थिती आहे व आज मानवाला आत्मा दनप्याचा काळ आला आहे. या बहार समयाचे हे आशिर्वाद आहेत. मानव जर आत्मा बनू शकला नाही. तर तो अवस्थेला जाऊन पोचेल मला सांगता यैणार नाही. मानवाच्या उत्रांतीच्या प्रगतीमधील ही अत्यावश्यक पायरी आहे. सर्व ऋषी-मुनी, संत, प्रेषकांनी व तुम्हाला आरोग्य लाभते, प्रकृति सुधाराती की बरेचसे सत्याच्या शोधात असलेल्या सर्व साधकांना माझा नम्र प्रणाम, यावद्दल तुम्ही माझवाबद्दल बयाच जणांनी सुंद्र भावना व्यक्त केल्या याबद्दल माझे हृदव भरुन आले कलियुगात कुठे आहोत हे माणसाला समजले पाहिजे; आपले काय प्रशन आहेत, आजूबाजूला चालत असलेले प्रकार आपल्याला का अस्वस्थ करतात याचा विचार केला पाहिजे. सगळीकडे, सर्व देशांमध्ये माणसांच्या जीवनांत मानसिक ताणतणावे, अशात यांचा प्रभाव बादू तीगाल्यामुळे एकदर मनुष्यप्राणी गोंधळून गेला आहे. सर्वत्र मानवसमाज हासाच्या दिशेकडेच चालला तर नाही ना अशी भीतीही त्याच्या मनात डोकावत आहे. या सर्वाचे कारण काय? सगळीकडे धर्माचे नाव घेतले जात, साधु संन्यासी उसदेश करते असतात, ग्रेंथ पारावणे होतात. म्हणून सत्याच्या शोधात असणार्या साधकाने है लक्षात घेतले पाहिजे की या परिस्थितीचे कारण काय व त्यासाठी लोकांना कशी मदत करता येईला याचा विचार झाला पाहिजे. खरे तर या सर्व प्रश्नंचे मूळ मानवाच्या आतमध्ये ज्ाहे. आपण पशुयोनीमवून उन्नत होऊन मानवस्थितीला आलो आणि या उन्नत जीरणीवेमधूनच माणसाला आपल्या हिताच्या व अवनुतिपासून रोखणाच्या गोष्टी समजू लागल्या. तसे नसेल तर तो माणूस संवेदनाशून्य म्हटला पाहिजे. तुम्ही तसे नाही. राजकीय आर्थिक किंवा इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये माणसाला खरा प्रश्न (सूक्ष्म) काय आहे तो समज़लेला नसल्यामुळे ही परिस्थिती आली आहे. मी जर म्हणाले की प्रत्येक मानवाच्या हृदयात आत्मा आहे, तो प्रकाशित आहे तर कुणाचा विश्वास बसणार नाही. हरकत नाही. पण आपले लक्षच (चित्त) मुळी आहे. बाहेर आहे म्हणून आपले चित्त आत्याकडे लागणे, आत्मिक विचारांकडे लागणे प्रथम जरूरीचे आहे. एरवी आपण बाहेरच्या गोष्टींचा- पैसा, सत्ता, स्पर्धा, इ... खूप विचार व कार्य करतो. पण एकदा जर माणसाचे चित त्याच्यामधील आत्याकडे लागले की त्याला आल्याची शक्ति प्राप्त होते. ही फार फार मोठी शक्ति माणसाला प्राप्त होते. सर्व प्रथम आत्मा प्रेमस्वरुप आहे, त्याचे प्रेम निरपेक्ष आहे; अशा माणसाच्या जीवनांतून प्रेमच-प्रेम व्यक्त होत असते. जिथे काही दुःख आहे; प्रश्न आहे त्या त्या ठिकाणी ते पोहोचते. ही क्षमता प्रत्येक माणसाच्या हृदयात आहे. पण दुर्देवाची गोष्ट म्हणजे आपले चित्त आत्याकडे नसून आत्माविमुख आहे. माणसाच्या सर्व व्यवहारांमध्ये त्याचे लक्ष सतत बाहेर असते. म्हणून स्पर्धा-चढ़ाओढ है प्रकार चालत राहितात. चित्त जेव्हा बाहेर असते तेव्हा त्यात शुद्धता नसते आणि चित्त सतत स्वतःमध्येच गुंतले तर माणसाच्या प्रश्नांना अंत नाही, आता मला कुठे झोपते, काय खाते या गोष्टींचेही भान नसते हे ठीक आहे पण सहजयोगी पण आता तसे बनत आहेत हा फार मोठा चमत्कार घडून आला आहे. मानवाचे चित्त आत्याकडे लागल्यामुळे है शक्य झाले. सर्व लोक लांब-लाबहून माझ्यासाठी इथे आलात, आहे. सहजयोग समजण्यासाठी आपण या ाल आत्थापासून दूर आहे, 'आत्माविमुख कुटल्या चित्त आत्मासन्मुख झाल्यावर काय काय होत असेल तर े ११ चैतन्य लहरी ऑँक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर ९८ पुराणग्रंथामध्येही याचेच वर्णन केले आहे. त्यांच्यानंतर बैगवेगळे धर्म झाले असतील. पण सर्वमान्य साधे तत्त्व हेच आहे की प्रत्येक मानव मूलतः आत्मा आहे आणि आपलेच সत्मस्वरूप जाणल्याशिवाय मानवाला शांति व आनंद आणि प्रेम मिळणार नाही इये जमलेल्या सहजयोग्यानी ते मिळवले आहे. त्यांना आपण पाश्चात्य देशाचे आहोत, वेगळे आहोत ही भावना नाही. या कॅम्पमध्ये जेवणा-राहण्याची-झोपण्याची फारशी चांगली व्यवस्था नाही पण ते सर्वजण आनंदात आहेत. आपापल्या देशाचे वा संस्कृतीचे काही विशेष वेगळेपण सुरवातीला जाणवले तरी त्याचे भान उरत नाही. फुल जेव्हा फळ बनते तेव्हा त्याच्या पाकळ्या गळून पड़तात त्याप्रमाणेच है होत राहते. तुम्ही सहजयोगी आता ज्ञान, सुज्ञता व प्रेमाचे फळ बनले आहात. ज्ञान मिळवण्यासाठी पुस्तके-ग्रंथ वाचण्याची तुम्हाला जरुर नही उलट फार ग्रंथ बाचणी्यांना कुण्डलिनी जागरण अवघड जाते. पण सत्य का्य आहे है तुमचे तुम्हाला जाणायचे आहे. प्रण आत्मसाक्षात्कार मिळाल्याशिवाय है शक्य नाही; त्याशिवाय तुम्ही भ्रांति व भ्रम यामध्येच हरवून जाण्याची शक्यता आहे. सहजयोगामध्ये घडून आले असल तर ते हेच की उत्क्रांतीच्या प्गतीमध्ये मानवाला आत्मा जाणणे शक्य झाले आहे; त्याचे चित्त आत्मसन्मुख झाले आहे. आल्याची शक्त प्राप्त झाल्याबर तुम्ही जे कराले त्यात यशस्वी होते जाता. तुम्हाला ते मागावची इच्छा होत नाही. म्हणून यश मिळाले नाही तरी तुम्ही दुःखी होत नाही. म्हणून त्याच्यासाठी धडपड करायची तुम्हाला जरुर वाटत नाही. पण या सर्वासाटी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे की तुम्ही इतराना सतत क्षमा करत राहिले पाहिजे. माणसे सर्वसाधारणपणे विचित्र वागतात, त्काविरुद्ध वागतात, तुम्हाला जरी कुणी दुखापत करण्याचा प्रयतन केला तरी क्षमा करा. म्हणेजे त्याचा तुम्हला मन स्ताप होणार नाही. खिस्तांनीसुद्धा हैच सांगितले. खिस्त म्हणा किंया मोहम्मदसा म्हणा, त्यानी जे जे काही सांगितले त्याला लोकांनी विपरीत करुन टेवले. त्या सर्व संतांनी हेच सांगितले की माणसाने आपले आत्मस्वरूप ओळखले पाहिजे. पण त्यांच्या शिकवणुकीमधून अनेक धर्म निर्माण झाले व धर्मा-धर्मात भांडणे, युद्ध बाढत गली आता सहजयोगात वैगवेगळ्या देशांतील, बेगवेगळ्या संस्कृतीमधील लोक आले, तरीही त्यांच्यात एक महत्त्वाचा गुण आहे की ते अतिशय शुद्ध आहेत. सहजयोगात अ-नीतिमत्तेचा प्रॉब्लेम मुळीच नाही. जरे कुणी तसा बागू लागला तर तो एकदम बाहेर फेकला जाती; कणी लाइ्या-लबाङ्या करु लागला तर तो बाहेर फेकला जातो, भ्रष्टावारीही बाहेर फंकला जातो. एकदा आल्याचा प्रकाश मिळाल्यावर आपल्या हिताचे काय आहे ते प्रत्येकाने स्वतःच पहायचे असते. समजा तुम्ही आंधळे असला आणि रस्त्यावरून एकटेच चालत असला तर खड्ड्यात पडण्याची भीति असते पण प्रकाश मिळाल्यावर लोक समजू लागले की आपण आपले नुकसान होणार नाही असे नीट योग्य तडेने कसे वागायचे रहायचे. तसे मी खडयात पडलेले लोक पाहिले आहेत एण माझ्या मनांत त्यांच्याबद्दलही प्रेमच आहे कारण ते अंधारात असल्यामुळे अज्ञानी असतात. माझ्याबह्दल काहीही बोलेले तरी मला राग बेत नाही. तसेच तुम्हालाही कुणी इजा करण्याचा प्रयत्न केला तरी तुमचे नुकसान होणार नाही. कारण तुम्ही सत्याची कास धरलेली आहे. आत्मा हा सत्याचा स्त्रोत आहे. कुणी एखादा अ-गुरु भेटला तरी व्हायब्रेशन्सवर आणि हाताच्या बोटांवर तुम्हाला खरे काय ते समजायला वेळ लागत नाही. मोहम्मदसा. म्हणालेच होते की उत्थानाच्या वेळी तुमचे हात बोलू लागतील, आणि हेच आता घटित होत आहे. ते समजल्यावर तुम्ही त्या व्यक्तीपासून दूर, राहू शकता किंवा त्याला समजावून सुधारू शकता. पण सुरुवातीला अशा बादग्रस्त व्यव्तींची परीक्षा करण्याच्या फंदात आपण पड नये. एकदा सहजयोग पचल्यावर तुम्ही है करू शकता. शिवाय सर्व पंचमहाभूते तुमच्यासाठीच कार्य करणार आहेत हेहि तुम्ही लक्षात घ्यायला हवे. जगात घडत असणाच्या घटना चुकीच्या गोष्टी चूकच कशा आहेत हे दाखवण्यासाठीच वडत असतात. तसेच योग्य गोष्टी योग्यच आहेत हैहि ते दाखवतात. उदा. हिटलरने अनेक अत्याचार केले. अनेकांचा अंतनात छळ केला. पण तो मेल्यावर आता जर्मनीमध्ये अनेक लोक आत्मसाक्षात्कारी झालें आहेत आणि त्यांना प्रेम व परमात्मा यांची खरी शक्ति कळून आली आहे. ते लोक आता आश्चर्यजनक कार्य करत आहेत. इंग्लैंडमध्येही, जेथुन ईंग्रजांनी भारतावर तीनशे वर्षे राज्य केले, तिथे आता खुप सहजयोगी झाले आहेत, तियल्वा माझ्या प्रोग्रॅम्सला सर्व हॉल भरून जाईन इतके लोक येतात. रशियामध्येही इतकी हलाखीची परिस्थिति असूनही खुप चांगले सहजयोगी तयार झाले आहेत. लोकशाही म्हणा किवा कम्युनिझम म्हणा कशालाच यश असे मिळाले नाही. लोकशीहीमध्येही राक्षसी लोकांनी कारभार हातात घेतला आहे; कम्युनिझमलाही यश आले नाही. याचे कारण कुठलीच पति आत्मिक अधिष्टानावर आधारलेली नव्हती, त्यांचा आल्याशी काही संबंध नव्हता म्हणून ते सारे प्रयत्न सीमित राहिले. अर्थव्यवस्थाही सगळीकडे कोलमडली आहे आण मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोक गरीबीं दूर करायचे म्हणतात नाही, त्यासाठी व्यांना त्यांचा आत्मसन्मान मिळवून दिला पाहिजे. म्हणून लोकांना जर सहजयोग सांगत गेलो तर त्यांना आपोआप समजू लागेल आणि कार्य जमून जाईल, लोक मला म्हणलात की लोक गरीब का बनतात? मी सांगले की पैशाने ते गरीब असले तरी अध्यात्मिक बाबतीत ते गरीब नसतात. ज्यांच्याजवळ खुष संपत्ती आहे ते सगळेच चांगले नसतात: ते काही चांगले कार्य करन नसतात; गरीब लोकांवर, ते गरीब आहेत म्हणून दया करायला हवी असे बांगले असतातच असे नाही असेही म्हटले जाते. न्हणून कार्य करायला हवे तर त्या दोघ े पाहिजे: त्यांना जीवनाचा अर्थ समजला ि पण ती दान देऊन दूर होणार मिच्येही परिवर्तन धड़वले पाहिजे. श्रीमंत लोकांना आत्मसाक्षात्कार मिळाल्यावरोबर त्यांचा दृष्टिकोन बदलून ते गरीबी समजू लागल्यावे मी पाहिले आहे, ते मग मदतीचा हयत पुढे करु लागतात. सहजयोगात लोक एकमेकांना कशी मदते करतात है पाहिलेत तर तुम्हाला श्चर्य वाटेल, त्याचे कारण हेच की ही सूज्ञता त्यांना या परमचैतन्याकडून येते. या शक्तिला परमचैतन्य, निराकार, रुह, होली घोस्ट इ. काहीही नाव द्या. पण एकदा त्या शक्तिबरोबर तुमचा संपर्क जुळला की तुम्हाला स्व आशीर्वाद प्राप्त होत असतात. साधारण माणूस म्हणून मिळत असलेल्या आशिर्वादापेक्षा हजारो पटींनी जास्त आशिर्वाद मिळतात. त्यासाटी तुम्हाला चेगळे असे करायचे काही नसते तर ते आपोआप तुमच्याकडे येतात. तुम्ही माझ्याकडे आलात, सहजयोगात आलात वाच्यामागेही या दिव्य शक्तीचाच प्रभाव आहे. तुम्ही स्वतःच याचा विचार केलात तर तुम्हालाही ते समजून येईल, आणि तुमच्या हुटयांत १२ क चैतन्य लहरी ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर ९८ शांति व प्रेमाचे साम्राज्य सुरु झाल्याचे तुम्हाला जाणवेल. माझ्याजवळ खूप शक्नी आहे असे तुम्ही न्हणता पण मी एक गोष्ट खात्रीने सांगू शकेन की सहजयोगी माझ्या सर्व शक्ति मिळवू शकतात. (टाळ्या पड़तात) आईला तेव हवे असते: तिच्यासारखेचे तिच्या मुलांनी बनावे हीच तिची इ्छा असते च हेच तिचे समाधान असते. माझे मानवजातीबद्दलचे एक महान स्वप्न आहे वे ते साकार होणार आहे असे आज मला दिसत आहे. मी एक साधारण गृहिणी होते, मला पेशाचे कसलेच व्यवहार समजत नाहीत, पण मला आर्थिक प्र्न कधीच पडले नाहीत. खरे तर माणसाची लालसाव सर्व प्रश्न निर्माण करते असते पण समाधानी रहायची कला साधली की सर्व हाव गळून पड़ते आणि तुम्ही निश्चितपुणे जगता. याचा अर्थ प्रत्येकाने साधू सन्यासीच बनले पाहिजे असे नाही, तो काळ गेला, तुम्ही मागच्या खूप जन्मांत सर्व तपस्या कंली; तुम्ही आत्म्याकडे चित्त बळवायचे एवढी एकच गोष्ट आता तुम्हाला करायची आहे, जितका प्रयत्न यासाठी कराल तितके तुमचे चित्त आंत स्थिरावणार आहे, आत्थाच्या संपर्कांत राहणार आहे. आत्मा हृदयातच असल्यामुळे तो तुभची वाटच पहात आहे; तुम्हाला त्याची जाणीव (Feeling) समजून व्यायची आहे अणि यासाठीच कुण्डलिनीचे जागरण अवश्य आहे. मोहम्मदसा खिल्त, अ्राहम इ. कोणालाही असे स्वप्नांतही वाटले नसेल की लोक आपल्या नावाखाली निरनिराळे धर्म स्थापन करून एकमेकांशी वैरभावनेने भाडू लागतील. पण अगदी तेच घड़न आल्याचे तुम्ही पाहता. ही परिस्थिती बदलध्यासाठी लोकांना शुद्ध ज्ञान (Pure Knowledge) झाल पाहिजे आणि या ज्ञानालाच सूज्ञता (Wisdom) দ्हणनात. या सुजतेमधूनच मी है कार्य करत आले आहे. या सूज्ञतेमूधनव मला समजले को माणसाची स्थिति कशीही असो, त्याचे जीवन करोही असो, त्याला अहंकार असो किंवा तो कण्डिशाण्रड असी. त्याला एकदा का प्रेमाची जाणीव झाली की त्याचा आत्मा पुढवे कार्य करु लागतो. है प्रत्येक्ष घडून आले अहे; आज इथे जमलले लोक जगातीत सहजयोग्याच्या एक टक्काच आहेत. पण आज इवे नसलेल्या सहजयोग्यांचीही सहजयोग्यांना सहजयोगात आल्यानंतरच 'सत्य' म्हणजे काय हैं कळून आले आहे आणि 'तत् त्वम् असि' हेच ते सत्य आहे. है सत्य एकदा तुमच्यामध्ये प्रस्थापित झाले की कशानेही तुमचा नाश होणार नाही. कशापासूनही तुम्हाला धोका नाही, तुम्हाला अमुक हवें आहे" ही इच होणार नाही, तुम्ही कोणाचे दोष दाखवणार नाही; कशाच्या मागे धावणार नाही, इतके शांत व समाधानी व्यक्तिमत्व तुमचे होणार आहे. वार-बौधांसारखेच जीवन आपण जगावे, उगीच हिमालयाएवढी महानता मिळवू नये, अशीच माझी पहिल्यापासून प्रवृत्ति होती. आज आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचे आहे (-mass एकटया-दुकट्याने उन्नति साधून उपयोग नाही. शास्त्रातील संशोधनांचा सर्वसामान्य लोकांना फायदा मिळाला तर त्याचे सार्थक असते आणि है मला करायचे आहे हेहि मतला माहीत होते अगोदर मला खूप मेहनत करावी लागली पण आता मी स्वतः काही केले असे मला वाटतव नाही. मी जणू फक्त साक्षी होते. प्रत्येक माणसांच्या आत वसत असलेल्या जीवाला उन्नत होण्याची, साक्षात्कार मिळण्याची इच्छा असते. ती फलदूप झाली की मग माणसाचे परिवर्तन होऊन इतरांसाठी काहीतरी करण्याची त्याला तळमळ लागते. इतकी वर्षे लोक सहजयोगात कसे बेतील हीच मला काळजी वाटायची; त्यासाठी मिशनयांसारखी किंवा सामाजिक संस्था उभारण्याची मला जरूर वाटली नव्हती. पूर्वी मी सामाजिक संस्थासारखे कार्य करायचे पण नंतर मला कलून आले की जोपर्यंत माणूस आतमधून बदलत नाही. आत्मा बनत नाही तीपर्ंत सामाजिक कार्य करणारे एवढीच आपली होतात. हे भूमिका राहते, मग अधिकार, सत्ता या गोष्टी तिथेही चालू ह सर्व बेकार असते; साध्या मुंगीलाही सामूहिकतेत कार्य करण्याची अक्कल असते. मनुष्यप्राणी नेहमी भलत्याच गोष्टींच्या मांगे का धावायला वघतो मला समजत नाही: पण आत्मसाक्षात्कार नसल्यामुळे है सर्व होत राहते. एरवी काहीही कार्य केले की आपण फार महान कार्य करत आहोत असे माणसाला का चाटू लागते? म्हणजे स्वतःचा साची खरी याढ त्याच्या आत््यांकडूनच होणार आहे. जा्मा हा सूक्ष्म असला तरी तुम्हा सर्वांच्या हृदयात प्रकाशासारखे लयाचे अस्तित्व आहे. आता किल्चेक सहजयोगी देशोदेशी टिककटकाणी जाऊन अनेकांना जागृति देत आहेत: जर्मनी व ऑस्ट्रियाचे सहजयागी, मी रशिवात प्रथम गेले तेव्हा माझ्या मदतीला रशियाला आल्याचे बघितल्यावर मीच बक्क झाले. अणि तवावे कारण आमच्या पूर्वजांनी इथले बरेच लोक मारले দ्हणून!" माझे हदय ते ऐकून भरुन आले. मग ते इस्त्राईलमध्येही गेले. नंतर इस्वाईलमधील सहजयोग्याना ते ईंजिप्तमध्ये घेऊन आले, म्हणजे हो प्रेमाची भावना त्यांच्या हृदयामबून कार्यान्वित होऊ लागली, आणि आपापसातले सारे तंईे, मतभेद, बंगैरे त्यामध्ये वाहून गले. आपल्या हृदयातील प्रेम दुसन्यावर कार्य करत असल्याचे पाहणे फार आनंददायी अनु एव आहे. लहान सहान तसेच मोट-मा्या घटना प्रेमशक्तीमुळे घडून यतात. उदा. उद्योगघंदयामध्ये मजूरांचा संप हा एक मीटाच प्रम्न वे अडथळा असती. पण जर लोकांना आत्मिक स्थिती समजली, ल्यांची ती भूक भागवण्याची व्यवस्था केली तर है प्रकार पूर्णपणे बैद होतील. एक प्रकारे लोकशाही, समाजवाद, कम्युनिझम या सर्वामरधील तत्व एकत्रितपणे या योगामध्ये कार्यान्वित होतांत. आता या समारंभासाठी सर्वांनी हसतमुखाने, वादविवाद ने करता चर्चा न करता इतकी सुंदर व्यवस्था केली आहे है तुम्ही पहातच आहात. एवा माणसे एकत्र आली की कामाच्या ऐवजी बड़बड करतील. अशा तडहेने सर्व माणसेंच एकत्रितपणे काम होईल असे वातावरण तयार करतात. समाजवादी लोक गरीब, दरिद्री वर्गातील लोकांसाठी कार्यपद्धति बनवतात. एकदा मी माझ्या बडिलांबरोधर चंदा जिल्ह्यात गेले होते तर तेथील लोक फक्त कमरेमोवती एक वस्र गुंडाळून रहायचे हे दिसले. नंतर सहजयोग्यांच्या मदतीने त्यांना कुंभार- व्यवसाय जमवून दिला आणि आता त्यांचे जीवनमान खुप सुधारले आहे. म्हणजे प्रश्न समोर आला की सामूहिकतेमयून तो सोडवता येतो. तसेच वेवारशी, निराधार मुलाकरता काही कार्य करायचे मी सुचवल्याबरोबर सहजयोग्यांनी एकत्र येऊन जमिन घेऊन सर्व जमवृन आणले, अशा तन्हेने तुमचे चित्त शुद्ध प्रेमाने व्यापून गेले की कितीतरी गोष्ट करणे शक्य आहे: कारण या प्रेमामबूनच काय करायचे; कसे करायचे ही सूजञता माणसामध्ये वाढते; प्रेम शुद्ध असले की कसल्याही समस्येचे सर्वांगीण आकलन तुम्हाला होते आणि म्हणूनच प्रेमातून कार्य होते. आज जगामध्ये कशाची जरुरु असेल तर ती प्रेमाची; प्रेमातूनच तुम्ही दुसर्यांच्या हृदयांत प्रवेश करू शकता. पण त्याच्यामागे पैसा मोटेपणा मिळवण्याकडेच लक्ष, माण त्यांनी सागितले की मला आटावण येत आहे. आणि या सर्व ६b चैतन्य लहरी ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर ९८ बक्षिस, अधिकाराचे पद अशी कसलीही लालसा नसावी. फक्त शुद्ध, लोकांना राजकारणाचहल जास्त इंटरेस्ट असतो. आता ते फार कमी निरलस प्रेम, आणि याचा प्रत्ययही आता तुम्हाला आला आहे. तुम्ही झाले आहे आणि त्यांना कुणाबद्दलही कृणी सांगितलेले आवडत नाही. लोकांसाठी प्रयत्न करता, वेळ खर्च करता कार्य करता या सर्वाबद्दल मीच तुमची ऋणी आहे. मला एकट्याला है करणे शक्य नव्हते. एकट्याला जगभर हिंडणे शक्य नव्हते; काही पूर्णपणे मुस्लीम पाळावी लागते. एका हातानेच जेवायचे इ. अनेक नियमांबद्दल लोकांच्या देशामध्येही मी आता जाऊन आले आहे आणि खूप मुसलमान लोक आता सहजयोगात आले आहेत; त्यासाठी फ्रेंच, इंग्रज लोक त्यांच्या देशात गेले; ऑस्ट्रियन, इटालियन लोकही सहजयोगाच्या प्रचारासाठी खुप कार्य करत आहेत. त्यातही लोकांना अमुक करू नका, अमुक सोडून द्या" वगैरे काही सांगावे लागत नाही, ते सर्व গपो आप घडून येते, सवयी सुटतात. मी तर कुणाला कधीव त्या बावतीत सांगत नाही; या व्यसनांची सवव कशी स्टते मलाही कळत नाही... पण हे घड़ते त्याचे कारण आत्याचा प्रकाश तुमच्यामध्ये पडतो आणि त्या प्रकाशात तुम्ही तसले काही करतच नाही. आता शीख किंवा मुसलमानात दारु पिण्याला मनाई आहे पण कितीतरी शीख व मुसलमान लोक दारु पिणारे असतात; म्हणजे ते खरे शीख किंवा आहे पण त्यामुळे तुमचे काही नुकसान होणार नसते; शिवाय त्यामुळे मुसलमान नाहीच. म्हणून आत्मग्रकाश मिळाल्यावरच या अहितकारक गोष्टी गळून पड़त असतात. कधी कधी निराशा किंवा एकटेपणामुळे तुम्ही आत्मा असल्यामुळे त्याला कधी कोणी आास देऊ शकत नाही; लोकांना अशा सबयी लागनात. पण सहजबोगात एकटेपणा नसतोच: कारण तुमचे भाऊ बहिणी जगभर आहेत आणि है संबंध लौकिक व्यवहारासारखे नसून ते नाते खूप गहन असते. साधारणतः पारश्चात्य लोकति कसल्या ना कसल्या साधना-माग्गात जाऊनही काही प्राप्त ने झाल्यामुळे अस्वस्थता आलेनी असते आणि सहजयोगांत त्यांना ते प्राप्त झाल्यामुळे ते लवकर गहनतेत उतरू शकतात. आज जगात सत्यांच्या शोधात असलेले अनेक साधक आहेत. त्यांना आजकालच्या परिस्थितीचा बीट आला आहे कारण ते फार संबेदनशील आहेत. म्हणूनच तुम्हाला आत्मसाक्षात्कार मिळाला आहे. त्यासाठी मला असं विशेष काही करावे लागले नाही. तुम्ही मेणबत्तीसारखे नसता तर मी तुमच्यामध्ये प्रकाश आणू शकले नसते तुम्ही सहजयोगाबद्दल इतकी आत्मीयता बाळगता याचे मला फार समाधान आहे. तुम्हाला सामूहिकतेतून कार्य करायचे आहे, जगभर हा संदेश पसरवायचा आहे ही जाणीव आता आहे यांचेही मला समाधान आहे. एकमेकांना मदत करून सान्या मानबजातीला वर आणण्यासाठी तुम्ही आता सिद्ध आहात. माणसाचे मन आत्मासन्मुख करायचे आहे. मग सारे प्रश्न संपणार आहेत. उदा. मी म्हटले की निराधार मुलांसाठी मला काहीतरी करायचे आहे तर ताबडतोब सगळीकडून माझ्याकडे पैसे येतात. मग माताजींच्या या कार्यासाठी योग्य ती माणसे ते शोधून लोक, राजकारणी, उद्योजक पण जमले आहेत. त्या सर्वांनीही काढतील सर्व व्यवस्था कशी जमवायची इ. सर्व काही तयारीला लागतील. मला काही सांगायची जरुर नाही, पैसे मागत नाही. असे कार्य जर भारतात होऊ शकते तर जगात कुटेही आहे. तुम्हा सवांचे आभार कसे मानवे है समजत नाही; मला हीच ते होऊ शकेल. कारण तो प्रश्न जगभर आहे म्हणून त्यांना ते कार्यही जगात सगळीकडे करण्याची उत्सुकता आहे. हे सर्व एखाद्या संप्रदायासारखे कार्य नाही. ते तुमच्या सूक्ष्म व अंगभूत शक्तीमुळे धरतीवर एक नवीन सुंदर जग निर्माण होईल. घडणारे कार्य आहे. त्यामुळेच या कार्याचा तुम्हाला आनंदही मिळत असतो. कधी मानवजातीबद्दलची तळमळ यधून मलाच आश्वर्य वाटते. आता प्रत्येक देशाचे काही ना काही विशिष्ट प्रश्न असतात. उदा. उत्तर भारतातील ही चांगली गोष्ट आहे. दांक्षणेकडचे लोक मात्र फार कर्मकाण्ड पाळणारे आहेत. जेवायव्या धालीमध्येही प्रत्येक पदार्थाची विशिष्ट जागा काटेकोरपणा पाळावा लागतो. या दोन गोष्टीमुळे त्यांची सहजयागात प्रगति होत नाही. उदा उत्तर भारतात कुणी एखादा दुसया कुणावद्दल बाईट सांगू लागला तर कानावर हात ठेवतात मं. गांधींचे हेच तत्व होते; फालतू गप्पा एकू नये. पण लोकाना तेव आवडते ओता निवडणुकीच्या आधी टी.की. वर कार्यक्रम दाखवतात ते सर्व सुद्धा gO5sip च, म्हणून उत्तर भारतीयांना माझे आग्रहाचे सांगणे आहे की असल्या गप्पागोष्टी कधीही ऐक नका, कृणावर टिकाही करू नका, त्याचा काही उपयोग नाही. त्याच गप्पा तुम्ही दुस्यांना सांगत बसला तरी त्याचा काय फायदा? नाही तरी दुसरयामध्ये काय वाइंट आहे तिकडे कशाला बघायचे? हा, तो तुमची फसवणूक करेल वगैरे टीक डोक्यात तरी काही भलते-सलते विचार येणार नाहीत आणि तुमच्या आत्याचा कसल्याही शस्त्राने यात होऊ शकत नाही, तो सनातन आहे. अमर आहे असे म्हटलेच आहे. म्हणून आत्माविमुखता आड येत असते. आपले चित्त आल्यापासून दूर होऊन बाहेरच्या गोष्टीकडे लागल्यामुळेच माणसाचे सर्व प्रश्न निर्माण झाले आहेत. एकदा तुम्ही आत्याशी एकरुप झालात की तोच सारे काही करत राहतो. कारण तो परमात्ाशी जोडलेला आहे, सर्वव्यापी शक्तीबरोबर जोडलेला आहे आणि ती शक्तीच सर्व काही करत असते हंधा सर्वव्यापी शक्तीने माझ्या फोटीमघूनही अनेक चमत्कार दाखवले आहेत. ते काही मी सांगितलेले नाही तर ती शक्तीच आपणहून करत आहे. ती फार कार्यक्षम आहे, जिथे गहनता आहे, सूक्ष्मपणा आहे तिथे ती कार्य करणारच, तुमच्या कुटुबात, व्यवसायात, राजकारणात सर्व क्षेत्रामध्ये हो प्रकाश तुम्हाला दिसेल. आणि प्रत्येकाच्या हृदयस्थ आत्याबद्दल तुम्हाला आदर वाटेल, त्यांच्या प्रेमाचा आदर वाटेल म्हणूनच तुम्हा सर्वामध्ये एकमेकांबदहदल आदरभाव आहे. मला है सर्व जाणवत आहे. तुम्ही इतक्या म्हणून मला फार आनंद झाला आहे. या निमित्ताने मला तुम्हा सर्वांची भेट होत आहे. इथे इतर क्षेत्रातील काही मोट्या पदावरचे अधिकारी ा मोट्या संख्येने माझ्या वाढदिवसासाठी आलात जीवनांतील अध्यात्मिक मूल्ये समजून ध्यावीत कारण आत्म्याबरोबर राहणे हा तुमचा अधिकारच आहे आणि त्यांतच तर मी कुणाकडेच मोठा गौरव तुमचा आशा आहे की तुम्ही तुमच्या आध्यात्मिक जीवनात खुप उन्नत काल (आत्मोन्नति) म्हणजे तो प्रकाश संपूर्ण मानवजातीला मिळून या सर्वांना परमेश्वराचे अनेत आशिर्वाद कधी सहजयोग्यांमधील जगामधील सर्व ॐ ০ ८ ৭४ चैतन्य लहरी ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर ९८ सहज-समाचार वाढदिवस समारंभप्रसंगी सर की ज्या मणाणसामध्ये असे अंतरंगामध्ये परिपूर्ण परिवर्तन घडून आले आहे, ज्याला आत्मसाक्षात्काराचा अनुभव मिळाला आहे, ज्याला परमेश्वरी सर्व्यापी प्रेमशक्तीबरोबर योग मिळाला आहे, तो माणूस खरोखरच यक्ष-गंधर्व अशा संज्ञलाच लायक आहे. आणि त्यांच्यासमोर साक्षात् आदिशक्ती अवतरली आहे. पृथ्वीवर जणु स्वर्गच उतरला आहे. आपण खरोखर श्री. माताजीना पूर्णपणे जाणु शकतो का? आपण त्यांची १०८ नावे म्हणतो पण त्या नावांच्याही पलीकडे ल्या आहेत: त्या असीम आहेत: हणून नावामधून त्यांचे वर्णन पुरेपूर होणे शक्य नाही, मनाच्या कल्पनांमधून ज्यांना जाणणेही शक्य नाही. एका उर्दू कवितेत म्हटले आहे, "जो समझमे आ गया, फिर बह खुदा क्यों कर हुआ", जो मनोकडून अषाणला जाऊ शकतो तो परमेश्वर असू शकत नाही. बोडक्यात परमेश्वराला जाणणे अशक्य अहे; त्याचे सर्व गुण, वर्णन करणे शक्य नाही. श्रीमाताजींची या कार्याची संकल्पना अफाट आहे. उत्तुंग आहे. लाखांनी लोक सहजयोगांत आले पण अजून कोट्यावधी लोकांपर्यंत तो पोचवायचा आहे; जोपर्वंत त्या दुर्ैवाने उरलेल्या प्रत्येक माणसामध्ये सहजयोगांतून परिवर्तन घड़न बेत नाही तोपर्यंत आपल्याला श्री माताजी हव्या आहेत. उर्दू मधला एक शेर आहे, "तुम सलामत रहो हजारों बरस, दिन हो सालके पचास हजार" म्हणून आपण प्रार्थना करू या की, "श्री माताजी, तुम्ही हजार वर्षे इंधे रहा; त्या हजार बर्षाचे प्रत्येक वर्ष फक्त ३६५ सी. पी. श्रीवास्तवसाहेबांनी केलेले भाषण (दिल्ली २० मार्च ९८) श्री निर्मला माताजी- मी श्री माताजी असे संबोधन बापरण्याचा ही पहिलाव प्रसंग आहे- या ७५ व्या वाढदिवसाची वळच मी त्यांना आता पूर्णपणे शरणागत व समर्पित होणवाची आहे- श्री. पटवाजी, श्री. रिझर्वीजी, शरी. राहुल बजाजजी आणि प्रिय सहजयोगी बंधु-भगिनींनो, आज तुमच्यावरोबर या वाढदिवसाच्या अलीकिक प्रसंगी सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले आहे. श्री. चिदंबरांनी मला विचारले, की जगभरातील इतके लोक इथे एकत्र समभावाने कसे काय आले? उत्तर म्हणून मी एक जुना प्रसंग सांगती. ही १९७४ सालची गोष्ट आहे. त्यावेळी भी लड़नमध्ये नोकरी करमत होतो आणि आम्ही या गावी Oxstead या गार्वी रहात होतो. एके दिवशी मी ऑफिसमधून यरी आलो आणि त्याची असंख्य रूपे यांचे हॉलमध्ये एक अनोळखी तरुण सोफ्यावर यसलेला पाहिला. आम्ही एकमेकांना ओळखत नसल्यामुळे क्षणभर एकमेकांकडे पहात बसलों आणि माझ्या लक्षात आले की त्याने माझाच कुडता-पायजमा अंगात घातला होता. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. मग मी आत जाऊन हा माणूस कोण आहे अशी माझ्या पत्नीजवळ चीकशी केली. भग तिने सांगितल्यावर मला कळले की त्या दिवशी ती सर्कस पहायला गेली असताना तिथे हा माणूस अगदी दीनवाणा, निर्वासितासारखा, आजाराने बेजार झालेला अशा अवस्थेत पाहिला म्हणून त्याची चौकशी केली. त्याच्या सांगण्यावरून तिला कळले की दिवसांचि नसून पन्नास हजार दिवसचि असू दे." मी तर एक पाऊल तो मरणाच्या पेधाला लागलेला होता व त्याच्या बरचे व नात्याने कोणीच जबळ नसल्यामुळे तो असहाय होता. मग तिला करुणा वाटली व ती त्याला घरी घेऊन आली. त्याला माझे कपड़े घालायला दिले. तिच्यामधील प्रेम व करुणेचा हा आविष्कार मला कौतुकास्पद तोपर्यंत हव्या आहात." वाटला आणि माझी काळजी मिटली- तो तरुण आमच्या घरी दोन- तीन महिने राहिला; त्याला सहजयोग दिला. सहजयोगाचे उपचार केले आणि अगदी योड्याच दिवसांत तो सुधार लागला. एवढेच ऋणी आहे आणि त्वाबद्दल मला तुम्हा सर्वांचे आभार मानलेच नव्हे तर त्याची काबीळ बरी झाली; त्याची मादक व्यसने सुटली, दारु पिणे बंद झाले आणि दोन महिन्यांतच तो अगदी टबटवीत झाला. मी पाहिलेला हा पहिला चमत्कार होता. मशीन दुरुस्त करून चालू करणे शक्य आहे पण जिवंत माणसामरध्ये परिवर्तन घडवून आणणे माताजी निर्मलाजीशिवाय दुसर्या कुणाला शक्य नाही. खरे तर माणसामध्ये परिवर्तन होणे फार अवघड गोष्ट आहे आणि है परमेश्वरी प्रेमशक्तीमबूनच होणे शक्य आहे आणि वर सांगितलेला चमत्कार श्री. माताजींनीच धडवून आणला. त्यानंतर त्यांनी जगभर असे असंख्य चमत्कार केले आहेत. श्री. पटवाजी, मी तर प्रत्येक सहजयोग्यामध्ये हा चमत्कार घडलेला पाहतो. प्रत्येक परवानगी दिली पण त्याचबरोबर तीन मिनिटांपेक्षा जास्त बोलू सहजयोगिनी मला याक्षिणी वाटते. मी असे म्हणतो याला कारण हेच पुढे जाऊन असे म्हणेन, या जगातील प्रत्येक व्यक्ती संतपदाला येईपर्यंत आश्हाला तुमची जरूर आहेच पण त्यापुढेही असे सर्व जीव अनंत काळापर्यंत संतच (Angels) रहावेत म्हणून आम्हाला तुम्ही प्रिय सहजयोगी बंधु-भगिनींनो, या वेळेस मला तुम्हाला सर्वांकडून मिळालेले प्रेम, स्नेह, आपुलकी याबद्दल मी खरोखरच पाहिजेत. आज मला तुम्ही सहजयोगामध्ये तुमच्यावरोबरचा म्हणून सहभागी करून ध्या, हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. सर्वांचे पुनः श्च आभार ও ০ वाढदिवस समारंभाचे वेळी जर्मनीचे श्री. फिलिप्स झिस (Phillips Zeiss) यांनी केलेले भाषण (२० मार्च ९८) प. पु. माताजी, आदरणीय सर सी. पी, उपस्थित मान्यवर आणि सहजयोगी बंधु-भगिनींनो, काल येथील संबोजकांनी आम्हाला इथे भाषण करण्याची नका असे सांगितले. मग मला फार मोठा प्रश्न पडला की श्री. १५ चैतन्य लहरी ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर ९८। शहनाई बादन पं. जगन्नाथ मिश्र श्रीमती किर्ति शिलेदार पे. सतीश व्यास माताजींच्या समोर उभे राहून फक्त तीन मिनिटांत त्यांच्याबद्दलचे माझे प्रेम, ऋण वे भावना कशी व्यक्त करणार? पणे मग माझ्या लक्षात आले की श्री. माताजींनीच आपल्याला दिलेल्या गायन संतूर शक्तीकडून है काम सहज होण्यासारखे आहे. श्री. माताजी, आपण आदिशक्ती आहांत आणि या विसाव्या शतकात आपण या पृथ्वीवर अवतरण बेतले आहे याबहल फक्त तीन मिनिटत मी आपले आभार कसे मानू? आपण सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी आणि उत्थानासाठी अपार कष्ट करता याबद्दल फक्त तीन मिनिटांत मी आपले आभार कसे व्यक्त करु? श्री माताजी, आपण हजारो-लाखो सहजयोग्यांना आत्मसाक्षात्काराची दिव्य देणगी दिली आहे त्याबद्दल फक्त तीन मिनिटांत मी आपले आभार कसे मानू? मी आपल्याला प्रधम भेटली तेव्हा एक निराश, गोंधळलेला आणि दिशाहीन तरुण होतो; तुम्ही मला आत्मसाक्षात्कार दिला एवढेच नव्हे तर तुम्ही मला कुटुंब दिले, व्यवसाय दिला, समाजात इभ्रत व मान दिलांत आणि सर्वात मुख्य म्हणजे आपल्या परमेश्वरी कार्याला हातभार लावता येइल अशी संधि व स्थान मला सहजयोगांत दिले: मग मी फक्त तीन मिनिटांत आपले आभार कसे मानू? या सगळ्या विचारांची गर्दी इथे येतांना माझ्या डोक्यात होती आणि मग अचानक कवितेतून माझ्या भावना व्यक्त कराव्यात अशी भावना मला झाली ती कविता : The star shiries a billion nights, And is still not able to express your beauty. The Sun is shining a billion days. And is yet not able to reflect your light. The Nature has nourished a billion plants, But has never been able to equalize you in motherly love. The learned men have filled billions of tages with knowledge But have never been able to reflect a glimpse of your wisdom. The poets have written billions of verses. But have never been able to descnbe the magic of your divine being How then can I be able to thank you only in three minutes? (शांतिवन) ठिकाणी पुण्याजवळ खानापूर सहजयोग्यांच्या मुलामुलींचे तीन दिवसांचे (२४ ते २७ ऑक्टोबर ९८) शिबिर आयोजित करण्यात आले. रहाण्याची व जेवणा- खाण्याची व्यवस्था अर्थातच याच ठिकाणी केली होती. धरण व नदी जबळच असे है स्थान अगदी शांत, निसर्गरम्य व वनराजींनी भरलेले असल्यामुळे सर्व वातावरण अशा शिबीरास पोषक य आनंददायक होते. जवळ-जयळ चाळीस मुले उपस्थित होती व पालकांना शिबिरावर येण्यास जाणून-बुजून परवानगी दिलेली नव्हती. शिबिरामध्ये मुलांचे सकाळ-संध्याकाळ सामूहिक ध्यान होत असे. त्याचप्रमाणे रोज सर्व मुलांकडून सामूहिक मीटपाणी ट्रीटमेंट घेण्यात येई वे त्या ट्रीटमेंटची पद्धत व उपयोग समजाऊन या हैं करवून दिला गेला. तसेच पूजा व हवन याची तयारी मुलोकडूनच करवून घेतली व सर्व विधि समजाऊन त्वांच्याकडून पूजा करवून त्याचप्रमाणे चक्रे, चक्रांची स्वच्छता, ध्यानाचे महत्त्व, जागृति देणे इ. सहजयोगाची माहिती देण्यात आली. त्यावरोबरच रहाण्याची व कपड्यालत्त्यांची त्यांची स्वच्छता, स्वावलंबन, सद्वर्तन व नीतीमित्तेची जपणूक, कुटुंबातील नातेसंबंध इ. गुणांचा विकास करून व्यक्तिमत्त्व घडवण्याचे महत्त्व इ. बाबतीत मार्गदर्शन दिले गेले. शिवाय मुलांकडून शिविरातील कार्यक्रमाविषयी रोज रोजनिशी लिहून घेतली व त्यांना शिबिराबद्दलची प्रतिक्रिया लिहून देण्यास सांगितले होते. त्यानुसार सर्व मुला-मुलींना शिबिरामधून मनसोक्त आनंद मिळाल्याचे आढळून आले. कला-गुणांना उत्तेजन देण्यासाठी मुलांकडून कलाकुसरीच्या वस्तु, मातीची भांडी, ग्रीटिंग काईडसु, बाहुल्या, रॉंगोळी इ. घेतली. प. पु. माताजींच्या ७५ व्या वाढदिवस समारंभाच्या वेळी कलांमध्ये उत्तेजन देऊन न्यांच्या आवडीनुसार बस्तू तयार करवून दिल्ली येथे २२ ते २५ मार्च या चार दिवसांत आंतरराष्ट्रीय प्रसिद्ध कलाकारांनी श्री. माताजींच्या उपस्थितीत संगीताची मेजवानी सहजयोग्यांना दिली. त्या सर्व कलाकारांचा श्री. माताजींनी आशीर्वाद देऊन सल्कार केला. या चार दिवसाच्या कार्यक्रम झाला व फक्त याच कार्यक्रमाला मुला-मुलींच्या कार्यक्रमात खालील कलाकारांनी भाग घेतला. श्रीमती वनाजीलाल कोण्डापार्थी पं, वैभव पंढरिनाथ नागेशकर : तबला पं. भजन सोपोरी ड. राजम् श्रीमती झरीन दारुवाला पं. बिश्वमोहन भट्ट रोनू मुजुमदार श्रीमति मीना पातरणेकर घेतल्या. सर्वांना संगीताचीही सहजयोगासंदर्भातील माहिती सांगण्यात आली. शिविराच्या समारोपाच्या निमित्ताने एक सांस्कृतिक पालकांना आमंत्रण होते. या वेळी मुला-मुलींनी भजन, नाटक, गायन, नृत्य इ. कलाप्रकार सादर कले. बक्तृत्व-स्पर्धाही झाल्या. कार्यक्रमाच्या शेवटी बक्षिसे देण्यात आली. या शिबिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शिबिराची संकल्पना, संपूर्ण आयोजन व व्यवस्था पुणे केन्द्रामधील महिला सहजयोगिनींनी सांभाळली व यशस्वीरीत्या पार पाडली ही गोष्ट खरोखरच कौतुकास्पद आहे. कुंचिपुडि व भरतनाट्यम् नृत्य : : संतुर वादन : व्ायोलिन वादन सरोद वादन : मोहन वीणा बासरी वादन शास्त्रीय संगीत १६ चेतन्य लहरी ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर ९८ श्रीकृष्ण पूजा प. पू. श्री माताजी निर्मला देवींचे भाषण कबेला ऑगस्ट ९८ घेतले, त्रास सोसले बाहिरुन बाजारासाठी भारतात आले, तिथेच स्थाविक झाले आणि कालांतराने आपलेच राज्य तिथे प्रस्यापित केले. कण्डशनिंगचा हा प्रकार सामूहिकतेत दिसून येतो म्हणजे एका जातीच्या लोकांनी दुसऱ्या जातीच्या देशावर आक्रमण करून तो बळकावणे है टुसर्याच्या घरांत घुसन त्यानी हाकलून घराबर ताया मिळवण्यासारखच आहे. त्यांना वाटते की आपण जास्त बुद्धिवान आहोत, काळया लोकांचर राज्य करण्याचा आपला अधिकारच आहे. ही प्रवृत्ति साक्षारुप स्थिति मिळवण्यासाठी उपयोगी नाही. (इथे एका रडणाया लहान मुलाला पाणी पाजण्यास श्री माताजी सांगतात.) कया प्रकारचे कण्डिशनिंग प्लेगव्या सावीसारखे एका देशांतून दुसन्या देशांत पसरते आणि मग लोकांमध्ये उच्च-नीच भेद निर्माण होती व त्यांतही परिस्थितीला शरण येऊन स्वतःला हलक्या जातीचे म्हणवण्यास मान्यता मिळते आता अमेरिकेकडे पहा: अमेरिकन लोक ही पूजा करत आहेत आणि श्रीकृष्ण अमेरिकेचे राजे आहेत. श्रीकृष्ण स्वतः काळ्या रंगाये, पण अमेरिकेतील है सर्व कुष्णवर्णी लोक तो देश सोडून परत गेले तर त्याची काय अवस्था होईला मला सांगता येणार नाही. तेथील सर्व कीड़ा-व्यवस्थापन काळे लोक बघतात. अमिरिकेत होत असलेल्या बहुतक खेळांमध्ये नव्याण्णव टक्के लोक कृष्णवर्णीय असतात. तोच प्रकार संगीत-क्षेत्राचा, इथेही काळे लोक जास्त आहेत, गो्या लोकांजवळ त्यांच्यासारखा गळा नाही; गाण्यामध्ये गोरे लोक काळ्या रंगाच्या कलाकारांच्या तुलनेत काहीच नाही. कृष्णवर्णीय डॉक्टर्स, इंजिनियर्स, अमेरिकनाची काय अवस्था होईल? पण त्यांच्या लक्षांतच येत नाही की बुद्धिमत्तेचा, मूल्य संस्कारांचा व आल्याचा तुमच्या वर्णाशी काहीही संबंध नाही. आपण इथे आपली अध्यात्मिक उन्नति मिळवण्यासाठी आलो आहेत. आत्याला रंग समजत नाही, म्हणून रंगामुळे कुणालाही हलक्या जातीचा समजणे हा उथळपणा आहे. आता त्याची प्रतिक्रिया कशी होते पहा; त्यांतून काळ्या लोकांनी आता प्रतिकार सुरु केला आहे आणि दिवसे-दिवस है प्रकार वाढत आहेत. अमेरिकेतच नाही तर जगभर संगळीकडे आता काळे लोक आवाज़ देत आहेत. काळ्या लोकांच्या देशांतही काळ्या वर्णामध्ये थोडे-फार फरक आहे आणि त्याचा परिणाम न्हणून त्या लोकांमध्येही निर्रनिराळे गुप्स बनले आहेत व त्यांच्या एकमेकांमध्ये मारामाऱ्या चालल्या आहेत. हा कौरव पांडव असा भेद नाही किंवा पॉझिटिव्ह-निगेटिव्ह असा भेद नाही. गोर कार्य आणि काळे काय सारे निगेटिव्हच आहेत. ही विच्वंसक प्रवृत्ति फार बळावत आहे. किंबहुना हिंसाचार है एक शस्त्रच आजकाल बनले आहे. प्रतिक्रिया व्यक्त करण्याचा हा राजरोस चाललेला प्रकार आहे. काहीतरी निमित्त मिळाले की स्फोट बडवून आणले जातात; त्यांत व त्याग केला. याला कारणही तेच, इंग्रज लोक श्रीकृष्णांची एक महत्त्वाची शक्ती म्हणजे साक्षीभाव. बाचे या कालयुगामध्ये विशेष महत्त्व असण्याचे कारण की आजकाल सगळीकडे गोंधळ, मूल्यांचा हास व उलथापालय चाललेली असल्यामुळे साधारण माणसाचे जीवन फार अवघड प्रश्न बनले आहे. ध्यानामधून निर्विचारता आल्यानंतरच साक्षीस्वरूप स्थिति मिळते. खरे तर हया दोन्ही गोष्टी एकत्रच असतात. साक्षीरूप स्थितीमध्ये तुमची प्रतिक्रिवा व्यक्त करण्याची संबय संपते. या प्रतिक्रिया करण्यामुलेच सारे प्रश्न सुरु होतात. प्रतिक्रिया नेहमी आपल्या अहंकार व कण्डिशनिंगमुळे होत असते हैं उधड़ आहे; त्याला दुसरे काही कारण लागत नाही. उदा, या कारपेटकडे बधूनही लगेच अहंकारामधून ते कुठुन मिळाले असेल असा विचार आपल्या इीक्यांत येतो. किती किंमत असेल हाहि आणखी एक विचार येतो. मग पुढे कारपेट कशाला आणले, इथे त्याची काय गरज आहे इ. विचारांची साखळी सुरु होते. कण्डिशानिगमधून विचार आले तर हा रंग बरोबर नाही, कृष्णपूजेसाठी दुसरा चांगला रंग त्यामध्ये हवा होता अशी विचारांची साखळी होते. म्हणजे है कण्डिशनिंग आपल्यामध्ये ठाम घेऊन सुरु राहते; आणि त्यामुळे आपल्याला अनेक त्रास होतात. उदा वर्ण-जाती- भेद: अमेरिकेत व्णभेद फारच आहे: उघडपणे ते मान्य करत नसतील पण भारतातून किंवा इटलीमधून तिकड़े गेलेल्या लोकांना तो जाणवतो. हे भेटभाव का व कसे निर्माण झाले ? (काळा-गोरा) व्यक्तींबद्दल आपल्याकडून प्रतितक्रिया का होते? खरे तर ही नुसता कातडीचा रंग असतो पण विचित्र विचारसरणीमुळे गोन्यांना वाटते की हे काळे लोक बाहेरुन आपल्या देशांत आले. ते बेकार लोक आहेत, आपल्याला त्रास देतात इ. ह्या प्रकृति कण्डिशानिंगमुळे बनलेल्या असतात. पण अमेरिकन लोकही एके काळी बाहेरुनच त्या भूमीवर आले, तेथील मूळ रेड-इंडियन लोकाना हाकलून त्यांच्या जमिनी बळकावल्या व स्वतःला अमेरिकन म्हणू लागने आणि प्रतिक्रिया म्हणून काळ्या वर्णाचे लोक भिकार आहेत. त्यांचा विक्कारच केला पाहिजे व त्यांना छळलेच पाहिजे हा विचार बळावला. तसेच स्वभावतः जे लोक विध्वंसक असतात त्यांच्या कण्डिशनिंगमुळे हिंसक वृत्ति बळावते; मग लोकांना ठार मारण्याचे प्रकार सुरु होतात; त्यांनी अनेक लोकांची हत्या केली आहे. त्यांना वाटते की कुठल्याही देशावर स्वारी करून तो पादाक्रांत करण्याचा ल्याचा अधिकारच आहे. खरे तर जमिन ही कुणाच्याही मालकीची होऊ शकत नाही, म्हणून परक्या जमिनीवर लाऊन जमीन बळकावण्याचा कुणालाच अविकार नाही. काल भारतामध्ये स्वातंत्र्यदिन साजरा झाला; त्या काळी परकिय इंग्रज सत्तेचा बुनियन जैक खाली आणून त्याच्या जागी स्वतंत्र भारताचा तिरंगा चढ़वलेला मी पाहिला आहे. त्यासाठी लोकांनी कष्ट दुसऱ्या रंगाच्या अरकौटन्टस्, आर्किटेक्टस् इ. लोक निवून गेले तर आक्रमण करुन तेथील रहियाशाना हुसकावून पुष्कळ १७ चैतन्य लहरी ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर ९८ चिडतौ किंवा उतावळे होतो पण साक्षीभाव मिळवल्यावर तीच तुमची शक्ति बनते; त्यामधून इतर लोकांच्या अडचणी, ग्रश्न दूर करणे तुम्हाला सहज शक्य होते. या बाबतीत एका चिनी संताची कहाणी आहे. तेथील एका संताकडे एक राजा आपल्या कोबड्याला बेकऊन आला आणि हा कोंबड़ा झुंजीमध्ये जिकेल असे शिक्षण त्याला देण्यास त्या संताला सांगितले. एक महिन्यानंतर त्याने कोंबडा झज करण्यासाठी नेला. अनेक ठिकाणचे कोंबड़े तिथे स्पर्धेकारिना आणने होते. झुंज सुरु झाली तेव्हा हा कोंबड़ा एका बाजूला स्वस्थपणे उभा राहून इतर कोबड्यांची इंज फक्त बघत होता; नाकाना त्याच्या स्वस्थपणाचे आश्चर्य वाटले. इतर कोंबड़े झुंज खेळत खेळत रिंगणातून पळून गेले आणि ह्या कोवड्याला विजयी धोषित केले गेले, अनाचार, विध्वस थांबण्यासाठीही ही साक्षी-स्थिती उपयोगाची आहे. विध्वस चाललेल्या ठिकाणी तु्ही साक्षीभावाने नुसते जाऊन बघत राहिलात तर त्या विध्वंसक कृतीला आळा बसून तो अनिष्ट प्रकार यांबेल, साक्षीमावाच्या शक्तीमधून हे कार्य डते तसेच हा अहिंसचे समर्थन करणारा मार्ग आहे. साक्षीस्थिति ही मानसिक स्थिति नसून अध्यात्मिक उन्नतीमधून प्राप्त झालेली ती स्थिति आहे, म्हणजेच निरपराधी लोक प्राणाला मुक्तात. भूमीमध्ये तर अशा निर्दय विध्वंसक कारवायांना कठोर शिक्षा मिळाली पाहिजे. है सर्व अहंकारामधून येते. तुम्ही एका जातीचे स्वतःला समजता आणि टुसर्या जातीच्या लोकांना हलक्या जातीचे समजता, मीणसाच्या मनांत अशा अनेक बुकीच्या धारणा असतात. असे ्हणतात की है द्वेष-भावनेतून निर्माण होते पण द्वेषाची भावनाही अहंकारामुळे होते. अहंकार जेव्हा कार्य करु लागती तेव्हा तो अशा अनेक विचारंना उद्दीपित करतो. द्वेष, विध्येस, हक्काचा दुराग्रह इ. सर्व अहंकारामधून आलंल्या आंधळेपणामुळे चालू होते. तुम्ही वास्तवापासून दूर जाता आणि कुणाचा द्वेष करण्यामुळे, कुणाचा खून केल्यामुळे वा कसला विध्वंस करुन कुणाचाही कसलाही फायदा नाही है विसन जाता. आता तुम्ही विचाराल की माताज़ी हा अहकार कसा पैदा होतो? तर हा अहंकार कर्मामुळे येतो, तसाच कण्डिशनिगमुळे येतो. मुलांनाही लहानपणापासूनसारखे सांगत राहिले की अमकी माणसे खराब आहेत. त्यांचा द्वेषच करा किंवा त्यांना मारलेच पाहिजे तर ती मुलेही ह्याच मार्गाला लागतात मग हया द्वेष करण्याच्या प्रवृत्ति केक्टसूसारख्या फोफावतात. मनुष्यप्राण्याच्या अशा बागणुकीचे साक्षीरुप बनणे आहे. ती मिळवतांना इतरांवर टीका अजिबात त समर्थन होऊ शकत नाही. माणसांना मानवीजीवनच जगले पाहिजे आणि है साक्षीभाव मिळवल्यावरच शक्य आहे; त्याचबरोबर प्रतिक्रिया करणेही थांबवले पाहिजे. कोंबड्याची झुंज करवण्याचे, बैलांची मारामारी करण्याचे खेळ (धंदे) जोरांत चालतात. अशी तहेच्या हीन दुसर्याचे आपण काय नुकसान केले है त्यांच्या तोंडून सांगणारही प्रवत्त लोकांच्या मनात अजूनही शिल्लक आहेत. शांति, आनंद, मानवता इ. भाषा राजरोसपणे वापरणारे लोकही या विनाशकारी गोष्टींमध्ये रमतात ही फार खेदाची गोष्ट आहे. काही लोक यात सक्रिय असतात तर काही बघे असतात पण अशा दुष्कृत्यांमधून ते विकृत आनंद मिळवत असतात इतक्या अधोगतीला ते आले आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही साक्षी बनू शकलात तर काय होते ? घ्यायची गोष्ट म्हणजे साक्षीरुपामधुन तुमचे चित्त प्रकाशित होते आणि तुम्ही हा साक्षीभाव बळकट केलात तर या गोष्टी कमी कमी होतील. तसेच तुमच्या दृष्टीसमोर तरी असे अपवात होणार नाहीत आणि जरी बहुतेक लोक आपल्याला अमुक करायचे आहे, तमुक करावचे आहे. झाले तरी त्या दुग्गस्त लोकांना तुम्ही मदत करायचा व वाचवायचा प्रयत्न करु शकाल अशा प्रसंगी छोट्या-छोट्या मदतीची तुम्हाला प्रेरणा होईल, शिवाय तुम्ही त्या बाबतीत काही तरी भरीव कार्य करु शकाल. काही वर्षांपुर्वी आम्ही सेक्रेटरिअट्या जवळच एका लहान घरात रहात होतो. त्यावेळी स्वतंत्र महाराष्ट्राबद्दल मोटा सेप व चळवळ चालू होती, पोलिस तैनात केलेले होते आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार पोलिसानी गोळीबार सुरु केला: जाणाया येणाऱ्या होणार बदल म्हणजे त्यांची स्मरणाशक्ती वाढते (विसर पडण्याचा कुणावरही गोळ्या मारल्या गेल्या. मला राहबले नाही म्हणून मी बाहेर येऊन पोलिसॉना मोळीवार बंद करण्याची चिनंति केली आणि त्यांनी स्मृतीमध्ये बनते, त्यातील सगळे बारकावे फोटोसारखे त्यांच्या मनावर खरोखरच गोळीबार बंद केला. मग तेथील जखमी लोकांना मी घरी ठसतात. प्रतिक्रिया करत गेल्याने स्मरणशांक्ति विकृत बनते. लोकांना आणले. त्यांना धीर दिला व अम्ब्युलन्स बोलाबुन त्यांच्या उपचाराची व्यवस्था केली. हे सर्व मी साक्षीभाव ठेवल्यामुळे झाले; तसाच या साक्षीभावाचा आणखी एक विशेष म्हणजे साक्षी झाल्यावर तुम्ही दिसतील, जी दुकाने दिसतील. ज्या जाहिराती दिसतील त्यांच्याबद्दल निर्भय होता. साक्षी म्हणून पाहत नसाल तर आपण अस्वस्थ होतो. तो काही ना काही तरी बोलायचा, मला विचार पडला की हा असेच हे सर्व घृणास्पद आहे. श्रीकृष्णांच्या करण्याची सबय बाणवली पाहिजे. बहुतेक लोक दस्यावर टीका करण्यात तरबेज असतात, स्वतःकडे त्या दृष्टीने बघणार नाहीत, ही सवय बळावल्यामुळे त्यांना स्वतः काही चुकती असे बाटेनासेच होते: नाहीत आणि दुसर्यांवर टीका करण्याचा आपल्याला अधिकारच आहे असा आवहि आणतील आणि वर या सर्वांची त्यांना मजा वाटते. तुम्ही जर नुसते साक्षी म्हणून पहात राहिलात तर टीका करण्याजोगे काही राहणारच नाही. या लोकांची आणखी एक समजूत असते की त्यांनी टीका केली नाही तर सुधारणा होऊ शकणार नाही पण लक्षात या प्रकाशित चित्ताकडूनच अयोग्य गोष्टी बंद होतील. पण एरवी आपण कुणी विशेष आहोत या गोष्टीबहट्दल जागृत (consclous असतात आणि त्यामुळेच आपण स्वतःचाच प्रश्न निर्माण करतो आणि आपण काहींच करु शकत नाही हाच अंडथळा येती. पण साक्षी बनुन बघण्याचे तुम्ही नककीच करु शकता. नुसते पहात राहिल्याने व जे पाहतो त्यावर कसलीही प्रतिक्रिया न करण्याने तुमच्यामध्ये आतून एक आमूलाग्र बदल होतो. अशा व्यक्तींमध्ये फार आश्चर्यकारक संभव कमी होतो), ते जे काय पाहतात त्याचे जणू चित्र त्यांच्या प्रतिक्रिया करण्याची एक संवयच झालेली असते. अशाच एका माणसाबरोबर मी कारमधून चालेले होते, तर जाताना जी माणसे १८ चैतन्य लहरी आँक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर ९८ ০০ ২ रि तुम्हा सहजयोग्वांची जवाबदारी मौठी आहे. तुम्ही साथा मानवजातीचा उद्धार करण्वासाठी इथे आल आहात. इतर माणसांच्या मूर्खपणाच्या कल्पनांतून ते जसे मुख्खांसारखे वागतात तसे तुम्ही नाही. कशामुळे हे विचलित होते आणि आपल्या प्रतिक्रिया विचित्र होतात. आयण असे का बागती आपल्यालाच कळत नाही आणि लोक काय म्हणतील याची काळजी आपण का करतो तेही समजत नाही. है व्यक्तिगत असते असे नाही तर सामूहिक प्रकारेही हेच चालते. या सर्यांचा परिणाम म्हणून नवनवीन जीवनमुल्ये निर्माण होतात. उदा. एखाद्या स्त्रीच्यामागे बोलत राहिला तर त्याचे पुढे काय होणार? पण नंतर मली लक्षात आले की अशा सतत पतिक्िवा करणार्या लोकांची बुद्धि भ्रष्ट होते किंवा ते अत्यंत विसरभोळे बनतात. पण एवढेच नाही तर असे लोक एकत्र जमले की ते फार भयानक होतात कारण अशा प्रकारचे लोक काहीतरी करण्याच्या मागे लागतात कारण प्रतिक्रिया करणे हा त्यांचा स्वभावधर्मच झालेला असती. हिंटलरचे उदाहरण वधा. तब्बल नऊ होते मलो समजत नाही पण आपले चित्त एकाएकी वर्षे त्याने ज्यू लोक कुटे चुकतात है पकडण्याचा प्रयत्न केला, हात ते काय का्य करतात बाची नोंद टेऊ लागला, जर्मन समाजाल धुकन ्यांच्यापासून कसा थीका आहे याची निमित्ते शोधत राहिला आणि शेवटी तो अशा निर्णयाप्रत आला की ज्यू लोकांनी जर्मनी सोडून बाहेर किती पुरुष लागले आहेत याला महत्त्व देणेः ती माता असल्याचे निधुन गेलेच पाहिजे. पण मग पुलहा त्याने विचार केला की ज्मनीतून विसरुन आपण विशेष आहोत, प्रसिद्ध नायिका आहोत अशा बाहेर पडल्यावरही है ज्यू लोक पुन्हा समृद्धि मिळवतील म्हणून त्यांना ठार मारणे हाच चांगला उपाय आहे असा त्याचा प्रतिक्रियात्मक निर्णय तिने बनले पाहिजे आणि मातेसारखा तिचा पेहेराब पाहिजे. तीच गोष्ट झाला. मग त्याने ज्यू लोकांवर जे घोर अल्याचार केले त्याची कल्पनाही करता येणे शंक्य नाही, त्याला तसेच साथीदारही मिळाले आणि त्या हत्याकराडापासून त्यांनता जणू आनंदच साजरा करायचा होता त्यालाच त्यांनी कर्तव्य अशी भूमिका दिली, कर्तव्याच्या नावाखाली त्यांनी हजारोनी न्य लोक ठार केले! एकदा का तुम्हीं सातीभावापासून तुम्ही सामूहिक निगेटिव्हिटीच्या पकडीत केवा याला याचा भरवसा नसती. आणि याचा विपरीत परिणाम जगातले सर्व प्रश्न, सर्व तंटे बखेडे यांच्या स्वरुपात दिसू लागतात. म्हणून काय केले पाहिजे तर गोष्टीबद्दल प्रतितक्रिया करायला लागाल आणि त्यांतूनच आत्मपरिक्षण आपण प्रतिक्रिया करणे बंद केले पाहिजे, पृर्णपणे थांबवले पाहिजे. होत जाईल. तुम्ही स्वतःलाच पाहू लागलात की तुमची थोरवी किती काही चुकीचे चाललेले नज़रेस आले तरी प्रतितक्रिया व्यक्त करु नका: एखादी तुमच्याशी विनाकारण कठोरपणे वागला तरी लगेच प्रतिक्रीया करु नका, धोड्या वेळाने ती व्यक्ती शांत झाल्यांवर वाटल्यास त्याला तुम्हाला जे कळते व दिसते त्याचाही विचार तुमच्या मनांत येत नाही नीटपणे सांगा. कारण ज्यावेळी तो प्रक्षोभक असतो त्यावेळी तुमच्या सांगण्याचा काही उपयोग नसतो. काही लोक कधीच ऐकून ध्यायला तयार नसतात है मी मान्य करते पण काही कालानंतर त्याल त्याची चुक समजण्याची शक्यता असते. आता क्लिटन कसा बागत आहे ते पह़ा, त्याच्यासारख्या उच्चपदस्थ व्यक्तीकडून अशी प्रतिक्रिया होणे आपल्या अपेक्षेच्या अगदी उलट आहे. पण काही व्यक्तींत ही प्रतिक्रिया जन्मजातच असते. त्याला है शोभत नाही. ही प्रवृत्ति कामात अति गुंतल्यामुळे निर्माण होते . दुसऱ्याने उलट प्रतिक्रिया करावी असे वाटत असेल तर खुशाल करा. तुम्हाला इतरांनी महत्त्व द्यावे अशी कल्पना असेल तर तुम्ही प्रतिक्रिया करत रहा. पण फालतू गोष्टींना कशासाठी महत्त्व द्यायचे? हल्लीच्या काळात तुम्ही कसे दिसावे, कसै वागावे, कसे चालावे यालाच जार्त महत्त्व दिले जाते. हा शक्तीचा अपव्यव आहे. परमेश्वरान माणसांना निर्माण करतांना त्यांच्यात विविधता पाळली आहे. निसर्गातसुद्धा तुम्हाला दिसते की झाडाची पाने दुसर्या झाडापेक्षा वेगळी असतात. माणसानाही तसेच वेगवेगळे होते. बनवलेले आहे. म्हणून जसे तुम्ही आहात त्याचा स्वीकार करा. दुसऱ्यासारखे दिसण्याचा कशाला प्रयत्न करायचा? त्यासाठी शक्ती खर्च करणे अगदी व्यर्थ आहे. आविर्भावात ती कशी वागू लागते? ती माता असेल तर चांगली आई पुरुषांची, तुमच्यामच्ये काही विशेष असेल, मोठेशणा मिळावा असे काही विशेष गुण तुमच्यामध्ये असतील तर तुमचा मोठेपणा आपोआप दुसर्यांच्या नजरेत भरेल ्यासाठी कसला देखावा करण्याची जरूर नाही. म्हणून पब्लिक मतावहल तुम्ही एकप्रकारे उदासीन राहिलात तर तुम्ही खूप काही मिळवू शकाल सहजयोगांतही काही लोक दिखाऊपणाच्या मागे लागलेले मी पाहते. मला ते समजतेच पण त्यांच्या ते लक्षात येणे जरुरीचे आहे. तुम्ही बाहेरच्या गोष्टीबद्दल प्रतिक्रिया करणे बंद केले की आपोआप तुमच्या अंतरंगातील अलग होऊ लागतात की आहे है कळून तुमचे तुम्हालाचा आश्चर्य वाटेल, तुम्ही किती समाधानी आहात हेहि कळेल. आणि त्याच्याही थोडेसे पलिकडे गेलात की इतके तुम्ही निर्विचार होता. असा माणूस आदरास योग्य होतो, त्याचा सहयास लोकांना हवा-हवासा वाटतो. त्याच्यावर सर्वजण प्रेम करतात. ्याला सगळीकडून मदत मिळते. म्हणून लोक काय म्हणतील, त्यांना तुमच्याबहदल काय वाटेल याची पर्वा न करता आत्मपरिक्षण करुन स्वतःलाच पहाते चला. कालीतराने तुम्हाला त्याचीही जरुर भासणार नाही. मी ज्या स्थितीबद्दल बोलत आहे ती अशी आहे की जेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला मी किंवा माझे सैन्व माग असे सांगितले तेव्हा अर्जुनाने फक्त मागितले. श्रीकृष्णांनी स्वतः लढणार नाही असे सांगितले तरी अर्जुनाला खात्री होती की त्यांच्या नुसत्या उपस्थितीची (साक्षी) शक्ति पांडवांना मदत करेल. श्रीकृष्णांना काहीच करायची किवा लढण्याची जरुरी नव्हती पण त्यांची शंक्ति, बाहेरुन नजरेस वेत नसली नरी ती कार्य घडवून आणेल आणि आपला विजय होईल हे अर्जुनाला समजत श्रीकृष्णांनाच मागितले; कौरवांनी त्यांचे सैन्य म्हणून ही साक्षीस्वरुपाची शक्ति तुम्ही सर्वांनी वृद्धिगत केली पाहिजे. एरवी तुम्ही स्वतः काही करु शकत नाही म्हणूनच साक्षी होऊन सर्व पहात रहा, प्रांतिक्रिया करणे धांबवा आणि जे चालले आहे ंडस १९ चैतन्य लहरी ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर ९८ पुण्य आपल्याला मिळते. पण श्रीकृष्णांनी तसे सांगितले नाही. ते नेहमी म्हणायचे की तुम्ही केलेल्या कर्माचे फळ परमेश्वरी शक्तिकडे सोपवा. पुष्कळदा लोकांना वाटते की आपल्याला पैसा मिळाला है आपण केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आहे; काही वेळा मिळालेल्या पैशाचा वाईट कामासाठी उपयोग करतात. पण कृष्ण म्हणतात की त्याकडे निर्विकारपणे पहात रहा; त्यातूनच तुम्ही एक शक्तिशाली व्यक्तिमत्व मिळवाल आणि तुम्हालाच त्याचे आश्चर्य वाटेल, मग तुम्हाला कसली महत्त्वाकाक्षा उरणार नाही, कसली इच्छा उरणार नाही, कसली विशेष आवड राहणार नाही. साक्षी बनून आजूबाजूला चाललेला खेळ पाहण्यातही मजा असते: प्रत्येक गोष्टीतील रंजकता तुमच्या लक्षात येते, पत्येक गोष्टीतील मुर्खपणाही तुम्हाला बरोबर कर्माचे फळ परमशक्तीवर अवलंबून ठेवा. कारण त्या शक्तीलाच समजती, लोक हिंसाल्मक काम का करतात है पण तुम्हाला समजेल तुमचे कल्याण कशांत आहे है समजते म्हणून समाजसेवा, गरिबांना आणि है सर्व पाहून तुम्ही ते हसण्यावारी नेऊ शकता. तुम्ही चिडत नाहीं, अस्वस्य होत नाही. कालांतराने तमची साक्षीरूपात राहण्याची क्षमता वाढत असल्याचे तुम्हाला समजेल. तुम्ही सर्वांनी सामूहिकतेत कर्माबद्दल जे जे काही सांगितले आहे ते समजण्यासाठीही साक्षीभांव ही स्थिति मिळवलीत तर तुम्ही अशक्यप्राय गोष्टीही करु शकाल; आणि तेहि प्रत्यक्षपणे काही न करता. काही न बोलता फक्त तुमच्या उपस्थितीमुळे कार्य घडेत. त्याचा प्रत्येक माणसावर प्रभाव पड़ेल असे मी म्हणत नाही पण बन्याच लोकांवर प्रमाव पडेल. अशा स्थितीला आलेला सहजयोगी सगळीकडे शांति पसरवतो, सर्वांना आनंद देतो. त्यांनतूनच व्हायब्रेशन्समधून तुम्हाला सर्व काही ज्ञात होते. स्व चे ज्ञान एका सहजयोग्याचे मी उदाहरण देते. एकदा हा सहजयोगी एका बैटावर सहजयोगाच्या कामाला निघाला: न्याचवैळेस आकाशात काळेभोर दाट ढग जमून आले, विजा कडाडू लागल्या पण त्याने फक्त आकाशातील ढगांकडे पाहिले आणि म्हणाला मी श्री माताजींचे कार्य करायला चाललो आहे. मी परत येईपर्यंत धांबा." असे फक्त म्हणून तो होड़ीतून दुस्या बेटावर गेला. तिथे कार्यक्रम व्यवस्थित केला आणि परत आला परत येऊन घरात शिरणार तांच मुसळधार पाऊस सुरु झाला. या गोष्टीवरुनही हेच दिसते की तुम्ही कोणत्या स्थितीमव्ये आहात ते निसर्गालासुद्धा कळते. पण तुम्ही महत्त्वाकांक्षा बाळगली- सहजयोगांतही असे महत्त्वाकांक्ी लोक मी पाहते त्यांना आत्ससाक्षात्कारानंतरच होतु असते. अशा भक्तीला मोल नसते. लीडर बनण्याची महन्वाकांक्षा असते तर या स्थितीला तुम्ही येऊ बीराम बनवासात गेले असताना त्यांनी शबरीची उष्टी बोरेसुद्धा शकते नाही. लीडरशिप वरगैरे भ्रांति आहे; पण हे समजायला तुम्ही साक्षी बनले पाहिजे म्हणजे ती माया आहे है समजेल. म्हणून आपल्या व्यक्तिमत्वातील दोषांमुळे येणारे प्रश्न सोडवण्यासाठी साक्षी बनणे हा सर्वोत्तम उपाय आहे. काही बोलण्याऐवजी, काही प्रतिक्रिया हास्तिनापूरला जायचे तेव्हा दुर्योधनाच्या महालात न राहता विदुराच्या करण्याऐवजी जे चालते ते फक्त पहात रहा. ही फार समाधानकारक गोष्ट आहे. श्रीकृष्णाची सर्वांत मोटी शक्ति त्यांचे साक्षीस्वरुप हीच होती. काही न करता, हातांमध्ये शस्त्र न उचलता त्याने पांडवांना युद्धात प्रेमी लोकांबरोबरच असावे व दिखाऊ श्रीमंत लोकांबरोबर नसावे विजय मिळवून दिला. भगवतुगीता सांगून त्याने सर्व जगाला असेल्यावर (Evll) विजय मिळवण्यासाठी काव करायला पाहिजे हाच महान संदेश दिला. गीतेमध्येही त्याने साक्षीस्वरूपाचीच महती सांगितली आहे. तुम्ही या दृष्टिने आजही गीता बाचलीत तर श्रीकृष्ण साक्षी म्हणूनच सर्व करत आहेत है तुम्हाला समजेल: आणि या स्थितीमधूनच त्याने सर्व अवतारकार्य केल्याचेही तुमच्या लक्षात येईल. त्यांनी सर्वप्रथम गीतेमध्ये स्थितप्रज्ञ कसे कायचे ते सांगितले. स्थितप्रज्ञ व्यक्ति नेहमी साक्षीभावात असते; त्यावरवे सर्व भनोक अतिशव उद्बोधक आहेत. मग त्यांनी कर्म, ज्ञान व भक्ति या तीन गोष्टी सांगितल्या. कर्म करण्यात लोकांची कल्पना होती की आपल्या कर्माचे मदत इ. चांगल्या कार्याची फलबुति, अपे्षा न करता परमेश्वरावर सोपवा. याच्यामुळेच तुम्हाला कर्माचा अहंकार येणार नाही. त्याने ठेवला पाहिजे. नंतर त्यांनी 'ज्ञान हा वघय सांगितला. पण ल्याचा अर्थ पुस्तकी ज्ञान असा नव्हे किंया ग्रंधामागोमाग गंथ वाचा असा नवहे. ज्ञान खया अरथनि बघितले तर आत्मज्ञान, स्वतःविषयीचे, आपल्या स्वरुपाचे ज्ञान म्हणजेच तुम्ही सहजयोगी असायना हवे, नसेल तर तुमच्याजवळ काहीच ज्ञान नाही. थोडक्यात आत्मसाक्षात्कार मिळवला पाहिजे हाच आहे. शेवटी त्यांनी भक्तीबदहदल सांगितले. भक्तिबद्दलही श्रीकृष्णांनी खुबीदारपण सांगितले आहे. आज काल रस्त्यावरही हरे रामा - हरे कृष्णा गाणारे लोक तुम्ही पाहता. पण श्रीकृष्णानी एका शब्दात भक्ति सांगितली आणि तो शब्द म्हणजे अनन्यभक्ति अनन्य म्हणजे दूसरा कोणी नसणे म्हणजे तुम्ही परमचैतन्याच्या सागरांत विलीन होणे व तसे झाल्यानंतर कंलेलीच भक्ति त्यांना आवडते. मग तुम्ही फले, फळे, पाने काहीही मला अर्पण केले तरी ते मला आवडेल असे ते म्हणतात. ही भक्तिसुद्धा आवडीने खाल्ली कारण त्यामागे शबरीची अनन्य भक्ती होती. दुसन्या अर्थनि हेहि लक्षात घ्या की तुम्ही जेव्हा दुसन्याला काही देता तेव्हा त्यामधून तुमचे प्रेम किती व्यक्त होते याला महत्व आहे. थ्रीकृष्णसुद्धा घरी राहायवे; तो नोकराणीचा मुलगा होता पण आत्मसाक्षात्कारी होता. साधेसुधे जेवण घ्यायचा. म्हणून तुमची मूल्यवारणा प्रेम, भक्ति बावरच अवलंबून असली पाहिजे; तुमचे संबंध आत्मसाक्षात्कारी व तुम्ही सहजयोग्यांनी लोकांचे प्रेम समजून घ्या. त्याची अनुभूति मिळवा. हे व्हायलाही तुमच्याजवळ साक्षीभाव असला पाहिजे नाही तर श्रीमती, वैभव, गाड्या-बंगले इ. तुमचे लक्ष वेधून घेतील; साक्षीभाव टेबला की व्हायब्रेशन्समधून तुम्हाला सर्व समजेल. परमेश्वराचे तुम्हाला अनंत आशिर्वाद. ॐ २० मु चतन्य लहरी ऑक्टोबर/नोव्हेंबर /डिसेंबर ९८ नवरात्री पूजा oं प. पू. श्री माताजी निर्मला देवींचे भाषण कबेला २७ सप्टेंबर ९८ दिले पाहिजे. नाहीतर तुमच्या ज्ञानामध्ये प्रेम उतरणार नही. न्हणून आपल्याला आत्मसाक्षात्कार मिळाला आहे है इतरांना सांगावेसे वाटते. कधी कधी त्यामव्ये आपण आपला अहंकार तर दर्शबीत नाही ना अशी शेंका मनात येईल. हरकत नाही, दुसर्या कुठल्या तनहेने ते तुम्ही सांगू शकता. अहकार डा सत्यज्ञान न झाल्यामुळे होतो; आपल्याला खूप माहिती आहे, आपण खुप वाचले आहे अशी समजून झाल्यामुळे हा अहंकार येतो. जगभरातील परिस्थिती पाहिली तरी बाह्यातले ज्ञान होऊनही काही फायदा होत नस्याचे लक्षात येते. उदा. लढाई, संहार चालू आहे. इतर प्रकार चालू आहेत. म्हणजे त्यांना नीट ज्ञान झाले नाही किंवा समजले नाही. उदा.- काल मी इथे आले तेय्हा पाऊस पड़त होता पण मी इथे येऊन बसल्याबरोबर पाऊस थांबला आणि सर्व कार्यक्रम संपेपर्यंत पाऊस पडला नाही. पण कार्यक्रम संपल्याचर तुम्ही टाळ्या वाजबू लागलात आणि पाऊस सुरू झाला. म्हणजे निसर्गसुद्धा तुम्ही मंडळी कोण आहात है जाणतो. तुम्ही पण निसर्ग समजून धेतला पाहिजे. अध्यात्मिक स्थितीनुसार निसर्ग कार्य करत असतो. आश्चर्य म्हणजे सला नेहमी वाटायचे की असे अध्यात्मिक स्तर नसावेतः मला बाटायचे की आत्मसाक्षात्कार झाल्यावर सगळे एकाच स्तरावर येतात. पण ते तसे होते नाही है नंतर माझ्या लक्षात आले. कारण माझ्या लक्षात आले की आत्मसाक्षात्कारानंतर पुढची उन्तती गाठण्यासाठी लोकांमच्ये ब्याव अडचणी व अडथळे असतात; अनेक प्रलोभने त्यांना उन्नत होण्यामध्ये मागे खेचत होते. न्हणून वेगवेगळ्या चक्रावर व नाड्यांवर कार्य करणे जरूरीचे होते. त्याशिबाय सहजयोगी परिपूर्ण होऊन या ज्ञानाचा अधिकारी होऊ शकत नाही. परिपूर्ण होण्यासाठी दोत उपाय आहेत. एक म्हणजे तुम्ही कसलीही प्रतिक्रिया करू नका. प्रतिक्रिया करणे हा मानवाचा ज्मजात स्वभाव आहे. पण देव-मानव बनण्यासाठी प्रतिक्रिया न करणे नेहमीच चांगले. त्यातूनव तुमची प्रगति मखास होईल. तुम्ही प्रतिक्रीया करता तेव्हा आल्यापासून दूर जाता व इतर प्रणालींच्या प्रभावाखाली येता. उदा. हे कारपेट पाहून, त्याचे रंग, डिझाईन पाहून मी प्रतिक्रिया ब्यक्त करू लागले तर काय फायदा? उलट तसे न केले तर त्या कारपेटला व्हायब्रेशन्स आहेत का नाही है मला समजेल, ही व्हायब्रेशन्स म्हणजेच प्रेम, म्हणजे संपर्कप्रणाली अशी आहे की तुम्हाला प्रकाश मिळाला की सर्व काही स्पष्ट दिसू लागते म्हणजे तो प्रकाश तुम्हाला संपूर्ण व सखाल ज्ञान देतो. त्याचप्रमाणे तुम्हाला आत्मसाक्षात्कार मिळाल्यानंतर तुमच्यातील चैतन्य प्रवाही होते आणि प्रकाशात पाहिल्यासारखे चांगले काय व बाईट काय हे तुमच्या लक्षात येते पण कधी कधी यावेळीही मानवी मर्यादा आड येतात. उदा. तुम्ही एखाद्या घरी गेलात तर ते घर, त्यातल्वा वस्तू, आईला आपली अनेक मूले फार सुंदर बनल्याचे पाहण्याचा व त्यांच्यासमवेत राहण्याचा किती आनंद होत असेल याची तुम्हाला कल्पना नाही. मुलांना परमचैतन्याशी एकरूप झालेले व मुलाबाळांसह आनंदी, समाधानी असल्याचे पाहणे हे तिचे फार मोठे भाग्य आहे. पण एक गोष्ट लक्षात घेतली याहिजे, की आता सहजयोग्यांची संख्या खुप वाडली असली तर एकूण जगाच्या लोकसंख्येच्या तुलनेत ती फार कमी आहे. सत्य फक्त तुमहालाचे समजले आहे. इतर ज्ञान चिरंजीव नसते आणि ते कृत्रिम असल्यामुळे विरळ होऊन नाहीसे होते. कृण्डलिनीच्या जागरणामुळेच तुम्ही सत्य ज्ञान समजण्याच्या स्थितीलা आला आहात. पण ज्या लोकांना अजून है आपण म्हणतो की आपल्याला मिळालेले ज्ञान प्रेममय आहे. पण तुम्ही हेही नीट लक्षात व्यायला हवे की है प्रेमाचे ज्ञान तुमच्या अल्याकडून प्रकाशित होत आहे. तुम्हाला ते मुद्दाम दाखवावची किंवा काही वाचायची किंवा सिनेमा पहायची जरूर नाही. ते आपोआप प्रकाशित होत असते. न्हणून ते शुद्ध प्रेम आहे आणि तेच ज्ञान आहे. हे कसे समजून घ्यायचे पहा. तुम्हाला स्वतःबद्दल जे ज्ञान अहे ते तुम्हाला हाताच्या बीटांवर साक्षातु असे जाणवते, तसेच दुस्याबद्दलचही ज्ञान तुम्हाला मिळते. हे फार सुक्ष्म पण तितकच प्रभावी आहे; तुमच्याशिवाय इतरांना ते उपलब्ध नाही. अर्थात है ज्ञान एक प्रकारचे गुपित आहे; इतरांबद्दल तुमहाला समजते याची त्यांना कल्पना नसते. म्हणजेच हे ज्ञान व प्रेम एकच आहे. ज्ञान व प्रेम एकत्रितपणे समजपे अवघड आहे. कारण आपली ज्ञानाची व्याख्या वेगळी आहे. सामान्यतः प्रेमाला आपण अज्ञानाने आसक्ति समजतो. आपले नातेवाईक, मुले-बाळे किंया काही बाह्य वस्तूंबरोबर आपण आसक्त असतों व त्यामुळे आपल्याला त्यांच्याबद्दलचे ज्ञान होत नाही. ज्ञान झाल्यानंतर सर्व आसक्ती संपून जाते आणि तुम्ही विश्व-मानव बनता; सागरातल्या बिंद्रसारखे होऊन जाता. कुटुंबाब्दल आसक्ती असल्यामुळे कुटुंबात आपण लगेच अस्वस्थ होतो; मुलांचा काही गंभीर प्रश्न पडला की आभाळ कोसळल्यासारखे होते. तीच आसक्ति शेजारपाजायावहल समाजाबद्दल तसेच देशाबद्दलही आपण ठेवतो. हेसुद्धा ज्ञान नाही. आत्मसाक्षात्कारानंतर आपल्या राष्ट्राबद्दलची आपली जाणीव ज्ञान मिळालेले नाही त्यांचा विचार करा. आता तुमच्या काही आपत्ति आली की स्वच्छ होते. कुठे काय चुकत आहे ते बरोबर लक्षात येते आणि मग प्रेमशक्ती बापरून सुधारणा कशी करायची है लक्षात येते. म्हणजे प्रेम ही ज्ञानाची शक्ती आहे. ज्ञान मिळूनही घरी बसून ध्यान करत राहण्यात अर्थ नाही: बाहेर पडून लोकांत, समाजात मिसळले पाहिजे आणि व्यांना ते ज्ञान २१ चैतन्य लहरी ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर ९८ करतात. हे प्रकार अर्माच्या, अस्मितेच्या, समृद्धीच्या अशा अनेक नावाखाली चाललेले असतात. पण अशा विभाजनामुळे कुणाचाच फायदा झालेला नाही उलट समस्या बाढल्चाचे आहेत असे इतिहास असे सांगितले. मी विचार करु लागले की इतको स्वस्त जरमान कशी सांगतो. चार-चीधाच्या अहंकारातून है घड़न बेते, त्यातच त्यांचाही कधी कधी सर्वनाश झाल्याचे आपण पाहती. हाच 'माझे 'पणा {identification) छोट्या-छोट्या गोष्टींतही दिसतो: कटलीही गोष्ट मिळवण्याच्या मागेच सहजयोगीही लागतात. जोपयंत हा 'माझे पणा असतो तोपर्यंत ज्ञान मिळणार नाही. शुद्ध ज्ञानाचा प्रकाशही शुद्ध असतो; म्हणजेच त्यातून शुद्ध ळाय्रेशन्स येतात. दुसर्या एका एखाद्या झोपडीतही तुम्हाला जितके सुख मिळेल तितके दुसर्या दृष्टीने सांगायचे तर आपण जेव्हा एखादी गोष्ट करण्याचा विचार करती तेव्हा मनाने आपले आपल्यालाच विचारावे. "हैं मला का त्याच्याबद्दललची माहिती व्हायब्रेशन्समधून मिळवली पाहिजे. पाहिजे ? त्याने इतरांचा काय फायदा होणार आहे.?" असा इतरांच्या दृष्टीमधून विचार केलात तर तुम्ही जे काही करायचे मनात आणले असेले त्याची सत्य कल्पना तुम्हाला येईल, म्हणून तुम्ही स्वतःला नेहमी साक्षीरूप अवस्थेत टेवा. "मी हे का करत आहे, माझा उद्देश काय आहे." असे स्वतःला विवारत रहा. कारण कधी आपण मानसिक प्रक्रियेमधून किंवा कण्डिशनिंगमुळे एखादी गोष्ट टरवत व्ायब्रेशन्स तुम्हाला तुमच्या होताच्या बोटावर सर्व काही सांगतील. वर सांगितल्याग्रमाणे ज्ञान हे एनर्जीसारखे आहे आणि त्याचे तुम्हाला समजणारे अस्तित्व व्हायब्रेशन्समधून फसगत किंवा गैरसमजूत होणार नाही. आपण आता एक मोटे कुटुंब झालो आहोत. तुम्ही खुप ज्ञान मिळवले आहे म्हणून तुम्ही आता सूज्ञ बनले पाहिजे. सूज्ञता नसेल तर आपण जे त्याची रचना इ. गोष्टींमध्ये तुन्ही बाहवून जाता आणि त्या चराला व्हायब्रेशन्स आहेत का नाहीत इकड़े तुमचे लक्ष जात नाही. उदा. नुकतेच काही जणांनी मला एक ठिकाणी जमीन स्वस्तांत मिळेल आणि लगेच मला व्हायब्रेशन्स जाणवत्या मी त्यांना तेथील व्हायब्रेशन्स बघायला सांगितले तर त्यांनी जान पाहिल्यावर भयंकर गैरम व्हायब्रेशन्स त्यांना कळली. मग त्यांना कळले की त्या टिकाणी बरेच वाईट प्रकार अनेक वर्षांपासून चालले होते आणि ती जागा आपल्यासाठी बोग्य नाही. आपली रहायची जागा अगदी शुद्ध हवी. द मोठ्या महालातही मिळणार नाही. म्हणून आपण जे जे काही करती यामध्येही तुमची कधी कधी फसगत होण्याची शक्यता असते. उदा. मला कुणी महिलेने सांगितले की कोणा एका पुरुषाची व्हायब्रेशन्स तिने पाहिली आणि त्याच्याशी लग्न करावे असे तिला वाटले. पण मी जेव्हा त्या माणसाला पाहिले तेव्हा त्याच्यातील भूते मला नजरेस आली! म्हणाजे व्हायब्रेशन्समधून शुद्ध ज्ञान मिळाले नाही. म्हणजे हा संबंध कसा आहे हे लक्षात घ्या. व्हायत्रेशन्स म्हणजे प्रेम पण त्याचबरोबर तुम्हाला शुद्ध ज्ञान (Pure knowledge) हवे, शुद्ध असतो. असे केले म्हणजे तुमची है प्रेमासारखे आहे. माणसांना सामान्यपणे प्रेम ही भावना समजत नाही. कुणाच्या तरी प्रेमात पडण हाच प्रेमाची त्यांची समज असते; असे प्रेम टिकेलच असे नाही, जसे प्रेमाविवाह करायचा आणि योड्याच दिवसात त्याचा निरास व्हायचा; म्हणजेच त्या टिकाणी शुद्ध ज्ञानाचा अभाव असतो. वैगळ्या त्हेने सांगायचे तर सुर्य आणि सूर्यप्रकाश एकमेकाहून भिन्न नाही. किंवा चंद्र आणि चंद्रप्रकाश काही करतो ते आपल्यालाच नीट समजणार नाही. आता ही सूज्ञता कशी मिळवायची? श्रीगणेश सूज्ञतेची देवता आहेत व तुमच्याम्ये ती शक्ती जागृत आहे. पण मी पाहते की काही लोक श्रीगणेशामध्ये स्वतःला पूर्णपणे विसरून जातात. एकमेकांहून भिन्न नाहीत, हे लक्षात न आल्यामुळे आपला गोंधळ गुलामागरीत असल्यासारखे करतात आणि तारतम्य विसरून स्वतःला फार महान योगी समजू लागतात. असे झाले नाही तरच श्रीगणेश तुम्हाला सूज्ञता देताते. आपिण काय काय शहाणपणाच्या गोष्टी ते मोजून पहा. सूजञतेमधेही तारमत्य येतेव. मग लोक काय म्हणतात वगैरे गोष्टींचा तुमच्यावर परिणाम होत नाही. उलट त्यांचे काय चुकते, देशाचे कारय चुकते है तुमच्या लक्षात येईल. मानवामध्ये या शहाणपणाला फार महत्व आहे. जनावरांना इतके शहाणपणे घेत घेत आपल्या लक्षात बन्याच गौष्टी येतात व आपल्या चुका कळतात. आणि मग आपणच आपली सुधारणा करायला शिकती. सूज्ञता हो बाहेरून दिसणारा गुण नव्हे; पण असूनही त्याचा प्रकाश न मिळण्यासारखी ही गोष्ट आहे. आपले व्हायब्रेशन्समधून व्यक्ती कमालीची सूज्ञ असल्याचे समजते: तो वोलेल किंवा बोलून दाखवणार नाही आणि बोलेल ते सुद्धा खूप गहनतेतून बोलेल. काही लोक मुलांमध्ये मग्न असतात, इतके मग्न की आपण या सर्वव्यापी परमेश्वरी शक्तीचेच अंश आहोत हेहि विसरून जातात. परवा मला एक महिला भेटली, तिचा होतो. त्यामुळेच शक्यता असते. कधी कची व्हायब्रेशन्स नसतानाही स्थतःवे समर्थन करण्यासाठी ती आहेत असे कुणी म्हणतात त्यामुळेच आधी जे चांगले आहे असे न्हटले जाते त्याचा नेतर उलटा अनुभव येतो. है कशामुळे होते हेहि तुम्ही, आत्मसाक्षात्कार मिळाला असला तरी, समजून घेतले पाहिजे. शुद्ध ज्ञानाच्या व्हायब्रेशन्समध्ये तुम्हाला त्या व्यक्तीची वा वस्तूची अटॅबमेंट नसते. असे असेल तरच शुद्ध जायग्रेशन्स मिळतील. हे अज्ञानामुळे होते. त्यात तुमचे काही चुकते असे नाही. म्हणून आपले ज्ञान शुद्धच असले पाहिजे. घरात दिवा व्हायब्रेशन्समवूनही आपली फसगत होण्याची केल्या है। नसते. अनुभव हुदय स्वच्छ नसले तर आपण ज्या गोष्टी समजत नाहीत त्याही बरोबर आहेत असे धरून चालतो. मनुष्यस्वभावातील हा एक सर्वसामान्य गुण आहे. मी तुम्हाला सांगितले होतेच की काही लोक देशाच्या विभाजनाच्या मागे लागलेले असतात. ज्या योड्या लोकांना त्यातून स्वतःचा स्वार्थ साधायचा असतो ते इतरांना त्याच्यासाठी भडकावतात; आणि स्वातंत्र्याच्या नावाखाली त्यांना चुकीचे मार्गदर्शन मुलगा आजारी होता, तिने हॉस्पिटलमध्ये नेजन त्याच्यावर उपचार करून घेतले व तो बरा झाला. मग तिने मला फोन करून ते कळवले, मी तिला म्हटले की मला आधी का नाही कळवलेस ? म्हणजे इथे सूज्ञता २२ ४ा चैतन्य लहरी ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर ९८ कभी पड़ली. इथे कबेलामध्ये एक घटना घडली. एक मुलगा यडून त्याचा हात मोडला. त्याची आई त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. तिथे डॉक्टरानी ऑपरेशन करून कृत्रिम हात बसवाव लागेल असे सांगितले. ऑपरेशन दुसर्या दिवशी करण्याचे ठरले, त्याचे वड़ील जरा शहाणे असल्यामुळे ते मुलाला घेऊन आदल्या रात्रीच माझ्याकडे आले रात्रीचे तीन बाजले असूनही मी त्याच्यावर उपचार केले. दुसर्या दिवशी हॉस्पिटलमध्ये नेल्यावर आणि डॉक्टरांनी पुन्हा तेपासल्यावर ऑपरेशनची जरूर नसल्याचे सांगितले. आता बातील फरक लक्षात व्या; आई सहजयोगी असूनही काळजीत पडली आणि हॉस्पिटलमध्ये गेली सिहजयोगातही जे चमत्कार घडलेले तुम्ही पाहता त्यामागील सुज्ञता लक्षात व्या. माझे वित्त तुमच्याकडे आहेच आहे पण तुम्ही ते गृहीत धरू नये; त्यासाठी प्रार्थना करायला हवी, एके दिवशी मला सहज आठवण झाली की न्यूॉर्कला फोन करून बघू जाईल: ते सर्व काही सुंदर तहेने घडवून आणते आता काही या. फोन लागल्यावर मी एकदम त्या लीडइरला विचारले, "मुलगा सहजयोग्यांनाही अडचणीना तोड़ द्यावे लागते ही मी मान्य करते. आता कसा आहे?" हे ऐकून तो आश्चर्यचकित झाला; तो मुलगा पाण्यात पडला होता आणि वर काढेपर्यंत खुप वेळ गेल्यामुळे त्याच्या सबंध शरीरात, मेंदूतही खूप पाणी जमले होते. डॉक्टर्संचे उपचार चालू होतेच पण मला हे कुणीही सांगितले नसतानाही कळले: तो सहजयोगी पत्राने मला त्यंचि प्रश्न कळवतात पण मला एवढेच मुलगा ठीक होईल असे मी सांगितले आणि खरोखरचे तो वाचला आणि पूर्ण बरा झाला. आता मला है कसे समजले म्हणाल तर हेच पूर्ण शुद्ध ज्ञान. माझे लक्ष सगळीकडे असते. साऱ्या विश्वभर असते आणि म्हणून मला सर्व समजते: कुठेही कसलीही गंभीर घटना झाली की मला लगेच समजते अणि त्या प्रसंगातील लोकांना माझी मदत मिळते. मी यासाठी, माइया चित्तासाठी काही खास असे करत नाही पण हे चित्त सूज्ञतेमुळे कार्य करते. या सूज्ञतेमधूनच सहजयोगात सोपवले आणि धोड्याच वेळात तिची कार रस्त्याच्या कडेला येऊन कुटे काय चालले आहे हे तुम्हाला समजू शकेल, कारण ही सूज्ञता लहान मुलासारखी निरागस असते. सहजयोगात अनेकांचे आजार बरे झाले आहेत. त्यासाठी मला वेगळे काहीच करावे लागत नाही. लोकांना वाटते की मी चक्ने टीक केली असतील वगैरे. पण मी तसे काही न करता सूज्ञतेमुळे सर्व काही या परमचैतन्यावर सोपवते व तेच कार्य करते. तुम्ही सर्व काही परमचैतन्यावर सोपवता का हा इथे मुख्य मुद्दा आहे. हे जर जमत नसेल तर अजूनही तुम्हाला पूर्ण व सत्य ज्ञान झालेले नाही असे समजा. त्या स्थितीला आलेले काही लोक आहेत पण आत्मसाक्षात्कार मिळालेले सर्व लोक त्या स्थितीला पोचले असतील असे मला खात्रीपूर्वक म्हणता येत नाही. अनुभवामधून तसेच लोकांना भेटून हे शिकता येण्यासारखे आहे. पूर्ण सूज्ञता येणे हे पूर्णपणे सर्व काही वकील, डॉक्टर, इंजिनिअर इ. मंडळींवर कार्य सोपवतो पण त्यांच्या परमचैतन्यावर सोपवल्यावरच मिळते, एरवी ते जरा अवघड आहे. हातूनही चुका घड़ शकतात पण परमचैतन्याचे कार्यच अलौकिक हे परमचैतन्य सर्व जाणते. सर्व त्याला समजते, सर्वकाही घडवून आणत असते; आणि मुख्य म्हणजे ते प्रेम करते. अशी ही महान शक्ती आहे. त्यामध्ये आपल्याला बाटतो तसा योगायोग नसती तर ते परमचैतन्याचे कार्यच असते. मी तुम्हाला कालची पावसाची बटना सांगितली त्यामध्येही निसर्गाची सुज्ञता असते: मी कार्यक्रमाला आली आहे म्हणून पाऊस बरोबर थांबला. फूलेसुद्धा मला ओळखतात. केली होती. पण संध्याकाळी पाच वाजता मी सहज म्हणून काम कारण ती पूर्णतः नैसर्गिक असतात. आपण माणसे अनैसर्गिक असतो, बच्याच कृत्रिम गोष्टी आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या आहेत. आपण अशा अनेक गोष्टी स्वीकारलेल्या असल्यामुळे शुद्ध ज्ञानाला बंचित होतो; शुद्ध ज्ञान नसले की लहान सहान गोष्टीनी आपण अस्वस्थ होतो. घाबरून जाती. सहजयोगी अस्वस्थ झालेला पाहून मला आश्चर्वच वाटते. सहजयोग्यापुढे प्रश्न आला आणि त्याच्याकडे साक्षीभावांतून तो पाहू शकला नाही तर तो सहजयोगी नव्हे. पण हे प्रॉक्टस करून येत नाही. उदा.- शिवभक्ती करताना त्यांची १०८ नावे म्हटली पाहिजेत असे सांगतात. ह्याची जरूर नाही. नावे घेऊन ती देवता प्रसन्न होईल ही चुकीची समजूत आहे. म्हणून सहजयोग्यांना आपण परमचैतन्यावेच अंश आहोत है शहाणपण आधी आले पाहिजे. त्याच्याकडूनच सर्वकाही पार पाडले पण तुम्ही परमचैतन्याचेच अंश असल्यामुळे तेच सर्व करते तुम्ही काहीच करत नाही है माहीत असल्यामुळे तुम्ही न्यातूनही पार पडता. आजारपण, आर्थिक प्रश्न, कौटुंबिक प्रश्न है सर्व चालणारच. पुष्कळ विचारावेसे वाटते की, "तुमचा परमचैतन्यावर विश्वास आहे का?' मग त्याला काय करायचे कसे करायचे है सर्व समजते. तुम्ही सर्व काही परमचतन्यावरच सोपवणे यातच शहाणपण आहे. अनुभवातूनच है येईल. उदा. एक जमर्मन महिला कार चालवत असताना गाड़ीचे ब्रेक एकाएकी बिघडले. प्रसंग फार कठीण होता: पण तिने स्टीअरिंग-वीलवर डोके ठेवले आणि सर्व परमचैतन्यावर थांबली. परमचैतन्याचे कार्य असे चालते आणि ते समजून वागणें यातच शहाणपण आहे. सहजयोग्यांना असे पुष्कळ अनुभव आले आहेत. सहजयोग्यांना दीर्घायुष्यही मिळते; पण दीर्घ आयुष्य न्हणजे तुम्ही कसं होणार, काय करायचे, पैसा कसा येणार इ. काळज्याचे करत बसायचे असे नाही, तसे केलेत तर परमचतन्य तुमच्याजवळ राहणार नाही, तुझे बालू दे असे म्हणून ते गप्प दसेल. काय होणार असेल ते होणारच असे म्हणपाण्यापेक्षा परमचैतन्यावर सोपवले की त्यातून ते तुमच्या हिताचा मार्ग काढेतच. "देवावर सोपवले" म्हणतो त्याचा अर्थ परमचैतन्यावरच सोपवले, अणुरेणूही या परमचैतन्याच्या सत्तेखाली व नियंत्रणीत असतात. है इतके व्यापक आहे की ते लोकांच्या लक्षात येत नाही., एरवी आपण जगातील, चराचरातील आहे. माझ्या आयुष्यातही अशा घटना बडल्या आहेत. आम्ही पुण्यामध्ये घर बांधत होतो. मोठ्या स्लैबचे काम करायचे होते आणि त्याला तीनशे पोती सिमेंट लागणार होते. काम मोठे असल्यामुळे रात्रभर काम करून दुसर्या दिवशी सकाळी संपवायची त्यांनी तयारी 33 चैतन्य लहरी ऑक्टोबर/ नोव्हेंबर/डिसेंबर ९८ बघायला आले तर काम पर्णपणे संपवून मजूर परत निघाले होते पाहिजे. कुणाबद्दल तरी फार अटेच होणे, कुणामधे अडकून पडणे वरोबरच्या लोकांचा विश्वासच बसेना; त्यांच्या समाधानासाठी हेनुमानाने ते काम केले असे मी म्हणाले. खरे तर सर्व देव-देवता या परमचैतन्याचेच अविभाज्य भाग आहेत. आता आपण मातेची पूजा करत आहोत. मातजी पूजा ही संतुलनात आहे. ती तुम्हाला सर्व काही देते. तीच आपले ज्ञान ग्डणून फार मोठी गोष्ट आहे: सर्व देव-देवता तिचीच लेकरे आहेत, तिच्याच स्मृति, निदा, भ्रांति इ. अनेक स्वरूपात प्रस्थापित आहे. हे सर्व अधिपत्याखाली व तिच्याच विचाराधीन आहेत. श्रीगणेशांनी पृथ्वीप्रदक्षिणा जिंकण्यासाठी आपल्या आईभोवतीच एक फेरी परिपक्व झालेले नसतो आणि आपल्याला आपण शिकावें म्हणून मारल्याची गोष्ट तुम्हाला ठाऊक आहेच. तेच मी तुम्हाला वरचेवर मायामोहात गुंतवते. त्या मायेत आपण फसणार नाही याबद्दल सांगत आहे की परचैतन्यावरच सर्व काही सोपवण्यात शहाणपण आहे. आता मला कॉम्प्यूटर कैलक्युलेटर वर्गरे काही समजत नाही मूर्खपणा पण मला जर तुम्ही एखादे अवघड गणित घालून विचारले तर माझ्या तोडून ताबडतोब आकडा निघतो आणि ते बरोबर असते. ते कसे नसते. त्यामुळे अशा भ्रांतिमध्ये अडकल्याचे कळल्याशिवाय होते मला माहीत नाही पण ते बरोबरच असणार है मला ठाऊक असते. आता तुम्हीही तसे बना असे मी म्हणणार नाही पण तुम्ही सुज्ञता वापरी हा माझया साँगण्याचा हेतु आहे. त्याचा प्रत्येक वेळी समजून धेणे फार महत्त्वाचे आहे. मग देवीने दिलेल्या सर्व शक्ति उपयोग करत जा. माझे तुम्हाला एवढेच सांगणे आहे की तुमची आई मिळवण्यासाठी आपण कार्य करायला हवे? आपण करायचे असे जशी सर्व जगावर प्रेम करते, सर्व मानवजातीची काळजी बेते, ज्यांना आत्मसाक्षात्कार मिळालेला नाही त्यांचीही काळजी घेते तसे तुम्हीसुद्धा जास्तीत जास्त लोकांना सहजयोगात आणावची प्रयत्न करा. पण ते करतांना नवीन लोकांना तुमचे हे चक्र खराब आहे तुमच्यामध्ये भूत आहे यगरे भाषा अजिवात वापरू नका. मीसुद्धा तुम्हाला हेच सांगायचे आहे की तुम्ही परमचैतन्यावरच पूर्ण भरवसा तसे कधी बोलत नाही. कारण तुम्हीही एकेकाळी त्यांच्याबरोबर होता व आता तुम्हाला ज्ञान मिळाले आहे है लक्षात ठेवण्याचा समजूतदारपणा ठेवा; तुमच्या ज्ञानाचा उपयोग त्याला सुधारण्यासाठी करायचा असती. त्याला हिणवण्यासाठी नाही; त्याची चक्रे मुळेच ती खराब करुन घेता. या कल्पनांना अर्थ नाही. स्वतःला नीट सुधारतानाही त्याला त्याच्याबद्दल काही न सांगता व्हायब्रेशन्स बापरून ती ठीक करा. सहजयोगाच्या बयाच कार्यक्रमांमधे आपण अगदी रूढीबद्दल मोठा आव आणून कहाण्या सांगत करण्याचा प्रवत्न करती आणि लोक कंटाळून जातात व कार्य थांबते. लोकांबरोबर हा व्यवहार करताना तुम्ही तुमचे ज्ञान वाटले पाहिजे; ते स्वतःशीच टेऊन उपयोग नाही. पण हे करतांना महत्वाकांक्षा वाळगू नये. मोठेपणा मिळवण्याची भावना ठेऊ नये तर फक्त आपल्याजवळ असलेले ज्ञान दुसयांना देऊन त्यांना मदत करण्यासाठी करावे. असे केल्यास सहजयोग लवकर पसरेल आणि लोक प्रभावित होतील. कधी कधी ऐकणारा विद्वान असतो आणि आपल्याला खुप काही तुम्ही भविष्यकाळासाठी काहीतरी महान साध्य करण्याचा निश्चय माहौत आहे असे दाखवतो, अशावेळी नुसते हसा. कारण तुमचे ज्ञान है तुमचे जीवनच आहे. ग्रंथ वाचून किया डिग्प्रा मिळवून मिळालेले पढित ज्ञान नाही. इतर सर्व ज्ञान डोक्यामधे (मैंदू) असते पण शुद्ध ज्ञान हृदयात असते आणि डोक्यावर हृदयाचेच नियंत्रण असते आणि है नियंत्रण असे चालते की आपण पूर्णपणे परमचैतन्याच्या आधीन होऊन कार्य करतो. तुमचे हृदय स्वच्छ असले की तुमचे व्यक्तीमत्वही स्वच्छ व शुद्ध बनते. मग तुम्ही मनाकडून काही कार्य करत नाही. यासाठी तुमचे हृदय अगदी स्वच्छ तसेच विशाल असले ही हृदय स्वच्छ नसल्याचा प्रकार आहे. म्हणून हृदय जास्त जास्त उचड़ा. देवीचे वास्तव्य मध्य-हृदयात आहे. দ्हणजे ती पूर्णपणे लोक तुम्ही म्हणता, ती आपल्याला भ्रांतिमध्ये टाकते कारण आपण आपण खुप सतर्क राहिले पाहिजे. म्हणजे आपल्याला आपला कळाया म्हणून ती हा एक प्रकारचा खेळ खेळवते. मानवाची स्वाभाविक वृत्ति सरळ सांगितलेली गोष्ट समजून घेण्याची माणसाला शहाणपण येत नाही. परमचैतन्याने आपल्यासाठी इतके सारे कसून ठेवले आहे है काही नसून आपली भक्ति (शरणागति) गहन कशी होईल किडे लक्ष ; आणि तुम्ही आता त्याच मार्गावर आलेले असल्यामुळे द्यावचे तुम्हाला ते अवधड नाही आज कबेल्यातील शेवटची पुजा आहे. आणि स्हणून मला टेवत बला. हे अत्वंत महत्त्वाचे आहे. काही लोकाॉना नेहमी दुसन्यावर दोष टाकण्याची संवय असते; अमक्यामुळे माझी चक्रे खराब झाली म्हणायची संवय असते. खरे तर तुम्ही तुमच्या स्वतः पहा, तपास करा तरच तुम्हाला परिपुर्ण होता येईल. हे फार महत्त्वाचे आहे. लोकांना असेही वाटते की आला काहीतरी महान घटना घडण्याचा काळ आला आहे. सन २००० वगैरेबहल ते बोलत असतात. पण त्या साया मानवी कल्पना आहेत. पण मी इतरांनी केलेले भाकीत सांगत होते आणि ते म्हणजे कदाचित तुमच्या समजूतदारपणामुळे, तुमच्या ज्ञानामुळे. तुमच्या सुज्ञतेमुळे असे काहीतरी महान कार्य होईल की जगामध्ये सर्व गोष्टी सुरळीत होऊ लागतील. कारण ही Last Judgement ची वेळ आहे; आता तुमच्यावर खूपच मीठी जबाबदारी आहे आणि मला खात्री आहे की कराल तर तुम्हाला यश येईलच. परमेश्वराचे सर्वांना अनंत आशीर्वाद ০० २४ चैतन्य लहरी ओक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर ९८ आदिशक्ती पूजा (सारांश) कबेला घ. पू. श्री माताजी निर्मला देवींचे भाषण ६ जून ९३ तुम्ही सर्वजण आज माझी आदिशवती रुपात प्रवमब पूजा करणार आहात, नेहमी तुम्ही माझी पूजा इतर काणत्या ना कोणलत्या स्वरूपात करता अथवा माझ्यातील शक्तीच्या एवाद्या रुपाची] पूजा करता. आता तुम्हाला घेतले पाहिजे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आदिश्शक्ति" ही श्री सदाशिवाची शुद्ध इच्छा आहे. परंतु परमेश्वरांची शुद्ध इच्छा काय आहे जर तुम्ही तुमच्या इंच्छांकडे पाहिले तर असे दिसते की त्या सर्व इच्छा. ईश्वरी प्रेमातून सर्वाकारत वाटणार्या प्रेमातृन नव्हे तर भौतिक प्रेमातून समन्वय/एकरुपता नसते. तसेच त्यांच्या विचारात साम्य नसते व अथवा सत्तेच्या प्रेमातून उगम पावलेल्या असतात. तुमच्या ह्या इच्छमध्ये प्रेम असते पण हे प्रेम ऐहिक स्वरुपाचे असते. त्यासाठी तुम्ही तुमच्या आयुष्याचा बराचसा बेळ खर्ची घालता, एवढे करूनही तुम्हाला समाधान मिळत नाही कारण त्या इच्छा शुद्ध प्रेमातून आलेल्या नसतात, तर त्या तुम्हाला तात्पुरत्या मोहातून आलेल्या असतात आणि न्हणुन शेवटी केटाळून तुम्ही त्या ईच्छा साइन देता व दुस्या इच्छांच्या मागे लागता, है असेच सारखे चालू राहते कारण त्या शुद्ध इच्छा नसतात. आदिशक्ती ही परमेश्वराच्या शुद्ध प्रेमाची प्रत्यक्ष मूर्ती आहे. परमेश्वर त्याच्या प्रेमात काय करू इच्छितो ? तर मानव निर्मिती. असा मानव जो खूपच आज्ञाधारक असेल, पूजनीया उदात असेल जसा कोणी एक देवदूतच. परमेश्वराची "अंडाम आणि इक" यांची निर्मिती ह्याच एका प्रेमळ इच्छेतून झाली होती. देवदूतांना स्वातंत्रय नसते, त्यांना तसेच निर्माण केलेले असते. ते नेहमी बद्ध असतात व ते तसे का असतात है त्यांना माहित नसते. पशू नावरेही किल्येक गोष्टी करतात पण त्यांना ते है का करतात है माहित नसते, ते त्या गोष्टी नुसंतेच करत राहतात. कारण निसर्गनिवमानी बद्ध असतात. ते सर्व परमेश्वरी शक्तिशी बांधील असतात. श्री शिवांना "पशुपती" असेही दूसरे नाव आहे कारण सर्व पशूवर त्यांची सता आहे. सर्व पशुनाही इच्छा असतात, त्या चांगल्या का बाईट ह्याचा ते विचार करते नाहीत अयवा त्यावहल पस्तावतडी नाहीत कारण त्यांना अहंकाराचा लबलेशही नसतो. कर्मांचे कर्तव्य नसल्याने अहंकाराला स्थान नसते ते निसर्गनियमांशी बांधील असतात. ह्ावेळी आदिशक्तीचे अवतरण होते जी परमेश्वरी प्रेमाची स्त्रीकडे (इव्हकडे) आली व तिने तिला सांगितले. हे "होली घोस्ट" प्रत्यक्ष मूर्ती आहे. तेव्हा पित्याचा (श्री शिवांचा) तुम्ही विचार केलात तर तुम्हाला त्याच्याजवळ कारय शिल्लक राहिले आहे असा प्रश्न पडेल, कारण त्याने आदिशक्ती ह्या एकाच अवतराणासाठी आपले सर्वच्या सर्व प्रेम खर्ची घातले आहे. तो फवल पहात आहे य कसलाच विचार करते नाही. तो आपली इच्छा व प्रेम ह्याचा खेक पहात आहे. आपली इच्छा व प्रेम कशाप्रकारे कार्यरत होत आहे हेच तो पहात आहे, तो जेव्हा चुकीच्या गोष्टीबद्दल पटवून देतात. काही बेळा खुपच अनिष्टसुद्धा तिच्या (आदिशक्तीच्या) लीला पहात असतो. त्यावेळी तो फार सावधं असती. त्यांना टाऊक आहे की आपण जें व्यक्तिमत्त्व बनवले आहे ते प्रेम व दयाळूपणाने ओतप्रोत्त आहे व है गुण असे आहेत की जे उच्च दर्जचि असल्याने त्यांना कोणी त्यांच्या प्रेमाच्या अथवा दयाळुपणाच्या विरोधात आलेले, किंवा त्याचा दर्जा कमी लेखण्याचा प्रयत्न केलेला बालत नाहीत. हयासाठी ते फारच जागरूक व डेळ्यात तेल घालून लक्ष टेवतात आता हया प्रेमाच्या इच्छित व्यक्तित्वाला अहंकार दिला, आणि त्या अहंकाराला त्याला वाटेल तसे वागायला दिले. त्यामुळे ते व्यक्तिल खुपचे स्वावलंबी/स्वतंत्र व्यक्तिमत्त्व बनून त्याला काय आवडेल ते. ते करायला मुक्त झाले. आपण आपल्या ऐहिक जीवनात विचारच करु शकत नाही की पती-पत्नि हे त्यांना हवे ते करु शक्तात कारण त्यांच्यात आदिशक्ती' ही काय आहे हे स्पष्टपूण समजून त्यांव्यात एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाणही नसने, पण है चंद्र आणि चंदप्रकाश, सूर्य आणि सूर्यप्रकाश ह्यासारखेच आहे. ही एकरूपता अशी आहे की जो कोणी एक (दोघांपकी) काही करेल ार ते न्यातव आनेद घेतात. अशा या सुंदर-विसंवादाच्या क्षणी आदिशक्तान त्यांचा (श्री शिवांचा) उद्देशच बदलण्याचे टरक्ले. आदिशक्ती तिच्या "संकल्प विकल्प करोती" त्या गुणाबद्दल सर्वांना वांगलीच माहित आहे. जर तुम्ही एखादी गोष्ट खुप ठरवून करायचे टरविलेत तर ती त्यावे निराळेच करन ठेवते. जसे आज़धी ११ वाजता होणार पूजा, ज्यावळी "अॅडॉम व इंव्ह" निर्मिती केली त्या वेळी तिने विवार केला की है इतर प्राणीमात्राप्रमाणेच किंवा देवद्ताप्रमाणे असून काव उपयोग ? त्यांना ते काय करताहेत, कशासाठी करत आहेत है कळले पाहिजे, त्यांना ज्ञान मिळविण्यासाठी स्वातंत्र्य असले पाहिजे. इतर जनावरप्रमाणे फक्त निसर्ग नियमांशी द्याची बांधीलकी असणे बरे नव्हे आदिशक्तीने आफ्ल्या स्वतंत्र अधिकारात जो सर्वांना मान्य होता अशा अधिकारात "अंडम व इव्ह" यांना सर्पिणीच्या रुपात येऊन ज्ञानाचे फळ चाखण्यास/खाण्याचा सल्ला दिला, तुम्हीं है नॉन-सहज योग्याला सांगू शकत नाही, कारण व्यांना है ऐकन आश्चर्याचा धक्काच बसेल. स्त्रिया बन्याचशा गोष्टी न्वथकर अंगीकारतात /स्विकारतात, म्हणून सर्पिणीने ही गोष्ट प्रथम स्त्रीला सांगितली, पुरुषाला नाही. स्विकारेल, एखादी मुखंपणाची गोष्टहो स्विकारेल पण स्त्री तशी नाही. पुरुष प्रत्येक गोष्टीची चर्चा करेल ल्यावर वाद घालत वसेल म्हणून ती पडाँम एखाद्या यंत्रासारखे [असण व पुरुष भूताला खरोखरीचे स्त्रीरुप आणि म्हणून ते स्त्रीयांच्या जवळचे यादते. हे "होली घोस्ट" सर्पिणीच्या रूपाने आले व त्याने "इव्हला" ज्ञानाचे फळ खाण्यास सांगितले. आता आपल्या पतीला है जवाबदारी स्त्रीची होती. ही जबाबदारी त्या पार पाडू शकतात. कारण त्यांना ते कसे करायचे हे चांगले माहित असते. काही बेळा स्त्रीया पटवृन सांगण्याची पटवून देतात, जसे "मॅकबेधला" त्यांच्या बायकोने चुकीच्या मार्गाबद्दल पटवून दिले, हे तुम्हाला माहीतव आहे. बन्याच टिकाणी आपण स्त्रीयांनी त्यांच्या पतीला चुकीचे मार्गटर्शन केलेले पाहिले आहे. जर पुरुषाला योग्य पत्नी मिळाती नर त्याला अयोग्य सल्ला योग्य सल्ला अथवा बंधमुक्त करु शकते. अॅडॅमचा त्वाच्या पलीवर विश्वास होता. आण २५ चैतन्य लहरी ऑँक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर ९८ म्हणून त्याने तिच्यावर विश्वास ठेवला व परमेश्वराच्चा स्त्री रुपातील होला थोस्टव्या सांगण्याप्रमाणे ते ज्ञानाचे फळ त्या दोघांनों खाले, ज्यांना खिस्तांबद्ल, महमदसाहेबांबद्दल तसेच नानकसाहेबांबद्ूल थोडी माहिती असेल त्याच्या है लक्षात येणार नाही. त्यांना है समजणारसुद्धा नाही. त्यांनी जर हे लोकांना सांगितले तर लोक ्हणतील, वा! वा! आम्ही तर असे काटे ऐकले नाही, व त्यांचे न्हणणे ते समजून घेणार नाहीत. त्याकाळी अवधान कशा प्रकारचे आहे, स्विकार करणयाचा मार्गा कसा आहे है पहात व धर्माबद्दल व उत्थानाबद्दल बोलत. परंतु भारतात फार पूर्वीपासून कुड़लनी बहल योलत, की कुंडलनी ही आदिशक्ती आहे व ती आपल्यात प्रतिबिंधीत झाली आहे. तुम्हाला आताच वाचून दाखांचले की मी त्या सर्वांच्यात आहे. आता लक्षात ध्या आदिशक्ती ही प्रेमाची शक्ती आहे. ती शुद्ध प्रेम आणि दयेचीही शक्ती आहे. तिच्या हृंदयात दुसरं काहीही नाही तर फक्त शुद्ध प्रेम आहे, ते प्रेम खुप बलवान/ शक्तिशाली आहे व है तिने धरणीमातेता दिले आहे. हे प्रेम निला दिले असल्यामुळेच आपण कसेही वागलो, आपण कितीही पाएं केली तरी धरणीमाता आपल्या सर्वांसाठी कितीतरी चांगल्या सुरेख गोष्टी तिव्या प्रेमातून आपल्याला बहाल करते. आकाशातील चाँदण्यात सांद्यावान अशी आकाशगंगा है तिच्या शुद्ध प्रेमाचेच प्रकटीकरण आहे. हे सर्व तुमही शास्त्रीय दृष्टीकोनालून पाहिले शास्त्राला प्रेम नसते लोक योगाबद्दल बोलतात पण त्यात प्रेम भावना नसते. ते प्रेम व करुणे/ दयेबद्दल काही बोलत नाहीत. ज्याचे टाई प्रेम-दया करुणा नाही अशा मानवाजवळ दैवी शक्ती असूच शकत नाही. या देवी प्रेमात सर्व काही सामावलेले आहे. ह्या जगातील निर्माण झालेली प्रत्येक गोष्ट, जगच्या जग हे सर्व दवी आईच्या प्रेमातूनच झालेले सुक्ष्म चटकन लक्षात न बेण्याजोगे असल्याने एखादे वेळेस ते तुम्हाला समजणारही नाही. मला माहित आहे की तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता एवढेच नव्हे तर तुमचे माझ्यावर प्रचंड प्रेम आहे. मला ज्या वेली तुमच्याकडून कार्यवशन्स येतात त्यावेळी समुद्रातून काटावर चेणार्या लहान लाटप्रमाणे असतात येवडेच नव्हे तर ल्या लाटाप्रमाण काटावरून परत जाताना काठावर लहान लहान चमकणारे धंबही दिसतात. ह्यासारखेच माझ्या हृदयांतही मला तुमच्या प्रेमाचा पड़साद जाणवती पण स्या अनमवाचे वर्णन मी करु शकते नाही प्रण है सर्व होत अरताना माझ्या डाळ्यांत अश्रु उभे राहतात. कारण ही करुणा आहे, ही कोरडी नसून ओली आहे. (Sandra Karunal वडीलांची करुणा ही कौरडी असते, ते सांगतात है कर, न करशील नर गोळी घालीन. पण हैच आई असे सांगेल की त्याला काही दुःख होणार नाही. तिची अनुकंपाही आर्द् (प्रेमाने ओधंबलेली) असते त्यामुळे ती कोणाला सुधारणा करण्याबद्दल जरो सांगायचे असले तरी प्रेमाने प्रेमाच्या ओलाव्याने सांगेल वडिलासारख्या कोरड्या (Dry) भाषेत नव्हे कारण तिचे हृदय देवी प्रेमाने विस्तारीत झालेले असते. एवढेच नके तर शरिराचा प्रत्येक भाग (अंग-प्रत्येग) हेसुद्धा देवो प्रेमानेच घडावलेले असते. व्हायक्रेशन्स् हे दुसरे तसरे काहीही नसून देवी प्रेमाचाच आविष्कार आहे. मी पूर्वी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या (आदिरशक्तिीच्या) शक्तीचे अवेतरण होणार. ती बेळ आता आली आहे, परंतु ती वेळ निश्चित नाहीं कारण ती वेळ सहज आहे. नक्की वेळ कोणल्या बाबतीत सांगता येते तर ही आगगाडी कंव्हा सुटेल व केका कोटे पीहोचेल, तसेच एसदे बंत्र एखादी वस्तु किती वेळात निर्माण करु शकेल परतु जागृत जिवत गोष्टी ह्या उत्फृर्त असतात. त्या सहज असतात त्यामुळे त्याच्यावद्दल बेळ सांगता बेत नाही, तसेच स्वातंत्र्याच्या पद्धतीचे आहे. तुम्हाला ज्रातीत जास्त स्वातंत्र्य आहे शकणार नाही, की कोणत्या बेळी लोक है सहज ने समजू शकणारे देवी प्रेमाचे ज्ञान मिळविण्यासाठी मेटतील कोरडे,भावनाशुन्य असू शकते. भारतात असे काही भयंकर लोक होते जे खूप वाचने करते, मंत्र पटण करते, जपज्ा् करते. त्यामुळे ते इतके कोरडे भावनाशून्य होत व नुसते कोणाकडे पाहिले तर त्यांच्या नजरेच्या शक्तीने ते समोरच्याची राख/भस्म कन टाकत. मला म्हणायच की तुम्ही एवढी तपच्ा केलीत या पृथ्वीवर जन्म घेतलात तो काय दुसं्याचे भस्म करण्यासाठीच? परण त्यांना त्याच गोध्टीमुळे स्वत: वे मोटेपण बाटत असे त्यांच्या हृदयात परोपकारी बुद्धिची कल्पनाच नव्हती. या परमेश्वरी प्रेमाचे पहिले कार्य म्हणजे कल्याणकारी बुद्धिध तुमच्या हृदयात बाणवण कल्याण हा शब्द एक गरसमज असणारा ब्द आहे. कल्याण न्हणजे जे तुमच्या आल्याला चांगल आहे ते, तुस्हाला माहितच आहे की आत्मा है परमेश्वरांचेचे प्रतिविंध आहे व ते तुमच्यात जेवहा त्यावे सादव झळाळून येते त्यावेळी तुम्ही देणारे दाते होता ब तुम्ही कोणाकडून काही घेणारे रहात नाही. आता उत्थान केव्हा होणार है आधीच ठरलेले आहे. मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला स्वातंत्र्य आहे. लोक मायेफिकप्रमाणे सर्व गोष्टो करीत आहेत. तुम्ही जर पाहिले तर हयावेळे आधी काही लोक आपली शवित दाखविण्यासाठी काहींनी भारतीवर आक्रमण केले. तेथली भूमी बळकावली, काही चीनमच्ये गेले काही आफ्रिकेत गैले. अमेरिकेत तर अमेरिकेतच जाऊन ती भूमी बळकावून बसले. ती वेळ अशी होती की सर्व जण आपले स्वातंत्र सत्ता मिळविण्यासाठी वापरत होते. ती बेळ आदिशक्तीने अवतरण घेण्याची नव्हती. त्यावेळी लोक सत्तालोलप मिळवण्याच्याच मागे होते. त्या काळी ोकोना तावडीतून सुटून स्वातंत्रय मिळविण्यासाठी झगडावे लागत होते. हळुहळु, ल्यात बदल होते गेला. आश्वर्य म्हणजे हा बदल मी स्वतः बघितला आहे. हा बदल कसा कार्यान्वित झाला ? तर मी स्वतःच भारताच्या स्वात्तंत्र्य संग्रामात भाग घेतला. है फार महत्त्वाचे आहे. साम्राज्यवाद्यापासून स्वातंत्र्य मिळविण्याची चळवळ प्रधम भारतान सुरु होऊन ती इतर देशात पसरली. लोक स्वातंत्र्याबद्दल विचार करु लागले. त्यांच्या है लक्षात आले की वसाहतवादावा काही उपयोग नाही तर आपली पहिलीव स्थिती योग्य होती. है जे सर्व घडले ते माझ्या स्वतःव्या आयुष्यकाळात धडले. स्वातंत्र्य चळवळीस ज्यांनी सुरुवात केली त्यांना प्राण गमवावे लागले. ह्या चळवळीत खुप लोकांना हौताल्य प्राप्त झाले. भारतालील भगतसिंगाप्रमाणेच इतर देशातही क्रांतीवरी आहेत. सर्व क्रांतीकारकांना वाईट वागणूक देऊन ठार करण्यात आले. प्रश्न स्वातंत्र्याचा नव्हता परंतु त्यासाठी बलिदानाचा होता त्यांना आता असे वाटते की आपण जे काव केले तो मूर्खपणा होता, कारण है खरे स्वातंत्र्य नव्हे. त्याचा त्यांना पश्चाताप होऊन त्याची डावी थिशुद्धी विधडली. आपण काही चुकीचे केले आहे असे वाटून ते स्वतःला दोरषी समजू लागले. . न्हणून कोणी है केव्हा घडेल हैं सांगू ज्ञान हे सुद्धा खुप हाडाचे सापळेच होत. त्यांनी जर शुद्ध आहे. आदिशक्तीचे प्रेम हे इतके होते. ते सत्ता आणि प्रदेश साम्राज्यवादांच्या हकुतु २६ चितन्य लहरी ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर ९८ मुलं- चायका याना सोइन सन्यासी होत आहेत. कारणे है सन्चासी लोक रुक्ष असल्याने ते लोकांना चकीचा मार्ग दाखावत आहेत. माझ्या असे अनेक बाबा निर्माण झाले आहेत, यामुळे लोक आपने संसार, अशी परिस्थिती असतानाच जाती संस्था, गुलामी वांशीक उच्च निचता, हयाही सारख्या समस्या होत्या. ह्या सर्व मु्खपणाच्या गोष्टी त्यांनी आफल्या स्वतंत्रतेतून निर्माण केल्या होत्या, पण हे सर्व अवास्तव व असल्य आहे. आता जर मला एखादी गोध्ट पटवाक्याची असेल तर मी पहिल्यांदा लक्षात आले कि मनुष्याला प्रेम मिळाले नाही तर त्याला प्रेम तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगन राहिले की हा गालीचा नाही! हो गालीचा नाही !! हा गालीचा नाही!! दसरे काही तरी आहे तर तुमचा बुद्धीभंश होऊन, संमोहन केल्यासारखे तुम्हास ते पटेल, अशाच प्रकारे पूर्वाच्या असते. मला असे न्हणायचे आहे कि आपल्याला त्यांच्याशी असलेल्या लाकांकडून झाले असल्यामुळे सर्वांनी जाती-जातीला उच्च-नीचता. चांशिकवाट, गुलामी, स्त्रियांन वाईट वागणूक देणी हय गोष्टी समाजात मढ झाल्या. त्यांना काय चांगले काय वाईट है निवडण्याचा अधिकार दिल्यापुळे हे सर्व निर्माण झाले. त्यांच्या दृष्टीने हे सर्व बरोबरच होते महणून ल्यांनी ते केले. अशा परिस्थितीत दैवी करुणा व प्रेम है बाया गेले असते कारण समाजाची बीद्धिक व मानासक तथारी नव्हती. तुम्ही आहे बगैरे काहीही भेदभाव नसतो व ते नातेसंबध आहेत या भादनेने है सर्व आंधळेपणाने व अज्ञानाने करत आहात है तुमच्यासाठी अजिवात योग्य नाही है तुम्ही त्यांना सांगू शकला नसतात. हांने तुम्हाला मोठेपण मिळणार नाही, हा अधमपणा नीचपणा आहे अनेक संत झाले, त्यांनी कुलिनता, क्षमाशिलता, एकी व एकात्मता ह्यावर भर दिला तसेच अनेक द्रष्टे होऊन गेले व त्यांनीही तेच सांगितले परंतु समाजाने न्याचे मानले नाही. मुला बाटते की नंतर हळू हळू संतांच्या शिकवणीचा परिणाम समाजावर दिसू लागला त्यांनी निर्माण केलेल्या तथाकथित धर्माचरोबरच अनेक समस्या निर्माण झाल्या. घर्माची घसरण होऊन त्यांची निरनिरळी डबकी निर्माण झाली, एकीकडे मुस्लिम एकीकडे खिश्चन, एकीकडे हिंदू वगैरे वरगैरे. हैया इबक्यांना जोडून सर्वांची एकत्रित जीवनरसरिता बनविण्याची आवश्यकता होती. एक मानव दुस्या मानवापेक्षा उच्च दर्जाचा आहे असे मानणे है अज्ञान असून मुर्खपणाचे आहे. तुम्ही फारतर असे न्हण शंकता की तो एका पातळीवर आहे. दूसरा त्याहीपेक्षा उच्च पातलीवर आहेत. परंतु सामान्यपणे तुम्ही कोणाला तो बाईट आहे असे म्हणणे बरोबर नाही तसेच एखाद्या समजाचा विक्कार करु शकत नाही. एखाद्या समाजातील एका व्यक्तिबद्दल तुम्ही मत प्रदर्शित करु शकता. अज्ञान इतके गाढ होते कि ते सामुहीक अज्ञान बनले. ते सर्व एकत्रित होऊन म्हणू लागले की आमचा हा धर्म सबोत्तम आहे व आम्हो जे काही आहीत ते सर्व ह्यामुळेच. दुसरे लोक स्हणू लागले की है लोक तर एकदम खालच्या पातळीचे आहेत व आम्हीच सर्वोत्तम आहे. अशाप्रकारे धर्माच्या व देवाच्या नावाखाली या मूर्खपणाच्या गोष्टी सुरु झाल्या. आता आदिशक्ती सर्व शक्तिनीशी योग्यायोग्य का्य याची शिकवण देण्यासाठी हे चुक आहे है सांगितल्वावर सुद्धा त्या मुलांवर का नियंत्रण टेबता आले आली आहे. पहिल्याग्रयम तीच्या असे लक्षात आले की याची शिकवण देण्यासाठी आली आहे. पहिल्या प्रथम तिच्या असे लक्षात आले की प्त्येकाला कुटुब म्हणजे काय है समजले पाहिजे. लहान मूल कुटुबात वाढत असते. जर त्यांच्याकई आई अगर वाडिनांचे योग्य प्रकार लक्ष नसेल तर ते विघडते. तसेच जर आईवडलानी खूप लाड केले तरीही ते बिघडू शकते. म्हणून लहान मुलांकडे दुर्लक्ष अथवा [जास्त लाड केल्याने ते बिघडले तर त्याला खरे प्रेम काय आहे है समजत नाही. तुमचे तुमच्या मुलाकडे सतत लक्ष असले तर ते अतिलाड नसून मुलांच्या भल्यासाठीच असते, आणि तुही नेहमोच हित पाहता, स्हणून मेलो वाटते की कौट्बिक जीवन असणे आजच्या काळात सुद्धा धर्माच्या नावाखाली साघी, सन्यासी, बर्मगुरु व काय आहे हे कळणार नाही आणि जर है प्रेम सामूहिक असले तर ने जा्त परिणामकारक होते. भारतात कुटुंबातील लोकोंचे एकमेकावर प्रेम नाल्यासवधी काहीही माहिती नसताना सुद्धा आपण त्यांना भाऊ बहिण किंवा वडील या ना्याने प्रेम करती, कारण भारतीत एकत्र कुटुंबच्यवस्था आहे. एकत्र कुटुब व्यवस्था म्हणजे सामूहिक व्यवस्था, त्या व्यवस्थेत कोण भाऊ (सखखा) आहे, कोण सावत्र भाऊ आहे, कोण चुलत भाऊ एकत्र रहात असताते. पण ही एकत्र कुटुंब व्यवस्थाही आर्थिक किंवा इतर कारणोंमुळे मोडकळीस आली. आता ज्या बेळी लोकांना कौटटंबिक प्रेमाचे महत्त्व कळायला पाहिजे अशी कटीण वेळ आली असतानाच प्रत्येक देशात जास्त क्वन पाश्चिमात्य देशात कुटुंब व्यवस्था मोडकळीस आली कारणे तेथील स्त्री-पुरुषास कीटुबिक सुख है काय आहे हे माहितच नाही. त्यांचा कटुंब व्यवस्थेवर चिश्वास नसल्याने बिचारी मुले अस्थिर व हिकमती (लबाइ) होतात. त्याचा पायाचे अरिथर असता स्याचे टीक तडेने पालन व सांभाळ होत नाही आणि ह्यामुळेच एक बेजबाबंदार व हिंसक तसेच पछाडलेली पिटी निर्माण होते ही पिढी एक प्रकारचे युद्ध पिसासूच असतात. त्याना सारखे लढावेसे बाटते. काही वेळा तर मुले झाडाशीसुद्धा युद्ध भांडताना आढळतात. त्यंना मी विचारले म्हणतात भांडण्यातच फार मजा आह ताने तुम्हा का भांडता तर ते त्यंना ते का भांडतात ह्याचे कारण माहित नसते कशातही प्रेम नसते, . ू सर्व गोष्टरीत तिरस्कार असती, तुम्हाला माहीत आहे. मला का आवझत नाही. ते त्यांच्या वैफलयातून समोरील काणतीही गोष्ट नष्ट करण्याचा प्रवत्न करतात. तेवहापासून एक नविन प्रवाह सुरु झाला, युद्ध झाली, आपिल्याकड मुल्यतत्व असून सुन्दधा समाज व आपली मुले बाळे मारली गेली. त्यामुळे लोकांमध्ये बळी तो कान पिळी है तत्त्व जास्त पट लागले, आणि म्हणून जो कोणी दुसर्यावर हुकुमन गाजवेल तोच श्रेष्ट, त्या मुले साम्राज्यवादी सरकारे संपली व वैयाक्तिक दृष्ट्या हुकुमत गाजवीणे चालू झाले. ह्या पद्धतीमुळे अहंकार याढू लागला, मुलाना सुद्धा असे शिक्षण द्यावला सुरुवाते केली की मुले सुद्धा फार उद्धट य कृत्रीम वागू लागली, नाही है समजणे कठीण जाहे. लोक जर ध्यान करत नसतील तर ती संसारिक गोष्ट म्हणावी लागेल. तुम्ही जर ्यान करत नसाल तर माझ्याशी तुमचा काहीही संबंध नाही, तुमचे माझे काहीही नातं नाही आणि माझ्यावर तुमचा अविकारही नाही, आणि है असे का झाले आणि है तसे का झाले असे प्रश्न विचारण्याचे कारणही नाही. मी तुम्हाला नेहमी व्यान करा असे सांगत असते तरी तुम्ही ध्यान कले नाही तर मला तुमच्याशी कर्तव्य नाही. तुमचा जर माझ्याशी संबंध नसेल (Conncction ) तर तुम्ही इनर लाकांसारखेच असाल, जरी तुम्ही सहजयोगी असाल, तुम्हाला तुमच्या लिइरकइून फार मोठे सहजयोगी असल्याची पदवी मिळाली असेल तरोही तुम्ही जर सकाळी अथवा संध्याकाळी ध्यानबारणा करत नसाल हे आवश्वक आहे हे सिद्ध होते. बा। चैतन्य लहरी ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर ९८ तर तुम्ही माताजींच्या कृपा छनाखाली असणार नाही, कारण हा संबंध कामाला जायचे आहे म्हणून मी ध्यान केले नाही. या सबबी कोणासही फक्त ध्यान आणि व्यानातूनच निर्माण होती. मला असे वरेच जण माहौत आहेत की जे व्यानधारणा करीत नाहीत व त्यामुळे ल्यांना व ांच्या मुलाबाळांना व कुटुंबाला त्रास होतो मग ते माझ्याकडे येऊन नाही. तुम्हाला है सर्व मिळावे म्हणूनच हे सर्व धडले आहे काही काही सांगतात पण मला ते लोक ध्यानधारणा करीत नसल्वाचे स्पष्ट टिसते, आणि स्हणून त्याचा व मझा संबंध नाही म्हणून त्यांना मला काहि प्रश्न विचारावयाचा अधिकारही नाही. अर्थाति सुरूवातीला ध्यान लागायला वेळ लागतो पण एकदा का ते समजले की माझ्या सहवासाचा आनंद घेता येती. माझ्याशी तुम्ही एकुप होता तसेच माझ्याशी तुमचा संपर्क राहती आणि मग मला पत्र वरगरे लिहिण्याची ठेऊन) कारण ते फार आनंददायी असते. तुमही फक्त आनंदाच्या गरज तुम्हाला गरज पड़त नाही. फक्त ध्यान करण्याची आवश्यकता आहे. तुमची आध्यात्मिक प्रगती ध्यानामुळेच होते. तुम्ही उत्च स्थितीला पोहोचता. हे जेव्हा डोत तेव्हा तुम्ही सहजयोगात परिपक्व होता. त्यावेळी तुम्ही माझ्याशी पूर्णपणे एकरुप झाल्यामुळे ध्यान करणे सोडावेसे वाटत नाही. याचा अर्थ ३/४ तास व्यान करणे असे नव्हे, तर तुम्ही किती उत्कटतेने माझ्यात एकरुप असता (ध्यानामध्ये) त्यावर ते अवलंवन आहे. तुम्ही किती वेळ ध्यान केले वाला महत्त्व नाही. जर तुम्ही असे ध्यान करत असाल तर तुम्ही व तुमच्या मुलांची जबाबदारी माझ्यावर आहे. तसेच तुमचे उत्थान. तुमचे संरक्षण व तुमचे निगेटिव्हीटीपासून रक्षण करण्यास मी जबावदार आहे. तुम्ही जर ध्यान केले नाही तर एखाद्या वडनांप्रमाणे मी काही तुम्हाला शिक्षा करणार नाही. बळजबरी करणार नाही, पण ध्यान न करण्यामुळे तुमचे माझे आंतरिक नाते न राहण्याने तुम्ही तुमचे कल्याण साधू शकणार नाही. मी तुम्हाला रोज ध्यान करा असे सांगत असते पण लोकांनা त्याचे महत्त्व समजत नाही व लोक मला आश्ही ध्यान करत नाही असे सांगतात "का"? तर ते याहिजे. कार्यक्रमाला गाणी/भजन ्हणा इतर सर्व गोष्टी टरल्याप्रमाणे असे सांगतात की आमह आत्मसाक्षात्कारि आहोत आम्हाला ध्यानाची कार्यक्रम करा आणि नंतर ध्यान करा. मी एखादी गोष्ट एवडचा काय गरज? है साधन परिपूर्ण आहे पण जर त्याचे मेनशी कनेक्शन नसेल तर ते चालणार नाही (असून काय उपयोग) ध्यानामव्ये तुम्हाला परमेश्वरी प्रेमाचा आणि परमेश्वरी प्रेमाच्या बर्षावाचा अनुभव येतो व्यान करणार्या माणसाच्या बाबतीत सर्व चित्र पालटते तो आतून खुपच तृप्त असता, त्याचे आयुष्य सगळ्यापेक्षा वेगळे असते, त्याची वृत्ती ही फारच निराळी असते. तुमच्या म्हणण्याप्रमाणे उत्थानाच्या हया पहिल्या दिवशी तुम्ही माझी आज पूजा करीत आहात. आता तुम्हाला आत्मसाक्षात्कार मिळाला आहे. तो तुमच्या खूपच उपयोगाचा आहे. तो तुम्हाला आशिर्वाद आहे. तरी ऐकवायची गरज नाही कारण ध्यान करणे है तुम्ही मधील गोष्ट आहे. भ्यानामुळे तुमचाचे फायदा आहे दुसन्या काणाच व तुम्ही स्वतः बा आपण काय मिळवले आहे है प्रत्येकला माहित हवे. तुमही आतून तसेच इतर संबंधान ठराविक उंची गाायला हवी तुम्ही है जमत नाही असे र्हणू नये. तर तुम्ही कोणीही असा परंतु तुम्ही उत्तम सहजयोगी होऊन ध्यानाचे बावतीत नम्र असावयास हवे. मी तुमच्याशी बोलत असताना देखील ह्या ध्यानाच्या अवस्थेतच बोलते (सहस्त्रारात चित्त सागरात उड़ी घ्या. प्रधम है जरा अवघड आई. पेण हळु हळ तुमच्या है लक्षात येईल की तुमही हा संबंध प्रस्थापित केला आहे. हचाच प्रमाणे आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे मी काही लोक आपल्यातच हरवून गेलेले पाहिले आहेत आणि है अगदी साधारणपणे घडत असते. तो लोक स्वतः एकटेच व्यक्तिशः ध्यान करतात, रखुय ध्यान करतान खरं आहे वरोबर आहे की ते बैयक्तित ध्यान करतात. ते बसतात ध्यान करतात. पूजा करतात, परंतु सामुहिकतेत वेऊन ्यान करत नाहीत. तरी प्रत्येकानी हा ही एक मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे की तुम्ही सामूहिक ध्यान अवस्थेत असले पाहिजे, कारण तुम्हा सर्वाच्या सामूहिकतेत माई अस्तित्व आहे. तुम्ही ज्या वेळी सामूहिक व्यान करता नेव्हा तुम्ही माझया अगदी जवळ असता, जसे तुमचा काही कार्यक्रम असी अधवा इतर काही, म्हणून जरी तरी थोड़ा वेळ का होईना पण तुम्ही सामूहिक ध्यान केलेच पाहिजे प्रत्येक कार्यक्रमाला (सामूहिक) ध्यानाला प्राधान्य/अग्रहक्क दिलाच तुमचा काही कार्यक्रम असो अथवा काही इनर असले आग्रहाने सांगले आहे तर त्यात काही सत्य आहे हे तुम्ही जाणले पाहिजे तसचे त्यांत काहीतरी आधारभुत सत्य असणार हेही लक्षात घ्यावयास हवे हे जरी तुम्हाला आता आपण आदिशक्तिची पूजा करणार आहोत. पण मला आदिशक्तिच्या पूजेवद्ल काही माहित नाही कारण आदिशक्तीची प्रार्थना वरीरे पूर्वचे काही नाही, कारण पूर्वी भवतीची पूजा व प्राथन पर्यंत होते पण त्यापुढे ते गेले नाहीत. तरी तुम्ही कशाप्रकारे पूजा करणार है मला माहित नाही. तेव्हा आपण काही प्रवल्न करून बघू! प्रण मला वाटते ध्यान केल्याने बरेच काही मिळविता येते, महणून खरोखर आपण ध्यान करावे हेच बरे. आपण सर्व जण पाच मिनिटे ध्यान करू, तुम्ही सर्वजणं आता डोळे मिटून बसा (श्री माताज़ी पूजेला आलेल्या सर्वांची कुंडलिनी जागृत करतात) एकादश रुद्र जागृत होतात आणि जे काही निगटिक्ह आहे त्याचा विनाश करतात. आता आज्ञान ही सर्वात मोठी निगेटिव्हिटी आहे. भला खात्री आहे की सर्व लोकांची अज्ञानाची निगेटिव्हिटीचा एकादश रुद्र नाश करतीन. परमेश्वराचे तुम्हाला अनंत आशिर्वाद एहिक वाटत असले तरी ते फार महत्त्वाचे आहे तुम्हाला तो जतन कसा करायचा व कसा बाढवाचयाची, व त्यांत आनंद कसा घ्यायचा है तुम्हाला माहित हवे. हया त्या गोष्टीमुळे तुम्ही संतुष्ट राहता कामा नये तर तुम्ही देवी शक्तिशी एकरुप व्हावयास हवे तुम्हाला एकरुपता फक्त ध्यान केले तरच शक्य आहे. ध्यान करणे ही सोपी गोष्ट आहे. काही लोक म्हणतात आम्हाला वेळ मिळत नाही. एकतर आम्ही सारा वेळ कशाचा तरी विचार करीत असतो किवा घयाळाकडे बधून कामे करीत असती सुरुवातीला तुम्हाला काही अडवणी येतील, मी नाही म्हणत नाही. हळुहळु तुम्ही टीक व्हाल, त्यावर प्रभुत्व मिळवाल हिणकस गोष्ट तुम्हाला आवडणार नाही. तुम्ही तन, मन व धनाचा विचार न करता थद्धेने ध्यान करायला पाहिजे. ध्यान न करण्यासाठी रात्री मी उशिरा आल्यामळे मी ध्यान केले नाही, किंबा सकाळी लौकर तुम्हाला इतके चांगले समजेल की इतर काहो २८) चैतन्य लहरी ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंत्रर ९८ छा सहज-समाचार ० सहज-संगीताचे परदेशातील कार्यक्रम श्री. अरूण आप्टे यांनी संगीताच्या माव्यमातून सहजयोगाचा प्रचार करण्याचे कार्य सुरू केल्यानंतर परदेशांमधून त्याचा खुप प्रभाव पडू लागला आहे. गेल्या सप्टेंबर-ऑक्टोबर ९८ मच्यं झालेले त्यांचे कार्यक्रम असे- कबेला : श्रीगणेश पूजेव्या वेळी श्री. अरूण आपटे याना गाण्यासाठी श्री माताजीनी स्वतः आरधी काही ठरलेले नसताना पाचारण केले. त्याप्रसंगी जयजयवंती राग व अबीर-गुलाल है भजन त्यांनी सादर केले. श्रोत्यांना फार आनंद झालाच परण श्री. माताजीही प्रसन्न झाल्या व भारतीय संगीताबद्दल त्यांनी अर्या तास भाषण केले. पॅरिस (फ्रान्स) : सप्टेंबर मध्ये पॅरिसमध्ये श्री. अरूण आपटे बांना संगीत व सहजयोगाच्या कार्यक्रमासाठी तेथील सहजयोग्यांनी आग्रहाने बोलावले, हा कार्यक्रम तीन दिवस सलगपणे आयोजित केता होता. पहिल्या दिवशी पब्लिक Concert असा प्रोग्राम ठेवला हाता. फक्त पब्लिकसाठीच हा कार्यक्रम होता व अगदी मोजके सहजयोगी कार्यकर्ते सोडल्यास इतर सहजयोगी हजर नव्हते. तेवील समाजात कॅथालिक लोकांचा भरणा असल्यामुळे या कार्यक्रमात प्रत्यक्षपणे सहजयोगाबद्दल काहीच बोलायचे नाही असे टरले हरोते. म्हणून संगीत व त्यामबून माणसाला अनुभवान येणारी निर्विचारता व त्याद्वारे मिळणारा आनंद यासंबंधी श्री. असूण आपटे यांनी ३ प्रात्यक्षिकांसह सविस्तर (२ तास) माहिती दिली. कार्यक्रमानंतर श्रते इतके भारीवून गेले की पंधरा मिनीटे सर्वजण शांत व निः:शब्द स्थितीत होते. दुस्या दिवशी सहजयोग्यासाठी तेथील सेंटरवर कार्यक्रम झाला. त्यावेळी सहजयोग कुण्डलिनी जागरण व निर्विचारता, स्वर व चक्रे, राग व चक्रशुद्धि इ. सहज-संगीताच्या सर्व संकल्पना व सिद्धांत प्रात्यक्षिकासह सर्व सहजयोग्यांना समजातून देण्यात आली. सर्व सहजयोग्यांना याची प्रत्यक्ष अनुभूति मिळाली व सर्वजण इतके भारावून गेले की लवकरच सर्व फ्रान्सभर सहज संगीताचे पब्लिक कार्यक्रम सहज-योगाच्या प्रचारासाठी करण्याची योजना करण्याचे उरबले गेले, तिसर्या दिवशी सहजयोग्यांसाठी याच विधघयावर एक कार्यशाळा घेण्यात आली, त्याचेळी सहजयोग्यांनी फार उत्सुकता दाखवून अनेक प्रश्न विचारले व भारतीय संगीताचा सहजयोगासाठी उपयोग करण्याच्या हेतूमधून ते संगीत शिकण्याची जबरदस्त इच्छा दर्शीवली व्हिएन्ना : फ्रान्सनंतर व्हिएन्नामध्ये ऑक्टोबर ९८ मध्ये सहज-संगीताचा तीन दिवसांचा कार्यक्रम झाला. पहिला कार्यक्रम फक्त खास जगप्रसिद्ध कलाकारांसाठी होता, त्यामध्ये सहजी व अ-सहजी असे दोन्ही कलाकार (३५ ते ४०) होते. कार्यक्रमातही सहजयोगाची प्रत्यक्ष माहिती न सांगता संगीताचा माणसाच्या मानसिक स्थतीवर, निर्विचार अवस्था व संतुलनमबून कसा परिणाम होतो याची प्रात्यक्षिकांसह माहिती दिली व त्यामधून चक्रे ही Energy centres म्हणून कसे कार्य करतात है सांगण्यात आले. श्रीत्यामध्ये भारतीय संगीताचा द्वेष्टा असा एक पार्चात्त्य कलाकारही होता पण त्याने कार्यक्रमानंतर भारतीय संगीताबहल प्रभावित झाल्याचे केले. काही सहज-भजने ऐकल्यावर पाश्चात्य संगीताचाही सहजयोगासाठी उपयोग होऊ शकेल काय असा विचार व संगीत यांचा घनिष्ट संबंध संगीतामघून कबूल कलाकार मंडळींच्या मनात आला. तसा प्रयत्नही करण्यात आला आहे व त्याची एक कैसेट तयार झाली आहे. दुसरा कार्यक्रम फक्त भारतीय सहजयोग्यांसाठी ठेवण्यात आला. त्यावेळेस संगीत आणि सहजयोग या विषयासंबंधी श्री. अरूण आपटे यांनी सविस्तर बिवेचन केले; त्यामे संगीतामधून स्थाधिष्टान चक्र सुधारल्यावर निर्विचारता जास्त प्रमाणात व लवकर मिळते याचा प्रात्यक्षिकांबरोबर श्रोत्यांना अनुभव दिला गेला. तिसरा कार्यक्रम पब्लिकसाठी होता व फक्त संगीतसभा (concert) असाच उद्देश होता. इधेही कँचॉलिक पंथीय लोकांचा भरणा असल्यामुळे प्रत्यक्षपणे सहजयोग न सांगण्याची सूचना संयोजकांनी केली होती. तरीही संगीतावे फावदे प्रात्यक्षिकांमधून सांगितले गेले व कार्यक्रमाच्या अखेरीस मागे लावलेला पड़दा दूर करण्यात येऊन सहजयोगाचे प्रवर्तक झणून ्री माताजींचा फोटो दाखवण्यात आला. एकंदरीत ओते प्रभावित झाले. चौथा कार्यक्रम आंतरदेशीय सहजयोग्यांसाठी झाला व संगीत आणि सहजयोग ही संकल्पना सविस्तरपणे प्रात्यक्षिकांसह समजावून देण्यातः आली. सर्व सहजयोग्यांना प्रत्यक्ष अनुभूति आल्यामुळे ह्या विषयाबद्दल सर्वजण प्रभावित झाले व भारतीय संगीत शिकण्याची उत्सुकता त्यांनी दाखवली. साल्झबर्ग : यानंतर प्रसिद्ध पाश्श्यात्य संगीत कलाकार मोझा्ट यांच्या मोझा्ट या टिकाणी ठेवण्यात आल्या त्या कार्यक्रमाला सहजयोगात अजून न आलेले बरेच भारतीय लोकही हजर होते. यावेळी स्पानिध भाषा म्हणून इंग्रजीबरोबर जर्मनमधूनही सहजयोग व त्यासाठी असणारे भारतीय संगीत याची माहिती दिली गेली. सर्व श्रोते भारावून गेलेच पण आणखी असेच कार्यक्रम ठरवण्यासाठी ....-जागरेण म्हणून पूरक योजना त्यांनी आखण्याचे ठरवले. त्याचप्रमाणे इंटरनॅशनल म्यूझिक अॅकॅडमी स्थापन करून त्याद्वारे भारतीय संगीताचा अभ्यास व त्याद्वारे सहजयोगाचा प्रचार करण्याचा विचार तेथील सहजवोग्यांच्या मनात आला. २९ चैतन्य लहरी ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर ९८। ऋतंभरा प्रज्ञा श्री माताजी निर्मला देवींचे भावण लॉसहेंजिल सेमिनार, २३ जुलै ८३ प. पू. जगाच्या निरनिराळ्या भागातून तुम्ही सर्वजण ह्या वास येती आहे. टिकाणी आलेले बघून मला अलिशय आनंद होत आहे. तेव्हा प्रेमाने हुंदय इतके भरून येते की शब्द त्याची तीव्रता व्यक्त करण्यास अपुर पडतीत. तुमच्या हृदयात याची तीव्रता समजावयास पाहिजे. ह्या अशा सुंदर नैसर्गिक वातावरणात आपण एकत्र भेटलो आहोत. यात मला वाटते अशी परमेश्वराची व्यवस्था आहे की यावेळी काही तरी वेगळ मोटे घडावयाचे आहे. ह्या वेळी आपण काहीतरी फार भोट मिळवलं पाहिजे. आता वेळ थोड़ा आहे. तेव्हा मी तुम्हाला ध्यानाबद्दल काही गोष्टी सांगते व त्यानंतर मला वाटते आणखी दोन भाषाणे होतील. तेव्हा अशा ठिकाणी धारणा नसते. धार याचा अर्थ प्रवाह. प्रवाह थांबल्यास त्याटिकाणी धारणा नाही, ध्यान आहे पण धारणा नाही, ह्यातील दूसरा भाग फार महत्त्वाचा आहे, तुम्हाला तुमचे चित्त सतत तुमच्या देवतेवर ठेवावयास पाहिजे. तेहा नुम्ही एक स्थिति मिळविता ज्याला धारणा म्हणतात, ज्वात तुमचे बित्त त्चा देवतेशी एक होते आणि जैब्हा के परिपक्व होत तेव्हा तुम्हाला समारधी अवस्था प्राप्त होते आता ज्या लोकांना असं वाटते की जागृती शिवाय ते हे कसे करू शकतात तर ते पूर्णतया चूक आहे. परंतु जागृतिनंतर जेव्हा "मेडिटेशन" हा एक सर्वसाधारण शब्द आहे. ध्यानामध्ये तुमची थारणा प्रस्थापित होते तेव्हा तुम्हाला अशा अवस्थेत जावे ज्या तीन पाय्या आहेत त्या शब्दातून स्पष्ट होत नाहीत, परंतु लागते की ज्यामध्ये तुमची समाधी लागेल. आता ही अवस्था काय आहे? जेव्हा तुम्ही या अवस्थेत असता तेव्हा तुम्ही जे काही करता, तुम्ही ज्या देवतेला पूजता ते देवत तुम्ही तुमच्या कामात बघता, तुष्ही असं म्हणू शकता की जे काही तुम्ही बघता तुम्हाला तुमच दैवतच ते करत आहे अस दिसते, तुम्ही जे काही एकता. तुम्हाला गोष्टी एकत्र एका बंडलमध्ये मिळतात. तुम्ही सर्व वर्गळून समाधीत तुमचे दैवतच ते सत्य सांगत आहे असे बाटतं. जे काही तुम्ही बाचता त्यात तुम्हाला दिसेल की तुमच्या तुम्हाला सांगितल. डोळ्यांनी, नाकानी आणि इतर सर्व अवयवानी जे काही कराल ते सर्व काही तुम्ही ज्या देवताची पूजा करता त्याच तुम्ही केलेले सतत प्रयत्न तुमचे चित्त सर्यप्रथम त्यावरच कृद्रित देवताचे दर्शन तुम्हाला आपोआपच घडतं. तुम्हाला आता, मला एकाग्रती करावयाची आहे असा विचार करावयास नको. आता मला हो विचार नको, मला आता हा विचार करायला पाहिजे इ. सर्व काही आपोआपच घडते, तुम्ही एखादे पुस्तक वाचाल आणि तुम्हाला त्यात सहजयोगासाठी कार्य चांगले ते सापडेल. जर परमेश्वराविरुद्ध लिखाण केलेले पुस्तक असेल तर ते तुम्ही टाकून द्याल, जर तुम्हाला काही अइचणी आल्या असतील तर असं समजा है की त्या तुम्हाला काही धड़ा शिकविण्याकरिता घडलेल्या आहेत. (मला काही अनुभव शिकविण्याकरिता) है सर्व त्या देवताच्या एकाग्रता करता किंवा त्यासंबंधी बिचार करता किंवा काही ठिकाणी अनुभूतीची प्रचिती आहे. आता उदाहरणार्थ एखाद्या स्त्रीला गर्भपतन होत आहे असे वाटते. तेव्हा एक व्यक्ति की जी समाधी वित्त एकाग्र करतात. जोपवंत तुम्ही जागृत नाहीत तोपर्वंत सर्व अवस्थेला गेलेली नाही किंया सवबींचा गुलाम आहे ती म्हणेल "मी बुद्धिचा खेळ आहे. परंतु एकदा का तुम्ही जागृत झालात की तुम्ही माताजी साठी एवढे केलं मी इतक्या लांब गेलो. आणि असं ही अइचण मला आली." पण दूसरा म्हणेल की. "ठीक आहे मला प्रयत्न करून बघू दे, मी जाऊन माताजींच्या फोटोसमोर संगिन किंवा देलिफोन करेन." आणि त्याला असे आश्चर्य दिसेल की ते सर्व काही झालेले आहे आणि एकदम योग्य असंच तुम्ही जर जागृत असलात तरच ह्या गोष्टी शक्य आहेत. अन्यथा नाही. तेव्हा ही जी अवस्था तुमच्यात जागृत झाली आहे. ती एक नवीन स्थिती आहे. संस्कृतमध्ये तिला सुंदर नाव आहे. फार कठिण नाव आहे. "ऋतंभरा प्रज्ञा" ऋतभरी हे निसर्गाचे नाव आहे, ध्यानात कसे जायचे ह्यासंबंधी स्पष्टपणे संस्कृत भाषेत तुम्ही सांगितले आहे. प्रथम ध्यान म्हटले आहे, दूसरी घारणा सांगितली आहे व निसरी समाधी. सुदैयाने सहजयोग असा आहे की तुम्हाला या स्व दैवतेनेच जाता आणि हेच त्यातील सींदर्य आहे, प्रथम ध्यान व्या. प्रथमतः तुम्ही जेव्हा साधक असता तेव्हा तुम्ही ज्याची पूजा करता त्यावर तुमचे चित्त ठेवता, त्याला ध्यान म्हणतात. आणि धारणा न्हणजे तेव्हा तुम्ही तुमच्या करणे. परतु है लोक जागृत नाहीत. त्याच्याकरिता है केवळ नाटक टरते, ते केवळ फक्त अभिनय करत असतात. परंतु जागृत व्यक्तीसाठी ते सत्य आहे तेव्हा प्रथम तुम्हाला ध्यान केलं पाहिजे. कुणी मूर्तीचे ध्यान करतात तर कुणी अमूर्तीचे करतात. परंतु तुम्ही इतके नशिबवान आहात की अमूर्तसुद्धा तुमच्यासमोर प्रल्यक्षात मूर्त स्वरूपात आले आहे. तुम्ही मूर्ताकडून अमुर्ताकडे किंवा अमूर्तामधूनन मूर्ता सर्वच येथे आहे. एका बडलमध्ये, तेव्हा तुम्ही काही देवतेवर निराकार की जो अमूर्त स्वरूपात करतात किवा सर्वस्वी निराकारावर ज्याचे ध्यान करणार आहात त्याचा फक्त विचार करता. असूनसुद्धा पण जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर ध्यान करता तेव्हा तुमचे चित्त विचलीत होत असतं. ते जागृतीनंतरही शक्य आहे. ते एका बंडलमध्ये आहे. तेव्हा जरी तुम्ही ध्यान करता तरी तुमचे चित्त घटके घटकेला विचलीत होत असते. तुम्ही किती एकाग्रचित्त होऊ शकता त्यांच्यावर ते अवलेबून असते. तेव्हा मी काही असे सहजयोगी पाहिलेत की काही स्वयंपाक करतात तर काही ध्यान करतात तेव्हा ध्यान करणारा म्हणती की काहीतरी जळण्याचा मला ३० उर चैतन्य लहरी ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर ९८। आठ वाजले आहेत. ते सर्व आपल्याला हसतील व आता रात्री आठ वाजता कुटलेही टी सेंटरचे दुकान उघडे नसेल. मी म्हणाले, "वधु तर जाऊने त्यात अइचण काय आहे? मी न्हणते चला जाऊ या. परंतु ते म्हणाले, "काय विचित्र गाष्टी तुम्ही सांगत आहात " मी म्हणाले, "ठीक आहे, विचित्र किंवा काहीहीं असो चला तर खरे परंतु ते ऐकेनात तेव्हा मी इायव्रला सांगितलें. बला आपण तिकडे गारडीने जाऊ या. आम्ही तेथे गेलों आणि सर्व दिवे लागलेले होते. आम्ही म्हणाली है आत गेलो आणि ते सर्वजण तेथे उमे होते. आम्ही सर्वजण आपल्यासाठी केव्हावी वाद पहात आहोत आणि तुम्ही सर्वात शेवटी आलात." पहा कल्पना करा. तेव्हा मौी माझ्या प्तीना विचारले, ने म्हणाले, "मी बिसरलो आपल्याला आज येथे स्वागत समारंभ होता आणि ते म्हणाले "तुम्ही सर्वात शेवटी आलात" आणि हणाले, "काही हरकत नाही. तुम्ही तुमचे प्रेझेन्ट घ्या. तेव्हा यांनी प्रत्येकी दोन चहाचे डबे प्रेझेंट दिले. माझा म्हणण्याचा अर्ध असा की अशी हजारो उदाहरणे देता तील. आजच कुणीतरी पलंग सरकविण्याचा प्रयत्न करीत होते तिवेजण प्रबत्न करीत होते. मी म्हणाले, "ठीक आहे मी सरकवते मी फक्त माझी नाभी तेथे लावली, मी काही ढकलले नाही. ते असंच पुढे सरकलं, हे केवळ ऋतंभरा प्रज्ञमुळे. परंतु हा काही चमत्कार नाही. हे ईश्वराचे तुमच्यावरील प्रेम प्रदर्शित करणे, तुम्हाला, तुम्ही कोणी खास निवडलेले आहात, हे दाखविण्यासाठी आहे. परंतु ही परिस्थिती तुम्ही मान्य केली पाहिजे. पणे तुम्ही जर सर्वसाधारण लोकांसारखे वागला आणि अरे देवा. आणि एखाद्याला तो निसर्ग प्रकाशित झालेला जाणवतो. मी तुम्हाला एक उदाहरण देते. ज्यावेळी मूल जन्माला बेत असतं त्यावेळी त्याच्या आईला आपोआप दूध येते. निसर्ग मूलांच्या जन्माकारिता आपोआप कार्यान्वित होत असतो. त्याचप्रमाणे फक्त सहजयोग्याच्या टिकाणी ही ऋतभरा प्रज्ञा जेव्हा कार्यरत होते तेव्हा काम कसे चटकन बडते है बधितले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल आता वेळ थोडा आहे. परण मी तुम्हाला एक उदाहरण देते, मी ब्रायटनला आाले आणि जान्सन म्हणाला, "माताजी ब्रायटनमध्ये गुरुपूजा करू या." मी म्हटले, "ठीक आहे करा. परंतु जागा शोधून काढा." तेव्हा तो युनिव्हरसिटीत गेला, म्हणाला की. युनिव्हर्सिटीचे लोक मदत करतील परंतु जागा लहान आहे आणि मी म्हणाले "परंतु त्यांना विचारुन तर बघा. मग तो म्हणाला "नाही ती जागा गुरुपूजेच्या दिवशी रिकामी नाही." मग मी म्हणाले की, "तुम्ही काय करू शकता ? तो म्हणाला की, "माताजी आता कार्य करायचे?" मी स्हणाले, "दुसरे कुठे तरी आताच्या आत्ता प्रवत्न करा. फोनवर कोणाला तरी विचारा," नंतर न्यांनी जाऊन त्यांना फोन केला आमच्याकडे जागा आहे, फारच चांगली जागा आहे. आणि तुम्ही ताबडतोब या, जेवायलाच या. तो लगेच तेथे गेला. त्याने तेथे उत्कृष्ठ जेवण केले, ते सर्वजण खूप खुष होते. ते सर्वांनाच जागा देणार होते. ते फारच चांगले लोक होते. आणि ह्या सर्व गोष्टी इतक्या चांगल्या रितीने कशा घडल्या याचे त्याला आश्वर्य वाटले. तेज्हा ऋतंभरा प्रज्ञा ही तुमच्या मदतीसाठी कार्यान्वित होत असते, तुम्ही सर्व मला सांगता की माताजी हे आश्चर्य घडले ते घडलें आणि आम्हाला समजल नाही की ते कस घड़ले, मी एक तुम्हाला उदाहरण देते. काल आम्ही काहीतरी सिमेंटचे काम करीत होतो. तेव्हा इटालियन मुलगा म्हणाला की आपल्यला दोन पिशव्या सिमेंट लागेल. मी म्हणाले, "तू काम चालू ठेव ते संपणार नाही. मी जाण्याच्या अगोदरसुद्धा ते काम चालू होते आणि सिमेंट संपल नव्हतं. आता बधा एवढी सिमेंटसारखी गोष्ट. तेव्हा ही एक विशेष गोष्ट आहे की निसर्ग तुमच्याशी एकरुप झाला व तुम्ही निसर्गाशी एकरुप झालात तेव्हा वा देवी शक्तिचे प्रेम, संरक्षण आणि प्रति चित्त ह्या काही घटना घडतात. जी काही परिस्थिती निर्माण होते त्यातून प्रदर्शित होते, आणि ह्याला अंत नाही, ते फक्त घडत असत, पण लोकांना ते कसं बडलें ते समजत नाही. पण तीच समाधीची स्थिती आहे. परतु असे काही लोक असतील की मी जर त्यांना विचारले की "तुम्ही है कराल का?" तर ते म्हणतील, "माताजी आता दुकानं बंद झाली असतील." ते काही बरोबर नाही, ते होणार नाही अशा तहेने ते सोंगत राहतील आणि काही असेही लोक आहेत की ते न्हणतील "नाही मला बघू द्या, जर माताजी म्हणत आहेत तर ते होईलच," मी आता अगदी साधे उदाहरण दते, फारच वाह्यातले आहे. पण ते सत्य आहे. श्री श्रीवास्तव है काही विशिष्ट प्रकरे चहा घेतात सर्व दिवे कसे लागलेले आहेत? तेव्हा आम्ही , आणि त्यंनी सांगितले की " दुकाने बंद असतील, ती माणूस किती विचित्र आहे, मला वाटत नाही की ते काम होईल" असेच न्हणत बसलात तर ते कधीच होणार नाही.. पण तुम्हाला है समजले पाहिजे की निराकार व साकार मी तुम्हाला जन्म दिलेला आहे, तुम्ही निवडलेले साधु संत आहात तेव्हा ही प्रज्ञा प्रदर्शित होत असते. प्रत्येक क्षणाला प्रदर्शित होत असते. तुम्ही तयारीत रहा, आनंदी रहा आणि तिचे स्वागत करा. आणि विश्वास ठेया की तुम्ही तिथे आहात, गची पातळी बेगळी आहे. आता बेळ आलेली आहे की सहजयोग्याने आपली प.तळी बदलली पाहिजे. आपण बदलले पाहिजे. आपण आपली उन्नती केली पाहिजे, पातळी उंचावली पाहिजे. परंतु सहजयोग असं काही मिश्रण आहे की एकाच प्लेटवर आयल्याकडे अत्यंत खराब अंशा भूतापासून अगदी वर्च्या दर्जाचे लोक आहेत. आता काही जण गेले आहेत. फार अहंकारी आपल्याला समजत नाही की ही प्लेट उंचावयाची कशी? जर तुम्ही ती प्लेट उंचावली तर तै गडगडत खाली येतील तेव्हा तुम्ही घावरलेले आहात तुम्हाला त्यांनी धरुन ठेवले. पाहिजे. आणि काही असे आहेत की ते चौरस आहेत व दुसर्याच्या समस्या भुताप्रमाणे आपल्या डोक्यावर घेतात. जर तुम्ही ्यांची उन्नती करण्याचा प्रयतल कराल तर ते खाली घसरत येतील किंवা सर्व भूते पडतील परमेश्वराला माहित? पण तिसरया प्रकारचे लोक आहेत की जे मनोऱ्यासारखे आहेत, जे अगदी चांगल्या रीतीने स्थीर झालेले आहेत. नुम्ही ज्या उंचीवर त्वांना न्याला तेथेच ते टिकन तुमच्या आहेत. ते सारखे गडगडत असतात. . फारच इंग्लिश. आणि त्यांना दुसरा चहा आवडत नाही. तेव्हा ते मला म्हणाले, "अरे बापरे आपला चहा संपला आणि उद्या सकाळी काय करायचे? तेव्हा मी म्हणाले. "टीक आहे. चला आपण चहाच्या दुकानात जाऊ." तेव्हा ते म्हणाले, "आता रात्रीचे ३१ चैतन्य लहरी ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर ९८ राहतील. तेव्हा जे लोके अजून काठावर आहेत है मला नक्कीच बारासदायक आहेत. कारण माझ्या प्रेमामुळे मी त्यांना वाहेर फेकू शकत नाही. त्याना मदत कराववास पाहिजे. त्यांना उन्नती करावयासाठी त्यांना त्यातून बाहेर बावयास पाहिजे, प्रत्येकानी वांघतले पाहिजे की जे काटावर आहेत त्यांना नीटपणे आत आणलें पाहिजे. म्हणजे ते सहजयोगातून बाहेर जाणार नाहीत. जिव्हाळा टीक आहे. पण आपली सहजयीगाची पातळी खाली करून चालणार नाही. कधीच नाही. जे लोक सहजयोगात चांगले प्रस्थापित झाले आहेत त्यांची पातळी उंचावयास पाहिजे तेवा प्रत्येकाने किमान पातळीपर्यंत येण्याचे व स्थिर करण्याचे प्रयत्न करावे. नाहीतर मला सांगण्बास खेद बाटतों की ते चाळणीतून गळले जातील. धन्यवीद संदर्भ : निर्मला योग जाने-फेब्र ८४। ০০০ श्री माताजीचा उपदेश (दि. २७ मे १९७६ रोजी मुंबई येये के लेल्या भाषणाच्या आधारे) सहजयोगात आपण नि्वीचारतेत कसे जाती है मी आपणांस सांगितलेलेच आहे. तादाल्याशी एकरुप झाल्यानंतर आपण देवपणाचे जवळ पोहोचतो. देवाशी एकरुपता प्राप्त झाल्यानंतर मनुष्याच्या आवडीनियड़ी बदलतात. अशी अवस्था प्राप्त झाल्यानंतर आपणांस दुस-्याच्या कुंडलीनी जागृतीबद्दल समजते दुस्याच्या कंडलीनीच्या अवस्थेविषयी उत्सुकता याढते व त्याचयरोबर आपण आपल्या स्वतःमधील चक्रांबाबत सतत सावध असती. आकाशांत बारकाईने निरीक्षण केलेत तुम्हास असंख्या कुलिनी त्यात दिसतील. एकदा कुंडलिनी जागृती झाली की मगा तुम्हार कुंडलीनीबहल काहीही हवे असले. तुम्हास काहीही बघावेसे वाटले, तुमची काहीही इच्छा असली तरी त्या सर्व फल्प् होतात. तुमची कुंडलीनीबाबतही इच्छा तीव्र होऊन इतर सर्व इच्छा-आकाक्षा कमी होतात. ज्याप्रमाणे बालपणातून तारुण्यात पदार्पण केल्यानतर मनुष्यपण्याचे बालपणातील सबयी, इच्छा-आकांक्षा नष्ट होतात व तो तारूण्यातील इच्छा-आकांक्षा पूर्ण करू पाहती; तद्वतच एकदा कुंडलीनी जागृत झाल्यावर तुमच्यात परिवर्तन बडून बेते. तुमच्या पूर्वीच्या सवयी, इच्छा इ. हळूहळू नष्ट होतात व तुम्ही कुंडलिनीबद्दल विचार करून लागता. दुसन्यास आनंद लहरी (सीदर्य लहरी) देण्याची तुम्हाला इच्छा हाते तुमयंत एक नवेच चैतन्य प्राप्त होते. न्याने तुम्ही भाराऊन जाता. काही लोक विचारतात की. "आन्हांस कुंडलिनी जागृतीची अनुभूती मिळाल्यानंतर आम्ही पुढे काय करावयाचे?" त्यावर श्रीमाताजी म्हणतात, "तुम्हास मिळाल्यावर ते तुम्ही दुसऱ्यास द्ावयाचे आहे नाहीतर मिळाल्याचा काहीच उपयोग नाही. परंतु है करीत असताना एक छोटासा मुद्दा लक्षात टेवाववास हवा. तुम्ही ही अलीकीक शक्ती जैव्हा दुस्यास देता तवा तुम्ही सर्वाधनि (काया-मनाने) स्वच्छ, निर्मळ असाववास हवे. त्यात कुठल्याही प्रकारचा विकार नको. सहजयीगात येण्यापूर्वी तुम्हांस काही आजार-विकार झाल्यास तुम्ही तो बरा कसा होईल याची काळजी करीत होता; परंतु आता सहजयोगात आल्यावर तुम्ही सहजपणे म्हणाल, "ल्यात काय काळजी करायची?" तुम्ही शारीरिक व्याधी सहजगत्या त्या व्याधी्रस्त भागावर तुमचा हात ठेवून व त्यात लहरी सोडून बऱ्या करू शकता. परंतु है साध्य होण्याकरिता प्रत्येक सहजयोग्याने स्वच्छता करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी त्याने दिवसातून किमान पाच मिनीटे तरी मिटाच्या पाण्यात पाय बुडविण्याची क्रिया केलीच पाहिजे. शक्वतोवर झोपण्यापूर्णी श्री माताजी न्हणतात, "मी स्वतः मीटाच्या पाण्याची क्रिया करते, वास्तविक मला है करण्याची काहीच गरज नाही." ही सवय असणे अत्यंत चांगले आहे. याने तुमचे निम्यापेक्षा अधिक प्रशून सुटतील. आपल्यातच अनेक वाईट सबवी असतात. त्यालाच आपण नकारात्मक शक्ती अथवा व्याधी म्हणती. त्यांचा परिणाम फार तीव्रतेने होत असता. तो तुम्ही टाळला पाहिजे. अन्यथा तुम्ही दैत्य व्हाल. तुम्हाला देव बनावयाचे असेल तरच मी तुमची गुरु होणार! अमावास्या व पौर्णिमेचे रात्री तुमच्या डाव्या-उजव्या नाइ्चांवर विपरीत परिणाम होणयाची शक्यता असते. म्हणून या विशिष्ट 'रात्री तुम्ही लवकर झापी गेलेली बरे, जेवणांतर लवकर फोटोपुढे नतमस्तक होऊन ध्यान कनन व चित्त सहस्वारांत टेवून झोपो जावे. झोपण्यापूर्वी बंधने घेतल्यास बाबा होत नाहीत. अमावस्थेचे रात्री तुम्ही श्री शिवाचे चक्रावर ध्यान करावे; तर पीर्णिमेचे रात्री श्री रामाचे चक्रावर ध्यान करावे न्यांना शरण जावे म्हणजे तुमचे संरक्षण होईल. सत्यमी व नवमीचे रात्री माझे तुम्हा सर्वांना विशेष आशिर्वाद असतात. त्यादिवशी माझी विशेष प्रार्थना कल्यास व ध्यान केल्यास जेव्हा जेव्हा तुम्ही घरातून बाहेर पड़ता तेव्हा नियमितपणे बंधने घेत जी नेहमी बंधनात रहा. ज्या मनुष्याची आज्ञा व विशुद्धी धरलेली आहे अशाशी वाददविवाद धालू नका (बोलू नका). ज्याचे सहस्त्रार धरलेले आहे, अशोशी तर अजिबात बालू नका. त्यांचेशी संबंध टेवू नका. त्याला त्याचे सहस्त्रार ठीक करायता सांगा ज्याचे हुदये चक्र धरले आहे अशा व्यक्तीला मदत करा. त्यांच्या हृदय चक्रावर ब्धने घाला. त्याला त्याचा हात हुदय चक्रावर ठेवावयास सांगा व श्री माताजींचे फोटोपुढे बसवा. नेहमी मुले-बायकांशी प्रेमाने वागा. त्यांची प्रतारणा करून नका. वास्तविक कोणाशीच असे बागू नये, मुलांना मारु नका. कधी चीडचीड करू नका. श्री मातारजी म्हणतात, "मी तुम्हा सर्वांना या सगळ्या गोष्टी मुद्दाम सांगितल्वा, जेणे करून तुम्ही सर्वानी स्वतःचे शरीरास, मनास, सर्व चक्रांस स्वच्छ ठेवाल, भी सर्व स्तरांवर तुमच्या जवळच आहे. जेव्हा केव्हा तुम्हाला माझी आठवण येईल, तेव्हा तेव्हा मी माझ्या सर्व शक्तीनिशी तुसचे पाठीशी असेन! हे माझे वचन आहे. नेहमी वरवर बघा. वरवर बघा, वरवर जाण्याचा प्रयत्न करा. खाली नव्हे! कशाचेच भव नाही. तुम्हाला ---------------------- 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_10,11,12.pdf-page-0.txt ुर ी ना म चैतन्य लहरी ग्र अंक क्र. १०, ११, १२ ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर सन : १९९८ भे र जी ध्यानामध्ये तुम्ही स्वतःच्या गहनतेत उतरायला हवे तर तुमच्या सहस्त्रारांतून होणाऱ्या कार्यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे आणि निरासक्तता व सूज्ञतेच्या वरच्या पायरीवर तुम्ही येऊ शकणार आहात हे ध्यानामधूनच होणे आहे. . श्री माताजी निर्मलादेवी सहस्त्रार पूजा, कबेला, मे ९८ 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_10,11,12.pdf-page-1.txt चैतन्य लहरी ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेबर ९८ अनुक्रमणिक पान क्र. नाव ३ ते ४ १) सहस्त्रार पुजा (क्ेला में १८) २) अमृतवाणी ३) श्री आदिशक्ती (संगीत व सहजयोग लेखक अलण आपटे) ७ से 1० गुरु पुजा (कबेला जुलै १८ ११ ते १४ ५) वाढदिवस सत्कार समारंभ (दिल्ली २० मार्य १८) १९ ते १६ ६) सहज समाचार १७ ने २० ७) श्रीकृष्ण पुजा (कबेला आगस्ट १८) २१ ते २४ ८) नवरात्री पुजा (कवेला सप्टे, १८) २५ ते २८ ९) श्री आदिशक्ती पुजा (कबेला जन ३३) ३० ते ३१ १.०) ऋतंभरा प्रज्ञा (तासहेंजिल जुलै ८३) ३२ ११) श्री माताजींचे उपदेश RR १२) सहज संगीताचे परदेशातील कार्यक्रम े 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_10,11,12.pdf-page-3.txt चैतन्य लहरी ऑँक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर ९८ सहस्त्रार पूजा प. पू. श्री माताजी निर्मला देवींचे भाषण (सारांश), कबेला : १० मे '९८ व्यक्ती बनते. तुमच्या आतमधील हा एकसूत्रीपणा फार महत्त्वाचा आहे. हा एकसूत्रीपणा आतमध्ये घडित झाल्याशिवाय तो माणसाच्या व्यावहारिक जीवनशैलीत प्रगट होणे शक्य नाही. सहजयोग्योंमध्ये आतमधून हे एकसूत्रीपण घडून आल्यामुळे सामान्य माणसाहून ते वरच्या स्थितीवर आलेले असतात. विधातक किंवा विरोधी शक्तींपासून त्यांना धोका नसतो. एरवी न सुटणार्या अनेक विनाशकारक प्रकृतींपासून व व्यसनांपासून ते मुक्त होतात. कुण्डलिनीच्या जागरणानंतर आत्मा प्रकाशीत येतो आणि सत्य व योग्य काय आहे याचे सहजयोग तुम्हाला सर्व मानवजातीचा उद्धार करण्यासाठी मिळाला आहे. सहस्त्राराची कक्षा विश्वव्यापी आहे. माणसा- माणसातील संबंधांचे सर्व कृत्रिम पडदे गळून पड़तात आणि तुम्ही आत्मसाक्षाल्कारी झाल्यावर मानव-जन्माचें महत्त्व तुम्हाला समजते. सहजयोगी सामूहिकतेत आले की है सर्व होणारच असते. आपण आता सामान्य माणूस नाही है तुमच्या ध्यानात आले पाहिजे, एका विशिष्ट उद्देशासाठी आपली निवड झाली आहे. हेही तुम्हाला नीट समजले पाहिजे. आल्याच्या प्रकाशाकडूनच तुम्हाला वा सर्व धर्माचे कालानुसार जे पर्यवसन झाले, ते पाहिले की हे सर्वं फोल आहे असे लोकांना वाटू लागते. जे लोक प्रम, करुणा असले उपदेश करताता त्यात त्यांचा स्वाथव दडलेला असती. कारण त्यांचा खरा उद्देश सत्ता काबीज करन सर्व जगावर अधिकार गाजवणे हाव असतो. म्हणजे त्यांना अध्यात्मिक उन्नती नको असते तर भौतिक सता हृवी असते. या आक्रमक धर्माच्या नावाखाली प्रवृत्तीचा लोकांवर तिका प्रभाव पड़ लागल्याचे पाहूनचे सहस्त्रार उघडण्याची बेळ आली असल्याचे मला जाणवू लागले. कारण ्याशिवाय लोकांना सत्य समजणार नाही आणि धर्माच्या नावाखाली चाललेली यादवी व मनुष्यहानी संपणार नाही असे मला दिसत होते. सहस्त्रारामधूनच सत्य जाणणे शक्य आहे. आणि एकदा सतय जाणून घेतले की सारे भम, चुकीच्या कल्पना, स्वतःहूरन करून घेतलेने अज्ञान इ. सर्व गळून पड़ते आणि जाणले तेच एकमेव सत्य आहे वाची खाची होते. हे सत्य कट तर नाहीच पण ते मिळवणेही अशक्य नाही. तुम्हाला आकलन होते. दुस्यावर हुकूमत गाजवप्याची इच्छा ही माणसामधील सर्वसामान्य प्रेरणा आहे. आमच्या देशातही काही जमातींना देशाचे विभाजनक करून स्वतःचे वेगळे राज्य हवे होते; त्यामागेही कलियुगाच्या दुष्ट चक्रापासून मानवजातीला कसे वाचवायचे हे काहीतरी महान कार्याची प्रेरणा नव्हती तर त्यांच्यातील काही दिसून येणार आहे. मग तुम्हाला समजून येते, की मानव त्याच्या नेत्यांना स्वतःसाठी अविकार व मानाची जागा मिळवण्याचा स्वार्थ होता आणि विभाजन झाल्याशिवाय तो सिद्धीस जाणार नाही हेही त्यांना ठाऊक होते. पण विभाजन झाल्यानंतरही त्यांच्या देशासमोरचे प्रश्न अधिकच गंभीर झाले आहेत आणि आर्यिक कमजोरी व विकासप्रक्रियेतील मंदीमुळे ्यांच्या समस्या बाढल्याचा आहेत. तोडण्याची ही भावना माझ्या ते मुळातच चुकीची आहे झाडावर उमलणारे फूल झाडातून मिळालेल्या जीवनरसामुळेच खुलते आणि सौंदर्य व सुगंधाचा आनंद पसरवू शकते. ते फूल कुणी तोडले की फक्त त्या झाडाचेच नव्ह तर त्या फूलावेही असल्यासारखे त्यांना वाटते. व्यानामध्ये तुम्ही स्वतःच्या गहनतेत नुकसीन होते. म्हणून आपण जोडण्याकड सतत लक्ष दिले पाहिजे व त्यासाठीच कार्य केले पाहिजे. सर्व चक्रांची पीठे सहस्त्रारात आहे है समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळेच सर्व चक्रांचे कार्य संलग्नपणे होत राहून त्यांच्या कार्यामध्ये एकसूत्रीपणा येतो. सहस्त्रारात कुण्डलिनी आल्यावर सर्व पीठांत प्रकाश पड़तों आणि एका माळेमधील एकच दो्यामध्ये गुंफलेल्या मण्यसारखे त्यांच्या कार्यात एकसूत्रीपणा येतो आणि परमचैतन्य सर्व चक्रांमधून एकत्रितपणे कार्य करू लागते. धेतला नाही तर काही काळानंतर तुमची व्हायब्रेशन्स बंद झाल्याचे एखाद्या चक्रावर शारीरिक, मानसिक किंवा भावनिक कारणामुळे तुम्हाला कळेल आणि स्व- स्वरूपाला तुम्ही विसरून जाल. म्हणून काही त्रास असे तर इतर चक्रे तो दूर करण्यासाठी प्रवत्नशील होताता आणि सहजयोगी एक परिपूर्ण व्यक्तिमत्त्व धारण करणारी अज्ञानामुळेच चुकीचया गोष्टी करत असतो. एकदा प्रकाश मिळाला आणि सहस्त्रारातून शक्ती वाहू लागली की तुमच्या चुका तुमच्या स्वतःच्याच लक्षात येतात; तुमचे दोष तुम्हाला समजतात आणि सामाजिक जीवनातील अपूर्णताही तुम्हाला समजते. तुम्ही 'सहज' बनावला शिकले पाहिजे. सहजामध्ये उतरल्यावरही बन्याच लोकांच्या भरामक कल्पना संपत नाहीत. या भ्रमसागरातून आपण बाहेर आहोत है ते विसरतात. याला कारण म्हणजे ते व्यान करत नाहीत; ध्यान म्हणजे एक कर्मकाण्ड ा उतरायला हबे तर तुमच्या सहस्त्रारांतून होणाच्या कार्यामध्ये तुम्हाना यश मिळणार आहे आणि निरासक्तता व सूततेच्या वरच्या पायरीवर तुम्ही येऊ शकणार आहात. हे ध्यानामनामबूनच होणे आहे. ध्यानामधूनच तुमची जाणीव (Awareness) आज्ञा-चक्र पार करून नि्विवार अवस्थेत तुम्ही सहस्त्राराम व्ये स्थिर होता. मग सहस्त्रीराची सत्यता, त्याचे साँदर्य तुमच्या स्वभावामध्ये, आचार- विचारामध्ये दिसुन येऊ लागते. सहस्त्राराचा असा उपयोग करून ध्यान करणे हे तुम्हाला फार आवश्यक आहे. ध्यानामधूनच सत्यप्रकाशाच्या सौंदर्यामधून तुम्ही तुमचे व्यक्तिमत्त्व प्रगल्म करू ३। 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_10,11,12.pdf-page-4.txt चैतन्य लहरी ऑक्टोबर/नोव्हेबर /डिसेंबर ९८ शकाल. परमेश्वरी साम्राज्यात प्रवेश मिळवायचा असेल तर तुमच्या डोक्यांत येणारे विचार, साधारण माणूस स्वतः कशा ना जन्मोपासून सतत सर्वकाळ चालू असते, एका पाठोपाठ विचार येतच राहताते। आणि विचारांमध्ये माणूस सतत अडकलेला असती. त्यामुळे तुमचे मग तुमच्या, तुमच्या बित्त आज्ञाचक्र पार करून सहस्तरारत स्थिर होत नाही. म्हणून आपण कसले-कसले विचार करत आहोत इकईे पहात रहावे. कधी कबी स्वतःलाच रागबावे व विचारावे, "हे मी काय चालवले आहे? मला काय झाले आहे? मी असे का वागतो?" असे करू लागलात की विचार हळुहळू कमी होतील. तुमचे विचार अहेकार आणि नियमीतपणे व्यान केल्यावर आणि तुमचे सहस्त्रार पूर्णपणे कंडशनिंग असे दोन्हीकडून येत असतता आणि ते तुमच्यावर इतके प्रभुत्व गाजवत असतता की तुम्हाला आज्ञाचक्राच्या पार जाऊच देत नाहीत. म्हणूनच दोन बीज़-मंत्र-हम् व क्षम-है सांगितले आहेत: कशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करते असतो आणि है याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही. आज तुम्ही सवांनी मला बचन द्या तुम्ही नियमीतपणे रोज सकाळी किंवा संध्याकाळी ध्यान कराल. ध्यानावस्थेत उतरल्यावर तुमही परमात्वाच्या संपर्कामव्ये येता. कुटुंबाच्या किंवा तुमच्या राष्ट्राच्या हिताचे जे असेल तेच हे परमचैतन्य घडवू आणणार, नुसत्या ध्यानामधून तुम्ही या सर्वव्यापी शक्तीशी एकरूप होऊ जाता आणि तुम्हालाच है वरदान मिळण्याचे भाग्य लाभने आहे. उचडल्यावरच तुमची प्रगति होणार आहे आणि तुम्हाला सत्व समजणार आहे. सत्य हेच आहे, की ही परमेश्वरी शक्ती ह्हणजेच प्रेम आणि करुणा. परमेश्वर म्हणजे प्रेम आणि प्रेम म्हणजेच सत्य तेसुद्धा निरासक्त प्रेम, स्या प्रेमाला आसक्तीचा स्पर्शही नसतो. हे निरासक्त प्रेम, त्या प्रेमाला आसक्तीचा स्पर्शही नसतो. हे प्रेम फार शक्तीशाली असते. सहस्त्रार उघडल्यावरच तुम्हाला निरासक्तता म्हणजे काय ते समजेल, त्यासाटी घरदार सोडून पळून जावला नको, सहजामध्ये समाजापासून दूर पकुन जाण्याचा प्रश्नच नाही, त्याला मी म्हणेन. निरासक्तता म्हणजे दुस्याबद्दल आपल्यामध्ये कसल्याच भावना नाहीत, दुसर्यावद्दल प्रेम नाही असा नाही. उलट त्याच्या वेदना तुम्ही चांगल्या ओळखता; तुम्ही लोकांचे प्रशन, समाजाचे वा राष्ट्राचे प्रश्न कळकळीने समजता. पण अनासक्त झाल्यावर त्याचे हमू हा काण्डशनिंगवर आणि क्षम् हा अहंकारावर. म्हणून निर्विचार स्थिती मिळवणे आवश्यक आहे: तोच एकुलता तुमच्या आतमधील सूक्ष्म सद-वस्तु जाणण्यासाठी कुण्डलिनी आज्ञाचक्रातून बर यायलाच हवी, आणि त्यासाठीच ध्यान करायला हवे. स्वतःबहुल पुर्ण आत्मविश्वास ठेऊन ध्यान करून तुमचे सर्वव्यापी शक्तीबरोबर समर्पित झाल्यास आज्ञाचक्र उपडले जाते. तुमचे सहस्त्रार तुम्हाला परमचैतन्याकडून ही मदत देण्यासाठी आतुरच असते आणि ही साती चक्रे तुमच्यासाठी कशी निरासक्त कुण्डलिनीकडून सहस्त्राराचे पोषण करून घेण्याचा एक य्याय आहे. पळपुटेपणा कार्याचित होतात है पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. विश्वातील प्रत्येक चदनेमध्ये, प्रत्येक माणसामध्ये, फुला - तुम्हाला खरे आकलन होते. या सर्वव्यापी शक्तीवर तुमची फळांमध्ये, नैसर्गिक प्रक्रियांमध्ये असे सर्व ठिकाणी या प्रामाणिक व परिपूर्ण श्रद्धा असली की ती शक्ती या सर्व प्रश्नाची परमचैतन्याचाच हात असल्याचे तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल, अशी तुमचा अहंकार वरघळण्याची सुरुवत काहीच अशक्य नाही, तुम्ही फक्त तुमचे प्रश्न त्या शक्तीवर होईल; त्याला या परमचैतन्यामध्येच विरधळून टाकायला हवे त्याचा अहेंकार आणि त्यामुळे सहजयोगी म्हणून तुमची स्थिती वर येण्याला फार मदत होईल. तुम्हाला खूप शक्त्यां मिळतील. पण तुम्हाला त्याचा गर्व गीतमध्ये श्रीकृष्ण म्हणतता धर्मानु होणार नाही. तुमची निर्मिती-क्षमता खुपच बाढेल. पण सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही एक वैश्विक व्यक्तिमत्त्व बनून जाल; प्रत्येक देशांच्या प्रश्नांकडे, प्रत्येक संस्थेच्या प्रश्नांकडे तुमचे लक्ष जाईल आणि त्यांचे तुम्हाला बरोबर आकलन होईल: शिवाव इतर लोक जसे त्या समस्यांमधूनच स्वतःचा फायदा कसा करता बेईल अशा व्यान करणे महत्त्वाचे आहे. कारण सामान्य माणसाला ऐरवी ही दृष्टीने त्या प्रश्नात लक्ष जाईल आणि त्यांचे तुम्हाला बरोबर आकलन होईल; शिवाय इतर लोक जसे ल्या समस्यांमधून स्वतःचा फायदा कसा करता येईल अशा दृष्टीने त्या प्रश्नांना लक्ष घालतात तसे न करता तुम्ही ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने विचार करान. तुमच्या मनाबर आणि बुद्धीवर आता या परमचैतन्याची हुकुमत प्राचिती येऊ लागली की जबाबदारी घेते आणि तिला, ती सर्व शक्तीमान असल्यामुळे तिला सोपवायचे, सर्वसामान्य माणसाला, कण्डिशनिंगमुळे हे जमणे अवघड वाटते. की, "सर्व परित्यन्तय." धर्म म्हटला की, पति-धर्म, पतल्नी-धर्म, समाज-धर्म, राष्ट्र-धर्म इ. पण है सर्व धर्म परमेश्वरावर सोपवायला ते सांगतात, हेच आपल्याला शिकावचे आहे. ही सर्वव्यापी परमेश्वरी शक्तीच सर्व प्रश्न सोडवणार आहे ही श्रद्धा आपल्याला मिळवली पाहिजे. त्यासाठीच स्थिती प्राप्त करून घेणे अवघड आहे. तासनुतास ध्यान करा असे मी म्हणत नाही तर स्वतःवर व सर्वव्यापी दैवी शक्तीवर पूर्ण यद्धाटवून ध्यान करा. ज्यांचा स्वतःवर आत्मविश्वास नाही त्यांच्या हातून काहीच घडणार नाही. जे पूर्ण शरणागत व समर्पित आहेत आणि ज्यांना आत्मविश्वास आहे त्यांनाच परमचेतन्यावर पूर्ण भरवसा टेबणे जमेल. नुमच्या आणि तुमचे सहस्त्रार त्या परमचैतन्याने बहात असेल तर कार्य कसे घटित होते हैं पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. तुमच्या सहस्त्रारामध्ये येणारी अडचण म्हणजे आज्ञेमधून असल्यामुळे तुम्ही खूप बलशाली व्हा. पण काही गोष्टींची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. सर्वप्रथम राग व क्रोध. ही एक भवानक प्रवृत्ती माणसामध्ये असते. राग येणे हा उपडउघड मूर्खपणा आहे. कुणावरही तुम्हाला रागावण्याची जरूरच नाही. रागामुळे तुम्ही स्वतःचेच नुकसान करून घेता, सर्वंध अवतीभवती ही परमचैतन्यरुपी शक्ती असेल ४ 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_10,11,12.pdf-page-5.txt चैतन्य लहरी ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर ९८ काय याटेल ते करा. पण है स्वातंत्र्य बाजूला ठेऊन त्या परमेश्वरी शक्तीचा आदर तुम्हाता राखायला हवा. त्यासाठी तुमचे सहस्त्रार फार महत्त्वाचे आहे. कुण्डलिनीकडून त्याचे अधिकाधिक पोषण करण्यासाठी तुम्ही ध्यान करून ते स्वच्छ ठेवले पाहिजे. समृद्ध केले पाहिजे. व्यानाशिवाय दुसरे काही बा औपवारिक प्रकार करायची जरूर नाही. निर्विचार अवस्था आली की तुमचे व्यान लागत असल्याचे नुम्हाला समजेल, एकदा पूर्ण निर्विचारावस्था आली की तुम्ही परमेश्वरादरोबर एकरूप होऊन तोच तुमचा साभाळ करतो आणि तुम्ही पूर्णपणे सुरक्षितता मिळवून परमचैतन्याच्या आशीर्वादाचा आनंद मिळवता. वातावरण विघडबता आणि एकमेकांचे नाते-संबंधही बिवडवता राग आलाच तर धोड़ा वेळ शांत बसा व राग का यावा असा स्वतःदेरशीच विचार करते रहा. रागावृन प्रश्न सुटत नसतात हैं रक्षाते व्या तुम्ही विशेष लोक आहात आणि तुमचे सहस्त्ार उघडले आहे ही गोष्ट समजून व्या व लक्षात घ्या. तुम्ही आता प्रमेश्वरी साम्राज्याच्या मार्गावर आला आहात आणि त्या साम्राज्यात तुम्हाला प्रवेश मिळवायचा आहे. तुम्ही समजून घ्यायना हवे की तम्हाला त्या परमेश्वरी शव्तीच्या इच्छेनुसारच जीवन व्यतीत करायचे आहे. त्या शक्तीच्या संघरकति सतत राहिलात की तीच तुमचा साभाळ करणार आहे. ती कालातील आहे आणि महाशक्तीशाली आहे फाक्त विनाशाची शक्ती तिच्याजवळ नाही. तुम्हाला स्वतःचाच विनाश करायचा असेल तर ते पूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला आहे; मग संक्षिप्त ওও ॐ अमृत-वाणी ® सहजयोग माणसाला कार्यक्षम (यरपओवत्र) बनवतो. मग ती व्यक्ती सत्याच्या बाजूने उभे राहण्यास कचरत नाही. त्याचा कूर्ण दुरुपयोग करु शकत नाही. आधुनिक कलियुगाचा काळ हा आंतिपूर्ण व अनैतिकतेचा आहे. जेव्हा असत्य हे मानवी स्वभावाचा भाग बनने तेव्हा पेशाच्या व तथाकवित सत्तेच्या चिखलात उच्च मूल्यांचा हास होतो. म्हणून सहजयोग्याचे कार्य जगातील प्रत्येक स्तरांवरच्या सर्वांची मुक्तता करण्यासाठी आहे. सहजयोगी : सहजयोग्यांना घर्मग्रंथांबिषयी, होऊन गेलेल्या अवतारी व्यक्ति, प्रेधित, द्रस्टे आणि साक्षात्कारी जीवांविषयी पूर्ण माहिती असावी. अच्यात्म प्रगत होऊन अंतिम पतिवर्तनाच्या (बकअे-बमाजतणम) स्थितीपर्यंत कसे आले तो सर्व इतिहास त्यांना पूर्णपणे (सहजयोग श्री माताजी (सहज-संस्कृति : श्री माताजी) ज्ञात असाबा. शास्त्रांचा व घर्मग्रथांचा सखोल अभ्यास करावा. सहजयोग पूर्णपणे समजून ध्या; श्रद्धा बाळगा आणि जाहीर करा. सर्व जगामच्ये परिवर्तन घडबून आणणे हे तुमचे ध्येय आहे. तुमच्यामध्ये परिवर्तन झाले की आपोआप इतरसंमध्येही तसे होईल. मग सगळीकडे प्रकाश, शांति आणि आनंद होईल. (दिवाळी पूजा ९६) आपण सर्वांनी सामूहिक बनले पाहिजे. कशाबद्दलही कूबुर करता कामा नये, अटी बाळगता कामा नये. सामूहिकतेचा आनंद उपभोगला पाहिजे. सामूहिकतेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करु नका. सामूहिकतेतील तुमचे अस्तित्व असे हवे की दुसर्या व्यक्तीला (बुद्ध-पूजा ९८) ॐ तुम्ही ध्यानाला सुरुवात करता तेव्हा परमेश्वराकडे जाण्याचा एकट्चाचा प्रवास सुरू होतो. तेथे पोचल्यावर तुम्ही सामूहिक बनता. एकदा तुम्ही आत्मा बनलात की सर्वत्र व्यापकता येते. मग आत्म्याच्या डोळचांमधून तुम्ही पाहू लागता. आणि शांति व आनंद एवढेच (ध्यान : ८३) तुमचे आपापसातील संबंध, देवाण-घेवाण, भाषा, भजने इ. मधून स्वांनी एकमेकांच्या संपर्कात या आणि शांति, सत्य, प्रेम, (श्रीकृष्णपूजा ९४) सहजयोग साधुसंतांचा असला तरी सन्याशांचा नाही. समाजात राहून, समाजाची प्रगति करुन, लोकांच्या विचारांची प्रगति करुन शेरे भाषण : ९०) घडवून आणले नाहीत. दुसऱ्याला मदत केली नाही तर घ्यानाचा, पूजेला नवरात्री-पूजा ९६) तुमच्या सान्निच्याचा आनंद मिळावा. त्या स्थितीमध्ये राहते. करुणा व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सहजयोग सगळीकडे पसरवा. समाजाला मदत करणारा असा सहजयोग आहे. तुम्ही दुसर्याला चैतन्य दिले नाही, दुसऱ्यामध्ये परिवर्तन येण्याचा काय फायदा ? नुसते बरे वाटते, आनंद होतो एवडाच? असे सहजयोगी बेकार आहेत. ५. 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_10,11,12.pdf-page-6.txt चैतन्य लहरी ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर ९८। श्री आदी दशक्त या प्रचंड घोक्याची श्री मानाजींना पूर्ण कल्पना आहे. त्वांचे कार्य सर्वच्या सर्व मानवजातीच्या कल्याणाचे आहे व नहणूनच ते एक अवतार-कार्य आहे. एवईे प्रचंड आव्हान मानवी शक्ती पेलून धरण्यास असमर्य आहे य त्यासाठीच आदिशक्तीचे अवतरण ही आजच्या काळाची गरज आहे आणि श्री माताजी हेव ते अवतरण आहे. न्यांनी एकट्यांनी है महाकार्य पेलले आहे वावरूनच है सिद्ध होते. सहजायोगामधून श्री. माताजी है कार्य करत आहेत. सहजयोग ही आत्मसाक्षात्कार प्राप्त करून घेण्याची अगदी सोपी अशी पद्धत आहे. आत्मिक शांतीला आत्मसाक्षात्काराशिवाय दुसरा पर्याव नाही. 'सहज याचा संस्कृत-अर्थ उत्स्फूर्त असा आहे, अर्थात जे मानवामध्ये जन्मापासून आहे आणि 'योग म्हणजे आत्मापरमात्थाची भेट, मानवाच्या मज्जासंस्थेमच्ये काही शक्तीची कंद्र (Energy Centers) आहेत, त्यांना योग परिभाषेत 'चक्रे' म्हणतात. या चक्रांकड़नच माणसाचे शारीरिक मानसिक, बौद्धिक व अध्यात्मिक पोषण होत राहते. प्रत्येक वक्रांमध्ये विविध देव-देवतांची शक्ती प्रस्थापित असते. प्रत्येक योगसाधनेचा उद्देश या चक्रांच्या कार्यावर ताबा मिळवणे व त्याद्वारे प्रत्येक मानवाला त्याच्यामधील आत्याची जाणीव घटित करून देणे हाच असतो सहजयोग पद्धती नावाप्रमाणे अगदी सहज व सोपी आहे आणि कुणालाही ती बिनासायास अमलात आणण्यासारखी आहे. मानवामध्ये अंतभूत असलेली सुप्त शक्ती जागृत करण्याची ही कला आहे. या शक्तीलाच 'कुण्डलिनी' म्हणतात. मानवामध्ये पाटीच्या कण्याच्या शेवटी असलेल्या माकडामध्ये सुप्त स्वरूपात तिचे वास्तव्य असते. कुण्डलिनी जागृत करणे है एखाद्या उपकरणावा प्लग विद्युतशक्तीला जोडण्यासारखे असंते. कुण्डलिनी जागृत झाल्यावर शक्ती प्रवाहित होते आणि ती टाळूमधून बाहर पडल्यावर सर्व्यापी शक्तीमध्ये मिसळते. (योग) आणि बंडगार चेतन्य -लहरी आपल्याला टाळूवर व हातांच्या तळव्यांवर जाणवू विश्वनिर्मितीच्या आधी ॐकार आणि आदि-शक्ती यांचे एकत्रितपणे बरोबर प्रगटीकरण झालें. त्यानंतर श्री आदिशक्तीचे भृतलावर कालानुरूप वेगवेगळ्या स्वरूपामध्ये अवतरण घडून आले उदा. प्रभु रामचंद्रांचे अवतरण, त्यावेळी रावणाच्या रूपाने राक्षसी प्रवृत्तीचे थैमान चालले होते; रावणाच्या राक्षसी कुत्यांना कसलीच मर्यादा नव्हती. या राक्षसी शक्तीचा नायनाट करणे ही त्या काळाची फार मोटी गरज होती आणि त्यासाठीच प्रभु रामचंद्रांचे मानवस्वरूपामध्ये अवतरण झाले आणि त्यांच्याबरोबर साक्षात् श्री आदिशक्तीचे तव्यांची पत्नी सौता म्हणून अवतरण झाले. रावणरूपी दुष्ट राक्षसी शक्तीचा नायनाट करण्याचा एकमेव हेतूने हे अवतरण झाले. अर्थात हे श्री विध्णूच्या महकार्याचा एक अंश असे कार्य होते. यालाच अवतार-कार्य असे संबोधिले जाते आणि त्या कार्यसमाप्तीबरोबर अवतार रुपाची समाप्ति झाली. त्यानंतरच्या श्रीकृष्ण आणि त्यांची शक्ती राधा के अवतरण होण्याच्या प्रसंगीचा काळ खुप बदलला होता. रावण हा एकटाच एक असा राक्षस होता पण त्या काळी कौरवाच्या रूपाने अनेक राक्षसी शक्तींचा ा धुमाकृळ चालू झाला होता. आणि या राक्षसी शक्तीची व्याप्ति प्रचंड वाढली होती. दुयोधन हा या शक्तींचा नेता होता आणि त्वाच्या नेतृत्वाखाली अशा अरनक राक्षसी शक्तींनी थैमान मांडले होते; एक प्रकारे दुष्ट शक्तींचा एक समाजच बनला होता. या सर्वव्यापक स्वरूपात माजलेल्या राक्षसी शक्तींचा नायनाट करणे हाच श्रीकृष्णाच्या अवताराचा उद्देश होता आणि त्यासाठी सुध्ट आणि दुष्ट याच्या संघर्धामधून दुष्ट नेस्तनाबूत करणे असे व्यापक स्वरूप या अवतारामध्ये होते. या दृष्टीने पाहिले तर संबंध 'महाभारत' ही कथा याच संघांची आणि त्यातून सुष्ट (सत्य) शक्तीच्या विजयाची गाथा आहे. आजच्या सांप्रत काळीही या दुष्ट शक्ती अधिक फोफाबून जगभर कार्यान्वित असल्याचे आपण पाहतो. त्यांच्या अनेक अघीरी आणि राक्षसी कारवाया चालत असल्याचेही आपल्याला दिसून येते. अशा या जगभर पसरलेल्या राक्षसी शक्तीना नष्ट करणे हे आजच्या काळाचे फार मौटे आव्हान आहे. आणि व्यासाठीच महाशक्तीला मानव- स्वरूपात पृथ्वीवर यावे लागले. अर्थात आधीच्या अंशअवताराऐवजी पूर्णावतार धारण करावा लागला. ही सर्व मानवसमाजाची जरुर होती. आदिशक्ती श्री माताजी निर्मला देवी हाच हा पूर्णावतार आहे. आज अशा शक्तीच्या मानवी अव्ताराची जरूर असण्याचे कारण आज सर्व मानवजात कमालीच्या अंशात व मानसिक हतबल अवस्थेला आली आहे. त्यामुळे माणूस मानसिक संतुलन गमावून बसला आहे. त्याला भविष्यात काहीच आशादायक वातावरण होण्याचे लक्षण दिसत नाही. उलट भविष्यात त्याला सर्वत्र अँधार, निराशा व मोकळीच आहे असे वाटत आहे. आज त्याला मानसिक शांती व संतुलन परत मिळवून देण्याची नितांत गरज आहे म्हणजे तो आपल्यातील अंतर्भूत शक्ती जागवून सत्य जाणण्याची क्षमता मिळवू शकेल. हा फक्त भारताचाच नव्हे तर जगामधील सर्व देशांचा प्रश्न आहे: विकसित देशांसव्ये माणसांच्या भौतिक गरजा पूर्ण झालेल्या असल्यामुळे त्या लोकांना याची जास्तच गरज आहे. सध्याची ही समस्था एक जागतिक समस्या आहे. लागतात. कुण्डलनी जागृतीचाही अनुभूति एक असाधारण अनुभव आहे. आणि मानवाच्या उक्कांतीमधील तो शेवटचा टप्पा आहे. पूर्वीच्या काळी हो अनुभव सर्वसाधारण मानवांना उपलब्ध नवता. श्री माताजी निर्मला देवींनीच है अलौकक असे कार्य केले आहे, संपूर्ण मानवजातीच्या उद्धारासाठी त्या है कार्य करत आहेत. अर्यात है अवतार कार्य आहे त्यांच्यामधील अनन्यसाधारण शक्तीद्वारे त्या है करतात; सहज आणि उत्फूर्तपणे कार्य करणारी ही यंत्रणा हीच या कार्याचे गमक आहे. विशेष म्हणजे या साधनेला धर्म, जाती, भाषा इ. काहीही भेद आइ वेत नाहीत कारण है ईश्वरी कार्य आहे आणि मानवांनर्मित कुठलीही व्यवस्था त्याच्या आड येत नाही. संपूर्ण मानवजातीच्याच उत्द्धाराचे हे कार्य आहे श्री माताजी, साक्षात् प्रेमस्वरूप असल्यामुळे त्याच हे अलौकिक कार्य करण्यासाठी समर्थ आहेत आणि त्यांच्याकइनच मानव उत्क्रांतीचा हा टपा पार करू शकणार आहे. संदर्भ : संगीत आणि सहजयोग ले : श्री. अरूण आपट ६ .০০ 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_10,11,12.pdf-page-7.txt चैतन्य लहरी ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर ९८ गुरुपुजा स्नू प. पू. श्री माताजी निर्मला देवींचे भाषण (सारांश), कबेला २२ जुलै ९८ वैतन्य जाणले आहे, चैतन्यलहरींमधून तुमची जाणीव सूक्ष्म झाली आहे व त्याचे सर्व ज्ञान तुम्हाला झाले आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीबद्दलचे सत्य तुम्ही जाणू शंकता. एखाद्या व्यक्तिबद्दल तुम्हाला काय जाणवते याची ब्चा कारायची तुम्हाला जरूर नाही कारण तुम्ही त्याला सामोरे जाऊ शकता, त्याला त्याची चूक स्पष्टपणे दाखवू शकता व सुधारणा करायलाही त्याला सांगू शकता. तुमच्या जबळ सहजयोगामध्ये इतर गुरुपेक्षा आणखी काहीतरी आहे: ते गुरु खुप कडक होते. हातात ते संदेव छड़ी टेवत असते. त्याचा चालताना आधार म्हणून व तसच शिष्यांना मारण्यासाठी ते उपयोग करायचे, त्यांचे शिक्य त्यामुळे गुरुला खूप घाबरते, याचे मी एक उदाहरण देते. भारतामंध्ये भसा एक गुरु होता. एकदा त्यांचा एक शिष्य एका सहजयोगिनीकडे येऊन म्हणाला माझ्या गुरुना संदेश मिळाला आहे की आযदिशोक्त तुमच्याकडे रहायला येणार आहे. हे खरे आहे का?" तिने हो म्हणून सांगितल्यावर त्याने आदिशक्तीना त्याच्या गुरुंच्या आधमाला भेट देण्याची विनंति करण्यास सोगितले. तिने "मो माताजींना विचारून बघेन" असे उत्तर दिले नंतर तो शिष्य आमच्या एका तियल्या सगळ्यांची कृण्डलिनी पगत झाल्याचे पाहून त्याला आ्चर्य बाटले. त्याचे गुरु अमरनाधला रहायचे: ते आणि हा शिष्य अबरनाथचा होता. त्याने मला आश्रमांत येण्याबद्दल विचारल्यावर मी होकार टिला. मग मी तिथे गेले त्यांनी मला आदरपूर्वक बंदन केले व माझ्या पाया पडले. नंतर परत येत असताना तो शिष्य मला म्हणाला, "माझ्या गुरुना साँगू नका पण माझे आज्ञाचक्र फार खराब झाले आहे. ते कृपा करून टीक करा. " मग मो पुन्हा या गुरुव्या आधमात गेले आणि त्या शिष्याची आज्ञा टीक का करत नाही असे त्या गुरुला विचारले ते ्हणाले "मी का म्हणून त्याची आज्ञा टीक करायची ? माझी आज्ञा टीक करायला कोणी आले नव्हते, मलाच आत्मपरीक्षण करुन ती ठीक करावी लागली. मग त्याची आज्ञा त्यानेच टीक केली पाहिजे. तुमची गोष्ट वेगळी आहे. तमही आई आहांत व तुमच्यातील प्रेमभावनेतून तुम्ही इतरांना ठीक करु शकता. मला तसे जमणार नाही. "मग मी "तुम्ही गुरु कसे असे त्याला विचारले तर तो म्हणाला "शिष्याला मार्ग दाखवणे है आमचे काम आहे. त्याचे चित्त टीक नसेल, आज्ञा विघडली असेल तर मला त्याची पर्वा नाही. मी त्याना मार्ग दिला आहे. आता पुढे त्यांचे त्यांनाच करायचे आहे; त्यांनी कष्ट घेतले पाहिजेव त्यांनीच आत्मपरीक्षण करुन स्वतःला ठोक केले पाहिजे. मी त्यांचे आज्ञाचक्र का म्हणून उघडायचे ?" मग मी ते काम करु का असे त्यांना विचारले तर ते हो म्हणाले. तरी पण म्हणाले 'तुम्ही त्याची आज्ञा ठीक केलीत तर तो आणखी खाली जाईल." मग मी म्हटले की "काही हरकत नाही, नाही तरी तुम्ही कुणाची आज्ञा ठीक करत नसल्यामुळे तुम्ही पण अडकून बसलाच आहात." मग मी त्या शिष्याची आज्ञा ठीके करुन उघडली, नंतर मला त्या शिष्याकडून आज आपण गुरुपूजेसाठी इथे जमलो आहोत. गुरु असणारी त्यक्ति इतराना आपल्याकईे खेचून वेते. इतरांना आकर्षित करते. हीच एक गुरुल्वाकर्षणाची ज्क्ति प्रकारच वजन असतें, भूमातेच्या खेचून म्हणतात. त्यामुळेच आपण जमिनीवर उभें राहू शकतो; एरवी असे नसते तर आपण कुठेही फेकलो गेली असतो. कारण पृथ्वीलाही गति आहे. (ती फिरत असते) तरीही या गुरुत्वाकर्षणामुळे आपण तोल संभाळून उभे राहू शकती. गुरुमध्येही ही खेचण्याची शक्ति (gravity) असायला हवीं; त्यांचा दुसरा अर्थ एक प्रकारचे दडपण, स्वतःबद्दलची बोग्य जाणीव आणि स्वतःच्या जबाबदारीवे भान, ग्वणून गुरु नेहमी कठोर असतो. आजकालच्या जीवनांत लोक सतत धावपळ करते असतात, धडपड़ करते असतात, आस्थिर असल्यामुळे छोट्या - छोटया गोष्टीमुळेही उसळतात. बेकार लोकांशी संबंध आली तर अस्वस्थ होतात. आपल्यामधील gravity कमजोर झाल्यामुळे है त्रास होतात; ज्याची gravity चांगली आहे तो कशानेही चिड़त नाही, उसळत नाही, तसाचे अवाजवी घड़पड करण्याच्या फेदात पड़त नाही पण त्यावरोबरच तो आनंदी व समाधानी असतो. अर्वात तो सतत मध्या मध्ये असतो. है आहे. अर्थात अशा व्यक्तिला एक न घेणार्या शक्तीला गुरुत्वाकर्षण प्राग्रामला बेऊन मला भटना, एक प्रसिद्ध तौर्थकषेत्र आहे. गुरुपद कसे मिळवायचे? सहजयोग्यांनी है समजून घेणे फार महत्त्वाचे आहे, पुष्कळाना वाटते की आपण गुरु झालो, त्या नादींत ते वेईेवाकडे वागतात आणि त्यामुळे त्यांनी स्वतःचेरच नुकसान करुन घेतने आहे. म्हणून सहजयोग्यांसाठी सर्वात महत्त्वाची व जरुरीची गोष्ट म्हणजे त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. केवळना नावाखाली म्हणा, किंवा लोकाना खूप करण्यासाठी म्हणा., जो रयतःच्या प्रतिष्ठेला शोभणार नाही अशा गोष्टींच्या मागे लागतो तो कधींच असणार नाही. त्यासाठी त्याला सहजमध्ये, त्याच्या मुल्यांचे पालन केरून, स्थिर झाले पाहिजे. आत्मपरीक्षण केल्याशिवाय है जमणार नाही; तुम्ही कुठे चुकत आहात आणि तुम्हाला काय करायला हवे हे लक्षात येणार नाही. आणि हे तेव्हांच शक्य आहे जेव्हां तुम्ही स्वतःला सतत सुधारण्याचा हे. गुरु प्रयत्न करते राहता. सर्व प्रथम लक्षांत घ्यायची गोष्ट म्हणजे सर्व मोटमोट्या संतांनी आपल्या गुरुलाच सर्व श्रेय दिले आहे. भारतात ज्ञाने वर नाबाचे महान संत होऊन गेले, त्यांनी गुरुबद्दल खूप लिहून ठेवले आहे: गुरु हा दष्टा असता म्हणून गुरुला कधीही आव्हान देऊ नये. तसे केले तर तुम्ही कधीच शिष्य बनू शकणार नाही. दुसरी गोष्ट सांगितली की तुम्ही गुरुवरोबर अयोग्य वर्तन करु शकत नाही, तुमचा राग त्याच्यासमीर उघड करु शकत नाही. तसे केले तर तुम्ही गुरु कधीच होऊ शकणार नाही. उलट खालच्या थराची व्यक्ति बनणार, या व्यतिरिक्त त्यांनी असेही सांगितले आहे की तुमचा आणखी कोणी, मग तो कितीही थोर असला, गुरु असू शकते नाही. मी तर असे म्हणन की तुम्ही सर्वांनी 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_10,11,12.pdf-page-8.txt चैतन्य लहरी ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर ९८ समजले की हा गुरु त्याला उलटे टांगवून ठावल असे व कधी कधी त्यांचे डोके खालच्या पाण्यात बुडेल इतकी ती दोरी खाली आणत असे! मग मी पुन्हां त्या गुरुला त्याचे कारण बिचारले तर तो सिगरेट ओढत असल्याचे त्या गुरुने सांगितले. म्हणजे आज्ञा ठीक करण्याचे कसले हे क्रूर प्रकार !त्यांची धारणाच अशी होती की असे कठोर बागवल्याशिवाय शिष्यांची उन्नति होणार नाही आणि क्षमा करते गेले तर त्यांची जास्तच अरधागति होईल! मला या प्रकाराचे व विवाराचे फारच आश्चर्य वाटले. ही वागणूक बरोबर नाही, शिष्यांना त्यांच्या चुका समजावून प्रगत्ति करुन घेण्याची संधि दिली पाहिजे असेच माझे मत आहे. हे धरणीमानेसारखे तत्त्व आहे, तिच्यामूळे बीजाला अंकर फुटतो, फुले - फळे तयार होतात. है सारे आपोआप होत असते. पण शिष्य-मंडळी म्हणजे झाडे नव्हेत तर ती माणसे आहेत; आणि त्यांना स्वातंत्र्य आहे. त्यांच्यात राक्षस असले (Devil) तरी मी ते सांभाळू शकते आणि सहजयोग चेऊनही ज्यांना राक्षसच बनायचे आहे त्यांना सोडून द्या. मी अशा अनेक कठोर बागणूक ेणा्या गुरुंना भेटले आहे; त्यांच्यावह्दन पूर्णपणे आज्ञापालन, पूर्ण शरणागती, कमालीची नम्रता पाळावी लागते. त्यांच्यासमोर एकादा शब्द बोलणे [दूरच पण नुसति असंमति दर्शवणेसुद्धा प्रकारची भीति असायची, शिष्यांनी जरासुद्धा अयोग्य वाग नवे म्हणून ही शिस्त व कठोरपणा बाळगला जाई. काल्याण आहे. तुम्हाला शिकण्यासाठी आहे, तुमच्या उन्नतीसाठी आहे. असे केल्याने गुरूचे सर्व गुण तुमच्यामच्ये उतरतात. गुरु कधीही अकाइ तांडव किंवा कुरकुर (Fuss) करणार नाही. मला असेच घर हवे, मला है चालत नाही. अमके आवडत नाही असले प्रकार त्याच्याजवळ नसतात. असल्या आवडी- निवजीव्या पलीकडे जो गेलेला नाही तो मुरु होऊ शकत नाही. या सवयी सोडण्याचा तुम्हीही प्रक्न केला पाहिजे. त्वांच्यामुळे तुम्हालाच बास होती. सगळ्या प्रकारच्या सवयी सुटल्या पाहिजेत; गुरुने कसल्याही सवधीपासून मुक्त असले पाहिजे; गुरु बनण्यासाठी सर्वप्रथम आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे गुरु कालातीत असला पाहिजे. समजा कुठल्या ठिकाणी बेळेचर जायचे असेल तर त्यंची धावपळ होता कामा नये मला जरी कुठे जायवे असते तेव्हा सर्वजणांची धावपळ सुरु होते. मला ते समजत नाही, मला जाबचे अहे, तुम्हाला नाही मग तुम्ही कसली काळजी व धावपळ करता ?ै कुठल्या समारंभाला जायचे असले की लोक बेचैन होऊन गडबड करतात. आजकाल है फारच आहे. पूर्वी इतके नव्हते. अशा गोष्टींमध्ये तुम्ही अइकून बसलात तर तुम्ही कालातीत होणार नाही, पण एकदा कालातीत झालात की कालावर तुमचेचे नियंत्रण वेते. एक उदाहरण सांगते कबेलामध्ये एकदा एक लहान मुलगी पड़ली. त्याचवेळस मी अमेरिकेला निधाले होते आणि खोलीवाहेर चेऊन पाहते तो हा अपवात मीं म्हटले काळजी करण्याचे कारण नाही, मी हिला आधी ठीक करते. लोकांना माझ्या विमानाची काळजी बाटून ते अस्वस्थ झालें पण मी शांत होते आणि इ्या मुलीला ट्रीटमेंट देऊन अध्ध्या तासाने मी निघाले. विमानतळावर पोचल्यावर समजले की आमचे विमान नादूरुस्त झाले आहे. पण त्यांनी त्यांच तिकिटावर अमेरिकेला जाणाच्या दुसर्या विमानांत आमची व्यवस्था केली. आरीचे विमान न्यूयॉर्कला जाणारे होते तर है वॉशिंग्टनला; पण तेही चांगलेच झाले, वॉशिंग्टन विमानतळांवर कस्टमचा इतका त्रास नसतो व गर्दीही कमी असते. मुद्दा हा की सर्व काही चांगल्या प्रकारच धडून येते आणि तुम्हाला योग्य तेच योग्य वेळो घड़ून यते माइया अनुभवावरुन मी खात्रीपूर्वक सांगते की वेळेची (time) काळजी करणें हो एक डोकेदुखीच आहे. जेवा तुम्ही ती काळजी परमचैतन्वावर सोपवता तेव्हां प्रत्येक गोष्ट तुमच्या लीडर बनण्यासाठी, लीडरशीप टिकबून ठेवण्यासाठी कुठे-कुठे चांगल्यासाठीच घडून येते. आणि जरी तसे झाले नाही तरी न्यामध्ये असे राजकारण चालते. असल्या कुठल्याही कृत्यांमुळे तुम्हाला कधीही तुमची कसोटी पाहिली जातें हे पण तुम्ही लक्षांत घ्या. न्हणून जे होत असते त्याचा स्वीकार करावला शिका. म्हणून निरासकतता (detatchment) तुम्ही बाणाबली पाहिजे: ते मिळवले की तुम्ही कोणी नेमतील अरशी भीति वाटते. सहजयोगामध्ये कसलीही भीति गुणातीत होता त्रिगुणांमध्ये सत्यगुण सगळ्यांत चांगला, पण बरेच वेळा तुम्ही तमोगुण किवा रजोगुणांच्या आहारी जाऊन डायोकडे किंवा उजवीकडचे झुकता. उजवीकड़चे (रजोगुणी) झालात की तुम्ही प्रमाणाबाहेर कार्य करु लागता, त्यामुळे तुम्हाला थकवा येतो, वेगवेगळे आजार उद्भवतात, तुमचे तुमच्या कुटुंबाचे त्रास वाढतात, जावीकडचे (तमोगुणी झालेल्या माणसांना अंधाराची भीती बाटते आणि उत्तरोत्तर विचित्र वागू लागतात, लोकांना वाईट वागणूक देऊन त्यांना छळण्याची प्रवृत्ति बळावते आणि ते गुपचूपपणे चालते. रजोगुणी माणसाला प्रत्येक व्यक्तिने ते मानलेच पाहिजे. असे आज्ञापालन केले नाही तर तुम्ही बाबतीन स्वतःचे मत असते आणि तेच ते इतरांवर लादू पाहतात. जे लोक ते ऐकत नाहीत त्यांच्याशी त्याचे जमत नाही. लोकांबरोबर त्याला लोक तुगची आज्ञा कशी पाळणार? है आज्ञापालन करण्यात तुमचेच चांगले संबंध जमवता वेत नाहीत आणि एकण परिणाम म्हणजे तो अशक्य होते; त्यांच्याबद्दल शिष्यांना एक आपल्याला गुरुपासून खूप अपेक्षा असतात. आपण त्यांना बडील-माता-मित्र अशा सर्व दृष्टिकोनातून बघती. गुरूच आपले सदव रक्षण करत असती, आपल्याला मार्गदर्शन करत असतो. आपल्या उन्नतीसाठीच झटत असतो. गुरु हा असाच असायला इवा, त्याचबरोबर शिष्यांकडून सखुप अपेक्षा असतात. प्रधम म्हणजे तो आतून बाहेरुन पूर्णतः शुद्ध असला पाहिजे, अव्यात्मिक उच्च पातळीवर यायची त्याला शुद्ध इच्छा हवी. अशी शुद्ध इच्छा नसेल व इतर काही उद्देश मनात असेल तर कशाचाही उपयोग नाही. आता काही लोक सहजयोगातही नाव कमवायचे, अधिकार मिळवायचा. सर्वांवर गाजवायची अशासाठी प्रयत्नशील असतात. तसेच काही लोक सहजयोगांती पैसा कसा मिळवायचा हे बघत असतात. काहीना इथेही राजकारण करायचे असते. हुकुमत उन्नति (Ascent) मिळणार नाही. तुम्ही इथे अध्यात्मिक उन्नत जीवन मिळवण्यासाठी आलेला आहात. लीडर लोकांनाही आपल्याजागी दुसरा कुणाला वाटायला नको: भीतीला सहजयोगांत स्थान नाही. आत्मपरीक्षण हाच उपाय आहे. आत्मपरीक्षणांतुन आपण काय करत आहोत, आपण किती नम्र आहोत, जे काम सांगितले जाईल ते मनापासून आपण करतो का इ. गोष्टी आत्मपरीक्षणांतूनच कळतात. उदा. मी कधी एखाद्याला अमुक-अमुक टिकाणी जायला सांगितले तर काही ना काही सबब सांगतात. हे बरोबर नाही, कुणाला कुठे जायला सांगितले तर त्याच्यामागे काही तरी हेतु असतो असे समजून त्या उन्ततासाठी गुरु होऊ शकणार नाही; तुम्हीच जर आज्ञा पाळली नाही तर दुसरे ২ ८ 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_10,11,12.pdf-page-10.txt चैतन्य लहरी ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर ९८ आल्यापासून दुरावतो. डाव्या बाजूच्या लोकांना सायकोसोमेटिक लोकांमध्ये मला विशेषकरून है दिसते. रशियन भारतीय लोकांतही ते आजार होतात आणि इॉक्टर मंडळीनाही यावर उपाय सापडत नाही. असे सारखे उजवीकडे किंवा डावीकडे झुकणे हे चांगल्या जीवनाचे लक्षण नाही, म्हणून रजोगुण किंवा तमोगुणामध्ये आपण अडकणार नाही यांची काळजी तुम्ही घेतली पाहिजे; लंबकासारखे सतत इकडून-तिकडे जाणे गोष्ट आहे, ही निरासक्तता आल्यावर तुम्ही मुक्त व्यक्ती बनता, टाळून तुम्ही स्थिर झाले पाहिजे. स्थिर व संतुलित व्यक्तिमत्व बनण्यासाठी ध्यान केले पाहिजे. कोण रोज ध्यान करतो व कोण करत नाही हे मला लगेच कळते. तुम्हालासुद्धा ते समजेल. रोज सकाळी व संध्याकाळी ध्यान केल्याने संतुलन सुधारते; प्रतिकारशक्ती बळाबते आणि शारीरिक चोचल्यांमध्ये तुमचे चित्त लागत नाही; खाण्या-पिण्याचे लाइही सुटतात: कारय खायचे, कधी जेवायचे है विचारपण डोक्यात येईनासे होतात. शिवाय फक्त स्वतःकईे लक्ष ठेऊन आपण चुकत नाही एवढेच पहात रहा. तुमच्या व्यक्तिमत्वातही एक प्रकारचा गोड़वा येतो व तुमच्याकडे सांगण्याचा अर्थ हा की ही डिटॅचमेंट आत्मपरीक्षणातून आणि पाहणारा प्रसन्न होतो. माडेलचे अनुकरण लोक करतात तसे तुमच्यासारखे व्यक्तिमत्व व्हावे असे इतरांना बाटू लागते. म्हणजेच तुम्ही प्रत्येकाचे महत्त्वाचे लक्ष आहे: कारण त्यातून तुम्ही सत्य शोधत राहता गुरु बनता. त्याचबरोयर या जव्या-उजव्या बाजूकडे गेल्याने येणारे दोष किंवा सवयी पण सुटतात. जे लोक सत्त्वगुणी असतात त्यांना नीतिधर्मावद्दल आदर असतो; अशा लोकांना अनीतिमान लोकांचा तिरस्कार असतो; कालान्तराने त्यांची वृत्ती लोकांपासून दूर राहण्याची बनते आणि नंतर हिमालयासारख्या एकान्तवासात राहणे प्संत करतात. समाजापासून संबंध तोडून दूर जातात आणि एखाद्या महान की तेथील लोक आपल्या देशाबद्दलही अलिप्न आहेत. त्या गुरुसारखे व्हायला बघतात. अशा लोकांचा काही उपयोग नसतो. मी हरिद्वारला गेले होते तेव्हा अशा काही जणांना भेटले होते तेव्हा त्यांना त्याबद्दल विचारले तर ते माणसे नकोशी वाटतात असे म्हणाले. त्यांच्या मते लोकांना कितीही सांगितले तरी ते ऐकत नाहीत आणि उलट बासच देतात. अशा लोकांचा काय उपयोग शंभर वर्षाहूनही जास्त ते नाही; त्याला कशाची जरूर नाही पण ते सतत कार्य करते असते. जगले तरी त्यांचा समाजाला काय उपयोग ? ते मलाच म्हणायचे, "माताजी, तुम्ही आई असल्यामुळे लोकांचा त्रास सहन करता पण आम्हाला ते जमायचे नाही." त्यांच्याजवळ अनेक शक्त्या असतात पण सर्वसाधारण माणसांना ठीक कहता येईल अशी शक्ती नसते. मी त्यांना सांगितले की माणसांना सुधारण्याचा मार्ग म्हणजे त्यांना आत्मसाक्षात्कार देणे हाच आहे; म्हणजे आत्म्याच्या प्रकाशामच्ये माणसांना आपण कुठे समजता, काही उधडपणे बोलला नाहीत, दर्शवले नाहीत तरी तुम्ही चुकती है. कळेल, आपण काय विसरलो आहोत है त्यांना कळेल; हे आरशात स्वतःकडे बघण्यासारखे आहे आणि मगय लोक स्वतःला सुधारू शकतील व उन्नत होतील. तुम्ही पण ही गोष्ट नीट जाणली पाहिजे. तुम्ही स्वतः स्वतःची चूक अळखू शकला, स्वतःमधले दोष बघू शकला आणि त्या सर्व दोषांपासून अलिप्त होऊन त्यांच्याकडे लक्ष द्याल तर तुम्हाला समजेल की सर्व प्रकारची आसक्ती, दोष, सवयी यांच्यामुळे आपण प्रगती न करता उलट आपलीच अधोगती करत गाहोत. तरच त्या सर्वापासून तुमची सुटका होईल, पण है सर्व होण्यासाठी स्वरूपाचे स्वच्छ दर्शन तुम्हाला वायला हवे. हा प्रकाश तुमच्यामध्ये आला की तुम्ही तुम्हालाच स्वच्छपणे पाहू शकता, तुमच्या चुका तुमच्या लक्षात बेतात. त्यामुळेच एका रात्रीत अनेकांची व्यसने सूटली आहेत. पुष्कळ वाईट जबरदस्ती करू शकत नाही. अशा माणसांना सोडून दा. पण ज्या सबयी सुटल्या आहेत पण अजूनही तुमच्यामध्ये काही दोष सूक्ष्मपणे लोकांना तीव्र आणि शुद्ध इच्छा- म्हणजे पैसा, अंधिकार या तत्सम राहिले आहेत. त्यामुळे पहिली गोष्ट ही होते की तुम्ही आपल्याच देशबांधवाचे दोष बघायचा प्रयत्न करता. इंग्लिश व इटालियन आहे. गंमत म्हणजे निरंनिराळ्चा देशवासियांबद्दलची माहिती मला त्या देशांतील सहजयोग्यांकडूनच मिळत राहते. न्हणजे सहजयोगांत आल्यावर आपले देशपरत्वे अस्तित्व ते विसरले आहेत, ही चांगली स्वतंत्र व्यक्ति बनता. मग आई-वड़ील, बहीण-भाऊ ही नाती उरत नाहीत. विशेष करून कुटुंबाबद्दलची आसक्ती फार वाईट, त्यामुळे बरेच लोक सहजयीगांतून बाहेर गेले आहेत. याचा अर्थ तुम्ही कुटुंब दूर सोइन दया असा नाही पण कुटुंबाचा आपल्यावर कारय सूक्ष्म परिणाम होत आहे इकड़े दुर्लक्ष करू नका, अशी सूक्ष्म समज आली तरी प्रत्येकावर टीका करायची मोकळीक मिळत नाही हेडी लक्षात घ्या. आत्म्याकडूनच मिळत असते. म्हणजे आपले अध्यात्मिक जीवन हेच आणि एकदा सत्य समजले की असत्यावरोबर तुम्ही राहूच शकत नाही. म्हणूनच तुम्ही म्हणत असता की, "माताजी, आन्ही या अज्ञानाच्या सागरामध्ये आसक्तीमुळे बुडत चाललो आहोत." बहुतेक वेळा तुमच्या Identification मुळे है घडत असते. "मी है कस करणार" असेच बौलत राहता. काही देशांमव्ये सहजयोग इतका चांगला रूजला आहे सहजयोग्यांनीच आता इतरांना मदत केली पाहिजे. त्याकरता कमालीची सीविधानता, सहनशीलता आणि प्रेम यांची गरज आहे. मी स्त्रोत असलेली वैश्विक शक्ती ही प्रेमशक्ती आहे हे तुम्ही जाणताच; परमेश्वरी प्रेमाचा तो शुद्ध प्रकाश आहे. या प्रेमामध्ये कसलीही मागणी एखाद्यावर तुमचे प्रेम असेल तर त्या व्यक्तीला दुःख होईल, ती नाराज होईल असे तुमच्या हातून धडत नाही- आता काही सहजयोगी मला आवडत नाही अशा गोष्टी करतात. पण मी काही न दर्शवता शांतपणे बघते. हे जोपर्यंत तुम्हाला जमत नाही तोपर्यंत तुम्ही सामूहिक बनू शकत नाही. सामूहिकतेमध्ये तुम्ही इतरांच्या भावना जाणता, इतरांना जाणत असता. तुमच्यात काही कमी असले, तुम्ही चुकत असला तरी सामूहिकतेत अपराधीपणा वाटणार नाही पण तुमच्या ते लक्षात येते. त्यासाठी फक्त क्षमा करण्याची महान शक्ती तुमच्याजवळ असायला हवी; समजून घेण्याची खूप तयारी असली पाहिजे. काही लोक परिस्थितीमुळे चुका करतात, त्यांना नम्रता, नीति, सबूरी इ. शिक्षण मिळालेले नसते किंवा आक्रमक कौटुंबिक संस्कतीमध्ये ते वाढलेले असतात. अशा लोकाना क्षमा करायलाच हवी; पुन्हा पुन्हा क्षमा केल्यावर ते बदलतील. मला वाटते की प्रत्येक मानव सहजयोगामचून एक सुंदर फुलासारखे बनणे शव्य आहे. काही विचित्र माणसे असतात हे मी जाणते. त्याचे कारण त्यांना तशी इच्छा नसते. शुद्ध इच्छा असल्याशिवाय आपण त्यांच्यावर तुम्ही सुधारणा करू शकता. तुम्हाला त्याच्याबहदल तुमच्या गोष्टींसाठी नाही तर अध्यात्मिक उन्नत स्थिती मिळवण्याची इच्छा असेल- त्यांना कुठल्याही परिस्थितीत, कसेही करून तुम्ही मदत केली ९ ा 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_10,11,12.pdf-page-11.txt चैतन्य लहरी ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर ९८ पाहिजे. काही जण चुकीच्या मागनि गेले. भलत्या गुरुंच्या नादी लागले पसरेल. पुरूष सहजयोगाचे खुप कार्य करत असतात आणि महिलांना आणि त्यांनी आज्ञा खराब करून घेतली, त्यांनाही नीट संभाळून चेऊन मदत केली तर तेही सहजयोग घेतील. मी एक भारतीय स्त्री असूनही विचारात घेण्याची गोष्ट ही की महिला सहजयोगाचे प्रत्यक्ष कार्य करू परदेशांत जाऊन कष्ट घेतले आणि तिकडेही सहजयोग खुूप पसरवला. पूर्वी असे कधी झाले नव्हते. एखादा संत गेला तरी त्याचा छळच चांगले होईल आणि मग ती परमचतन्य-शक्ति तुमच्याकडे पूर्ण लक्ष झाला. एकमेकांना मदत करणारे, सांभाळ करणारे इतके लोक पूर्वी देइल. तुम्ही समजून घेऊन विश्वास ठेवला पाहिजे की या नव्हते ्हणूनच सामूहिकता म्हणजे काय, सामूहिक कसे व्हायचे हे समजून घ्यायला हवे. कारण तुम्ही गुरू बनता तेव्हा लोकांना तुम्हीच नीट लक्षात व्या की ही परमचैतन्य शक्ति आता तुमची झाली आहे मार्गदर्शन करायचे असते. त्यांतूनच सामूहिकतेमध्ये काय अडचणी आहेत आणि त्या कशा सोडवायच्या हे तुमहोला समजते सामूहिकता बळकट करण्याची कला तुम्हाला समजली की तुम्ही गुरुपदाला योग्य होता. तुमच्यापैकी इच्छा आहे. इतर लोकांनी तुम्ही खरे गुरु आहात असे म्हटले पाहिजे. त्यासाठी मी सांगितल्याप्रमाणें तुम्ही पूर्णपणे आज्ञाधारक बनले पाहिजे मनातही कसली शंका त्याबाबतीत राहता कामा नये, गुरु जे सांगेल ते प्रामाणिकपणे अमलात आणले पाहिजे. सहजयोगात खरं तर असे बोलत नाही तरी पण मी प्रथमच हे सांगत आहे. कारण तुमच्यापैकी ऐकू येते. मी गाणे ऐकत होते आणि त्या शक्तीने हे सर्व घडवून बरेच जण त्याबाबतीत कमी पड़त असल्याचे मला दिसते. तुम्हाला कसला त्याग करायची, काही सोडून द्यायची जरूर नाही, संसार तुमच्यामध्ये आहे. तिला सर्व समजते पण तिच्यावर तुमचे नियंत्रण सौडायची जरूर नाही, आपण परफेक्ट असल्याचा बहाणाही करण्याची जरूर नाही. तुमच्यामध्ये खरी गहनता असेल तर तुम्ही खूप नम्न व्हाल, आज्ञाधारक व्हाल आणि आत्म्याच्या प्रकाशाम स्ये उजळून जाल याची मला खात्री आहे. याचे महत्त्व एकदा तुम्ही ध्यानात घेतले की एक उच्च प्रकारचे व्यक्तिमत्व मिळवण्यासाठी तुम्ही कसोशीने प्रयत्न कराल. लोकांना बाटते की हे अवधड आहे पण मला तसे वाटत नाही कारण मलाही समजते. घर कुटुंब इ. कामे संभाळावी लागतात लागल्या तर त्यांची मुले जास्त चांगली बनतील. कुटुंबाचे वालावरण परमचैतन्याला सर्व काही समजते. तेच सर्व घडवून आणते आणि सर्वात मुख्य म्हणजे त्याचे तुमच्यावर अतोनात प्रेम असते. म्हणून तुम्ही आणि तुम्ही आता त्या शक्तीच्या संपर्कात आल्यामुळे तुम्हाला कसलाही प्रश्न पडणार नाही. सर्व काही की वा शक्तीवर सोपवलेत तर सर्व काही सुरळीतपणे जमून येईल. एका शास्त्रज्ञाने माझ्या बाबतीत काही संशोधन केल्याचे तुम्ही ऐकले असेल; मला एवढ़ेच म्हणायचे आहे की त्याने मला विचारले की ही इतकी हृदये कशी आली? मी सांगितले की ते विश्वाच्या हृदयांत बसून (sitting in the heart of universe) गाणे म्हणत होते न्हणून, मग ही शक्ति ऐक शकते का असे त्याने विचारल्यावर मी सांगितले की ती मीच आहे आणि मला पुष्कळ संख्येने गुरु बनलेले सहजयोगी दिसाबे ही माझी फार आणले. म्हणून है चांगल्यापैकी समजून घेतले पाहिजे की ही शक्ती चालू शकत नाही. पण ती सतत तुमच्याबरोबर असल्यामुळे तुमचे रक्षण करते असते आणि आई जशी तुम्हाला चुकीच्या मागकिडे जाऊ देत नाही तसेच ती तुमच्याकडे लक्ष ठेवते व तुम्हाला चुकीव्या मार्गावरून सावरते. आता एकविसावे शतक सुरू होणार आहे आणि अनेक बटना घडणार आहेत; म्हणून तुम्ही सर्वांनी काय करायचे ते ठरवले पाहिजे. सहजयोगाच्या प्रसारासाठी प्रत्येकाने आपापल्या कुवतीनुसार कार्य केले पाहिजे; त्यांच्यातच तुमचे चित्त घातले पाहिजे. ज्या महिलांना बाहेर जाणे शक्य होत नसेल त्यांनी सहजयोगाबद्दल काहीतरी लेखन करावे, आपले अध्यात्मिक अनुभव लिहावे किंवा आपले अनुभव (फायदे) लिहून काढ़ावे. बन्याचे जणांना Miracle Phiotographs चे अनुभवही मिळाले आहेत: ते फोटो इकडे पाठवावे म्हणजे जगभरातील या चमत्कारंचि एकत्रित संकलन करता येईल, त्या फोटोंचा अभ्यास करता येईल. तसेच सहजयोगामधील तहेतहेचे अनुभव एकत्रित करून त्यांचे संकलन करून प्रकाशित करण्याचा विचार आहे: त्यासाठीही सर्वांनी आपआपले वैशिष्ट्यपूर्ण असे अनुभव पाठवावे. त्यातच समूद्ध आयुष्याचे समाधान व सार्थक आहे. भांडण-तंटे, बादविवाद, दिखाऊपणा यांचा काही फायदा नाही. पण सर्वांची काळजी घेणे, सर्वाबरोबर सलोखा व प्रेम ठेवणे, इतरांना छोटीशीही मदत करणे हे गुण दैवी जीवाचीच लक्षणे आहेत. हे स्वतःच्या कायद्याकरिता लीडर बनण्याकरिता इ. काही नसते तर तुमच्या अध्यात्मिक प्रगतीकरता (ascent) हे आहे. म्हणून फालतू कल्पना, मागण्या, लौडर बनण्याची बडपड हे सर्व सोडून द्या. काही सहजयोगी तसेच प्रयत्न करत असल्याचे पाहून मला खेद होतो. काही सहजयोगी लीडरचा अधिकार गाजवण्याचा प्रयলन करत असतात. हा सारा मूर्खपणा आहे. मी अनेकदा सांगितले आहे की तुमबी स्वतःची प्रगती, स्वतः बद्दलची सुधारणा व तुमची स्थिती सहजयोगांत तुम्ही कोण आहांत हे तसेच चमत्कारांचे अनुभवही पाटवावे म्हणजे त्यांचेही पुस्तकरूपात दाखबून देईल. तुमच्याबद्दल इतर लोक काय बौलतात याच्यापेक्षा तुम्हाला तुम्ही स्वतः कसे दिसता हे सत्य आहे आणि त्याचेच तुम्ही लिहावे. भान टेवले पाहिजे, महिलांकरता मला विशेष करून हे सांगावसे वाटते, कारण मी स्वतः गृहिणी असून इतके कष्ट घेतले तर तुम्ही कराल आणि त्यानुसार कार्य कराल. महिलांनीही प्रबल करायला हवा. महिला ही शक्ती आहे असे म्हटले जाते. पण प्रत्यक्षात त्याची प्रचिती यायला हवी नाही तर आपण सहजयोगावर पूर्ण अवलंबून आहोत असे म्हणून चालणार नाही. महिलांनी स्वतःच्या हिंमतीवर उभे राहिले पाहिजे, आणि सगळ्या गोष्टींबद्दल त्यांनी चांगली जाण ठेवली पाहिजे. मला खात्री आहे की महिला अशा सक्षम बनून जोमाने पुढे आल्या तर सहजयोग खूप वेगाने तुमच्या प्रकाशन करता येईल, हे सर्व मराठी, हिन्दी किंवा इंग्रजी भाषेतच मला विश्वास आहे की मी आज सांगितलेल्या गोष्टींवर तुम्ही चिंतन सर्वांना परमेश्वराचे अनंत आशिर्वाद ০० १० ४ 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_10,11,12.pdf-page-12.txt चैतन्य लहरी ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर ९८ वाढदिवस सत्कार समारंभ प. पू. श्री माताजी निर्मला देवींचे ग्रवचन दिल्ली २० मार्च '९८ सर्वप्रथम स्हणजे प्रश्न सुटणारे असतात. एरची मानसिक ताणतणाव, प्रदूषित अन्न इ मुळे आजार बाढत असतात. सहजयोगांत आल्यावर लोकांना समजून आले आहे की भीतिक सुख समृद्धीमधून माणसाला शांति-समाधान प्राप्त झालेले नाही. अमेरिकेत एवढा पैसा असूनही तिथल्या लोकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे आणि शांतिसाटी कुठल्याही गुरुकडे जाण्याची संवय लागल्यामुळे गुरुंचे चांगलेच फावले आहे. पण हृदयातील आत्मा जोपबंत जाणला जात नाही तोपर्थंत शांति शक्य नाही कारण तीच शांतीचा स्त्रोत आहे. त्याचा पहिला गुण प्रेम व दुसरा शांति; तुम्ही त्यानंतर अल्यंत शांत होता, साक्षी बनता अणि जगात जे काही चालले आहे तो एक खेळ आहे असे तुम्हाला वाटु लागते; त्याची फार काळजी घेण्याची जरुर नाही, सर्व काही सुरळीतपणाणे पार पडणार अहे है तुम्हाला लक्षात येते. म्हणून है जाणून घेण्यासाठी मानवाला आत्मा बनले (becomte) पाहिजे, तेच तुमचे शुद्ध स्व- स्वरुप आहे. तुमच्याच हृदयात आहे. तिसरी गोष्ट घटित होते ती ही की आत्मा आनंद-रुपच असल्यामुळे तुमच्या जीवनातही तो आनंद खळखळत राहतो, त्या आनंदाच्या सागरातचे तुमहीं रमून जाता; त्याच्या लाटांवरोबरच तुम्ही जगात सगळीकडे जाता आणि तेच प्रेम बाटत राहता. आत्मा हृदयस्थ असल्यामुळे कुठल्याही मानसिक वा बीद्धिक कल्पना-विचारोंमधून तो जाणणे अंशक्य आहे; तुमचे चित्त जर त्याच्याकडेच बळले तर तो जाणणे शक्य आहे; आणि कुण्डलिनीचे जागरण झाल्यावरच ते घडून येते, एरवी नाही. तुमच्या जीवनातील हा बदल आणि आनंद व शांतीचा अनुभव तुम्हाला मिळाला. ते तुम्ही आत्मसन्मुख झाल्यावरच मिळाला आहे. आता तुम्हाला पेशाचा विचार करण्याची जरुर नाही, तो आपणहून तुमच्याकडे चालत येणार आहे; आत्थाची शक्ति ही सर्वात महान व धार्मिक आहे. म्हणून आता घरदार सोडून संन्यासी बनण्याचीही जरूर नाही; आजपर्यंतच्या जन्मांमध्ये तुम्ही ते सर्य करत आलात. आता या जन्मी तुम्हाला आत्याकडे चित्त ठेवायचे आहे. कुण्डलिनीचे जागरण झाल्यानंतर ती हळु-हळू वर येते, येताना मार्गातील सहा चक्रांना ठीक करते, त्यांच्या कार्यात एकसूत्रीपणा आणते व शेवटी टाळूमध्ये प्रवेश करते आणि त्यातून बाहेर पडल्यावर सर्वव्यापी शक्तीबरोबर एकरुप होऊन तुमचा संपर्क त्या सर्वव्यापी परमेश्वरी प्रेमशक्तीबरोबर घटित होतो. ही सर्व्यापी शक्ति प्रेम, शांति आणि आनंदयुक्त आहे; त्यांत अतुलनीय सूज्ञताही आहे. सामान्य माणसाला ही शक्ति फार सूक्ष्म असल्यामुळे, तिची जाणीव होणे व त्यातून आपले आत्मस्वरुप जाणणे जरी अवघड आहे है मला माहित आहे, त्याचा मला अनुभवही आहे. पुण ही उक्रांतीवस्थेतील स्थिती आहे व आज मानवाला आत्मा दनप्याचा काळ आला आहे. या बहार समयाचे हे आशिर्वाद आहेत. मानव जर आत्मा बनू शकला नाही. तर तो अवस्थेला जाऊन पोचेल मला सांगता यैणार नाही. मानवाच्या उत्रांतीच्या प्रगतीमधील ही अत्यावश्यक पायरी आहे. सर्व ऋषी-मुनी, संत, प्रेषकांनी व तुम्हाला आरोग्य लाभते, प्रकृति सुधाराती की बरेचसे सत्याच्या शोधात असलेल्या सर्व साधकांना माझा नम्र प्रणाम, यावद्दल तुम्ही माझवाबद्दल बयाच जणांनी सुंद्र भावना व्यक्त केल्या याबद्दल माझे हृदव भरुन आले कलियुगात कुठे आहोत हे माणसाला समजले पाहिजे; आपले काय प्रशन आहेत, आजूबाजूला चालत असलेले प्रकार आपल्याला का अस्वस्थ करतात याचा विचार केला पाहिजे. सगळीकडे, सर्व देशांमध्ये माणसांच्या जीवनांत मानसिक ताणतणावे, अशात यांचा प्रभाव बादू तीगाल्यामुळे एकदर मनुष्यप्राणी गोंधळून गेला आहे. सर्वत्र मानवसमाज हासाच्या दिशेकडेच चालला तर नाही ना अशी भीतीही त्याच्या मनात डोकावत आहे. या सर्वाचे कारण काय? सगळीकडे धर्माचे नाव घेतले जात, साधु संन्यासी उसदेश करते असतात, ग्रेंथ पारावणे होतात. म्हणून सत्याच्या शोधात असणार्या साधकाने है लक्षात घेतले पाहिजे की या परिस्थितीचे कारण काय व त्यासाठी लोकांना कशी मदत करता येईला याचा विचार झाला पाहिजे. खरे तर या सर्व प्रश्नंचे मूळ मानवाच्या आतमध्ये ज्ाहे. आपण पशुयोनीमवून उन्नत होऊन मानवस्थितीला आलो आणि या उन्नत जीरणीवेमधूनच माणसाला आपल्या हिताच्या व अवनुतिपासून रोखणाच्या गोष्टी समजू लागल्या. तसे नसेल तर तो माणूस संवेदनाशून्य म्हटला पाहिजे. तुम्ही तसे नाही. राजकीय आर्थिक किंवा इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये माणसाला खरा प्रश्न (सूक्ष्म) काय आहे तो समज़लेला नसल्यामुळे ही परिस्थिती आली आहे. मी जर म्हणाले की प्रत्येक मानवाच्या हृदयात आत्मा आहे, तो प्रकाशित आहे तर कुणाचा विश्वास बसणार नाही. हरकत नाही. पण आपले लक्षच (चित्त) मुळी आहे. बाहेर आहे म्हणून आपले चित्त आत्याकडे लागणे, आत्मिक विचारांकडे लागणे प्रथम जरूरीचे आहे. एरवी आपण बाहेरच्या गोष्टींचा- पैसा, सत्ता, स्पर्धा, इ... खूप विचार व कार्य करतो. पण एकदा जर माणसाचे चित त्याच्यामधील आत्याकडे लागले की त्याला आल्याची शक्ति प्राप्त होते. ही फार फार मोठी शक्ति माणसाला प्राप्त होते. सर्व प्रथम आत्मा प्रेमस्वरुप आहे, त्याचे प्रेम निरपेक्ष आहे; अशा माणसाच्या जीवनांतून प्रेमच-प्रेम व्यक्त होत असते. जिथे काही दुःख आहे; प्रश्न आहे त्या त्या ठिकाणी ते पोहोचते. ही क्षमता प्रत्येक माणसाच्या हृदयात आहे. पण दुर्देवाची गोष्ट म्हणजे आपले चित्त आत्याकडे नसून आत्माविमुख आहे. माणसाच्या सर्व व्यवहारांमध्ये त्याचे लक्ष सतत बाहेर असते. म्हणून स्पर्धा-चढ़ाओढ है प्रकार चालत राहितात. चित्त जेव्हा बाहेर असते तेव्हा त्यात शुद्धता नसते आणि चित्त सतत स्वतःमध्येच गुंतले तर माणसाच्या प्रश्नांना अंत नाही, आता मला कुठे झोपते, काय खाते या गोष्टींचेही भान नसते हे ठीक आहे पण सहजयोगी पण आता तसे बनत आहेत हा फार मोठा चमत्कार घडून आला आहे. मानवाचे चित्त आत्याकडे लागल्यामुळे है शक्य झाले. सर्व लोक लांब-लाबहून माझ्यासाठी इथे आलात, आहे. सहजयोग समजण्यासाठी आपण या ाल आत्थापासून दूर आहे, 'आत्माविमुख कुटल्या चित्त आत्मासन्मुख झाल्यावर काय काय होत असेल तर े ११ 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_10,11,12.pdf-page-13.txt चैतन्य लहरी ऑँक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर ९८ पुराणग्रंथामध्येही याचेच वर्णन केले आहे. त्यांच्यानंतर बैगवेगळे धर्म झाले असतील. पण सर्वमान्य साधे तत्त्व हेच आहे की प्रत्येक मानव मूलतः आत्मा आहे आणि आपलेच সत्मस्वरूप जाणल्याशिवाय मानवाला शांति व आनंद आणि प्रेम मिळणार नाही इये जमलेल्या सहजयोग्यानी ते मिळवले आहे. त्यांना आपण पाश्चात्य देशाचे आहोत, वेगळे आहोत ही भावना नाही. या कॅम्पमध्ये जेवणा-राहण्याची-झोपण्याची फारशी चांगली व्यवस्था नाही पण ते सर्वजण आनंदात आहेत. आपापल्या देशाचे वा संस्कृतीचे काही विशेष वेगळेपण सुरवातीला जाणवले तरी त्याचे भान उरत नाही. फुल जेव्हा फळ बनते तेव्हा त्याच्या पाकळ्या गळून पड़तात त्याप्रमाणेच है होत राहते. तुम्ही सहजयोगी आता ज्ञान, सुज्ञता व प्रेमाचे फळ बनले आहात. ज्ञान मिळवण्यासाठी पुस्तके-ग्रंथ वाचण्याची तुम्हाला जरुर नही उलट फार ग्रंथ बाचणी्यांना कुण्डलिनी जागरण अवघड जाते. पण सत्य का्य आहे है तुमचे तुम्हाला जाणायचे आहे. प्रण आत्मसाक्षात्कार मिळाल्याशिवाय है शक्य नाही; त्याशिवाय तुम्ही भ्रांति व भ्रम यामध्येच हरवून जाण्याची शक्यता आहे. सहजयोगामध्ये घडून आले असल तर ते हेच की उत्क्रांतीच्या प्गतीमध्ये मानवाला आत्मा जाणणे शक्य झाले आहे; त्याचे चित्त आत्मसन्मुख झाले आहे. आल्याची शक्त प्राप्त झाल्याबर तुम्ही जे कराले त्यात यशस्वी होते जाता. तुम्हाला ते मागावची इच्छा होत नाही. म्हणून यश मिळाले नाही तरी तुम्ही दुःखी होत नाही. म्हणून त्याच्यासाठी धडपड करायची तुम्हाला जरुर वाटत नाही. पण या सर्वासाटी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे की तुम्ही इतराना सतत क्षमा करत राहिले पाहिजे. माणसे सर्वसाधारणपणे विचित्र वागतात, त्काविरुद्ध वागतात, तुम्हाला जरी कुणी दुखापत करण्याचा प्रयतन केला तरी क्षमा करा. म्हणेजे त्याचा तुम्हला मन स्ताप होणार नाही. खिस्तांनीसुद्धा हैच सांगितले. खिस्त म्हणा किंया मोहम्मदसा म्हणा, त्यानी जे जे काही सांगितले त्याला लोकांनी विपरीत करुन टेवले. त्या सर्व संतांनी हेच सांगितले की माणसाने आपले आत्मस्वरूप ओळखले पाहिजे. पण त्यांच्या शिकवणुकीमधून अनेक धर्म निर्माण झाले व धर्मा-धर्मात भांडणे, युद्ध बाढत गली आता सहजयोगात वैगवेगळ्या देशांतील, बेगवेगळ्या संस्कृतीमधील लोक आले, तरीही त्यांच्यात एक महत्त्वाचा गुण आहे की ते अतिशय शुद्ध आहेत. सहजयोगात अ-नीतिमत्तेचा प्रॉब्लेम मुळीच नाही. जरे कुणी तसा बागू लागला तर तो एकदम बाहेर फेकला जाती; कणी लाइ्या-लबाङ्या करु लागला तर तो बाहेर फेकला जातो, भ्रष्टावारीही बाहेर फंकला जातो. एकदा आल्याचा प्रकाश मिळाल्यावर आपल्या हिताचे काय आहे ते प्रत्येकाने स्वतःच पहायचे असते. समजा तुम्ही आंधळे असला आणि रस्त्यावरून एकटेच चालत असला तर खड्ड्यात पडण्याची भीति असते पण प्रकाश मिळाल्यावर लोक समजू लागले की आपण आपले नुकसान होणार नाही असे नीट योग्य तडेने कसे वागायचे रहायचे. तसे मी खडयात पडलेले लोक पाहिले आहेत एण माझ्या मनांत त्यांच्याबद्दलही प्रेमच आहे कारण ते अंधारात असल्यामुळे अज्ञानी असतात. माझ्याबह्दल काहीही बोलेले तरी मला राग बेत नाही. तसेच तुम्हालाही कुणी इजा करण्याचा प्रयत्न केला तरी तुमचे नुकसान होणार नाही. कारण तुम्ही सत्याची कास धरलेली आहे. आत्मा हा सत्याचा स्त्रोत आहे. कुणी एखादा अ-गुरु भेटला तरी व्हायब्रेशन्सवर आणि हाताच्या बोटांवर तुम्हाला खरे काय ते समजायला वेळ लागत नाही. मोहम्मदसा. म्हणालेच होते की उत्थानाच्या वेळी तुमचे हात बोलू लागतील, आणि हेच आता घटित होत आहे. ते समजल्यावर तुम्ही त्या व्यक्तीपासून दूर, राहू शकता किंवा त्याला समजावून सुधारू शकता. पण सुरुवातीला अशा बादग्रस्त व्यव्तींची परीक्षा करण्याच्या फंदात आपण पड नये. एकदा सहजयोग पचल्यावर तुम्ही है करू शकता. शिवाय सर्व पंचमहाभूते तुमच्यासाठीच कार्य करणार आहेत हेहि तुम्ही लक्षात घ्यायला हवे. जगात घडत असणाच्या घटना चुकीच्या गोष्टी चूकच कशा आहेत हे दाखवण्यासाठीच वडत असतात. तसेच योग्य गोष्टी योग्यच आहेत हैहि ते दाखवतात. उदा. हिटलरने अनेक अत्याचार केले. अनेकांचा अंतनात छळ केला. पण तो मेल्यावर आता जर्मनीमध्ये अनेक लोक आत्मसाक्षात्कारी झालें आहेत आणि त्यांना प्रेम व परमात्मा यांची खरी शक्ति कळून आली आहे. ते लोक आता आश्चर्यजनक कार्य करत आहेत. इंग्लैंडमध्येही, जेथुन ईंग्रजांनी भारतावर तीनशे वर्षे राज्य केले, तिथे आता खुप सहजयोगी झाले आहेत, तियल्वा माझ्या प्रोग्रॅम्सला सर्व हॉल भरून जाईन इतके लोक येतात. रशियामध्येही इतकी हलाखीची परिस्थिति असूनही खुप चांगले सहजयोगी तयार झाले आहेत. लोकशाही म्हणा किवा कम्युनिझम म्हणा कशालाच यश असे मिळाले नाही. लोकशीहीमध्येही राक्षसी लोकांनी कारभार हातात घेतला आहे; कम्युनिझमलाही यश आले नाही. याचे कारण कुठलीच पति आत्मिक अधिष्टानावर आधारलेली नव्हती, त्यांचा आल्याशी काही संबंध नव्हता म्हणून ते सारे प्रयत्न सीमित राहिले. अर्थव्यवस्थाही सगळीकडे कोलमडली आहे आण मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोक गरीबीं दूर करायचे म्हणतात नाही, त्यासाठी व्यांना त्यांचा आत्मसन्मान मिळवून दिला पाहिजे. म्हणून लोकांना जर सहजयोग सांगत गेलो तर त्यांना आपोआप समजू लागेल आणि कार्य जमून जाईल, लोक मला म्हणलात की लोक गरीब का बनतात? मी सांगले की पैशाने ते गरीब असले तरी अध्यात्मिक बाबतीत ते गरीब नसतात. ज्यांच्याजवळ खुष संपत्ती आहे ते सगळेच चांगले नसतात: ते काही चांगले कार्य करन नसतात; गरीब लोकांवर, ते गरीब आहेत म्हणून दया करायला हवी असे बांगले असतातच असे नाही असेही म्हटले जाते. न्हणून कार्य करायला हवे तर त्या दोघ े पाहिजे: त्यांना जीवनाचा अर्थ समजला ि पण ती दान देऊन दूर होणार मिच्येही परिवर्तन धड़वले पाहिजे. श्रीमंत लोकांना आत्मसाक्षात्कार मिळाल्यावरोबर त्यांचा दृष्टिकोन बदलून ते गरीबी समजू लागल्यावे मी पाहिले आहे, ते मग मदतीचा हयत पुढे करु लागतात. सहजयोगात लोक एकमेकांना कशी मदते करतात है पाहिलेत तर तुम्हाला श्चर्य वाटेल, त्याचे कारण हेच की ही सूज्ञता त्यांना या परमचैतन्याकडून येते. या शक्तिला परमचैतन्य, निराकार, रुह, होली घोस्ट इ. काहीही नाव द्या. पण एकदा त्या शक्तिबरोबर तुमचा संपर्क जुळला की तुम्हाला स्व आशीर्वाद प्राप्त होत असतात. साधारण माणूस म्हणून मिळत असलेल्या आशिर्वादापेक्षा हजारो पटींनी जास्त आशिर्वाद मिळतात. त्यासाटी तुम्हाला चेगळे असे करायचे काही नसते तर ते आपोआप तुमच्याकडे येतात. तुम्ही माझ्याकडे आलात, सहजयोगात आलात वाच्यामागेही या दिव्य शक्तीचाच प्रभाव आहे. तुम्ही स्वतःच याचा विचार केलात तर तुम्हालाही ते समजून येईल, आणि तुमच्या हुटयांत १२ क 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_10,11,12.pdf-page-14.txt चैतन्य लहरी ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर ९८ शांति व प्रेमाचे साम्राज्य सुरु झाल्याचे तुम्हाला जाणवेल. माझ्याजवळ खूप शक्नी आहे असे तुम्ही न्हणता पण मी एक गोष्ट खात्रीने सांगू शकेन की सहजयोगी माझ्या सर्व शक्ति मिळवू शकतात. (टाळ्या पड़तात) आईला तेव हवे असते: तिच्यासारखेचे तिच्या मुलांनी बनावे हीच तिची इ्छा असते च हेच तिचे समाधान असते. माझे मानवजातीबद्दलचे एक महान स्वप्न आहे वे ते साकार होणार आहे असे आज मला दिसत आहे. मी एक साधारण गृहिणी होते, मला पेशाचे कसलेच व्यवहार समजत नाहीत, पण मला आर्थिक प्र्न कधीच पडले नाहीत. खरे तर माणसाची लालसाव सर्व प्रश्न निर्माण करते असते पण समाधानी रहायची कला साधली की सर्व हाव गळून पड़ते आणि तुम्ही निश्चितपुणे जगता. याचा अर्थ प्रत्येकाने साधू सन्यासीच बनले पाहिजे असे नाही, तो काळ गेला, तुम्ही मागच्या खूप जन्मांत सर्व तपस्या कंली; तुम्ही आत्म्याकडे चित्त बळवायचे एवढी एकच गोष्ट आता तुम्हाला करायची आहे, जितका प्रयत्न यासाठी कराल तितके तुमचे चित्त आंत स्थिरावणार आहे, आत्थाच्या संपर्कांत राहणार आहे. आत्मा हृदयातच असल्यामुळे तो तुभची वाटच पहात आहे; तुम्हाला त्याची जाणीव (Feeling) समजून व्यायची आहे अणि यासाठीच कुण्डलिनीचे जागरण अवश्य आहे. मोहम्मदसा खिल्त, अ्राहम इ. कोणालाही असे स्वप्नांतही वाटले नसेल की लोक आपल्या नावाखाली निरनिराळे धर्म स्थापन करून एकमेकांशी वैरभावनेने भाडू लागतील. पण अगदी तेच घड़न आल्याचे तुम्ही पाहता. ही परिस्थिती बदलध्यासाठी लोकांना शुद्ध ज्ञान (Pure Knowledge) झाल पाहिजे आणि या ज्ञानालाच सूज्ञता (Wisdom) দ्हणनात. या सुजतेमधूनच मी है कार्य करत आले आहे. या सूज्ञतेमूधनव मला समजले को माणसाची स्थिति कशीही असो, त्याचे जीवन करोही असो, त्याला अहंकार असो किंवा तो कण्डिशाण्रड असी. त्याला एकदा का प्रेमाची जाणीव झाली की त्याचा आत्मा पुढवे कार्य करु लागतो. है प्रत्येक्ष घडून आले अहे; आज इथे जमलले लोक जगातीत सहजयोग्याच्या एक टक्काच आहेत. पण आज इवे नसलेल्या सहजयोग्यांचीही सहजयोग्यांना सहजयोगात आल्यानंतरच 'सत्य' म्हणजे काय हैं कळून आले आहे आणि 'तत् त्वम् असि' हेच ते सत्य आहे. है सत्य एकदा तुमच्यामध्ये प्रस्थापित झाले की कशानेही तुमचा नाश होणार नाही. कशापासूनही तुम्हाला धोका नाही, तुम्हाला अमुक हवें आहे" ही इच होणार नाही, तुम्ही कोणाचे दोष दाखवणार नाही; कशाच्या मागे धावणार नाही, इतके शांत व समाधानी व्यक्तिमत्व तुमचे होणार आहे. वार-बौधांसारखेच जीवन आपण जगावे, उगीच हिमालयाएवढी महानता मिळवू नये, अशीच माझी पहिल्यापासून प्रवृत्ति होती. आज आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचे आहे (-mass एकटया-दुकट्याने उन्नति साधून उपयोग नाही. शास्त्रातील संशोधनांचा सर्वसामान्य लोकांना फायदा मिळाला तर त्याचे सार्थक असते आणि है मला करायचे आहे हेहि मतला माहीत होते अगोदर मला खूप मेहनत करावी लागली पण आता मी स्वतः काही केले असे मला वाटतव नाही. मी जणू फक्त साक्षी होते. प्रत्येक माणसांच्या आत वसत असलेल्या जीवाला उन्नत होण्याची, साक्षात्कार मिळण्याची इच्छा असते. ती फलदूप झाली की मग माणसाचे परिवर्तन होऊन इतरांसाठी काहीतरी करण्याची त्याला तळमळ लागते. इतकी वर्षे लोक सहजयोगात कसे बेतील हीच मला काळजी वाटायची; त्यासाठी मिशनयांसारखी किंवा सामाजिक संस्था उभारण्याची मला जरूर वाटली नव्हती. पूर्वी मी सामाजिक संस्थासारखे कार्य करायचे पण नंतर मला कलून आले की जोपर्यंत माणूस आतमधून बदलत नाही. आत्मा बनत नाही तीपर्ंत सामाजिक कार्य करणारे एवढीच आपली होतात. हे भूमिका राहते, मग अधिकार, सत्ता या गोष्टी तिथेही चालू ह सर्व बेकार असते; साध्या मुंगीलाही सामूहिकतेत कार्य करण्याची अक्कल असते. मनुष्यप्राणी नेहमी भलत्याच गोष्टींच्या मांगे का धावायला वघतो मला समजत नाही: पण आत्मसाक्षात्कार नसल्यामुळे है सर्व होत राहते. एरवी काहीही कार्य केले की आपण फार महान कार्य करत आहोत असे माणसाला का चाटू लागते? म्हणजे स्वतःचा साची खरी याढ त्याच्या आत््यांकडूनच होणार आहे. जा्मा हा सूक्ष्म असला तरी तुम्हा सर्वांच्या हृदयात प्रकाशासारखे लयाचे अस्तित्व आहे. आता किल्चेक सहजयोगी देशोदेशी टिककटकाणी जाऊन अनेकांना जागृति देत आहेत: जर्मनी व ऑस्ट्रियाचे सहजयागी, मी रशिवात प्रथम गेले तेव्हा माझ्या मदतीला रशियाला आल्याचे बघितल्यावर मीच बक्क झाले. अणि तवावे कारण आमच्या पूर्वजांनी इथले बरेच लोक मारले দ्हणून!" माझे हदय ते ऐकून भरुन आले. मग ते इस्त्राईलमध्येही गेले. नंतर इस्वाईलमधील सहजयोग्याना ते ईंजिप्तमध्ये घेऊन आले, म्हणजे हो प्रेमाची भावना त्यांच्या हृदयामबून कार्यान्वित होऊ लागली, आणि आपापसातले सारे तंईे, मतभेद, बंगैरे त्यामध्ये वाहून गले. आपल्या हृदयातील प्रेम दुसन्यावर कार्य करत असल्याचे पाहणे फार आनंददायी अनु एव आहे. लहान सहान तसेच मोट-मा्या घटना प्रेमशक्तीमुळे घडून यतात. उदा. उद्योगघंदयामध्ये मजूरांचा संप हा एक मीटाच प्रम्न वे अडथळा असती. पण जर लोकांना आत्मिक स्थिती समजली, ल्यांची ती भूक भागवण्याची व्यवस्था केली तर है प्रकार पूर्णपणे बैद होतील. एक प्रकारे लोकशाही, समाजवाद, कम्युनिझम या सर्वामरधील तत्व एकत्रितपणे या योगामध्ये कार्यान्वित होतांत. आता या समारंभासाठी सर्वांनी हसतमुखाने, वादविवाद ने करता चर्चा न करता इतकी सुंदर व्यवस्था केली आहे है तुम्ही पहातच आहात. एवा माणसे एकत्र आली की कामाच्या ऐवजी बड़बड करतील. अशा तडहेने सर्व माणसेंच एकत्रितपणे काम होईल असे वातावरण तयार करतात. समाजवादी लोक गरीब, दरिद्री वर्गातील लोकांसाठी कार्यपद्धति बनवतात. एकदा मी माझ्या बडिलांबरोधर चंदा जिल्ह्यात गेले होते तर तेथील लोक फक्त कमरेमोवती एक वस्र गुंडाळून रहायचे हे दिसले. नंतर सहजयोग्यांच्या मदतीने त्यांना कुंभार- व्यवसाय जमवून दिला आणि आता त्यांचे जीवनमान खुप सुधारले आहे. म्हणजे प्रश्न समोर आला की सामूहिकतेमयून तो सोडवता येतो. तसेच वेवारशी, निराधार मुलाकरता काही कार्य करायचे मी सुचवल्याबरोबर सहजयोग्यांनी एकत्र येऊन जमिन घेऊन सर्व जमवृन आणले, अशा तन्हेने तुमचे चित्त शुद्ध प्रेमाने व्यापून गेले की कितीतरी गोष्ट करणे शक्य आहे: कारण या प्रेमामबूनच काय करायचे; कसे करायचे ही सूजञता माणसामध्ये वाढते; प्रेम शुद्ध असले की कसल्याही समस्येचे सर्वांगीण आकलन तुम्हाला होते आणि म्हणूनच प्रेमातून कार्य होते. आज जगामध्ये कशाची जरुरु असेल तर ती प्रेमाची; प्रेमातूनच तुम्ही दुसर्यांच्या हृदयांत प्रवेश करू शकता. पण त्याच्यामागे पैसा मोटेपणा मिळवण्याकडेच लक्ष, माण त्यांनी सागितले की मला आटावण येत आहे. आणि या सर्व ६b 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_10,11,12.pdf-page-15.txt चैतन्य लहरी ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर ९८ बक्षिस, अधिकाराचे पद अशी कसलीही लालसा नसावी. फक्त शुद्ध, लोकांना राजकारणाचहल जास्त इंटरेस्ट असतो. आता ते फार कमी निरलस प्रेम, आणि याचा प्रत्ययही आता तुम्हाला आला आहे. तुम्ही झाले आहे आणि त्यांना कुणाबद्दलही कृणी सांगितलेले आवडत नाही. लोकांसाठी प्रयत्न करता, वेळ खर्च करता कार्य करता या सर्वाबद्दल मीच तुमची ऋणी आहे. मला एकट्याला है करणे शक्य नव्हते. एकट्याला जगभर हिंडणे शक्य नव्हते; काही पूर्णपणे मुस्लीम पाळावी लागते. एका हातानेच जेवायचे इ. अनेक नियमांबद्दल लोकांच्या देशामध्येही मी आता जाऊन आले आहे आणि खूप मुसलमान लोक आता सहजयोगात आले आहेत; त्यासाठी फ्रेंच, इंग्रज लोक त्यांच्या देशात गेले; ऑस्ट्रियन, इटालियन लोकही सहजयोगाच्या प्रचारासाठी खुप कार्य करत आहेत. त्यातही लोकांना अमुक करू नका, अमुक सोडून द्या" वगैरे काही सांगावे लागत नाही, ते सर्व গपो आप घडून येते, सवयी सुटतात. मी तर कुणाला कधीव त्या बावतीत सांगत नाही; या व्यसनांची सवव कशी स्टते मलाही कळत नाही... पण हे घड़ते त्याचे कारण आत्याचा प्रकाश तुमच्यामध्ये पडतो आणि त्या प्रकाशात तुम्ही तसले काही करतच नाही. आता शीख किंवा मुसलमानात दारु पिण्याला मनाई आहे पण कितीतरी शीख व मुसलमान लोक दारु पिणारे असतात; म्हणजे ते खरे शीख किंवा आहे पण त्यामुळे तुमचे काही नुकसान होणार नसते; शिवाय त्यामुळे मुसलमान नाहीच. म्हणून आत्मग्रकाश मिळाल्यावरच या अहितकारक गोष्टी गळून पड़त असतात. कधी कधी निराशा किंवा एकटेपणामुळे तुम्ही आत्मा असल्यामुळे त्याला कधी कोणी आास देऊ शकत नाही; लोकांना अशा सबयी लागनात. पण सहजबोगात एकटेपणा नसतोच: कारण तुमचे भाऊ बहिणी जगभर आहेत आणि है संबंध लौकिक व्यवहारासारखे नसून ते नाते खूप गहन असते. साधारणतः पारश्चात्य लोकति कसल्या ना कसल्या साधना-माग्गात जाऊनही काही प्राप्त ने झाल्यामुळे अस्वस्थता आलेनी असते आणि सहजयोगांत त्यांना ते प्राप्त झाल्यामुळे ते लवकर गहनतेत उतरू शकतात. आज जगात सत्यांच्या शोधात असलेले अनेक साधक आहेत. त्यांना आजकालच्या परिस्थितीचा बीट आला आहे कारण ते फार संबेदनशील आहेत. म्हणूनच तुम्हाला आत्मसाक्षात्कार मिळाला आहे. त्यासाठी मला असं विशेष काही करावे लागले नाही. तुम्ही मेणबत्तीसारखे नसता तर मी तुमच्यामध्ये प्रकाश आणू शकले नसते तुम्ही सहजयोगाबद्दल इतकी आत्मीयता बाळगता याचे मला फार समाधान आहे. तुम्हाला सामूहिकतेतून कार्य करायचे आहे, जगभर हा संदेश पसरवायचा आहे ही जाणीव आता आहे यांचेही मला समाधान आहे. एकमेकांना मदत करून सान्या मानबजातीला वर आणण्यासाठी तुम्ही आता सिद्ध आहात. माणसाचे मन आत्मासन्मुख करायचे आहे. मग सारे प्रश्न संपणार आहेत. उदा. मी म्हटले की निराधार मुलांसाठी मला काहीतरी करायचे आहे तर ताबडतोब सगळीकडून माझ्याकडे पैसे येतात. मग माताजींच्या या कार्यासाठी योग्य ती माणसे ते शोधून लोक, राजकारणी, उद्योजक पण जमले आहेत. त्या सर्वांनीही काढतील सर्व व्यवस्था कशी जमवायची इ. सर्व काही तयारीला लागतील. मला काही सांगायची जरुर नाही, पैसे मागत नाही. असे कार्य जर भारतात होऊ शकते तर जगात कुटेही आहे. तुम्हा सवांचे आभार कसे मानवे है समजत नाही; मला हीच ते होऊ शकेल. कारण तो प्रश्न जगभर आहे म्हणून त्यांना ते कार्यही जगात सगळीकडे करण्याची उत्सुकता आहे. हे सर्व एखाद्या संप्रदायासारखे कार्य नाही. ते तुमच्या सूक्ष्म व अंगभूत शक्तीमुळे धरतीवर एक नवीन सुंदर जग निर्माण होईल. घडणारे कार्य आहे. त्यामुळेच या कार्याचा तुम्हाला आनंदही मिळत असतो. कधी मानवजातीबद्दलची तळमळ यधून मलाच आश्वर्य वाटते. आता प्रत्येक देशाचे काही ना काही विशिष्ट प्रश्न असतात. उदा. उत्तर भारतातील ही चांगली गोष्ट आहे. दांक्षणेकडचे लोक मात्र फार कर्मकाण्ड पाळणारे आहेत. जेवायव्या धालीमध्येही प्रत्येक पदार्थाची विशिष्ट जागा काटेकोरपणा पाळावा लागतो. या दोन गोष्टीमुळे त्यांची सहजयागात प्रगति होत नाही. उदा उत्तर भारतात कुणी एखादा दुसया कुणावद्दल बाईट सांगू लागला तर कानावर हात ठेवतात मं. गांधींचे हेच तत्व होते; फालतू गप्पा एकू नये. पण लोकाना तेव आवडते ओता निवडणुकीच्या आधी टी.की. वर कार्यक्रम दाखवतात ते सर्व सुद्धा gO5sip च, म्हणून उत्तर भारतीयांना माझे आग्रहाचे सांगणे आहे की असल्या गप्पागोष्टी कधीही ऐक नका, कृणावर टिकाही करू नका, त्याचा काही उपयोग नाही. त्याच गप्पा तुम्ही दुस्यांना सांगत बसला तरी त्याचा काय फायदा? नाही तरी दुसरयामध्ये काय वाइंट आहे तिकडे कशाला बघायचे? हा, तो तुमची फसवणूक करेल वगैरे टीक डोक्यात तरी काही भलते-सलते विचार येणार नाहीत आणि तुमच्या आत्याचा कसल्याही शस्त्राने यात होऊ शकत नाही, तो सनातन आहे. अमर आहे असे म्हटलेच आहे. म्हणून आत्माविमुखता आड येत असते. आपले चित्त आल्यापासून दूर होऊन बाहेरच्या गोष्टीकडे लागल्यामुळेच माणसाचे सर्व प्रश्न निर्माण झाले आहेत. एकदा तुम्ही आत्याशी एकरुप झालात की तोच सारे काही करत राहतो. कारण तो परमात्ाशी जोडलेला आहे, सर्वव्यापी शक्तीबरोबर जोडलेला आहे आणि ती शक्तीच सर्व काही करत असते हंधा सर्वव्यापी शक्तीने माझ्या फोटीमघूनही अनेक चमत्कार दाखवले आहेत. ते काही मी सांगितलेले नाही तर ती शक्तीच आपणहून करत आहे. ती फार कार्यक्षम आहे, जिथे गहनता आहे, सूक्ष्मपणा आहे तिथे ती कार्य करणारच, तुमच्या कुटुबात, व्यवसायात, राजकारणात सर्व क्षेत्रामध्ये हो प्रकाश तुम्हाला दिसेल. आणि प्रत्येकाच्या हृदयस्थ आत्याबद्दल तुम्हाला आदर वाटेल, त्यांच्या प्रेमाचा आदर वाटेल म्हणूनच तुम्हा सर्वामध्ये एकमेकांबदहदल आदरभाव आहे. मला है सर्व जाणवत आहे. तुम्ही इतक्या म्हणून मला फार आनंद झाला आहे. या निमित्ताने मला तुम्हा सर्वांची भेट होत आहे. इथे इतर क्षेत्रातील काही मोट्या पदावरचे अधिकारी ा मोट्या संख्येने माझ्या वाढदिवसासाठी आलात जीवनांतील अध्यात्मिक मूल्ये समजून ध्यावीत कारण आत्म्याबरोबर राहणे हा तुमचा अधिकारच आहे आणि त्यांतच तर मी कुणाकडेच मोठा गौरव तुमचा आशा आहे की तुम्ही तुमच्या आध्यात्मिक जीवनात खुप उन्नत काल (आत्मोन्नति) म्हणजे तो प्रकाश संपूर्ण मानवजातीला मिळून या सर्वांना परमेश्वराचे अनेत आशिर्वाद कधी सहजयोग्यांमधील जगामधील सर्व ॐ ০ ८ ৭४ 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_10,11,12.pdf-page-16.txt चैतन्य लहरी ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर ९८ सहज-समाचार वाढदिवस समारंभप्रसंगी सर की ज्या मणाणसामध्ये असे अंतरंगामध्ये परिपूर्ण परिवर्तन घडून आले आहे, ज्याला आत्मसाक्षात्काराचा अनुभव मिळाला आहे, ज्याला परमेश्वरी सर्व्यापी प्रेमशक्तीबरोबर योग मिळाला आहे, तो माणूस खरोखरच यक्ष-गंधर्व अशा संज्ञलाच लायक आहे. आणि त्यांच्यासमोर साक्षात् आदिशक्ती अवतरली आहे. पृथ्वीवर जणु स्वर्गच उतरला आहे. आपण खरोखर श्री. माताजीना पूर्णपणे जाणु शकतो का? आपण त्यांची १०८ नावे म्हणतो पण त्या नावांच्याही पलीकडे ल्या आहेत: त्या असीम आहेत: हणून नावामधून त्यांचे वर्णन पुरेपूर होणे शक्य नाही, मनाच्या कल्पनांमधून ज्यांना जाणणेही शक्य नाही. एका उर्दू कवितेत म्हटले आहे, "जो समझमे आ गया, फिर बह खुदा क्यों कर हुआ", जो मनोकडून अषाणला जाऊ शकतो तो परमेश्वर असू शकत नाही. बोडक्यात परमेश्वराला जाणणे अशक्य अहे; त्याचे सर्व गुण, वर्णन करणे शक्य नाही. श्रीमाताजींची या कार्याची संकल्पना अफाट आहे. उत्तुंग आहे. लाखांनी लोक सहजयोगांत आले पण अजून कोट्यावधी लोकांपर्यंत तो पोचवायचा आहे; जोपर्वंत त्या दुर्ैवाने उरलेल्या प्रत्येक माणसामध्ये सहजयोगांतून परिवर्तन घड़न बेत नाही तोपर्यंत आपल्याला श्री माताजी हव्या आहेत. उर्दू मधला एक शेर आहे, "तुम सलामत रहो हजारों बरस, दिन हो सालके पचास हजार" म्हणून आपण प्रार्थना करू या की, "श्री माताजी, तुम्ही हजार वर्षे इंधे रहा; त्या हजार बर्षाचे प्रत्येक वर्ष फक्त ३६५ सी. पी. श्रीवास्तवसाहेबांनी केलेले भाषण (दिल्ली २० मार्च ९८) श्री निर्मला माताजी- मी श्री माताजी असे संबोधन बापरण्याचा ही पहिलाव प्रसंग आहे- या ७५ व्या वाढदिवसाची वळच मी त्यांना आता पूर्णपणे शरणागत व समर्पित होणवाची आहे- श्री. पटवाजी, श्री. रिझर्वीजी, शरी. राहुल बजाजजी आणि प्रिय सहजयोगी बंधु-भगिनींनो, आज तुमच्यावरोबर या वाढदिवसाच्या अलीकिक प्रसंगी सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले आहे. श्री. चिदंबरांनी मला विचारले, की जगभरातील इतके लोक इथे एकत्र समभावाने कसे काय आले? उत्तर म्हणून मी एक जुना प्रसंग सांगती. ही १९७४ सालची गोष्ट आहे. त्यावेळी भी लड़नमध्ये नोकरी करमत होतो आणि आम्ही या गावी Oxstead या गार्वी रहात होतो. एके दिवशी मी ऑफिसमधून यरी आलो आणि त्याची असंख्य रूपे यांचे हॉलमध्ये एक अनोळखी तरुण सोफ्यावर यसलेला पाहिला. आम्ही एकमेकांना ओळखत नसल्यामुळे क्षणभर एकमेकांकडे पहात बसलों आणि माझ्या लक्षात आले की त्याने माझाच कुडता-पायजमा अंगात घातला होता. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. मग मी आत जाऊन हा माणूस कोण आहे अशी माझ्या पत्नीजवळ चीकशी केली. भग तिने सांगितल्यावर मला कळले की त्या दिवशी ती सर्कस पहायला गेली असताना तिथे हा माणूस अगदी दीनवाणा, निर्वासितासारखा, आजाराने बेजार झालेला अशा अवस्थेत पाहिला म्हणून त्याची चौकशी केली. त्याच्या सांगण्यावरून तिला कळले की दिवसांचि नसून पन्नास हजार दिवसचि असू दे." मी तर एक पाऊल तो मरणाच्या पेधाला लागलेला होता व त्याच्या बरचे व नात्याने कोणीच जबळ नसल्यामुळे तो असहाय होता. मग तिला करुणा वाटली व ती त्याला घरी घेऊन आली. त्याला माझे कपड़े घालायला दिले. तिच्यामधील प्रेम व करुणेचा हा आविष्कार मला कौतुकास्पद तोपर्यंत हव्या आहात." वाटला आणि माझी काळजी मिटली- तो तरुण आमच्या घरी दोन- तीन महिने राहिला; त्याला सहजयोग दिला. सहजयोगाचे उपचार केले आणि अगदी योड्याच दिवसांत तो सुधार लागला. एवढेच ऋणी आहे आणि त्वाबद्दल मला तुम्हा सर्वांचे आभार मानलेच नव्हे तर त्याची काबीळ बरी झाली; त्याची मादक व्यसने सुटली, दारु पिणे बंद झाले आणि दोन महिन्यांतच तो अगदी टबटवीत झाला. मी पाहिलेला हा पहिला चमत्कार होता. मशीन दुरुस्त करून चालू करणे शक्य आहे पण जिवंत माणसामरध्ये परिवर्तन घडवून आणणे माताजी निर्मलाजीशिवाय दुसर्या कुणाला शक्य नाही. खरे तर माणसामध्ये परिवर्तन होणे फार अवघड गोष्ट आहे आणि है परमेश्वरी प्रेमशक्तीमबूनच होणे शक्य आहे आणि वर सांगितलेला चमत्कार श्री. माताजींनीच धडवून आणला. त्यानंतर त्यांनी जगभर असे असंख्य चमत्कार केले आहेत. श्री. पटवाजी, मी तर प्रत्येक सहजयोग्यामध्ये हा चमत्कार घडलेला पाहतो. प्रत्येक परवानगी दिली पण त्याचबरोबर तीन मिनिटांपेक्षा जास्त बोलू सहजयोगिनी मला याक्षिणी वाटते. मी असे म्हणतो याला कारण हेच पुढे जाऊन असे म्हणेन, या जगातील प्रत्येक व्यक्ती संतपदाला येईपर्यंत आश्हाला तुमची जरूर आहेच पण त्यापुढेही असे सर्व जीव अनंत काळापर्यंत संतच (Angels) रहावेत म्हणून आम्हाला तुम्ही प्रिय सहजयोगी बंधु-भगिनींनो, या वेळेस मला तुम्हाला सर्वांकडून मिळालेले प्रेम, स्नेह, आपुलकी याबद्दल मी खरोखरच पाहिजेत. आज मला तुम्ही सहजयोगामध्ये तुमच्यावरोबरचा म्हणून सहभागी करून ध्या, हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. सर्वांचे पुनः श्च आभार ও ০ वाढदिवस समारंभाचे वेळी जर्मनीचे श्री. फिलिप्स झिस (Phillips Zeiss) यांनी केलेले भाषण (२० मार्च ९८) प. पु. माताजी, आदरणीय सर सी. पी, उपस्थित मान्यवर आणि सहजयोगी बंधु-भगिनींनो, काल येथील संबोजकांनी आम्हाला इथे भाषण करण्याची नका असे सांगितले. मग मला फार मोठा प्रश्न पडला की श्री. १५ 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_10,11,12.pdf-page-17.txt चैतन्य लहरी ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर ९८। शहनाई बादन पं. जगन्नाथ मिश्र श्रीमती किर्ति शिलेदार पे. सतीश व्यास माताजींच्या समोर उभे राहून फक्त तीन मिनिटांत त्यांच्याबद्दलचे माझे प्रेम, ऋण वे भावना कशी व्यक्त करणार? पणे मग माझ्या लक्षात आले की श्री. माताजींनीच आपल्याला दिलेल्या गायन संतूर शक्तीकडून है काम सहज होण्यासारखे आहे. श्री. माताजी, आपण आदिशक्ती आहांत आणि या विसाव्या शतकात आपण या पृथ्वीवर अवतरण बेतले आहे याबहल फक्त तीन मिनिटत मी आपले आभार कसे मानू? आपण सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी आणि उत्थानासाठी अपार कष्ट करता याबद्दल फक्त तीन मिनिटांत मी आपले आभार कसे व्यक्त करु? श्री माताजी, आपण हजारो-लाखो सहजयोग्यांना आत्मसाक्षात्काराची दिव्य देणगी दिली आहे त्याबद्दल फक्त तीन मिनिटांत मी आपले आभार कसे मानू? मी आपल्याला प्रधम भेटली तेव्हा एक निराश, गोंधळलेला आणि दिशाहीन तरुण होतो; तुम्ही मला आत्मसाक्षात्कार दिला एवढेच नव्हे तर तुम्ही मला कुटुंब दिले, व्यवसाय दिला, समाजात इभ्रत व मान दिलांत आणि सर्वात मुख्य म्हणजे आपल्या परमेश्वरी कार्याला हातभार लावता येइल अशी संधि व स्थान मला सहजयोगांत दिले: मग मी फक्त तीन मिनिटांत आपले आभार कसे मानू? या सगळ्या विचारांची गर्दी इथे येतांना माझ्या डोक्यात होती आणि मग अचानक कवितेतून माझ्या भावना व्यक्त कराव्यात अशी भावना मला झाली ती कविता : The star shiries a billion nights, And is still not able to express your beauty. The Sun is shining a billion days. And is yet not able to reflect your light. The Nature has nourished a billion plants, But has never been able to equalize you in motherly love. The learned men have filled billions of tages with knowledge But have never been able to reflect a glimpse of your wisdom. The poets have written billions of verses. But have never been able to descnbe the magic of your divine being How then can I be able to thank you only in three minutes? (शांतिवन) ठिकाणी पुण्याजवळ खानापूर सहजयोग्यांच्या मुलामुलींचे तीन दिवसांचे (२४ ते २७ ऑक्टोबर ९८) शिबिर आयोजित करण्यात आले. रहाण्याची व जेवणा- खाण्याची व्यवस्था अर्थातच याच ठिकाणी केली होती. धरण व नदी जबळच असे है स्थान अगदी शांत, निसर्गरम्य व वनराजींनी भरलेले असल्यामुळे सर्व वातावरण अशा शिबीरास पोषक य आनंददायक होते. जवळ-जयळ चाळीस मुले उपस्थित होती व पालकांना शिबिरावर येण्यास जाणून-बुजून परवानगी दिलेली नव्हती. शिबिरामध्ये मुलांचे सकाळ-संध्याकाळ सामूहिक ध्यान होत असे. त्याचप्रमाणे रोज सर्व मुलांकडून सामूहिक मीटपाणी ट्रीटमेंट घेण्यात येई वे त्या ट्रीटमेंटची पद्धत व उपयोग समजाऊन या हैं करवून दिला गेला. तसेच पूजा व हवन याची तयारी मुलोकडूनच करवून घेतली व सर्व विधि समजाऊन त्वांच्याकडून पूजा करवून त्याचप्रमाणे चक्रे, चक्रांची स्वच्छता, ध्यानाचे महत्त्व, जागृति देणे इ. सहजयोगाची माहिती देण्यात आली. त्यावरोबरच रहाण्याची व कपड्यालत्त्यांची त्यांची स्वच्छता, स्वावलंबन, सद्वर्तन व नीतीमित्तेची जपणूक, कुटुंबातील नातेसंबंध इ. गुणांचा विकास करून व्यक्तिमत्त्व घडवण्याचे महत्त्व इ. बाबतीत मार्गदर्शन दिले गेले. शिवाय मुलांकडून शिविरातील कार्यक्रमाविषयी रोज रोजनिशी लिहून घेतली व त्यांना शिबिराबद्दलची प्रतिक्रिया लिहून देण्यास सांगितले होते. त्यानुसार सर्व मुला-मुलींना शिबिरामधून मनसोक्त आनंद मिळाल्याचे आढळून आले. कला-गुणांना उत्तेजन देण्यासाठी मुलांकडून कलाकुसरीच्या वस्तु, मातीची भांडी, ग्रीटिंग काईडसु, बाहुल्या, रॉंगोळी इ. घेतली. प. पु. माताजींच्या ७५ व्या वाढदिवस समारंभाच्या वेळी कलांमध्ये उत्तेजन देऊन न्यांच्या आवडीनुसार बस्तू तयार करवून दिल्ली येथे २२ ते २५ मार्च या चार दिवसांत आंतरराष्ट्रीय प्रसिद्ध कलाकारांनी श्री. माताजींच्या उपस्थितीत संगीताची मेजवानी सहजयोग्यांना दिली. त्या सर्व कलाकारांचा श्री. माताजींनी आशीर्वाद देऊन सल्कार केला. या चार दिवसाच्या कार्यक्रम झाला व फक्त याच कार्यक्रमाला मुला-मुलींच्या कार्यक्रमात खालील कलाकारांनी भाग घेतला. श्रीमती वनाजीलाल कोण्डापार्थी पं, वैभव पंढरिनाथ नागेशकर : तबला पं. भजन सोपोरी ड. राजम् श्रीमती झरीन दारुवाला पं. बिश्वमोहन भट्ट रोनू मुजुमदार श्रीमति मीना पातरणेकर घेतल्या. सर्वांना संगीताचीही सहजयोगासंदर्भातील माहिती सांगण्यात आली. शिविराच्या समारोपाच्या निमित्ताने एक सांस्कृतिक पालकांना आमंत्रण होते. या वेळी मुला-मुलींनी भजन, नाटक, गायन, नृत्य इ. कलाप्रकार सादर कले. बक्तृत्व-स्पर्धाही झाल्या. कार्यक्रमाच्या शेवटी बक्षिसे देण्यात आली. या शिबिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शिबिराची संकल्पना, संपूर्ण आयोजन व व्यवस्था पुणे केन्द्रामधील महिला सहजयोगिनींनी सांभाळली व यशस्वीरीत्या पार पाडली ही गोष्ट खरोखरच कौतुकास्पद आहे. कुंचिपुडि व भरतनाट्यम् नृत्य : : संतुर वादन : व्ायोलिन वादन सरोद वादन : मोहन वीणा बासरी वादन शास्त्रीय संगीत १६ 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_10,11,12.pdf-page-18.txt चेतन्य लहरी ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर ९८ श्रीकृष्ण पूजा प. पू. श्री माताजी निर्मला देवींचे भाषण कबेला ऑगस्ट ९८ घेतले, त्रास सोसले बाहिरुन बाजारासाठी भारतात आले, तिथेच स्थाविक झाले आणि कालांतराने आपलेच राज्य तिथे प्रस्यापित केले. कण्डशनिंगचा हा प्रकार सामूहिकतेत दिसून येतो म्हणजे एका जातीच्या लोकांनी दुसऱ्या जातीच्या देशावर आक्रमण करून तो बळकावणे है टुसर्याच्या घरांत घुसन त्यानी हाकलून घराबर ताया मिळवण्यासारखच आहे. त्यांना वाटते की आपण जास्त बुद्धिवान आहोत, काळया लोकांचर राज्य करण्याचा आपला अधिकारच आहे. ही प्रवृत्ति साक्षारुप स्थिति मिळवण्यासाठी उपयोगी नाही. (इथे एका रडणाया लहान मुलाला पाणी पाजण्यास श्री माताजी सांगतात.) कया प्रकारचे कण्डिशनिंग प्लेगव्या सावीसारखे एका देशांतून दुसन्या देशांत पसरते आणि मग लोकांमध्ये उच्च-नीच भेद निर्माण होती व त्यांतही परिस्थितीला शरण येऊन स्वतःला हलक्या जातीचे म्हणवण्यास मान्यता मिळते आता अमेरिकेकडे पहा: अमेरिकन लोक ही पूजा करत आहेत आणि श्रीकृष्ण अमेरिकेचे राजे आहेत. श्रीकृष्ण स्वतः काळ्या रंगाये, पण अमेरिकेतील है सर्व कुष्णवर्णी लोक तो देश सोडून परत गेले तर त्याची काय अवस्था होईला मला सांगता येणार नाही. तेथील सर्व कीड़ा-व्यवस्थापन काळे लोक बघतात. अमिरिकेत होत असलेल्या बहुतक खेळांमध्ये नव्याण्णव टक्के लोक कृष्णवर्णीय असतात. तोच प्रकार संगीत-क्षेत्राचा, इथेही काळे लोक जास्त आहेत, गो्या लोकांजवळ त्यांच्यासारखा गळा नाही; गाण्यामध्ये गोरे लोक काळ्या रंगाच्या कलाकारांच्या तुलनेत काहीच नाही. कृष्णवर्णीय डॉक्टर्स, इंजिनियर्स, अमेरिकनाची काय अवस्था होईल? पण त्यांच्या लक्षांतच येत नाही की बुद्धिमत्तेचा, मूल्य संस्कारांचा व आल्याचा तुमच्या वर्णाशी काहीही संबंध नाही. आपण इथे आपली अध्यात्मिक उन्नति मिळवण्यासाठी आलो आहेत. आत्याला रंग समजत नाही, म्हणून रंगामुळे कुणालाही हलक्या जातीचा समजणे हा उथळपणा आहे. आता त्याची प्रतिक्रिया कशी होते पहा; त्यांतून काळ्या लोकांनी आता प्रतिकार सुरु केला आहे आणि दिवसे-दिवस है प्रकार वाढत आहेत. अमेरिकेतच नाही तर जगभर संगळीकडे आता काळे लोक आवाज़ देत आहेत. काळ्या लोकांच्या देशांतही काळ्या वर्णामध्ये थोडे-फार फरक आहे आणि त्याचा परिणाम न्हणून त्या लोकांमध्येही निर्रनिराळे गुप्स बनले आहेत व त्यांच्या एकमेकांमध्ये मारामाऱ्या चालल्या आहेत. हा कौरव पांडव असा भेद नाही किंवा पॉझिटिव्ह-निगेटिव्ह असा भेद नाही. गोर कार्य आणि काळे काय सारे निगेटिव्हच आहेत. ही विच्वंसक प्रवृत्ति फार बळावत आहे. किंबहुना हिंसाचार है एक शस्त्रच आजकाल बनले आहे. प्रतिक्रिया व्यक्त करण्याचा हा राजरोस चाललेला प्रकार आहे. काहीतरी निमित्त मिळाले की स्फोट बडवून आणले जातात; त्यांत व त्याग केला. याला कारणही तेच, इंग्रज लोक श्रीकृष्णांची एक महत्त्वाची शक्ती म्हणजे साक्षीभाव. बाचे या कालयुगामध्ये विशेष महत्त्व असण्याचे कारण की आजकाल सगळीकडे गोंधळ, मूल्यांचा हास व उलथापालय चाललेली असल्यामुळे साधारण माणसाचे जीवन फार अवघड प्रश्न बनले आहे. ध्यानामधून निर्विचारता आल्यानंतरच साक्षीस्वरूप स्थिति मिळते. खरे तर हया दोन्ही गोष्टी एकत्रच असतात. साक्षीरूप स्थितीमध्ये तुमची प्रतिक्रिवा व्यक्त करण्याची संबय संपते. या प्रतिक्रिया करण्यामुलेच सारे प्रश्न सुरु होतात. प्रतिक्रिया नेहमी आपल्या अहंकार व कण्डिशनिंगमुळे होत असते हैं उधड़ आहे; त्याला दुसरे काही कारण लागत नाही. उदा, या कारपेटकडे बधूनही लगेच अहंकारामधून ते कुठुन मिळाले असेल असा विचार आपल्या इीक्यांत येतो. किती किंमत असेल हाहि आणखी एक विचार येतो. मग पुढे कारपेट कशाला आणले, इथे त्याची काय गरज आहे इ. विचारांची साखळी सुरु होते. कण्डिशानिगमधून विचार आले तर हा रंग बरोबर नाही, कृष्णपूजेसाठी दुसरा चांगला रंग त्यामध्ये हवा होता अशी विचारांची साखळी होते. म्हणजे है कण्डिशनिंग आपल्यामध्ये ठाम घेऊन सुरु राहते; आणि त्यामुळे आपल्याला अनेक त्रास होतात. उदा वर्ण-जाती- भेद: अमेरिकेत व्णभेद फारच आहे: उघडपणे ते मान्य करत नसतील पण भारतातून किंवा इटलीमधून तिकड़े गेलेल्या लोकांना तो जाणवतो. हे भेटभाव का व कसे निर्माण झाले ? (काळा-गोरा) व्यक्तींबद्दल आपल्याकडून प्रतितक्रिया का होते? खरे तर ही नुसता कातडीचा रंग असतो पण विचित्र विचारसरणीमुळे गोन्यांना वाटते की हे काळे लोक बाहेरुन आपल्या देशांत आले. ते बेकार लोक आहेत, आपल्याला त्रास देतात इ. ह्या प्रकृति कण्डिशानिंगमुळे बनलेल्या असतात. पण अमेरिकन लोकही एके काळी बाहेरुनच त्या भूमीवर आले, तेथील मूळ रेड-इंडियन लोकाना हाकलून त्यांच्या जमिनी बळकावल्या व स्वतःला अमेरिकन म्हणू लागने आणि प्रतिक्रिया म्हणून काळ्या वर्णाचे लोक भिकार आहेत. त्यांचा विक्कारच केला पाहिजे व त्यांना छळलेच पाहिजे हा विचार बळावला. तसेच स्वभावतः जे लोक विध्वंसक असतात त्यांच्या कण्डिशनिंगमुळे हिंसक वृत्ति बळावते; मग लोकांना ठार मारण्याचे प्रकार सुरु होतात; त्यांनी अनेक लोकांची हत्या केली आहे. त्यांना वाटते की कुठल्याही देशावर स्वारी करून तो पादाक्रांत करण्याचा ल्याचा अधिकारच आहे. खरे तर जमिन ही कुणाच्याही मालकीची होऊ शकत नाही, म्हणून परक्या जमिनीवर लाऊन जमीन बळकावण्याचा कुणालाच अविकार नाही. काल भारतामध्ये स्वातंत्र्यदिन साजरा झाला; त्या काळी परकिय इंग्रज सत्तेचा बुनियन जैक खाली आणून त्याच्या जागी स्वतंत्र भारताचा तिरंगा चढ़वलेला मी पाहिला आहे. त्यासाठी लोकांनी कष्ट दुसऱ्या रंगाच्या अरकौटन्टस्, आर्किटेक्टस् इ. लोक निवून गेले तर आक्रमण करुन तेथील रहियाशाना हुसकावून पुष्कळ १७ 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_10,11,12.pdf-page-19.txt चैतन्य लहरी ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर ९८ चिडतौ किंवा उतावळे होतो पण साक्षीभाव मिळवल्यावर तीच तुमची शक्ति बनते; त्यामधून इतर लोकांच्या अडचणी, ग्रश्न दूर करणे तुम्हाला सहज शक्य होते. या बाबतीत एका चिनी संताची कहाणी आहे. तेथील एका संताकडे एक राजा आपल्या कोबड्याला बेकऊन आला आणि हा कोंबड़ा झुंजीमध्ये जिकेल असे शिक्षण त्याला देण्यास त्या संताला सांगितले. एक महिन्यानंतर त्याने कोंबडा झज करण्यासाठी नेला. अनेक ठिकाणचे कोंबड़े तिथे स्पर्धेकारिना आणने होते. झुंज सुरु झाली तेव्हा हा कोंबड़ा एका बाजूला स्वस्थपणे उभा राहून इतर कोबड्यांची इंज फक्त बघत होता; नाकाना त्याच्या स्वस्थपणाचे आश्चर्य वाटले. इतर कोंबड़े झुंज खेळत खेळत रिंगणातून पळून गेले आणि ह्या कोवड्याला विजयी धोषित केले गेले, अनाचार, विध्वस थांबण्यासाठीही ही साक्षी-स्थिती उपयोगाची आहे. विध्वस चाललेल्या ठिकाणी तु्ही साक्षीभावाने नुसते जाऊन बघत राहिलात तर त्या विध्वंसक कृतीला आळा बसून तो अनिष्ट प्रकार यांबेल, साक्षीमावाच्या शक्तीमधून हे कार्य डते तसेच हा अहिंसचे समर्थन करणारा मार्ग आहे. साक्षीस्थिति ही मानसिक स्थिति नसून अध्यात्मिक उन्नतीमधून प्राप्त झालेली ती स्थिति आहे, म्हणजेच निरपराधी लोक प्राणाला मुक्तात. भूमीमध्ये तर अशा निर्दय विध्वंसक कारवायांना कठोर शिक्षा मिळाली पाहिजे. है सर्व अहंकारामधून येते. तुम्ही एका जातीचे स्वतःला समजता आणि टुसर्या जातीच्या लोकांना हलक्या जातीचे समजता, मीणसाच्या मनांत अशा अनेक बुकीच्या धारणा असतात. असे ्हणतात की है द्वेष-भावनेतून निर्माण होते पण द्वेषाची भावनाही अहंकारामुळे होते. अहंकार जेव्हा कार्य करु लागती तेव्हा तो अशा अनेक विचारंना उद्दीपित करतो. द्वेष, विध्येस, हक्काचा दुराग्रह इ. सर्व अहंकारामधून आलंल्या आंधळेपणामुळे चालू होते. तुम्ही वास्तवापासून दूर जाता आणि कुणाचा द्वेष करण्यामुळे, कुणाचा खून केल्यामुळे वा कसला विध्वंस करुन कुणाचाही कसलाही फायदा नाही है विसन जाता. आता तुम्ही विचाराल की माताज़ी हा अहकार कसा पैदा होतो? तर हा अहंकार कर्मामुळे येतो, तसाच कण्डिशनिगमुळे येतो. मुलांनाही लहानपणापासूनसारखे सांगत राहिले की अमकी माणसे खराब आहेत. त्यांचा द्वेषच करा किंवा त्यांना मारलेच पाहिजे तर ती मुलेही ह्याच मार्गाला लागतात मग हया द्वेष करण्याच्या प्रवृत्ति केक्टसूसारख्या फोफावतात. मनुष्यप्राण्याच्या अशा बागणुकीचे साक्षीरुप बनणे आहे. ती मिळवतांना इतरांवर टीका अजिबात त समर्थन होऊ शकत नाही. माणसांना मानवीजीवनच जगले पाहिजे आणि है साक्षीभाव मिळवल्यावरच शक्य आहे; त्याचबरोबर प्रतिक्रिया करणेही थांबवले पाहिजे. कोंबड्याची झुंज करवण्याचे, बैलांची मारामारी करण्याचे खेळ (धंदे) जोरांत चालतात. अशी तहेच्या हीन दुसर्याचे आपण काय नुकसान केले है त्यांच्या तोंडून सांगणारही प्रवत्त लोकांच्या मनात अजूनही शिल्लक आहेत. शांति, आनंद, मानवता इ. भाषा राजरोसपणे वापरणारे लोकही या विनाशकारी गोष्टींमध्ये रमतात ही फार खेदाची गोष्ट आहे. काही लोक यात सक्रिय असतात तर काही बघे असतात पण अशा दुष्कृत्यांमधून ते विकृत आनंद मिळवत असतात इतक्या अधोगतीला ते आले आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही साक्षी बनू शकलात तर काय होते ? घ्यायची गोष्ट म्हणजे साक्षीरुपामधुन तुमचे चित्त प्रकाशित होते आणि तुम्ही हा साक्षीभाव बळकट केलात तर या गोष्टी कमी कमी होतील. तसेच तुमच्या दृष्टीसमोर तरी असे अपवात होणार नाहीत आणि जरी बहुतेक लोक आपल्याला अमुक करायचे आहे, तमुक करावचे आहे. झाले तरी त्या दुग्गस्त लोकांना तुम्ही मदत करायचा व वाचवायचा प्रयत्न करु शकाल अशा प्रसंगी छोट्या-छोट्या मदतीची तुम्हाला प्रेरणा होईल, शिवाय तुम्ही त्या बाबतीत काही तरी भरीव कार्य करु शकाल. काही वर्षांपुर्वी आम्ही सेक्रेटरिअट्या जवळच एका लहान घरात रहात होतो. त्यावेळी स्वतंत्र महाराष्ट्राबद्दल मोटा सेप व चळवळ चालू होती, पोलिस तैनात केलेले होते आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार पोलिसानी गोळीबार सुरु केला: जाणाया येणाऱ्या होणार बदल म्हणजे त्यांची स्मरणाशक्ती वाढते (विसर पडण्याचा कुणावरही गोळ्या मारल्या गेल्या. मला राहबले नाही म्हणून मी बाहेर येऊन पोलिसॉना मोळीवार बंद करण्याची चिनंति केली आणि त्यांनी स्मृतीमध्ये बनते, त्यातील सगळे बारकावे फोटोसारखे त्यांच्या मनावर खरोखरच गोळीबार बंद केला. मग तेथील जखमी लोकांना मी घरी ठसतात. प्रतिक्रिया करत गेल्याने स्मरणशांक्ति विकृत बनते. लोकांना आणले. त्यांना धीर दिला व अम्ब्युलन्स बोलाबुन त्यांच्या उपचाराची व्यवस्था केली. हे सर्व मी साक्षीभाव ठेवल्यामुळे झाले; तसाच या साक्षीभावाचा आणखी एक विशेष म्हणजे साक्षी झाल्यावर तुम्ही दिसतील, जी दुकाने दिसतील. ज्या जाहिराती दिसतील त्यांच्याबद्दल निर्भय होता. साक्षी म्हणून पाहत नसाल तर आपण अस्वस्थ होतो. तो काही ना काही तरी बोलायचा, मला विचार पडला की हा असेच हे सर्व घृणास्पद आहे. श्रीकृष्णांच्या करण्याची सबय बाणवली पाहिजे. बहुतेक लोक दस्यावर टीका करण्यात तरबेज असतात, स्वतःकडे त्या दृष्टीने बघणार नाहीत, ही सवय बळावल्यामुळे त्यांना स्वतः काही चुकती असे बाटेनासेच होते: नाहीत आणि दुसर्यांवर टीका करण्याचा आपल्याला अधिकारच आहे असा आवहि आणतील आणि वर या सर्वांची त्यांना मजा वाटते. तुम्ही जर नुसते साक्षी म्हणून पहात राहिलात तर टीका करण्याजोगे काही राहणारच नाही. या लोकांची आणखी एक समजूत असते की त्यांनी टीका केली नाही तर सुधारणा होऊ शकणार नाही पण लक्षात या प्रकाशित चित्ताकडूनच अयोग्य गोष्टी बंद होतील. पण एरवी आपण कुणी विशेष आहोत या गोष्टीबहट्दल जागृत (consclous असतात आणि त्यामुळेच आपण स्वतःचाच प्रश्न निर्माण करतो आणि आपण काहींच करु शकत नाही हाच अंडथळा येती. पण साक्षी बनुन बघण्याचे तुम्ही नककीच करु शकता. नुसते पहात राहिल्याने व जे पाहतो त्यावर कसलीही प्रतिक्रिया न करण्याने तुमच्यामध्ये आतून एक आमूलाग्र बदल होतो. अशा व्यक्तींमध्ये फार आश्चर्यकारक संभव कमी होतो), ते जे काय पाहतात त्याचे जणू चित्र त्यांच्या प्रतिक्रिया करण्याची एक संवयच झालेली असते. अशाच एका माणसाबरोबर मी कारमधून चालेले होते, तर जाताना जी माणसे १८ 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_10,11,12.pdf-page-20.txt चैतन्य लहरी आँक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर ९८ ০০ ২ रि तुम्हा सहजयोग्वांची जवाबदारी मौठी आहे. तुम्ही साथा मानवजातीचा उद्धार करण्वासाठी इथे आल आहात. इतर माणसांच्या मूर्खपणाच्या कल्पनांतून ते जसे मुख्खांसारखे वागतात तसे तुम्ही नाही. कशामुळे हे विचलित होते आणि आपल्या प्रतिक्रिया विचित्र होतात. आयण असे का बागती आपल्यालाच कळत नाही आणि लोक काय म्हणतील याची काळजी आपण का करतो तेही समजत नाही. है व्यक्तिगत असते असे नाही तर सामूहिक प्रकारेही हेच चालते. या सर्यांचा परिणाम म्हणून नवनवीन जीवनमुल्ये निर्माण होतात. उदा. एखाद्या स्त्रीच्यामागे बोलत राहिला तर त्याचे पुढे काय होणार? पण नंतर मली लक्षात आले की अशा सतत पतिक्िवा करणार्या लोकांची बुद्धि भ्रष्ट होते किंवा ते अत्यंत विसरभोळे बनतात. पण एवढेच नाही तर असे लोक एकत्र जमले की ते फार भयानक होतात कारण अशा प्रकारचे लोक काहीतरी करण्याच्या मागे लागतात कारण प्रतिक्रिया करणे हा त्यांचा स्वभावधर्मच झालेला असती. हिंटलरचे उदाहरण वधा. तब्बल नऊ होते मलो समजत नाही पण आपले चित्त एकाएकी वर्षे त्याने ज्यू लोक कुटे चुकतात है पकडण्याचा प्रयत्न केला, हात ते काय का्य करतात बाची नोंद टेऊ लागला, जर्मन समाजाल धुकन ्यांच्यापासून कसा थीका आहे याची निमित्ते शोधत राहिला आणि शेवटी तो अशा निर्णयाप्रत आला की ज्यू लोकांनी जर्मनी सोडून बाहेर किती पुरुष लागले आहेत याला महत्त्व देणेः ती माता असल्याचे निधुन गेलेच पाहिजे. पण मग पुलहा त्याने विचार केला की ज्मनीतून विसरुन आपण विशेष आहोत, प्रसिद्ध नायिका आहोत अशा बाहेर पडल्यावरही है ज्यू लोक पुन्हा समृद्धि मिळवतील म्हणून त्यांना ठार मारणे हाच चांगला उपाय आहे असा त्याचा प्रतिक्रियात्मक निर्णय तिने बनले पाहिजे आणि मातेसारखा तिचा पेहेराब पाहिजे. तीच गोष्ट झाला. मग त्याने ज्यू लोकांवर जे घोर अल्याचार केले त्याची कल्पनाही करता येणे शंक्य नाही, त्याला तसेच साथीदारही मिळाले आणि त्या हत्याकराडापासून त्यांनता जणू आनंदच साजरा करायचा होता त्यालाच त्यांनी कर्तव्य अशी भूमिका दिली, कर्तव्याच्या नावाखाली त्यांनी हजारोनी न्य लोक ठार केले! एकदा का तुम्हीं सातीभावापासून तुम्ही सामूहिक निगेटिव्हिटीच्या पकडीत केवा याला याचा भरवसा नसती. आणि याचा विपरीत परिणाम जगातले सर्व प्रश्न, सर्व तंटे बखेडे यांच्या स्वरुपात दिसू लागतात. म्हणून काय केले पाहिजे तर गोष्टीबद्दल प्रतितक्रिया करायला लागाल आणि त्यांतूनच आत्मपरिक्षण आपण प्रतिक्रिया करणे बंद केले पाहिजे, पृर्णपणे थांबवले पाहिजे. होत जाईल. तुम्ही स्वतःलाच पाहू लागलात की तुमची थोरवी किती काही चुकीचे चाललेले नज़रेस आले तरी प्रतितक्रिया व्यक्त करु नका: एखादी तुमच्याशी विनाकारण कठोरपणे वागला तरी लगेच प्रतिक्रीया करु नका, धोड्या वेळाने ती व्यक्ती शांत झाल्यांवर वाटल्यास त्याला तुम्हाला जे कळते व दिसते त्याचाही विचार तुमच्या मनांत येत नाही नीटपणे सांगा. कारण ज्यावेळी तो प्रक्षोभक असतो त्यावेळी तुमच्या सांगण्याचा काही उपयोग नसतो. काही लोक कधीच ऐकून ध्यायला तयार नसतात है मी मान्य करते पण काही कालानंतर त्याल त्याची चुक समजण्याची शक्यता असते. आता क्लिटन कसा बागत आहे ते पह़ा, त्याच्यासारख्या उच्चपदस्थ व्यक्तीकडून अशी प्रतिक्रिया होणे आपल्या अपेक्षेच्या अगदी उलट आहे. पण काही व्यक्तींत ही प्रतिक्रिया जन्मजातच असते. त्याला है शोभत नाही. ही प्रवृत्ति कामात अति गुंतल्यामुळे निर्माण होते . दुसऱ्याने उलट प्रतिक्रिया करावी असे वाटत असेल तर खुशाल करा. तुम्हाला इतरांनी महत्त्व द्यावे अशी कल्पना असेल तर तुम्ही प्रतिक्रिया करत रहा. पण फालतू गोष्टींना कशासाठी महत्त्व द्यायचे? हल्लीच्या काळात तुम्ही कसे दिसावे, कसै वागावे, कसे चालावे यालाच जार्त महत्त्व दिले जाते. हा शक्तीचा अपव्यव आहे. परमेश्वरान माणसांना निर्माण करतांना त्यांच्यात विविधता पाळली आहे. निसर्गातसुद्धा तुम्हाला दिसते की झाडाची पाने दुसर्या झाडापेक्षा वेगळी असतात. माणसानाही तसेच वेगवेगळे होते. बनवलेले आहे. म्हणून जसे तुम्ही आहात त्याचा स्वीकार करा. दुसऱ्यासारखे दिसण्याचा कशाला प्रयत्न करायचा? त्यासाठी शक्ती खर्च करणे अगदी व्यर्थ आहे. आविर्भावात ती कशी वागू लागते? ती माता असेल तर चांगली आई पुरुषांची, तुमच्यामच्ये काही विशेष असेल, मोठेशणा मिळावा असे काही विशेष गुण तुमच्यामध्ये असतील तर तुमचा मोठेपणा आपोआप दुसर्यांच्या नजरेत भरेल ्यासाठी कसला देखावा करण्याची जरूर नाही. म्हणून पब्लिक मतावहल तुम्ही एकप्रकारे उदासीन राहिलात तर तुम्ही खूप काही मिळवू शकाल सहजयोगांतही काही लोक दिखाऊपणाच्या मागे लागलेले मी पाहते. मला ते समजतेच पण त्यांच्या ते लक्षात येणे जरुरीचे आहे. तुम्ही बाहेरच्या गोष्टीबद्दल प्रतिक्रिया करणे बंद केले की आपोआप तुमच्या अंतरंगातील अलग होऊ लागतात की आहे है कळून तुमचे तुम्हालाचा आश्चर्य वाटेल, तुम्ही किती समाधानी आहात हेहि कळेल. आणि त्याच्याही थोडेसे पलिकडे गेलात की इतके तुम्ही निर्विचार होता. असा माणूस आदरास योग्य होतो, त्याचा सहयास लोकांना हवा-हवासा वाटतो. त्याच्यावर सर्वजण प्रेम करतात. ्याला सगळीकडून मदत मिळते. म्हणून लोक काय म्हणतील, त्यांना तुमच्याबहदल काय वाटेल याची पर्वा न करता आत्मपरिक्षण करुन स्वतःलाच पहाते चला. कालीतराने तुम्हाला त्याचीही जरुर भासणार नाही. मी ज्या स्थितीबद्दल बोलत आहे ती अशी आहे की जेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला मी किंवा माझे सैन्व माग असे सांगितले तेव्हा अर्जुनाने फक्त मागितले. श्रीकृष्णांनी स्वतः लढणार नाही असे सांगितले तरी अर्जुनाला खात्री होती की त्यांच्या नुसत्या उपस्थितीची (साक्षी) शक्ति पांडवांना मदत करेल. श्रीकृष्णांना काहीच करायची किवा लढण्याची जरुरी नव्हती पण त्यांची शंक्ति, बाहेरुन नजरेस वेत नसली नरी ती कार्य घडवून आणेल आणि आपला विजय होईल हे अर्जुनाला समजत श्रीकृष्णांनाच मागितले; कौरवांनी त्यांचे सैन्य म्हणून ही साक्षीस्वरुपाची शक्ति तुम्ही सर्वांनी वृद्धिगत केली पाहिजे. एरवी तुम्ही स्वतः काही करु शकत नाही म्हणूनच साक्षी होऊन सर्व पहात रहा, प्रांतिक्रिया करणे धांबवा आणि जे चालले आहे ंडस १९ 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_10,11,12.pdf-page-21.txt चैतन्य लहरी ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर ९८ पुण्य आपल्याला मिळते. पण श्रीकृष्णांनी तसे सांगितले नाही. ते नेहमी म्हणायचे की तुम्ही केलेल्या कर्माचे फळ परमेश्वरी शक्तिकडे सोपवा. पुष्कळदा लोकांना वाटते की आपल्याला पैसा मिळाला है आपण केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आहे; काही वेळा मिळालेल्या पैशाचा वाईट कामासाठी उपयोग करतात. पण कृष्ण म्हणतात की त्याकडे निर्विकारपणे पहात रहा; त्यातूनच तुम्ही एक शक्तिशाली व्यक्तिमत्व मिळवाल आणि तुम्हालाच त्याचे आश्चर्य वाटेल, मग तुम्हाला कसली महत्त्वाकाक्षा उरणार नाही, कसली इच्छा उरणार नाही, कसली विशेष आवड राहणार नाही. साक्षी बनून आजूबाजूला चाललेला खेळ पाहण्यातही मजा असते: प्रत्येक गोष्टीतील रंजकता तुमच्या लक्षात येते, पत्येक गोष्टीतील मुर्खपणाही तुम्हाला बरोबर कर्माचे फळ परमशक्तीवर अवलंबून ठेवा. कारण त्या शक्तीलाच समजती, लोक हिंसाल्मक काम का करतात है पण तुम्हाला समजेल तुमचे कल्याण कशांत आहे है समजते म्हणून समाजसेवा, गरिबांना आणि है सर्व पाहून तुम्ही ते हसण्यावारी नेऊ शकता. तुम्ही चिडत नाहीं, अस्वस्य होत नाही. कालांतराने तमची साक्षीरूपात राहण्याची क्षमता वाढत असल्याचे तुम्हाला समजेल. तुम्ही सर्वांनी सामूहिकतेत कर्माबद्दल जे जे काही सांगितले आहे ते समजण्यासाठीही साक्षीभांव ही स्थिति मिळवलीत तर तुम्ही अशक्यप्राय गोष्टीही करु शकाल; आणि तेहि प्रत्यक्षपणे काही न करता. काही न बोलता फक्त तुमच्या उपस्थितीमुळे कार्य घडेत. त्याचा प्रत्येक माणसावर प्रभाव पड़ेल असे मी म्हणत नाही पण बन्याच लोकांवर प्रमाव पडेल. अशा स्थितीला आलेला सहजयोगी सगळीकडे शांति पसरवतो, सर्वांना आनंद देतो. त्यांनतूनच व्हायब्रेशन्समधून तुम्हाला सर्व काही ज्ञात होते. स्व चे ज्ञान एका सहजयोग्याचे मी उदाहरण देते. एकदा हा सहजयोगी एका बैटावर सहजयोगाच्या कामाला निघाला: न्याचवैळेस आकाशात काळेभोर दाट ढग जमून आले, विजा कडाडू लागल्या पण त्याने फक्त आकाशातील ढगांकडे पाहिले आणि म्हणाला मी श्री माताजींचे कार्य करायला चाललो आहे. मी परत येईपर्यंत धांबा." असे फक्त म्हणून तो होड़ीतून दुस्या बेटावर गेला. तिथे कार्यक्रम व्यवस्थित केला आणि परत आला परत येऊन घरात शिरणार तांच मुसळधार पाऊस सुरु झाला. या गोष्टीवरुनही हेच दिसते की तुम्ही कोणत्या स्थितीमव्ये आहात ते निसर्गालासुद्धा कळते. पण तुम्ही महत्त्वाकांक्षा बाळगली- सहजयोगांतही असे महत्त्वाकांक्ी लोक मी पाहते त्यांना आत्ससाक्षात्कारानंतरच होतु असते. अशा भक्तीला मोल नसते. लीडर बनण्याची महन्वाकांक्षा असते तर या स्थितीला तुम्ही येऊ बीराम बनवासात गेले असताना त्यांनी शबरीची उष्टी बोरेसुद्धा शकते नाही. लीडरशिप वरगैरे भ्रांति आहे; पण हे समजायला तुम्ही साक्षी बनले पाहिजे म्हणजे ती माया आहे है समजेल. म्हणून आपल्या व्यक्तिमत्वातील दोषांमुळे येणारे प्रश्न सोडवण्यासाठी साक्षी बनणे हा सर्वोत्तम उपाय आहे. काही बोलण्याऐवजी, काही प्रतिक्रिया हास्तिनापूरला जायचे तेव्हा दुर्योधनाच्या महालात न राहता विदुराच्या करण्याऐवजी जे चालते ते फक्त पहात रहा. ही फार समाधानकारक गोष्ट आहे. श्रीकृष्णाची सर्वांत मोटी शक्ति त्यांचे साक्षीस्वरुप हीच होती. काही न करता, हातांमध्ये शस्त्र न उचलता त्याने पांडवांना युद्धात प्रेमी लोकांबरोबरच असावे व दिखाऊ श्रीमंत लोकांबरोबर नसावे विजय मिळवून दिला. भगवतुगीता सांगून त्याने सर्व जगाला असेल्यावर (Evll) विजय मिळवण्यासाठी काव करायला पाहिजे हाच महान संदेश दिला. गीतेमध्येही त्याने साक्षीस्वरूपाचीच महती सांगितली आहे. तुम्ही या दृष्टिने आजही गीता बाचलीत तर श्रीकृष्ण साक्षी म्हणूनच सर्व करत आहेत है तुम्हाला समजेल: आणि या स्थितीमधूनच त्याने सर्व अवतारकार्य केल्याचेही तुमच्या लक्षात येईल. त्यांनी सर्वप्रथम गीतेमध्ये स्थितप्रज्ञ कसे कायचे ते सांगितले. स्थितप्रज्ञ व्यक्ति नेहमी साक्षीभावात असते; त्यावरवे सर्व भनोक अतिशव उद्बोधक आहेत. मग त्यांनी कर्म, ज्ञान व भक्ति या तीन गोष्टी सांगितल्या. कर्म करण्यात लोकांची कल्पना होती की आपल्या कर्माचे मदत इ. चांगल्या कार्याची फलबुति, अपे्षा न करता परमेश्वरावर सोपवा. याच्यामुळेच तुम्हाला कर्माचा अहंकार येणार नाही. त्याने ठेवला पाहिजे. नंतर त्यांनी 'ज्ञान हा वघय सांगितला. पण ल्याचा अर्थ पुस्तकी ज्ञान असा नव्हे किंया ग्रंधामागोमाग गंथ वाचा असा नवहे. ज्ञान खया अरथनि बघितले तर आत्मज्ञान, स्वतःविषयीचे, आपल्या स्वरुपाचे ज्ञान म्हणजेच तुम्ही सहजयोगी असायना हवे, नसेल तर तुमच्याजवळ काहीच ज्ञान नाही. थोडक्यात आत्मसाक्षात्कार मिळवला पाहिजे हाच आहे. शेवटी त्यांनी भक्तीबदहदल सांगितले. भक्तिबद्दलही श्रीकृष्णांनी खुबीदारपण सांगितले आहे. आज काल रस्त्यावरही हरे रामा - हरे कृष्णा गाणारे लोक तुम्ही पाहता. पण श्रीकृष्णानी एका शब्दात भक्ति सांगितली आणि तो शब्द म्हणजे अनन्यभक्ति अनन्य म्हणजे दूसरा कोणी नसणे म्हणजे तुम्ही परमचैतन्याच्या सागरांत विलीन होणे व तसे झाल्यानंतर कंलेलीच भक्ति त्यांना आवडते. मग तुम्ही फले, फळे, पाने काहीही मला अर्पण केले तरी ते मला आवडेल असे ते म्हणतात. ही भक्तिसुद्धा आवडीने खाल्ली कारण त्यामागे शबरीची अनन्य भक्ती होती. दुसन्या अर्थनि हेहि लक्षात घ्या की तुम्ही जेव्हा दुसन्याला काही देता तेव्हा त्यामधून तुमचे प्रेम किती व्यक्त होते याला महत्व आहे. थ्रीकृष्णसुद्धा घरी राहायवे; तो नोकराणीचा मुलगा होता पण आत्मसाक्षात्कारी होता. साधेसुधे जेवण घ्यायचा. म्हणून तुमची मूल्यवारणा प्रेम, भक्ति बावरच अवलंबून असली पाहिजे; तुमचे संबंध आत्मसाक्षात्कारी व तुम्ही सहजयोग्यांनी लोकांचे प्रेम समजून घ्या. त्याची अनुभूति मिळवा. हे व्हायलाही तुमच्याजवळ साक्षीभाव असला पाहिजे नाही तर श्रीमती, वैभव, गाड्या-बंगले इ. तुमचे लक्ष वेधून घेतील; साक्षीभाव टेबला की व्हायब्रेशन्समधून तुम्हाला सर्व समजेल. परमेश्वराचे तुम्हाला अनंत आशिर्वाद. ॐ २० मु 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_10,11,12.pdf-page-22.txt चतन्य लहरी ऑक्टोबर/नोव्हेंबर /डिसेंबर ९८ नवरात्री पूजा oं प. पू. श्री माताजी निर्मला देवींचे भाषण कबेला २७ सप्टेंबर ९८ दिले पाहिजे. नाहीतर तुमच्या ज्ञानामध्ये प्रेम उतरणार नही. न्हणून आपल्याला आत्मसाक्षात्कार मिळाला आहे है इतरांना सांगावेसे वाटते. कधी कधी त्यामव्ये आपण आपला अहंकार तर दर्शबीत नाही ना अशी शेंका मनात येईल. हरकत नाही, दुसर्या कुठल्या तनहेने ते तुम्ही सांगू शकता. अहकार डा सत्यज्ञान न झाल्यामुळे होतो; आपल्याला खूप माहिती आहे, आपण खुप वाचले आहे अशी समजून झाल्यामुळे हा अहंकार येतो. जगभरातील परिस्थिती पाहिली तरी बाह्यातले ज्ञान होऊनही काही फायदा होत नस्याचे लक्षात येते. उदा. लढाई, संहार चालू आहे. इतर प्रकार चालू आहेत. म्हणजे त्यांना नीट ज्ञान झाले नाही किंवा समजले नाही. उदा.- काल मी इथे आले तेय्हा पाऊस पड़त होता पण मी इथे येऊन बसल्याबरोबर पाऊस थांबला आणि सर्व कार्यक्रम संपेपर्यंत पाऊस पडला नाही. पण कार्यक्रम संपल्याचर तुम्ही टाळ्या वाजबू लागलात आणि पाऊस सुरू झाला. म्हणजे निसर्गसुद्धा तुम्ही मंडळी कोण आहात है जाणतो. तुम्ही पण निसर्ग समजून धेतला पाहिजे. अध्यात्मिक स्थितीनुसार निसर्ग कार्य करत असतो. आश्चर्य म्हणजे सला नेहमी वाटायचे की असे अध्यात्मिक स्तर नसावेतः मला बाटायचे की आत्मसाक्षात्कार झाल्यावर सगळे एकाच स्तरावर येतात. पण ते तसे होते नाही है नंतर माझ्या लक्षात आले. कारण माझ्या लक्षात आले की आत्मसाक्षात्कारानंतर पुढची उन्तती गाठण्यासाठी लोकांमच्ये ब्याव अडचणी व अडथळे असतात; अनेक प्रलोभने त्यांना उन्नत होण्यामध्ये मागे खेचत होते. न्हणून वेगवेगळ्या चक्रावर व नाड्यांवर कार्य करणे जरूरीचे होते. त्याशिबाय सहजयोगी परिपूर्ण होऊन या ज्ञानाचा अधिकारी होऊ शकत नाही. परिपूर्ण होण्यासाठी दोत उपाय आहेत. एक म्हणजे तुम्ही कसलीही प्रतिक्रिया करू नका. प्रतिक्रिया करणे हा मानवाचा ज्मजात स्वभाव आहे. पण देव-मानव बनण्यासाठी प्रतिक्रिया न करणे नेहमीच चांगले. त्यातूनव तुमची प्रगति मखास होईल. तुम्ही प्रतिक्रीया करता तेव्हा आल्यापासून दूर जाता व इतर प्रणालींच्या प्रभावाखाली येता. उदा. हे कारपेट पाहून, त्याचे रंग, डिझाईन पाहून मी प्रतिक्रिया ब्यक्त करू लागले तर काय फायदा? उलट तसे न केले तर त्या कारपेटला व्हायब्रेशन्स आहेत का नाही है मला समजेल, ही व्हायब्रेशन्स म्हणजेच प्रेम, म्हणजे संपर्कप्रणाली अशी आहे की तुम्हाला प्रकाश मिळाला की सर्व काही स्पष्ट दिसू लागते म्हणजे तो प्रकाश तुम्हाला संपूर्ण व सखाल ज्ञान देतो. त्याचप्रमाणे तुम्हाला आत्मसाक्षात्कार मिळाल्यानंतर तुमच्यातील चैतन्य प्रवाही होते आणि प्रकाशात पाहिल्यासारखे चांगले काय व बाईट काय हे तुमच्या लक्षात येते पण कधी कधी यावेळीही मानवी मर्यादा आड येतात. उदा. तुम्ही एखाद्या घरी गेलात तर ते घर, त्यातल्वा वस्तू, आईला आपली अनेक मूले फार सुंदर बनल्याचे पाहण्याचा व त्यांच्यासमवेत राहण्याचा किती आनंद होत असेल याची तुम्हाला कल्पना नाही. मुलांना परमचैतन्याशी एकरूप झालेले व मुलाबाळांसह आनंदी, समाधानी असल्याचे पाहणे हे तिचे फार मोठे भाग्य आहे. पण एक गोष्ट लक्षात घेतली याहिजे, की आता सहजयोग्यांची संख्या खुप वाडली असली तर एकूण जगाच्या लोकसंख्येच्या तुलनेत ती फार कमी आहे. सत्य फक्त तुमहालाचे समजले आहे. इतर ज्ञान चिरंजीव नसते आणि ते कृत्रिम असल्यामुळे विरळ होऊन नाहीसे होते. कृण्डलिनीच्या जागरणामुळेच तुम्ही सत्य ज्ञान समजण्याच्या स्थितीलা आला आहात. पण ज्या लोकांना अजून है आपण म्हणतो की आपल्याला मिळालेले ज्ञान प्रेममय आहे. पण तुम्ही हेही नीट लक्षात व्यायला हवे की है प्रेमाचे ज्ञान तुमच्या अल्याकडून प्रकाशित होत आहे. तुम्हाला ते मुद्दाम दाखवावची किंवा काही वाचायची किंवा सिनेमा पहायची जरूर नाही. ते आपोआप प्रकाशित होत असते. न्हणून ते शुद्ध प्रेम आहे आणि तेच ज्ञान आहे. हे कसे समजून घ्यायचे पहा. तुम्हाला स्वतःबद्दल जे ज्ञान अहे ते तुम्हाला हाताच्या बीटांवर साक्षातु असे जाणवते, तसेच दुस्याबद्दलचही ज्ञान तुम्हाला मिळते. हे फार सुक्ष्म पण तितकच प्रभावी आहे; तुमच्याशिवाय इतरांना ते उपलब्ध नाही. अर्थात है ज्ञान एक प्रकारचे गुपित आहे; इतरांबद्दल तुमहाला समजते याची त्यांना कल्पना नसते. म्हणजेच हे ज्ञान व प्रेम एकच आहे. ज्ञान व प्रेम एकत्रितपणे समजपे अवघड आहे. कारण आपली ज्ञानाची व्याख्या वेगळी आहे. सामान्यतः प्रेमाला आपण अज्ञानाने आसक्ति समजतो. आपले नातेवाईक, मुले-बाळे किंया काही बाह्य वस्तूंबरोबर आपण आसक्त असतों व त्यामुळे आपल्याला त्यांच्याबद्दलचे ज्ञान होत नाही. ज्ञान झाल्यानंतर सर्व आसक्ती संपून जाते आणि तुम्ही विश्व-मानव बनता; सागरातल्या बिंद्रसारखे होऊन जाता. कुटुंबाब्दल आसक्ती असल्यामुळे कुटुंबात आपण लगेच अस्वस्थ होतो; मुलांचा काही गंभीर प्रश्न पडला की आभाळ कोसळल्यासारखे होते. तीच आसक्ति शेजारपाजायावहल समाजाबद्दल तसेच देशाबद्दलही आपण ठेवतो. हेसुद्धा ज्ञान नाही. आत्मसाक्षात्कारानंतर आपल्या राष्ट्राबद्दलची आपली जाणीव ज्ञान मिळालेले नाही त्यांचा विचार करा. आता तुमच्या काही आपत्ति आली की स्वच्छ होते. कुठे काय चुकत आहे ते बरोबर लक्षात येते आणि मग प्रेमशक्ती बापरून सुधारणा कशी करायची है लक्षात येते. म्हणजे प्रेम ही ज्ञानाची शक्ती आहे. ज्ञान मिळूनही घरी बसून ध्यान करत राहण्यात अर्थ नाही: बाहेर पडून लोकांत, समाजात मिसळले पाहिजे आणि व्यांना ते ज्ञान २१ 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_10,11,12.pdf-page-23.txt चैतन्य लहरी ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर ९८ करतात. हे प्रकार अर्माच्या, अस्मितेच्या, समृद्धीच्या अशा अनेक नावाखाली चाललेले असतात. पण अशा विभाजनामुळे कुणाचाच फायदा झालेला नाही उलट समस्या बाढल्चाचे आहेत असे इतिहास असे सांगितले. मी विचार करु लागले की इतको स्वस्त जरमान कशी सांगतो. चार-चीधाच्या अहंकारातून है घड़न बेते, त्यातच त्यांचाही कधी कधी सर्वनाश झाल्याचे आपण पाहती. हाच 'माझे 'पणा {identification) छोट्या-छोट्या गोष्टींतही दिसतो: कटलीही गोष्ट मिळवण्याच्या मागेच सहजयोगीही लागतात. जोपयंत हा 'माझे पणा असतो तोपर्यंत ज्ञान मिळणार नाही. शुद्ध ज्ञानाचा प्रकाशही शुद्ध असतो; म्हणजेच त्यातून शुद्ध ळाय्रेशन्स येतात. दुसर्या एका एखाद्या झोपडीतही तुम्हाला जितके सुख मिळेल तितके दुसर्या दृष्टीने सांगायचे तर आपण जेव्हा एखादी गोष्ट करण्याचा विचार करती तेव्हा मनाने आपले आपल्यालाच विचारावे. "हैं मला का त्याच्याबद्दललची माहिती व्हायब्रेशन्समधून मिळवली पाहिजे. पाहिजे ? त्याने इतरांचा काय फायदा होणार आहे.?" असा इतरांच्या दृष्टीमधून विचार केलात तर तुम्ही जे काही करायचे मनात आणले असेले त्याची सत्य कल्पना तुम्हाला येईल, म्हणून तुम्ही स्वतःला नेहमी साक्षीरूप अवस्थेत टेवा. "मी हे का करत आहे, माझा उद्देश काय आहे." असे स्वतःला विवारत रहा. कारण कधी आपण मानसिक प्रक्रियेमधून किंवा कण्डिशनिंगमुळे एखादी गोष्ट टरवत व्ायब्रेशन्स तुम्हाला तुमच्या होताच्या बोटावर सर्व काही सांगतील. वर सांगितल्याग्रमाणे ज्ञान हे एनर्जीसारखे आहे आणि त्याचे तुम्हाला समजणारे अस्तित्व व्हायब्रेशन्समधून फसगत किंवा गैरसमजूत होणार नाही. आपण आता एक मोटे कुटुंब झालो आहोत. तुम्ही खुप ज्ञान मिळवले आहे म्हणून तुम्ही आता सूज्ञ बनले पाहिजे. सूज्ञता नसेल तर आपण जे त्याची रचना इ. गोष्टींमध्ये तुन्ही बाहवून जाता आणि त्या चराला व्हायब्रेशन्स आहेत का नाहीत इकड़े तुमचे लक्ष जात नाही. उदा. नुकतेच काही जणांनी मला एक ठिकाणी जमीन स्वस्तांत मिळेल आणि लगेच मला व्हायब्रेशन्स जाणवत्या मी त्यांना तेथील व्हायब्रेशन्स बघायला सांगितले तर त्यांनी जान पाहिल्यावर भयंकर गैरम व्हायब्रेशन्स त्यांना कळली. मग त्यांना कळले की त्या टिकाणी बरेच वाईट प्रकार अनेक वर्षांपासून चालले होते आणि ती जागा आपल्यासाठी बोग्य नाही. आपली रहायची जागा अगदी शुद्ध हवी. द मोठ्या महालातही मिळणार नाही. म्हणून आपण जे जे काही करती यामध्येही तुमची कधी कधी फसगत होण्याची शक्यता असते. उदा. मला कुणी महिलेने सांगितले की कोणा एका पुरुषाची व्हायब्रेशन्स तिने पाहिली आणि त्याच्याशी लग्न करावे असे तिला वाटले. पण मी जेव्हा त्या माणसाला पाहिले तेव्हा त्याच्यातील भूते मला नजरेस आली! म्हणाजे व्हायब्रेशन्समधून शुद्ध ज्ञान मिळाले नाही. म्हणजे हा संबंध कसा आहे हे लक्षात घ्या. व्हायत्रेशन्स म्हणजे प्रेम पण त्याचबरोबर तुम्हाला शुद्ध ज्ञान (Pure knowledge) हवे, शुद्ध असतो. असे केले म्हणजे तुमची है प्रेमासारखे आहे. माणसांना सामान्यपणे प्रेम ही भावना समजत नाही. कुणाच्या तरी प्रेमात पडण हाच प्रेमाची त्यांची समज असते; असे प्रेम टिकेलच असे नाही, जसे प्रेमाविवाह करायचा आणि योड्याच दिवसात त्याचा निरास व्हायचा; म्हणजेच त्या टिकाणी शुद्ध ज्ञानाचा अभाव असतो. वैगळ्या त्हेने सांगायचे तर सुर्य आणि सूर्यप्रकाश एकमेकाहून भिन्न नाही. किंवा चंद्र आणि चंद्रप्रकाश काही करतो ते आपल्यालाच नीट समजणार नाही. आता ही सूज्ञता कशी मिळवायची? श्रीगणेश सूज्ञतेची देवता आहेत व तुमच्याम्ये ती शक्ती जागृत आहे. पण मी पाहते की काही लोक श्रीगणेशामध्ये स्वतःला पूर्णपणे विसरून जातात. एकमेकांहून भिन्न नाहीत, हे लक्षात न आल्यामुळे आपला गोंधळ गुलामागरीत असल्यासारखे करतात आणि तारतम्य विसरून स्वतःला फार महान योगी समजू लागतात. असे झाले नाही तरच श्रीगणेश तुम्हाला सूज्ञता देताते. आपिण काय काय शहाणपणाच्या गोष्टी ते मोजून पहा. सूजञतेमधेही तारमत्य येतेव. मग लोक काय म्हणतात वगैरे गोष्टींचा तुमच्यावर परिणाम होत नाही. उलट त्यांचे काय चुकते, देशाचे कारय चुकते है तुमच्या लक्षात येईल. मानवामध्ये या शहाणपणाला फार महत्व आहे. जनावरांना इतके शहाणपणे घेत घेत आपल्या लक्षात बन्याच गौष्टी येतात व आपल्या चुका कळतात. आणि मग आपणच आपली सुधारणा करायला शिकती. सूज्ञता हो बाहेरून दिसणारा गुण नव्हे; पण असूनही त्याचा प्रकाश न मिळण्यासारखी ही गोष्ट आहे. आपले व्हायब्रेशन्समधून व्यक्ती कमालीची सूज्ञ असल्याचे समजते: तो वोलेल किंवा बोलून दाखवणार नाही आणि बोलेल ते सुद्धा खूप गहनतेतून बोलेल. काही लोक मुलांमध्ये मग्न असतात, इतके मग्न की आपण या सर्वव्यापी परमेश्वरी शक्तीचेच अंश आहोत हेहि विसरून जातात. परवा मला एक महिला भेटली, तिचा होतो. त्यामुळेच शक्यता असते. कधी कची व्हायब्रेशन्स नसतानाही स्थतःवे समर्थन करण्यासाठी ती आहेत असे कुणी म्हणतात त्यामुळेच आधी जे चांगले आहे असे न्हटले जाते त्याचा नेतर उलटा अनुभव येतो. है कशामुळे होते हेहि तुम्ही, आत्मसाक्षात्कार मिळाला असला तरी, समजून घेतले पाहिजे. शुद्ध ज्ञानाच्या व्हायब्रेशन्समध्ये तुम्हाला त्या व्यक्तीची वा वस्तूची अटॅबमेंट नसते. असे असेल तरच शुद्ध जायग्रेशन्स मिळतील. हे अज्ञानामुळे होते. त्यात तुमचे काही चुकते असे नाही. म्हणून आपले ज्ञान शुद्धच असले पाहिजे. घरात दिवा व्हायब्रेशन्समवूनही आपली फसगत होण्याची केल्या है। नसते. अनुभव हुदय स्वच्छ नसले तर आपण ज्या गोष्टी समजत नाहीत त्याही बरोबर आहेत असे धरून चालतो. मनुष्यस्वभावातील हा एक सर्वसामान्य गुण आहे. मी तुम्हाला सांगितले होतेच की काही लोक देशाच्या विभाजनाच्या मागे लागलेले असतात. ज्या योड्या लोकांना त्यातून स्वतःचा स्वार्थ साधायचा असतो ते इतरांना त्याच्यासाठी भडकावतात; आणि स्वातंत्र्याच्या नावाखाली त्यांना चुकीचे मार्गदर्शन मुलगा आजारी होता, तिने हॉस्पिटलमध्ये नेजन त्याच्यावर उपचार करून घेतले व तो बरा झाला. मग तिने मला फोन करून ते कळवले, मी तिला म्हटले की मला आधी का नाही कळवलेस ? म्हणजे इथे सूज्ञता २२ ४ा 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_10,11,12.pdf-page-24.txt चैतन्य लहरी ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर ९८ कभी पड़ली. इथे कबेलामध्ये एक घटना घडली. एक मुलगा यडून त्याचा हात मोडला. त्याची आई त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. तिथे डॉक्टरानी ऑपरेशन करून कृत्रिम हात बसवाव लागेल असे सांगितले. ऑपरेशन दुसर्या दिवशी करण्याचे ठरले, त्याचे वड़ील जरा शहाणे असल्यामुळे ते मुलाला घेऊन आदल्या रात्रीच माझ्याकडे आले रात्रीचे तीन बाजले असूनही मी त्याच्यावर उपचार केले. दुसर्या दिवशी हॉस्पिटलमध्ये नेल्यावर आणि डॉक्टरांनी पुन्हा तेपासल्यावर ऑपरेशनची जरूर नसल्याचे सांगितले. आता बातील फरक लक्षात व्या; आई सहजयोगी असूनही काळजीत पडली आणि हॉस्पिटलमध्ये गेली सिहजयोगातही जे चमत्कार घडलेले तुम्ही पाहता त्यामागील सुज्ञता लक्षात व्या. माझे वित्त तुमच्याकडे आहेच आहे पण तुम्ही ते गृहीत धरू नये; त्यासाठी प्रार्थना करायला हवी, एके दिवशी मला सहज आठवण झाली की न्यूॉर्कला फोन करून बघू जाईल: ते सर्व काही सुंदर तहेने घडवून आणते आता काही या. फोन लागल्यावर मी एकदम त्या लीडइरला विचारले, "मुलगा सहजयोग्यांनाही अडचणीना तोड़ द्यावे लागते ही मी मान्य करते. आता कसा आहे?" हे ऐकून तो आश्चर्यचकित झाला; तो मुलगा पाण्यात पडला होता आणि वर काढेपर्यंत खुप वेळ गेल्यामुळे त्याच्या सबंध शरीरात, मेंदूतही खूप पाणी जमले होते. डॉक्टर्संचे उपचार चालू होतेच पण मला हे कुणीही सांगितले नसतानाही कळले: तो सहजयोगी पत्राने मला त्यंचि प्रश्न कळवतात पण मला एवढेच मुलगा ठीक होईल असे मी सांगितले आणि खरोखरचे तो वाचला आणि पूर्ण बरा झाला. आता मला है कसे समजले म्हणाल तर हेच पूर्ण शुद्ध ज्ञान. माझे लक्ष सगळीकडे असते. साऱ्या विश्वभर असते आणि म्हणून मला सर्व समजते: कुठेही कसलीही गंभीर घटना झाली की मला लगेच समजते अणि त्या प्रसंगातील लोकांना माझी मदत मिळते. मी यासाठी, माइया चित्तासाठी काही खास असे करत नाही पण हे चित्त सूज्ञतेमुळे कार्य करते. या सूज्ञतेमधूनच सहजयोगात सोपवले आणि धोड्याच वेळात तिची कार रस्त्याच्या कडेला येऊन कुटे काय चालले आहे हे तुम्हाला समजू शकेल, कारण ही सूज्ञता लहान मुलासारखी निरागस असते. सहजयोगात अनेकांचे आजार बरे झाले आहेत. त्यासाठी मला वेगळे काहीच करावे लागत नाही. लोकांना वाटते की मी चक्ने टीक केली असतील वगैरे. पण मी तसे काही न करता सूज्ञतेमुळे सर्व काही या परमचैतन्यावर सोपवते व तेच कार्य करते. तुम्ही सर्व काही परमचैतन्यावर सोपवता का हा इथे मुख्य मुद्दा आहे. हे जर जमत नसेल तर अजूनही तुम्हाला पूर्ण व सत्य ज्ञान झालेले नाही असे समजा. त्या स्थितीला आलेले काही लोक आहेत पण आत्मसाक्षात्कार मिळालेले सर्व लोक त्या स्थितीला पोचले असतील असे मला खात्रीपूर्वक म्हणता येत नाही. अनुभवामधून तसेच लोकांना भेटून हे शिकता येण्यासारखे आहे. पूर्ण सूज्ञता येणे हे पूर्णपणे सर्व काही वकील, डॉक्टर, इंजिनिअर इ. मंडळींवर कार्य सोपवतो पण त्यांच्या परमचैतन्यावर सोपवल्यावरच मिळते, एरवी ते जरा अवघड आहे. हातूनही चुका घड़ शकतात पण परमचैतन्याचे कार्यच अलौकिक हे परमचैतन्य सर्व जाणते. सर्व त्याला समजते, सर्वकाही घडवून आणत असते; आणि मुख्य म्हणजे ते प्रेम करते. अशी ही महान शक्ती आहे. त्यामध्ये आपल्याला बाटतो तसा योगायोग नसती तर ते परमचैतन्याचे कार्यच असते. मी तुम्हाला कालची पावसाची बटना सांगितली त्यामध्येही निसर्गाची सुज्ञता असते: मी कार्यक्रमाला आली आहे म्हणून पाऊस बरोबर थांबला. फूलेसुद्धा मला ओळखतात. केली होती. पण संध्याकाळी पाच वाजता मी सहज म्हणून काम कारण ती पूर्णतः नैसर्गिक असतात. आपण माणसे अनैसर्गिक असतो, बच्याच कृत्रिम गोष्टी आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या आहेत. आपण अशा अनेक गोष्टी स्वीकारलेल्या असल्यामुळे शुद्ध ज्ञानाला बंचित होतो; शुद्ध ज्ञान नसले की लहान सहान गोष्टीनी आपण अस्वस्थ होतो. घाबरून जाती. सहजयोगी अस्वस्थ झालेला पाहून मला आश्चर्वच वाटते. सहजयोग्यापुढे प्रश्न आला आणि त्याच्याकडे साक्षीभावांतून तो पाहू शकला नाही तर तो सहजयोगी नव्हे. पण हे प्रॉक्टस करून येत नाही. उदा.- शिवभक्ती करताना त्यांची १०८ नावे म्हटली पाहिजेत असे सांगतात. ह्याची जरूर नाही. नावे घेऊन ती देवता प्रसन्न होईल ही चुकीची समजूत आहे. म्हणून सहजयोग्यांना आपण परमचैतन्यावेच अंश आहोत है शहाणपण आधी आले पाहिजे. त्याच्याकडूनच सर्वकाही पार पाडले पण तुम्ही परमचैतन्याचेच अंश असल्यामुळे तेच सर्व करते तुम्ही काहीच करत नाही है माहीत असल्यामुळे तुम्ही न्यातूनही पार पडता. आजारपण, आर्थिक प्रश्न, कौटुंबिक प्रश्न है सर्व चालणारच. पुष्कळ विचारावेसे वाटते की, "तुमचा परमचैतन्यावर विश्वास आहे का?' मग त्याला काय करायचे कसे करायचे है सर्व समजते. तुम्ही सर्व काही परमचतन्यावरच सोपवणे यातच शहाणपण आहे. अनुभवातूनच है येईल. उदा. एक जमर्मन महिला कार चालवत असताना गाड़ीचे ब्रेक एकाएकी बिघडले. प्रसंग फार कठीण होता: पण तिने स्टीअरिंग-वीलवर डोके ठेवले आणि सर्व परमचैतन्यावर थांबली. परमचैतन्याचे कार्य असे चालते आणि ते समजून वागणें यातच शहाणपण आहे. सहजयोग्यांना असे पुष्कळ अनुभव आले आहेत. सहजयोग्यांना दीर्घायुष्यही मिळते; पण दीर्घ आयुष्य न्हणजे तुम्ही कसं होणार, काय करायचे, पैसा कसा येणार इ. काळज्याचे करत बसायचे असे नाही, तसे केलेत तर परमचतन्य तुमच्याजवळ राहणार नाही, तुझे बालू दे असे म्हणून ते गप्प दसेल. काय होणार असेल ते होणारच असे म्हणपाण्यापेक्षा परमचैतन्यावर सोपवले की त्यातून ते तुमच्या हिताचा मार्ग काढेतच. "देवावर सोपवले" म्हणतो त्याचा अर्थ परमचैतन्यावरच सोपवले, अणुरेणूही या परमचैतन्याच्या सत्तेखाली व नियंत्रणीत असतात. है इतके व्यापक आहे की ते लोकांच्या लक्षात येत नाही., एरवी आपण जगातील, चराचरातील आहे. माझ्या आयुष्यातही अशा घटना बडल्या आहेत. आम्ही पुण्यामध्ये घर बांधत होतो. मोठ्या स्लैबचे काम करायचे होते आणि त्याला तीनशे पोती सिमेंट लागणार होते. काम मोठे असल्यामुळे रात्रभर काम करून दुसर्या दिवशी सकाळी संपवायची त्यांनी तयारी 33 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_10,11,12.pdf-page-25.txt चैतन्य लहरी ऑक्टोबर/ नोव्हेंबर/डिसेंबर ९८ बघायला आले तर काम पर्णपणे संपवून मजूर परत निघाले होते पाहिजे. कुणाबद्दल तरी फार अटेच होणे, कुणामधे अडकून पडणे वरोबरच्या लोकांचा विश्वासच बसेना; त्यांच्या समाधानासाठी हेनुमानाने ते काम केले असे मी म्हणाले. खरे तर सर्व देव-देवता या परमचैतन्याचेच अविभाज्य भाग आहेत. आता आपण मातेची पूजा करत आहोत. मातजी पूजा ही संतुलनात आहे. ती तुम्हाला सर्व काही देते. तीच आपले ज्ञान ग्डणून फार मोठी गोष्ट आहे: सर्व देव-देवता तिचीच लेकरे आहेत, तिच्याच स्मृति, निदा, भ्रांति इ. अनेक स्वरूपात प्रस्थापित आहे. हे सर्व अधिपत्याखाली व तिच्याच विचाराधीन आहेत. श्रीगणेशांनी पृथ्वीप्रदक्षिणा जिंकण्यासाठी आपल्या आईभोवतीच एक फेरी परिपक्व झालेले नसतो आणि आपल्याला आपण शिकावें म्हणून मारल्याची गोष्ट तुम्हाला ठाऊक आहेच. तेच मी तुम्हाला वरचेवर मायामोहात गुंतवते. त्या मायेत आपण फसणार नाही याबद्दल सांगत आहे की परचैतन्यावरच सर्व काही सोपवण्यात शहाणपण आहे. आता मला कॉम्प्यूटर कैलक्युलेटर वर्गरे काही समजत नाही मूर्खपणा पण मला जर तुम्ही एखादे अवघड गणित घालून विचारले तर माझ्या तोडून ताबडतोब आकडा निघतो आणि ते बरोबर असते. ते कसे नसते. त्यामुळे अशा भ्रांतिमध्ये अडकल्याचे कळल्याशिवाय होते मला माहीत नाही पण ते बरोबरच असणार है मला ठाऊक असते. आता तुम्हीही तसे बना असे मी म्हणणार नाही पण तुम्ही सुज्ञता वापरी हा माझया साँगण्याचा हेतु आहे. त्याचा प्रत्येक वेळी समजून धेणे फार महत्त्वाचे आहे. मग देवीने दिलेल्या सर्व शक्ति उपयोग करत जा. माझे तुम्हाला एवढेच सांगणे आहे की तुमची आई मिळवण्यासाठी आपण कार्य करायला हवे? आपण करायचे असे जशी सर्व जगावर प्रेम करते, सर्व मानवजातीची काळजी बेते, ज्यांना आत्मसाक्षात्कार मिळालेला नाही त्यांचीही काळजी घेते तसे तुम्हीसुद्धा जास्तीत जास्त लोकांना सहजयोगात आणावची प्रयत्न करा. पण ते करतांना नवीन लोकांना तुमचे हे चक्र खराब आहे तुमच्यामध्ये भूत आहे यगरे भाषा अजिवात वापरू नका. मीसुद्धा तुम्हाला हेच सांगायचे आहे की तुम्ही परमचैतन्यावरच पूर्ण भरवसा तसे कधी बोलत नाही. कारण तुम्हीही एकेकाळी त्यांच्याबरोबर होता व आता तुम्हाला ज्ञान मिळाले आहे है लक्षात ठेवण्याचा समजूतदारपणा ठेवा; तुमच्या ज्ञानाचा उपयोग त्याला सुधारण्यासाठी करायचा असती. त्याला हिणवण्यासाठी नाही; त्याची चक्रे मुळेच ती खराब करुन घेता. या कल्पनांना अर्थ नाही. स्वतःला नीट सुधारतानाही त्याला त्याच्याबद्दल काही न सांगता व्हायब्रेशन्स बापरून ती ठीक करा. सहजयोगाच्या बयाच कार्यक्रमांमधे आपण अगदी रूढीबद्दल मोठा आव आणून कहाण्या सांगत करण्याचा प्रवत्न करती आणि लोक कंटाळून जातात व कार्य थांबते. लोकांबरोबर हा व्यवहार करताना तुम्ही तुमचे ज्ञान वाटले पाहिजे; ते स्वतःशीच टेऊन उपयोग नाही. पण हे करतांना महत्वाकांक्षा वाळगू नये. मोठेपणा मिळवण्याची भावना ठेऊ नये तर फक्त आपल्याजवळ असलेले ज्ञान दुसयांना देऊन त्यांना मदत करण्यासाठी करावे. असे केल्यास सहजयोग लवकर पसरेल आणि लोक प्रभावित होतील. कधी कधी ऐकणारा विद्वान असतो आणि आपल्याला खुप काही तुम्ही भविष्यकाळासाठी काहीतरी महान साध्य करण्याचा निश्चय माहौत आहे असे दाखवतो, अशावेळी नुसते हसा. कारण तुमचे ज्ञान है तुमचे जीवनच आहे. ग्रंथ वाचून किया डिग्प्रा मिळवून मिळालेले पढित ज्ञान नाही. इतर सर्व ज्ञान डोक्यामधे (मैंदू) असते पण शुद्ध ज्ञान हृदयात असते आणि डोक्यावर हृदयाचेच नियंत्रण असते आणि है नियंत्रण असे चालते की आपण पूर्णपणे परमचैतन्याच्या आधीन होऊन कार्य करतो. तुमचे हृदय स्वच्छ असले की तुमचे व्यक्तीमत्वही स्वच्छ व शुद्ध बनते. मग तुम्ही मनाकडून काही कार्य करत नाही. यासाठी तुमचे हृदय अगदी स्वच्छ तसेच विशाल असले ही हृदय स्वच्छ नसल्याचा प्रकार आहे. म्हणून हृदय जास्त जास्त उचड़ा. देवीचे वास्तव्य मध्य-हृदयात आहे. দ्हणजे ती पूर्णपणे लोक तुम्ही म्हणता, ती आपल्याला भ्रांतिमध्ये टाकते कारण आपण आपण खुप सतर्क राहिले पाहिजे. म्हणजे आपल्याला आपला कळाया म्हणून ती हा एक प्रकारचा खेळ खेळवते. मानवाची स्वाभाविक वृत्ति सरळ सांगितलेली गोष्ट समजून घेण्याची माणसाला शहाणपण येत नाही. परमचैतन्याने आपल्यासाठी इतके सारे कसून ठेवले आहे है काही नसून आपली भक्ति (शरणागति) गहन कशी होईल किडे लक्ष ; आणि तुम्ही आता त्याच मार्गावर आलेले असल्यामुळे द्यावचे तुम्हाला ते अवधड नाही आज कबेल्यातील शेवटची पुजा आहे. आणि स्हणून मला टेवत बला. हे अत्वंत महत्त्वाचे आहे. काही लोकाॉना नेहमी दुसन्यावर दोष टाकण्याची संवय असते; अमक्यामुळे माझी चक्रे खराब झाली म्हणायची संवय असते. खरे तर तुम्ही तुमच्या स्वतः पहा, तपास करा तरच तुम्हाला परिपुर्ण होता येईल. हे फार महत्त्वाचे आहे. लोकांना असेही वाटते की आला काहीतरी महान घटना घडण्याचा काळ आला आहे. सन २००० वगैरेबहल ते बोलत असतात. पण त्या साया मानवी कल्पना आहेत. पण मी इतरांनी केलेले भाकीत सांगत होते आणि ते म्हणजे कदाचित तुमच्या समजूतदारपणामुळे, तुमच्या ज्ञानामुळे. तुमच्या सुज्ञतेमुळे असे काहीतरी महान कार्य होईल की जगामध्ये सर्व गोष्टी सुरळीत होऊ लागतील. कारण ही Last Judgement ची वेळ आहे; आता तुमच्यावर खूपच मीठी जबाबदारी आहे आणि मला खात्री आहे की कराल तर तुम्हाला यश येईलच. परमेश्वराचे सर्वांना अनंत आशीर्वाद ০० २४ 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_10,11,12.pdf-page-26.txt चैतन्य लहरी ओक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर ९८ आदिशक्ती पूजा (सारांश) कबेला घ. पू. श्री माताजी निर्मला देवींचे भाषण ६ जून ९३ तुम्ही सर्वजण आज माझी आदिशवती रुपात प्रवमब पूजा करणार आहात, नेहमी तुम्ही माझी पूजा इतर काणत्या ना कोणलत्या स्वरूपात करता अथवा माझ्यातील शक्तीच्या एवाद्या रुपाची] पूजा करता. आता तुम्हाला घेतले पाहिजे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आदिश्शक्ति" ही श्री सदाशिवाची शुद्ध इच्छा आहे. परंतु परमेश्वरांची शुद्ध इच्छा काय आहे जर तुम्ही तुमच्या इंच्छांकडे पाहिले तर असे दिसते की त्या सर्व इच्छा. ईश्वरी प्रेमातून सर्वाकारत वाटणार्या प्रेमातृन नव्हे तर भौतिक प्रेमातून समन्वय/एकरुपता नसते. तसेच त्यांच्या विचारात साम्य नसते व अथवा सत्तेच्या प्रेमातून उगम पावलेल्या असतात. तुमच्या ह्या इच्छमध्ये प्रेम असते पण हे प्रेम ऐहिक स्वरुपाचे असते. त्यासाठी तुम्ही तुमच्या आयुष्याचा बराचसा बेळ खर्ची घालता, एवढे करूनही तुम्हाला समाधान मिळत नाही कारण त्या इच्छा शुद्ध प्रेमातून आलेल्या नसतात, तर त्या तुम्हाला तात्पुरत्या मोहातून आलेल्या असतात आणि न्हणुन शेवटी केटाळून तुम्ही त्या ईच्छा साइन देता व दुस्या इच्छांच्या मागे लागता, है असेच सारखे चालू राहते कारण त्या शुद्ध इच्छा नसतात. आदिशक्ती ही परमेश्वराच्या शुद्ध प्रेमाची प्रत्यक्ष मूर्ती आहे. परमेश्वर त्याच्या प्रेमात काय करू इच्छितो ? तर मानव निर्मिती. असा मानव जो खूपच आज्ञाधारक असेल, पूजनीया उदात असेल जसा कोणी एक देवदूतच. परमेश्वराची "अंडाम आणि इक" यांची निर्मिती ह्याच एका प्रेमळ इच्छेतून झाली होती. देवदूतांना स्वातंत्रय नसते, त्यांना तसेच निर्माण केलेले असते. ते नेहमी बद्ध असतात व ते तसे का असतात है त्यांना माहित नसते. पशू नावरेही किल्येक गोष्टी करतात पण त्यांना ते है का करतात है माहित नसते, ते त्या गोष्टी नुसंतेच करत राहतात. कारण निसर्गनिवमानी बद्ध असतात. ते सर्व परमेश्वरी शक्तिशी बांधील असतात. श्री शिवांना "पशुपती" असेही दूसरे नाव आहे कारण सर्व पशूवर त्यांची सता आहे. सर्व पशुनाही इच्छा असतात, त्या चांगल्या का बाईट ह्याचा ते विचार करते नाहीत अयवा त्यावहल पस्तावतडी नाहीत कारण त्यांना अहंकाराचा लबलेशही नसतो. कर्मांचे कर्तव्य नसल्याने अहंकाराला स्थान नसते ते निसर्गनियमांशी बांधील असतात. ह्ावेळी आदिशक्तीचे अवतरण होते जी परमेश्वरी प्रेमाची स्त्रीकडे (इव्हकडे) आली व तिने तिला सांगितले. हे "होली घोस्ट" प्रत्यक्ष मूर्ती आहे. तेव्हा पित्याचा (श्री शिवांचा) तुम्ही विचार केलात तर तुम्हाला त्याच्याजवळ कारय शिल्लक राहिले आहे असा प्रश्न पडेल, कारण त्याने आदिशक्ती ह्या एकाच अवतराणासाठी आपले सर्वच्या सर्व प्रेम खर्ची घातले आहे. तो फवल पहात आहे य कसलाच विचार करते नाही. तो आपली इच्छा व प्रेम ह्याचा खेक पहात आहे. आपली इच्छा व प्रेम कशाप्रकारे कार्यरत होत आहे हेच तो पहात आहे, तो जेव्हा चुकीच्या गोष्टीबद्दल पटवून देतात. काही बेळा खुपच अनिष्टसुद्धा तिच्या (आदिशक्तीच्या) लीला पहात असतो. त्यावेळी तो फार सावधं असती. त्यांना टाऊक आहे की आपण जें व्यक्तिमत्त्व बनवले आहे ते प्रेम व दयाळूपणाने ओतप्रोत्त आहे व है गुण असे आहेत की जे उच्च दर्जचि असल्याने त्यांना कोणी त्यांच्या प्रेमाच्या अथवा दयाळुपणाच्या विरोधात आलेले, किंवा त्याचा दर्जा कमी लेखण्याचा प्रयत्न केलेला बालत नाहीत. हयासाठी ते फारच जागरूक व डेळ्यात तेल घालून लक्ष टेवतात आता हया प्रेमाच्या इच्छित व्यक्तित्वाला अहंकार दिला, आणि त्या अहंकाराला त्याला वाटेल तसे वागायला दिले. त्यामुळे ते व्यक्तिल खुपचे स्वावलंबी/स्वतंत्र व्यक्तिमत्त्व बनून त्याला काय आवडेल ते. ते करायला मुक्त झाले. आपण आपल्या ऐहिक जीवनात विचारच करु शकत नाही की पती-पत्नि हे त्यांना हवे ते करु शक्तात कारण त्यांच्यात आदिशक्ती' ही काय आहे हे स्पष्टपूण समजून त्यांव्यात एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाणही नसने, पण है चंद्र आणि चंदप्रकाश, सूर्य आणि सूर्यप्रकाश ह्यासारखेच आहे. ही एकरूपता अशी आहे की जो कोणी एक (दोघांपकी) काही करेल ार ते न्यातव आनेद घेतात. अशा या सुंदर-विसंवादाच्या क्षणी आदिशक्तान त्यांचा (श्री शिवांचा) उद्देशच बदलण्याचे टरक्ले. आदिशक्ती तिच्या "संकल्प विकल्प करोती" त्या गुणाबद्दल सर्वांना वांगलीच माहित आहे. जर तुम्ही एखादी गोष्ट खुप ठरवून करायचे टरविलेत तर ती त्यावे निराळेच करन ठेवते. जसे आज़धी ११ वाजता होणार पूजा, ज्यावळी "अॅडॉम व इंव्ह" निर्मिती केली त्या वेळी तिने विवार केला की है इतर प्राणीमात्राप्रमाणेच किंवा देवद्ताप्रमाणे असून काव उपयोग ? त्यांना ते काय करताहेत, कशासाठी करत आहेत है कळले पाहिजे, त्यांना ज्ञान मिळविण्यासाठी स्वातंत्र्य असले पाहिजे. इतर जनावरप्रमाणे फक्त निसर्ग नियमांशी द्याची बांधीलकी असणे बरे नव्हे आदिशक्तीने आफ्ल्या स्वतंत्र अधिकारात जो सर्वांना मान्य होता अशा अधिकारात "अंडम व इव्ह" यांना सर्पिणीच्या रुपात येऊन ज्ञानाचे फळ चाखण्यास/खाण्याचा सल्ला दिला, तुम्हीं है नॉन-सहज योग्याला सांगू शकत नाही, कारण व्यांना है ऐकन आश्चर्याचा धक्काच बसेल. स्त्रिया बन्याचशा गोष्टी न्वथकर अंगीकारतात /स्विकारतात, म्हणून सर्पिणीने ही गोष्ट प्रथम स्त्रीला सांगितली, पुरुषाला नाही. स्विकारेल, एखादी मुखंपणाची गोष्टहो स्विकारेल पण स्त्री तशी नाही. पुरुष प्रत्येक गोष्टीची चर्चा करेल ल्यावर वाद घालत वसेल म्हणून ती पडाँम एखाद्या यंत्रासारखे [असण व पुरुष भूताला खरोखरीचे स्त्रीरुप आणि म्हणून ते स्त्रीयांच्या जवळचे यादते. हे "होली घोस्ट" सर्पिणीच्या रूपाने आले व त्याने "इव्हला" ज्ञानाचे फळ खाण्यास सांगितले. आता आपल्या पतीला है जवाबदारी स्त्रीची होती. ही जबाबदारी त्या पार पाडू शकतात. कारण त्यांना ते कसे करायचे हे चांगले माहित असते. काही बेळा स्त्रीया पटवृन सांगण्याची पटवून देतात, जसे "मॅकबेधला" त्यांच्या बायकोने चुकीच्या मार्गाबद्दल पटवून दिले, हे तुम्हाला माहीतव आहे. बन्याच टिकाणी आपण स्त्रीयांनी त्यांच्या पतीला चुकीचे मार्गटर्शन केलेले पाहिले आहे. जर पुरुषाला योग्य पत्नी मिळाती नर त्याला अयोग्य सल्ला योग्य सल्ला अथवा बंधमुक्त करु शकते. अॅडॅमचा त्वाच्या पलीवर विश्वास होता. आण २५ 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_10,11,12.pdf-page-27.txt चैतन्य लहरी ऑँक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर ९८ म्हणून त्याने तिच्यावर विश्वास ठेवला व परमेश्वराच्चा स्त्री रुपातील होला थोस्टव्या सांगण्याप्रमाणे ते ज्ञानाचे फळ त्या दोघांनों खाले, ज्यांना खिस्तांबद्ल, महमदसाहेबांबद्दल तसेच नानकसाहेबांबद्ूल थोडी माहिती असेल त्याच्या है लक्षात येणार नाही. त्यांना है समजणारसुद्धा नाही. त्यांनी जर हे लोकांना सांगितले तर लोक ्हणतील, वा! वा! आम्ही तर असे काटे ऐकले नाही, व त्यांचे न्हणणे ते समजून घेणार नाहीत. त्याकाळी अवधान कशा प्रकारचे आहे, स्विकार करणयाचा मार्गा कसा आहे है पहात व धर्माबद्दल व उत्थानाबद्दल बोलत. परंतु भारतात फार पूर्वीपासून कुड़लनी बहल योलत, की कुंडलनी ही आदिशक्ती आहे व ती आपल्यात प्रतिबिंधीत झाली आहे. तुम्हाला आताच वाचून दाखांचले की मी त्या सर्वांच्यात आहे. आता लक्षात ध्या आदिशक्ती ही प्रेमाची शक्ती आहे. ती शुद्ध प्रेम आणि दयेचीही शक्ती आहे. तिच्या हृंदयात दुसरं काहीही नाही तर फक्त शुद्ध प्रेम आहे, ते प्रेम खुप बलवान/ शक्तिशाली आहे व है तिने धरणीमातेता दिले आहे. हे प्रेम निला दिले असल्यामुळेच आपण कसेही वागलो, आपण कितीही पाएं केली तरी धरणीमाता आपल्या सर्वांसाठी कितीतरी चांगल्या सुरेख गोष्टी तिव्या प्रेमातून आपल्याला बहाल करते. आकाशातील चाँदण्यात सांद्यावान अशी आकाशगंगा है तिच्या शुद्ध प्रेमाचेच प्रकटीकरण आहे. हे सर्व तुमही शास्त्रीय दृष्टीकोनालून पाहिले शास्त्राला प्रेम नसते लोक योगाबद्दल बोलतात पण त्यात प्रेम भावना नसते. ते प्रेम व करुणे/ दयेबद्दल काही बोलत नाहीत. ज्याचे टाई प्रेम-दया करुणा नाही अशा मानवाजवळ दैवी शक्ती असूच शकत नाही. या देवी प्रेमात सर्व काही सामावलेले आहे. ह्या जगातील निर्माण झालेली प्रत्येक गोष्ट, जगच्या जग हे सर्व दवी आईच्या प्रेमातूनच झालेले सुक्ष्म चटकन लक्षात न बेण्याजोगे असल्याने एखादे वेळेस ते तुम्हाला समजणारही नाही. मला माहित आहे की तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता एवढेच नव्हे तर तुमचे माझ्यावर प्रचंड प्रेम आहे. मला ज्या वेली तुमच्याकडून कार्यवशन्स येतात त्यावेळी समुद्रातून काटावर चेणार्या लहान लाटप्रमाणे असतात येवडेच नव्हे तर ल्या लाटाप्रमाण काटावरून परत जाताना काठावर लहान लहान चमकणारे धंबही दिसतात. ह्यासारखेच माझ्या हृदयांतही मला तुमच्या प्रेमाचा पड़साद जाणवती पण स्या अनमवाचे वर्णन मी करु शकते नाही प्रण है सर्व होत अरताना माझ्या डाळ्यांत अश्रु उभे राहतात. कारण ही करुणा आहे, ही कोरडी नसून ओली आहे. (Sandra Karunal वडीलांची करुणा ही कौरडी असते, ते सांगतात है कर, न करशील नर गोळी घालीन. पण हैच आई असे सांगेल की त्याला काही दुःख होणार नाही. तिची अनुकंपाही आर्द् (प्रेमाने ओधंबलेली) असते त्यामुळे ती कोणाला सुधारणा करण्याबद्दल जरो सांगायचे असले तरी प्रेमाने प्रेमाच्या ओलाव्याने सांगेल वडिलासारख्या कोरड्या (Dry) भाषेत नव्हे कारण तिचे हृदय देवी प्रेमाने विस्तारीत झालेले असते. एवढेच नके तर शरिराचा प्रत्येक भाग (अंग-प्रत्येग) हेसुद्धा देवो प्रेमानेच घडावलेले असते. व्हायक्रेशन्स् हे दुसरे तसरे काहीही नसून देवी प्रेमाचाच आविष्कार आहे. मी पूर्वी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या (आदिरशक्तिीच्या) शक्तीचे अवेतरण होणार. ती बेळ आता आली आहे, परंतु ती वेळ निश्चित नाहीं कारण ती वेळ सहज आहे. नक्की वेळ कोणल्या बाबतीत सांगता येते तर ही आगगाडी कंव्हा सुटेल व केका कोटे पीहोचेल, तसेच एसदे बंत्र एखादी वस्तु किती वेळात निर्माण करु शकेल परतु जागृत जिवत गोष्टी ह्या उत्फृर्त असतात. त्या सहज असतात त्यामुळे त्याच्यावद्दल बेळ सांगता बेत नाही, तसेच स्वातंत्र्याच्या पद्धतीचे आहे. तुम्हाला ज्रातीत जास्त स्वातंत्र्य आहे शकणार नाही, की कोणत्या बेळी लोक है सहज ने समजू शकणारे देवी प्रेमाचे ज्ञान मिळविण्यासाठी मेटतील कोरडे,भावनाशुन्य असू शकते. भारतात असे काही भयंकर लोक होते जे खूप वाचने करते, मंत्र पटण करते, जपज्ा् करते. त्यामुळे ते इतके कोरडे भावनाशून्य होत व नुसते कोणाकडे पाहिले तर त्यांच्या नजरेच्या शक्तीने ते समोरच्याची राख/भस्म कन टाकत. मला म्हणायच की तुम्ही एवढी तपच्ा केलीत या पृथ्वीवर जन्म घेतलात तो काय दुसं्याचे भस्म करण्यासाठीच? परण त्यांना त्याच गोध्टीमुळे स्वत: वे मोटेपण बाटत असे त्यांच्या हृदयात परोपकारी बुद्धिची कल्पनाच नव्हती. या परमेश्वरी प्रेमाचे पहिले कार्य म्हणजे कल्याणकारी बुद्धिध तुमच्या हृदयात बाणवण कल्याण हा शब्द एक गरसमज असणारा ब्द आहे. कल्याण न्हणजे जे तुमच्या आल्याला चांगल आहे ते, तुस्हाला माहितच आहे की आत्मा है परमेश्वरांचेचे प्रतिविंध आहे व ते तुमच्यात जेवहा त्यावे सादव झळाळून येते त्यावेळी तुम्ही देणारे दाते होता ब तुम्ही कोणाकडून काही घेणारे रहात नाही. आता उत्थान केव्हा होणार है आधीच ठरलेले आहे. मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला स्वातंत्र्य आहे. लोक मायेफिकप्रमाणे सर्व गोष्टो करीत आहेत. तुम्ही जर पाहिले तर हयावेळे आधी काही लोक आपली शवित दाखविण्यासाठी काहींनी भारतीवर आक्रमण केले. तेथली भूमी बळकावली, काही चीनमच्ये गेले काही आफ्रिकेत गैले. अमेरिकेत तर अमेरिकेतच जाऊन ती भूमी बळकावून बसले. ती वेळ अशी होती की सर्व जण आपले स्वातंत्र सत्ता मिळविण्यासाठी वापरत होते. ती बेळ आदिशक्तीने अवतरण घेण्याची नव्हती. त्यावेळी लोक सत्तालोलप मिळवण्याच्याच मागे होते. त्या काळी ोकोना तावडीतून सुटून स्वातंत्रय मिळविण्यासाठी झगडावे लागत होते. हळुहळु, ल्यात बदल होते गेला. आश्वर्य म्हणजे हा बदल मी स्वतः बघितला आहे. हा बदल कसा कार्यान्वित झाला ? तर मी स्वतःच भारताच्या स्वात्तंत्र्य संग्रामात भाग घेतला. है फार महत्त्वाचे आहे. साम्राज्यवाद्यापासून स्वातंत्र्य मिळविण्याची चळवळ प्रधम भारतान सुरु होऊन ती इतर देशात पसरली. लोक स्वातंत्र्याबद्दल विचार करु लागले. त्यांच्या है लक्षात आले की वसाहतवादावा काही उपयोग नाही तर आपली पहिलीव स्थिती योग्य होती. है जे सर्व घडले ते माझ्या स्वतःव्या आयुष्यकाळात धडले. स्वातंत्र्य चळवळीस ज्यांनी सुरुवात केली त्यांना प्राण गमवावे लागले. ह्या चळवळीत खुप लोकांना हौताल्य प्राप्त झाले. भारतालील भगतसिंगाप्रमाणेच इतर देशातही क्रांतीवरी आहेत. सर्व क्रांतीकारकांना वाईट वागणूक देऊन ठार करण्यात आले. प्रश्न स्वातंत्र्याचा नव्हता परंतु त्यासाठी बलिदानाचा होता त्यांना आता असे वाटते की आपण जे काव केले तो मूर्खपणा होता, कारण है खरे स्वातंत्र्य नव्हे. त्याचा त्यांना पश्चाताप होऊन त्याची डावी थिशुद्धी विधडली. आपण काही चुकीचे केले आहे असे वाटून ते स्वतःला दोरषी समजू लागले. . न्हणून कोणी है केव्हा घडेल हैं सांगू ज्ञान हे सुद्धा खुप हाडाचे सापळेच होत. त्यांनी जर शुद्ध आहे. आदिशक्तीचे प्रेम हे इतके होते. ते सत्ता आणि प्रदेश साम्राज्यवादांच्या हकुतु २६ 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_10,11,12.pdf-page-28.txt चितन्य लहरी ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर ९८ मुलं- चायका याना सोइन सन्यासी होत आहेत. कारणे है सन्चासी लोक रुक्ष असल्याने ते लोकांना चकीचा मार्ग दाखावत आहेत. माझ्या असे अनेक बाबा निर्माण झाले आहेत, यामुळे लोक आपने संसार, अशी परिस्थिती असतानाच जाती संस्था, गुलामी वांशीक उच्च निचता, हयाही सारख्या समस्या होत्या. ह्या सर्व मु्खपणाच्या गोष्टी त्यांनी आफल्या स्वतंत्रतेतून निर्माण केल्या होत्या, पण हे सर्व अवास्तव व असल्य आहे. आता जर मला एखादी गोध्ट पटवाक्याची असेल तर मी पहिल्यांदा लक्षात आले कि मनुष्याला प्रेम मिळाले नाही तर त्याला प्रेम तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगन राहिले की हा गालीचा नाही! हो गालीचा नाही !! हा गालीचा नाही!! दसरे काही तरी आहे तर तुमचा बुद्धीभंश होऊन, संमोहन केल्यासारखे तुम्हास ते पटेल, अशाच प्रकारे पूर्वाच्या असते. मला असे न्हणायचे आहे कि आपल्याला त्यांच्याशी असलेल्या लाकांकडून झाले असल्यामुळे सर्वांनी जाती-जातीला उच्च-नीचता. चांशिकवाट, गुलामी, स्त्रियांन वाईट वागणूक देणी हय गोष्टी समाजात मढ झाल्या. त्यांना काय चांगले काय वाईट है निवडण्याचा अधिकार दिल्यापुळे हे सर्व निर्माण झाले. त्यांच्या दृष्टीने हे सर्व बरोबरच होते महणून ल्यांनी ते केले. अशा परिस्थितीत दैवी करुणा व प्रेम है बाया गेले असते कारण समाजाची बीद्धिक व मानासक तथारी नव्हती. तुम्ही आहे बगैरे काहीही भेदभाव नसतो व ते नातेसंबध आहेत या भादनेने है सर्व आंधळेपणाने व अज्ञानाने करत आहात है तुमच्यासाठी अजिवात योग्य नाही है तुम्ही त्यांना सांगू शकला नसतात. हांने तुम्हाला मोठेपण मिळणार नाही, हा अधमपणा नीचपणा आहे अनेक संत झाले, त्यांनी कुलिनता, क्षमाशिलता, एकी व एकात्मता ह्यावर भर दिला तसेच अनेक द्रष्टे होऊन गेले व त्यांनीही तेच सांगितले परंतु समाजाने न्याचे मानले नाही. मुला बाटते की नंतर हळू हळू संतांच्या शिकवणीचा परिणाम समाजावर दिसू लागला त्यांनी निर्माण केलेल्या तथाकथित धर्माचरोबरच अनेक समस्या निर्माण झाल्या. घर्माची घसरण होऊन त्यांची निरनिरळी डबकी निर्माण झाली, एकीकडे मुस्लिम एकीकडे खिश्चन, एकीकडे हिंदू वगैरे वरगैरे. हैया इबक्यांना जोडून सर्वांची एकत्रित जीवनरसरिता बनविण्याची आवश्यकता होती. एक मानव दुस्या मानवापेक्षा उच्च दर्जाचा आहे असे मानणे है अज्ञान असून मुर्खपणाचे आहे. तुम्ही फारतर असे न्हण शंकता की तो एका पातळीवर आहे. दूसरा त्याहीपेक्षा उच्च पातलीवर आहेत. परंतु सामान्यपणे तुम्ही कोणाला तो बाईट आहे असे म्हणणे बरोबर नाही तसेच एखाद्या समजाचा विक्कार करु शकत नाही. एखाद्या समाजातील एका व्यक्तिबद्दल तुम्ही मत प्रदर्शित करु शकता. अज्ञान इतके गाढ होते कि ते सामुहीक अज्ञान बनले. ते सर्व एकत्रित होऊन म्हणू लागले की आमचा हा धर्म सबोत्तम आहे व आम्हो जे काही आहीत ते सर्व ह्यामुळेच. दुसरे लोक स्हणू लागले की है लोक तर एकदम खालच्या पातळीचे आहेत व आम्हीच सर्वोत्तम आहे. अशाप्रकारे धर्माच्या व देवाच्या नावाखाली या मूर्खपणाच्या गोष्टी सुरु झाल्या. आता आदिशक्ती सर्व शक्तिनीशी योग्यायोग्य का्य याची शिकवण देण्यासाठी हे चुक आहे है सांगितल्वावर सुद्धा त्या मुलांवर का नियंत्रण टेबता आले आली आहे. पहिल्याग्रयम तीच्या असे लक्षात आले की याची शिकवण देण्यासाठी आली आहे. पहिल्या प्रथम तिच्या असे लक्षात आले की प्त्येकाला कुटुब म्हणजे काय है समजले पाहिजे. लहान मूल कुटुबात वाढत असते. जर त्यांच्याकई आई अगर वाडिनांचे योग्य प्रकार लक्ष नसेल तर ते विघडते. तसेच जर आईवडलानी खूप लाड केले तरीही ते बिघडू शकते. म्हणून लहान मुलांकडे दुर्लक्ष अथवा [जास्त लाड केल्याने ते बिघडले तर त्याला खरे प्रेम काय आहे है समजत नाही. तुमचे तुमच्या मुलाकडे सतत लक्ष असले तर ते अतिलाड नसून मुलांच्या भल्यासाठीच असते, आणि तुही नेहमोच हित पाहता, स्हणून मेलो वाटते की कौट्बिक जीवन असणे आजच्या काळात सुद्धा धर्माच्या नावाखाली साघी, सन्यासी, बर्मगुरु व काय आहे हे कळणार नाही आणि जर है प्रेम सामूहिक असले तर ने जा्त परिणामकारक होते. भारतात कुटुंबातील लोकोंचे एकमेकावर प्रेम नाल्यासवधी काहीही माहिती नसताना सुद्धा आपण त्यांना भाऊ बहिण किंवा वडील या ना्याने प्रेम करती, कारण भारतीत एकत्र कुटुंबच्यवस्था आहे. एकत्र कुटुब व्यवस्था म्हणजे सामूहिक व्यवस्था, त्या व्यवस्थेत कोण भाऊ (सखखा) आहे, कोण सावत्र भाऊ आहे, कोण चुलत भाऊ एकत्र रहात असताते. पण ही एकत्र कुटुंब व्यवस्थाही आर्थिक किंवा इतर कारणोंमुळे मोडकळीस आली. आता ज्या बेळी लोकांना कौटटंबिक प्रेमाचे महत्त्व कळायला पाहिजे अशी कटीण वेळ आली असतानाच प्रत्येक देशात जास्त क्वन पाश्चिमात्य देशात कुटुंब व्यवस्था मोडकळीस आली कारणे तेथील स्त्री-पुरुषास कीटुबिक सुख है काय आहे हे माहितच नाही. त्यांचा कटुंब व्यवस्थेवर चिश्वास नसल्याने बिचारी मुले अस्थिर व हिकमती (लबाइ) होतात. त्याचा पायाचे अरिथर असता स्याचे टीक तडेने पालन व सांभाळ होत नाही आणि ह्यामुळेच एक बेजबाबंदार व हिंसक तसेच पछाडलेली पिटी निर्माण होते ही पिढी एक प्रकारचे युद्ध पिसासूच असतात. त्याना सारखे लढावेसे बाटते. काही वेळा तर मुले झाडाशीसुद्धा युद्ध भांडताना आढळतात. त्यंना मी विचारले म्हणतात भांडण्यातच फार मजा आह ताने तुम्हा का भांडता तर ते त्यंना ते का भांडतात ह्याचे कारण माहित नसते कशातही प्रेम नसते, . ू सर्व गोष्टरीत तिरस्कार असती, तुम्हाला माहीत आहे. मला का आवझत नाही. ते त्यांच्या वैफलयातून समोरील काणतीही गोष्ट नष्ट करण्याचा प्रवत्न करतात. तेवहापासून एक नविन प्रवाह सुरु झाला, युद्ध झाली, आपिल्याकड मुल्यतत्व असून सुन्दधा समाज व आपली मुले बाळे मारली गेली. त्यामुळे लोकांमध्ये बळी तो कान पिळी है तत्त्व जास्त पट लागले, आणि म्हणून जो कोणी दुसर्यावर हुकुमन गाजवेल तोच श्रेष्ट, त्या मुले साम्राज्यवादी सरकारे संपली व वैयाक्तिक दृष्ट्या हुकुमत गाजवीणे चालू झाले. ह्या पद्धतीमुळे अहंकार याढू लागला, मुलाना सुद्धा असे शिक्षण द्यावला सुरुवाते केली की मुले सुद्धा फार उद्धट य कृत्रीम वागू लागली, नाही है समजणे कठीण जाहे. लोक जर ध्यान करत नसतील तर ती संसारिक गोष्ट म्हणावी लागेल. तुम्ही जर ्यान करत नसाल तर माझ्याशी तुमचा काहीही संबंध नाही, तुमचे माझे काहीही नातं नाही आणि माझ्यावर तुमचा अविकारही नाही, आणि है असे का झाले आणि है तसे का झाले असे प्रश्न विचारण्याचे कारणही नाही. मी तुम्हाला नेहमी व्यान करा असे सांगत असते तरी तुम्ही ध्यान कले नाही तर मला तुमच्याशी कर्तव्य नाही. तुमचा जर माझ्याशी संबंध नसेल (Conncction ) तर तुम्ही इनर लाकांसारखेच असाल, जरी तुम्ही सहजयोगी असाल, तुम्हाला तुमच्या लिइरकइून फार मोठे सहजयोगी असल्याची पदवी मिळाली असेल तरोही तुम्ही जर सकाळी अथवा संध्याकाळी ध्यानबारणा करत नसाल हे आवश्वक आहे हे सिद्ध होते. बा। 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_10,11,12.pdf-page-29.txt चैतन्य लहरी ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर ९८ तर तुम्ही माताजींच्या कृपा छनाखाली असणार नाही, कारण हा संबंध कामाला जायचे आहे म्हणून मी ध्यान केले नाही. या सबबी कोणासही फक्त ध्यान आणि व्यानातूनच निर्माण होती. मला असे वरेच जण माहौत आहेत की जे व्यानधारणा करीत नाहीत व त्यामुळे ल्यांना व ांच्या मुलाबाळांना व कुटुंबाला त्रास होतो मग ते माझ्याकडे येऊन नाही. तुम्हाला है सर्व मिळावे म्हणूनच हे सर्व धडले आहे काही काही सांगतात पण मला ते लोक ध्यानधारणा करीत नसल्वाचे स्पष्ट टिसते, आणि स्हणून त्याचा व मझा संबंध नाही म्हणून त्यांना मला काहि प्रश्न विचारावयाचा अधिकारही नाही. अर्थाति सुरूवातीला ध्यान लागायला वेळ लागतो पण एकदा का ते समजले की माझ्या सहवासाचा आनंद घेता येती. माझ्याशी तुम्ही एकुप होता तसेच माझ्याशी तुमचा संपर्क राहती आणि मग मला पत्र वरगरे लिहिण्याची ठेऊन) कारण ते फार आनंददायी असते. तुमही फक्त आनंदाच्या गरज तुम्हाला गरज पड़त नाही. फक्त ध्यान करण्याची आवश्यकता आहे. तुमची आध्यात्मिक प्रगती ध्यानामुळेच होते. तुम्ही उत्च स्थितीला पोहोचता. हे जेव्हा डोत तेव्हा तुम्ही सहजयोगात परिपक्व होता. त्यावेळी तुम्ही माझ्याशी पूर्णपणे एकरुप झाल्यामुळे ध्यान करणे सोडावेसे वाटत नाही. याचा अर्थ ३/४ तास व्यान करणे असे नव्हे, तर तुम्ही किती उत्कटतेने माझ्यात एकरुप असता (ध्यानामध्ये) त्यावर ते अवलंवन आहे. तुम्ही किती वेळ ध्यान केले वाला महत्त्व नाही. जर तुम्ही असे ध्यान करत असाल तर तुम्ही व तुमच्या मुलांची जबाबदारी माझ्यावर आहे. तसेच तुमचे उत्थान. तुमचे संरक्षण व तुमचे निगेटिव्हीटीपासून रक्षण करण्यास मी जबावदार आहे. तुम्ही जर ध्यान केले नाही तर एखाद्या वडनांप्रमाणे मी काही तुम्हाला शिक्षा करणार नाही. बळजबरी करणार नाही, पण ध्यान न करण्यामुळे तुमचे माझे आंतरिक नाते न राहण्याने तुम्ही तुमचे कल्याण साधू शकणार नाही. मी तुम्हाला रोज ध्यान करा असे सांगत असते पण लोकांनা त्याचे महत्त्व समजत नाही व लोक मला आश्ही ध्यान करत नाही असे सांगतात "का"? तर ते याहिजे. कार्यक्रमाला गाणी/भजन ्हणा इतर सर्व गोष्टी टरल्याप्रमाणे असे सांगतात की आमह आत्मसाक्षात्कारि आहोत आम्हाला ध्यानाची कार्यक्रम करा आणि नंतर ध्यान करा. मी एखादी गोष्ट एवडचा काय गरज? है साधन परिपूर्ण आहे पण जर त्याचे मेनशी कनेक्शन नसेल तर ते चालणार नाही (असून काय उपयोग) ध्यानामव्ये तुम्हाला परमेश्वरी प्रेमाचा आणि परमेश्वरी प्रेमाच्या बर्षावाचा अनुभव येतो व्यान करणार्या माणसाच्या बाबतीत सर्व चित्र पालटते तो आतून खुपच तृप्त असता, त्याचे आयुष्य सगळ्यापेक्षा वेगळे असते, त्याची वृत्ती ही फारच निराळी असते. तुमच्या म्हणण्याप्रमाणे उत्थानाच्या हया पहिल्या दिवशी तुम्ही माझी आज पूजा करीत आहात. आता तुम्हाला आत्मसाक्षात्कार मिळाला आहे. तो तुमच्या खूपच उपयोगाचा आहे. तो तुम्हाला आशिर्वाद आहे. तरी ऐकवायची गरज नाही कारण ध्यान करणे है तुम्ही मधील गोष्ट आहे. भ्यानामुळे तुमचाचे फायदा आहे दुसन्या काणाच व तुम्ही स्वतः बा आपण काय मिळवले आहे है प्रत्येकला माहित हवे. तुमही आतून तसेच इतर संबंधान ठराविक उंची गाायला हवी तुम्ही है जमत नाही असे र्हणू नये. तर तुम्ही कोणीही असा परंतु तुम्ही उत्तम सहजयोगी होऊन ध्यानाचे बावतीत नम्र असावयास हवे. मी तुमच्याशी बोलत असताना देखील ह्या ध्यानाच्या अवस्थेतच बोलते (सहस्त्रारात चित्त सागरात उड़ी घ्या. प्रधम है जरा अवघड आई. पेण हळु हळ तुमच्या है लक्षात येईल की तुमही हा संबंध प्रस्थापित केला आहे. हचाच प्रमाणे आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे मी काही लोक आपल्यातच हरवून गेलेले पाहिले आहेत आणि है अगदी साधारणपणे घडत असते. तो लोक स्वतः एकटेच व्यक्तिशः ध्यान करतात, रखुय ध्यान करतान खरं आहे वरोबर आहे की ते बैयक्तित ध्यान करतात. ते बसतात ध्यान करतात. पूजा करतात, परंतु सामुहिकतेत वेऊन ्यान करत नाहीत. तरी प्रत्येकानी हा ही एक मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे की तुम्ही सामूहिक ध्यान अवस्थेत असले पाहिजे, कारण तुम्हा सर्वाच्या सामूहिकतेत माई अस्तित्व आहे. तुम्ही ज्या वेळी सामूहिक व्यान करता नेव्हा तुम्ही माझया अगदी जवळ असता, जसे तुमचा काही कार्यक्रम असी अधवा इतर काही, म्हणून जरी तरी थोड़ा वेळ का होईना पण तुम्ही सामूहिक ध्यान केलेच पाहिजे प्रत्येक कार्यक्रमाला (सामूहिक) ध्यानाला प्राधान्य/अग्रहक्क दिलाच तुमचा काही कार्यक्रम असो अथवा काही इनर असले आग्रहाने सांगले आहे तर त्यात काही सत्य आहे हे तुम्ही जाणले पाहिजे तसचे त्यांत काहीतरी आधारभुत सत्य असणार हेही लक्षात घ्यावयास हवे हे जरी तुम्हाला आता आपण आदिशक्तिची पूजा करणार आहोत. पण मला आदिशक्तिच्या पूजेवद्ल काही माहित नाही कारण आदिशक्तीची प्रार्थना वरीरे पूर्वचे काही नाही, कारण पूर्वी भवतीची पूजा व प्राथन पर्यंत होते पण त्यापुढे ते गेले नाहीत. तरी तुम्ही कशाप्रकारे पूजा करणार है मला माहित नाही. तेव्हा आपण काही प्रवल्न करून बघू! प्रण मला वाटते ध्यान केल्याने बरेच काही मिळविता येते, महणून खरोखर आपण ध्यान करावे हेच बरे. आपण सर्व जण पाच मिनिटे ध्यान करू, तुम्ही सर्वजणं आता डोळे मिटून बसा (श्री माताज़ी पूजेला आलेल्या सर्वांची कुंडलिनी जागृत करतात) एकादश रुद्र जागृत होतात आणि जे काही निगटिक्ह आहे त्याचा विनाश करतात. आता आज्ञान ही सर्वात मोठी निगेटिव्हिटी आहे. भला खात्री आहे की सर्व लोकांची अज्ञानाची निगेटिव्हिटीचा एकादश रुद्र नाश करतीन. परमेश्वराचे तुम्हाला अनंत आशिर्वाद एहिक वाटत असले तरी ते फार महत्त्वाचे आहे तुम्हाला तो जतन कसा करायचा व कसा बाढवाचयाची, व त्यांत आनंद कसा घ्यायचा है तुम्हाला माहित हवे. हया त्या गोष्टीमुळे तुम्ही संतुष्ट राहता कामा नये तर तुम्ही देवी शक्तिशी एकरुप व्हावयास हवे तुम्हाला एकरुपता फक्त ध्यान केले तरच शक्य आहे. ध्यान करणे ही सोपी गोष्ट आहे. काही लोक म्हणतात आम्हाला वेळ मिळत नाही. एकतर आम्ही सारा वेळ कशाचा तरी विचार करीत असतो किवा घयाळाकडे बधून कामे करीत असती सुरुवातीला तुम्हाला काही अडवणी येतील, मी नाही म्हणत नाही. हळुहळु तुम्ही टीक व्हाल, त्यावर प्रभुत्व मिळवाल हिणकस गोष्ट तुम्हाला आवडणार नाही. तुम्ही तन, मन व धनाचा विचार न करता थद्धेने ध्यान करायला पाहिजे. ध्यान न करण्यासाठी रात्री मी उशिरा आल्यामळे मी ध्यान केले नाही, किंबा सकाळी लौकर तुम्हाला इतके चांगले समजेल की इतर काहो २८) 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_10,11,12.pdf-page-30.txt चैतन्य लहरी ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंत्रर ९८ छा सहज-समाचार ० सहज-संगीताचे परदेशातील कार्यक्रम श्री. अरूण आप्टे यांनी संगीताच्या माव्यमातून सहजयोगाचा प्रचार करण्याचे कार्य सुरू केल्यानंतर परदेशांमधून त्याचा खुप प्रभाव पडू लागला आहे. गेल्या सप्टेंबर-ऑक्टोबर ९८ मच्यं झालेले त्यांचे कार्यक्रम असे- कबेला : श्रीगणेश पूजेव्या वेळी श्री. अरूण आपटे याना गाण्यासाठी श्री माताजीनी स्वतः आरधी काही ठरलेले नसताना पाचारण केले. त्याप्रसंगी जयजयवंती राग व अबीर-गुलाल है भजन त्यांनी सादर केले. श्रोत्यांना फार आनंद झालाच परण श्री. माताजीही प्रसन्न झाल्या व भारतीय संगीताबद्दल त्यांनी अर्या तास भाषण केले. पॅरिस (फ्रान्स) : सप्टेंबर मध्ये पॅरिसमध्ये श्री. अरूण आपटे बांना संगीत व सहजयोगाच्या कार्यक्रमासाठी तेथील सहजयोग्यांनी आग्रहाने बोलावले, हा कार्यक्रम तीन दिवस सलगपणे आयोजित केता होता. पहिल्या दिवशी पब्लिक Concert असा प्रोग्राम ठेवला हाता. फक्त पब्लिकसाठीच हा कार्यक्रम होता व अगदी मोजके सहजयोगी कार्यकर्ते सोडल्यास इतर सहजयोगी हजर नव्हते. तेवील समाजात कॅथालिक लोकांचा भरणा असल्यामुळे या कार्यक्रमात प्रत्यक्षपणे सहजयोगाबद्दल काहीच बोलायचे नाही असे टरले हरोते. म्हणून संगीत व त्यामबून माणसाला अनुभवान येणारी निर्विचारता व त्याद्वारे मिळणारा आनंद यासंबंधी श्री. असूण आपटे यांनी ३ प्रात्यक्षिकांसह सविस्तर (२ तास) माहिती दिली. कार्यक्रमानंतर श्रते इतके भारीवून गेले की पंधरा मिनीटे सर्वजण शांत व निः:शब्द स्थितीत होते. दुस्या दिवशी सहजयोग्यासाठी तेथील सेंटरवर कार्यक्रम झाला. त्यावेळी सहजयोग कुण्डलिनी जागरण व निर्विचारता, स्वर व चक्रे, राग व चक्रशुद्धि इ. सहज-संगीताच्या सर्व संकल्पना व सिद्धांत प्रात्यक्षिकासह सर्व सहजयोग्यांना समजातून देण्यात आली. सर्व सहजयोग्यांना याची प्रत्यक्ष अनुभूति मिळाली व सर्वजण इतके भारावून गेले की लवकरच सर्व फ्रान्सभर सहज संगीताचे पब्लिक कार्यक्रम सहज-योगाच्या प्रचारासाठी करण्याची योजना करण्याचे उरबले गेले, तिसर्या दिवशी सहजयोग्यांसाठी याच विधघयावर एक कार्यशाळा घेण्यात आली, त्याचेळी सहजयोग्यांनी फार उत्सुकता दाखवून अनेक प्रश्न विचारले व भारतीय संगीताचा सहजयोगासाठी उपयोग करण्याच्या हेतूमधून ते संगीत शिकण्याची जबरदस्त इच्छा दर्शीवली व्हिएन्ना : फ्रान्सनंतर व्हिएन्नामध्ये ऑक्टोबर ९८ मध्ये सहज-संगीताचा तीन दिवसांचा कार्यक्रम झाला. पहिला कार्यक्रम फक्त खास जगप्रसिद्ध कलाकारांसाठी होता, त्यामध्ये सहजी व अ-सहजी असे दोन्ही कलाकार (३५ ते ४०) होते. कार्यक्रमातही सहजयोगाची प्रत्यक्ष माहिती न सांगता संगीताचा माणसाच्या मानसिक स्थतीवर, निर्विचार अवस्था व संतुलनमबून कसा परिणाम होतो याची प्रात्यक्षिकांसह माहिती दिली व त्यामधून चक्रे ही Energy centres म्हणून कसे कार्य करतात है सांगण्यात आले. श्रीत्यामध्ये भारतीय संगीताचा द्वेष्टा असा एक पार्चात्त्य कलाकारही होता पण त्याने कार्यक्रमानंतर भारतीय संगीताबहल प्रभावित झाल्याचे केले. काही सहज-भजने ऐकल्यावर पाश्चात्य संगीताचाही सहजयोगासाठी उपयोग होऊ शकेल काय असा विचार व संगीत यांचा घनिष्ट संबंध संगीतामघून कबूल कलाकार मंडळींच्या मनात आला. तसा प्रयत्नही करण्यात आला आहे व त्याची एक कैसेट तयार झाली आहे. दुसरा कार्यक्रम फक्त भारतीय सहजयोग्यांसाठी ठेवण्यात आला. त्यावेळेस संगीत आणि सहजयोग या विषयासंबंधी श्री. अरूण आपटे यांनी सविस्तर बिवेचन केले; त्यामे संगीतामधून स्थाधिष्टान चक्र सुधारल्यावर निर्विचारता जास्त प्रमाणात व लवकर मिळते याचा प्रात्यक्षिकांबरोबर श्रोत्यांना अनुभव दिला गेला. तिसरा कार्यक्रम पब्लिकसाठी होता व फक्त संगीतसभा (concert) असाच उद्देश होता. इधेही कँचॉलिक पंथीय लोकांचा भरणा असल्यामुळे प्रत्यक्षपणे सहजयोग न सांगण्याची सूचना संयोजकांनी केली होती. तरीही संगीतावे फावदे प्रात्यक्षिकांमधून सांगितले गेले व कार्यक्रमाच्या अखेरीस मागे लावलेला पड़दा दूर करण्यात येऊन सहजयोगाचे प्रवर्तक झणून ्री माताजींचा फोटो दाखवण्यात आला. एकंदरीत ओते प्रभावित झाले. चौथा कार्यक्रम आंतरदेशीय सहजयोग्यांसाठी झाला व संगीत आणि सहजयोग ही संकल्पना सविस्तरपणे प्रात्यक्षिकांसह समजावून देण्यातः आली. सर्व सहजयोग्यांना प्रत्यक्ष अनुभूति आल्यामुळे ह्या विषयाबद्दल सर्वजण प्रभावित झाले व भारतीय संगीत शिकण्याची उत्सुकता त्यांनी दाखवली. साल्झबर्ग : यानंतर प्रसिद्ध पाश्श्यात्य संगीत कलाकार मोझा्ट यांच्या मोझा्ट या टिकाणी ठेवण्यात आल्या त्या कार्यक्रमाला सहजयोगात अजून न आलेले बरेच भारतीय लोकही हजर होते. यावेळी स्पानिध भाषा म्हणून इंग्रजीबरोबर जर्मनमधूनही सहजयोग व त्यासाठी असणारे भारतीय संगीत याची माहिती दिली गेली. सर्व श्रोते भारावून गेलेच पण आणखी असेच कार्यक्रम ठरवण्यासाठी ....-जागरेण म्हणून पूरक योजना त्यांनी आखण्याचे ठरवले. त्याचप्रमाणे इंटरनॅशनल म्यूझिक अॅकॅडमी स्थापन करून त्याद्वारे भारतीय संगीताचा अभ्यास व त्याद्वारे सहजयोगाचा प्रचार करण्याचा विचार तेथील सहजवोग्यांच्या मनात आला. २९ 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_10,11,12.pdf-page-31.txt चैतन्य लहरी ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर ९८। ऋतंभरा प्रज्ञा श्री माताजी निर्मला देवींचे भावण लॉसहेंजिल सेमिनार, २३ जुलै ८३ प. पू. जगाच्या निरनिराळ्या भागातून तुम्ही सर्वजण ह्या वास येती आहे. टिकाणी आलेले बघून मला अलिशय आनंद होत आहे. तेव्हा प्रेमाने हुंदय इतके भरून येते की शब्द त्याची तीव्रता व्यक्त करण्यास अपुर पडतीत. तुमच्या हृदयात याची तीव्रता समजावयास पाहिजे. ह्या अशा सुंदर नैसर्गिक वातावरणात आपण एकत्र भेटलो आहोत. यात मला वाटते अशी परमेश्वराची व्यवस्था आहे की यावेळी काही तरी वेगळ मोटे घडावयाचे आहे. ह्या वेळी आपण काहीतरी फार भोट मिळवलं पाहिजे. आता वेळ थोड़ा आहे. तेव्हा मी तुम्हाला ध्यानाबद्दल काही गोष्टी सांगते व त्यानंतर मला वाटते आणखी दोन भाषाणे होतील. तेव्हा अशा ठिकाणी धारणा नसते. धार याचा अर्थ प्रवाह. प्रवाह थांबल्यास त्याटिकाणी धारणा नाही, ध्यान आहे पण धारणा नाही, ह्यातील दूसरा भाग फार महत्त्वाचा आहे, तुम्हाला तुमचे चित्त सतत तुमच्या देवतेवर ठेवावयास पाहिजे. तेहा नुम्ही एक स्थिति मिळविता ज्याला धारणा म्हणतात, ज्वात तुमचे बित्त त्चा देवतेशी एक होते आणि जैब्हा के परिपक्व होत तेव्हा तुम्हाला समारधी अवस्था प्राप्त होते आता ज्या लोकांना असं वाटते की जागृती शिवाय ते हे कसे करू शकतात तर ते पूर्णतया चूक आहे. परंतु जागृतिनंतर जेव्हा "मेडिटेशन" हा एक सर्वसाधारण शब्द आहे. ध्यानामध्ये तुमची थारणा प्रस्थापित होते तेव्हा तुम्हाला अशा अवस्थेत जावे ज्या तीन पाय्या आहेत त्या शब्दातून स्पष्ट होत नाहीत, परंतु लागते की ज्यामध्ये तुमची समाधी लागेल. आता ही अवस्था काय आहे? जेव्हा तुम्ही या अवस्थेत असता तेव्हा तुम्ही जे काही करता, तुम्ही ज्या देवतेला पूजता ते देवत तुम्ही तुमच्या कामात बघता, तुष्ही असं म्हणू शकता की जे काही तुम्ही बघता तुम्हाला तुमच दैवतच ते करत आहे अस दिसते, तुम्ही जे काही एकता. तुम्हाला गोष्टी एकत्र एका बंडलमध्ये मिळतात. तुम्ही सर्व वर्गळून समाधीत तुमचे दैवतच ते सत्य सांगत आहे असे बाटतं. जे काही तुम्ही बाचता त्यात तुम्हाला दिसेल की तुमच्या तुम्हाला सांगितल. डोळ्यांनी, नाकानी आणि इतर सर्व अवयवानी जे काही कराल ते सर्व काही तुम्ही ज्या देवताची पूजा करता त्याच तुम्ही केलेले सतत प्रयत्न तुमचे चित्त सर्यप्रथम त्यावरच कृद्रित देवताचे दर्शन तुम्हाला आपोआपच घडतं. तुम्हाला आता, मला एकाग्रती करावयाची आहे असा विचार करावयास नको. आता मला हो विचार नको, मला आता हा विचार करायला पाहिजे इ. सर्व काही आपोआपच घडते, तुम्ही एखादे पुस्तक वाचाल आणि तुम्हाला त्यात सहजयोगासाठी कार्य चांगले ते सापडेल. जर परमेश्वराविरुद्ध लिखाण केलेले पुस्तक असेल तर ते तुम्ही टाकून द्याल, जर तुम्हाला काही अइचणी आल्या असतील तर असं समजा है की त्या तुम्हाला काही धड़ा शिकविण्याकरिता घडलेल्या आहेत. (मला काही अनुभव शिकविण्याकरिता) है सर्व त्या देवताच्या एकाग्रता करता किंवा त्यासंबंधी बिचार करता किंवा काही ठिकाणी अनुभूतीची प्रचिती आहे. आता उदाहरणार्थ एखाद्या स्त्रीला गर्भपतन होत आहे असे वाटते. तेव्हा एक व्यक्ति की जी समाधी वित्त एकाग्र करतात. जोपवंत तुम्ही जागृत नाहीत तोपर्वंत सर्व अवस्थेला गेलेली नाही किंया सवबींचा गुलाम आहे ती म्हणेल "मी बुद्धिचा खेळ आहे. परंतु एकदा का तुम्ही जागृत झालात की तुम्ही माताजी साठी एवढे केलं मी इतक्या लांब गेलो. आणि असं ही अइचण मला आली." पण दूसरा म्हणेल की. "ठीक आहे मला प्रयत्न करून बघू दे, मी जाऊन माताजींच्या फोटोसमोर संगिन किंवा देलिफोन करेन." आणि त्याला असे आश्चर्य दिसेल की ते सर्व काही झालेले आहे आणि एकदम योग्य असंच तुम्ही जर जागृत असलात तरच ह्या गोष्टी शक्य आहेत. अन्यथा नाही. तेव्हा ही जी अवस्था तुमच्यात जागृत झाली आहे. ती एक नवीन स्थिती आहे. संस्कृतमध्ये तिला सुंदर नाव आहे. फार कठिण नाव आहे. "ऋतंभरा प्रज्ञा" ऋतभरी हे निसर्गाचे नाव आहे, ध्यानात कसे जायचे ह्यासंबंधी स्पष्टपणे संस्कृत भाषेत तुम्ही सांगितले आहे. प्रथम ध्यान म्हटले आहे, दूसरी घारणा सांगितली आहे व निसरी समाधी. सुदैयाने सहजयोग असा आहे की तुम्हाला या स्व दैवतेनेच जाता आणि हेच त्यातील सींदर्य आहे, प्रथम ध्यान व्या. प्रथमतः तुम्ही जेव्हा साधक असता तेव्हा तुम्ही ज्याची पूजा करता त्यावर तुमचे चित्त ठेवता, त्याला ध्यान म्हणतात. आणि धारणा न्हणजे तेव्हा तुम्ही तुमच्या करणे. परतु है लोक जागृत नाहीत. त्याच्याकरिता है केवळ नाटक टरते, ते केवळ फक्त अभिनय करत असतात. परंतु जागृत व्यक्तीसाठी ते सत्य आहे तेव्हा प्रथम तुम्हाला ध्यान केलं पाहिजे. कुणी मूर्तीचे ध्यान करतात तर कुणी अमूर्तीचे करतात. परंतु तुम्ही इतके नशिबवान आहात की अमूर्तसुद्धा तुमच्यासमोर प्रल्यक्षात मूर्त स्वरूपात आले आहे. तुम्ही मूर्ताकडून अमुर्ताकडे किंवा अमूर्तामधूनन मूर्ता सर्वच येथे आहे. एका बडलमध्ये, तेव्हा तुम्ही काही देवतेवर निराकार की जो अमूर्त स्वरूपात करतात किवा सर्वस्वी निराकारावर ज्याचे ध्यान करणार आहात त्याचा फक्त विचार करता. असूनसुद्धा पण जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर ध्यान करता तेव्हा तुमचे चित्त विचलीत होत असतं. ते जागृतीनंतरही शक्य आहे. ते एका बंडलमध्ये आहे. तेव्हा जरी तुम्ही ध्यान करता तरी तुमचे चित्त घटके घटकेला विचलीत होत असते. तुम्ही किती एकाग्रचित्त होऊ शकता त्यांच्यावर ते अवलेबून असते. तेव्हा मी काही असे सहजयोगी पाहिलेत की काही स्वयंपाक करतात तर काही ध्यान करतात तेव्हा ध्यान करणारा म्हणती की काहीतरी जळण्याचा मला ३० उर 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_10,11,12.pdf-page-32.txt चैतन्य लहरी ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर ९८। आठ वाजले आहेत. ते सर्व आपल्याला हसतील व आता रात्री आठ वाजता कुटलेही टी सेंटरचे दुकान उघडे नसेल. मी म्हणाले, "वधु तर जाऊने त्यात अइचण काय आहे? मी न्हणते चला जाऊ या. परंतु ते म्हणाले, "काय विचित्र गाष्टी तुम्ही सांगत आहात " मी म्हणाले, "ठीक आहे, विचित्र किंवा काहीहीं असो चला तर खरे परंतु ते ऐकेनात तेव्हा मी इायव्रला सांगितलें. बला आपण तिकडे गारडीने जाऊ या. आम्ही तेथे गेलों आणि सर्व दिवे लागलेले होते. आम्ही म्हणाली है आत गेलो आणि ते सर्वजण तेथे उमे होते. आम्ही सर्वजण आपल्यासाठी केव्हावी वाद पहात आहोत आणि तुम्ही सर्वात शेवटी आलात." पहा कल्पना करा. तेव्हा मौी माझ्या प्तीना विचारले, ने म्हणाले, "मी बिसरलो आपल्याला आज येथे स्वागत समारंभ होता आणि ते म्हणाले "तुम्ही सर्वात शेवटी आलात" आणि हणाले, "काही हरकत नाही. तुम्ही तुमचे प्रेझेन्ट घ्या. तेव्हा यांनी प्रत्येकी दोन चहाचे डबे प्रेझेंट दिले. माझा म्हणण्याचा अर्ध असा की अशी हजारो उदाहरणे देता तील. आजच कुणीतरी पलंग सरकविण्याचा प्रयत्न करीत होते तिवेजण प्रबत्न करीत होते. मी म्हणाले, "ठीक आहे मी सरकवते मी फक्त माझी नाभी तेथे लावली, मी काही ढकलले नाही. ते असंच पुढे सरकलं, हे केवळ ऋतंभरा प्रज्ञमुळे. परंतु हा काही चमत्कार नाही. हे ईश्वराचे तुमच्यावरील प्रेम प्रदर्शित करणे, तुम्हाला, तुम्ही कोणी खास निवडलेले आहात, हे दाखविण्यासाठी आहे. परंतु ही परिस्थिती तुम्ही मान्य केली पाहिजे. पणे तुम्ही जर सर्वसाधारण लोकांसारखे वागला आणि अरे देवा. आणि एखाद्याला तो निसर्ग प्रकाशित झालेला जाणवतो. मी तुम्हाला एक उदाहरण देते. ज्यावेळी मूल जन्माला बेत असतं त्यावेळी त्याच्या आईला आपोआप दूध येते. निसर्ग मूलांच्या जन्माकारिता आपोआप कार्यान्वित होत असतो. त्याचप्रमाणे फक्त सहजयोग्याच्या टिकाणी ही ऋतभरा प्रज्ञा जेव्हा कार्यरत होते तेव्हा काम कसे चटकन बडते है बधितले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल आता वेळ थोडा आहे. परण मी तुम्हाला एक उदाहरण देते, मी ब्रायटनला आाले आणि जान्सन म्हणाला, "माताजी ब्रायटनमध्ये गुरुपूजा करू या." मी म्हटले, "ठीक आहे करा. परंतु जागा शोधून काढा." तेव्हा तो युनिव्हरसिटीत गेला, म्हणाला की. युनिव्हर्सिटीचे लोक मदत करतील परंतु जागा लहान आहे आणि मी म्हणाले "परंतु त्यांना विचारुन तर बघा. मग तो म्हणाला "नाही ती जागा गुरुपूजेच्या दिवशी रिकामी नाही." मग मी म्हणाले की, "तुम्ही काय करू शकता ? तो म्हणाला की, "माताजी आता कार्य करायचे?" मी स्हणाले, "दुसरे कुठे तरी आताच्या आत्ता प्रवत्न करा. फोनवर कोणाला तरी विचारा," नंतर न्यांनी जाऊन त्यांना फोन केला आमच्याकडे जागा आहे, फारच चांगली जागा आहे. आणि तुम्ही ताबडतोब या, जेवायलाच या. तो लगेच तेथे गेला. त्याने तेथे उत्कृष्ठ जेवण केले, ते सर्वजण खूप खुष होते. ते सर्वांनाच जागा देणार होते. ते फारच चांगले लोक होते. आणि ह्या सर्व गोष्टी इतक्या चांगल्या रितीने कशा घडल्या याचे त्याला आश्वर्य वाटले. तेज्हा ऋतंभरा प्रज्ञा ही तुमच्या मदतीसाठी कार्यान्वित होत असते, तुम्ही सर्व मला सांगता की माताजी हे आश्चर्य घडले ते घडलें आणि आम्हाला समजल नाही की ते कस घड़ले, मी एक तुम्हाला उदाहरण देते. काल आम्ही काहीतरी सिमेंटचे काम करीत होतो. तेव्हा इटालियन मुलगा म्हणाला की आपल्यला दोन पिशव्या सिमेंट लागेल. मी म्हणाले, "तू काम चालू ठेव ते संपणार नाही. मी जाण्याच्या अगोदरसुद्धा ते काम चालू होते आणि सिमेंट संपल नव्हतं. आता बधा एवढी सिमेंटसारखी गोष्ट. तेव्हा ही एक विशेष गोष्ट आहे की निसर्ग तुमच्याशी एकरुप झाला व तुम्ही निसर्गाशी एकरुप झालात तेव्हा वा देवी शक्तिचे प्रेम, संरक्षण आणि प्रति चित्त ह्या काही घटना घडतात. जी काही परिस्थिती निर्माण होते त्यातून प्रदर्शित होते, आणि ह्याला अंत नाही, ते फक्त घडत असत, पण लोकांना ते कसं बडलें ते समजत नाही. पण तीच समाधीची स्थिती आहे. परतु असे काही लोक असतील की मी जर त्यांना विचारले की "तुम्ही है कराल का?" तर ते म्हणतील, "माताजी आता दुकानं बंद झाली असतील." ते काही बरोबर नाही, ते होणार नाही अशा तहेने ते सोंगत राहतील आणि काही असेही लोक आहेत की ते न्हणतील "नाही मला बघू द्या, जर माताजी म्हणत आहेत तर ते होईलच," मी आता अगदी साधे उदाहरण दते, फारच वाह्यातले आहे. पण ते सत्य आहे. श्री श्रीवास्तव है काही विशिष्ट प्रकरे चहा घेतात सर्व दिवे कसे लागलेले आहेत? तेव्हा आम्ही , आणि त्यंनी सांगितले की " दुकाने बंद असतील, ती माणूस किती विचित्र आहे, मला वाटत नाही की ते काम होईल" असेच न्हणत बसलात तर ते कधीच होणार नाही.. पण तुम्हाला है समजले पाहिजे की निराकार व साकार मी तुम्हाला जन्म दिलेला आहे, तुम्ही निवडलेले साधु संत आहात तेव्हा ही प्रज्ञा प्रदर्शित होत असते. प्रत्येक क्षणाला प्रदर्शित होत असते. तुम्ही तयारीत रहा, आनंदी रहा आणि तिचे स्वागत करा. आणि विश्वास ठेया की तुम्ही तिथे आहात, गची पातळी बेगळी आहे. आता बेळ आलेली आहे की सहजयोग्याने आपली प.तळी बदलली पाहिजे. आपण बदलले पाहिजे. आपण आपली उन्नती केली पाहिजे, पातळी उंचावली पाहिजे. परंतु सहजयोग असं काही मिश्रण आहे की एकाच प्लेटवर आयल्याकडे अत्यंत खराब अंशा भूतापासून अगदी वर्च्या दर्जाचे लोक आहेत. आता काही जण गेले आहेत. फार अहंकारी आपल्याला समजत नाही की ही प्लेट उंचावयाची कशी? जर तुम्ही ती प्लेट उंचावली तर तै गडगडत खाली येतील तेव्हा तुम्ही घावरलेले आहात तुम्हाला त्यांनी धरुन ठेवले. पाहिजे. आणि काही असे आहेत की ते चौरस आहेत व दुसर्याच्या समस्या भुताप्रमाणे आपल्या डोक्यावर घेतात. जर तुम्ही ्यांची उन्नती करण्याचा प्रयतल कराल तर ते खाली घसरत येतील किंवা सर्व भूते पडतील परमेश्वराला माहित? पण तिसरया प्रकारचे लोक आहेत की जे मनोऱ्यासारखे आहेत, जे अगदी चांगल्या रीतीने स्थीर झालेले आहेत. नुम्ही ज्या उंचीवर त्वांना न्याला तेथेच ते टिकन तुमच्या आहेत. ते सारखे गडगडत असतात. . फारच इंग्लिश. आणि त्यांना दुसरा चहा आवडत नाही. तेव्हा ते मला म्हणाले, "अरे बापरे आपला चहा संपला आणि उद्या सकाळी काय करायचे? तेव्हा मी म्हणाले. "टीक आहे. चला आपण चहाच्या दुकानात जाऊ." तेव्हा ते म्हणाले, "आता रात्रीचे ३१ 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_10,11,12.pdf-page-33.txt चैतन्य लहरी ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर ९८ राहतील. तेव्हा जे लोके अजून काठावर आहेत है मला नक्कीच बारासदायक आहेत. कारण माझ्या प्रेमामुळे मी त्यांना वाहेर फेकू शकत नाही. त्याना मदत कराववास पाहिजे. त्यांना उन्नती करावयासाठी त्यांना त्यातून बाहेर बावयास पाहिजे, प्रत्येकानी वांघतले पाहिजे की जे काटावर आहेत त्यांना नीटपणे आत आणलें पाहिजे. म्हणजे ते सहजयोगातून बाहेर जाणार नाहीत. जिव्हाळा टीक आहे. पण आपली सहजयीगाची पातळी खाली करून चालणार नाही. कधीच नाही. जे लोक सहजयोगात चांगले प्रस्थापित झाले आहेत त्यांची पातळी उंचावयास पाहिजे तेवा प्रत्येकाने किमान पातळीपर्यंत येण्याचे व स्थिर करण्याचे प्रयत्न करावे. नाहीतर मला सांगण्बास खेद बाटतों की ते चाळणीतून गळले जातील. धन्यवीद संदर्भ : निर्मला योग जाने-फेब्र ८४। ০০০ श्री माताजीचा उपदेश (दि. २७ मे १९७६ रोजी मुंबई येये के लेल्या भाषणाच्या आधारे) सहजयोगात आपण नि्वीचारतेत कसे जाती है मी आपणांस सांगितलेलेच आहे. तादाल्याशी एकरुप झाल्यानंतर आपण देवपणाचे जवळ पोहोचतो. देवाशी एकरुपता प्राप्त झाल्यानंतर मनुष्याच्या आवडीनियड़ी बदलतात. अशी अवस्था प्राप्त झाल्यानंतर आपणांस दुस-्याच्या कुंडलीनी जागृतीबद्दल समजते दुस्याच्या कंडलीनीच्या अवस्थेविषयी उत्सुकता याढते व त्याचयरोबर आपण आपल्या स्वतःमधील चक्रांबाबत सतत सावध असती. आकाशांत बारकाईने निरीक्षण केलेत तुम्हास असंख्या कुलिनी त्यात दिसतील. एकदा कुंडलिनी जागृती झाली की मगा तुम्हार कुंडलीनीबहल काहीही हवे असले. तुम्हास काहीही बघावेसे वाटले, तुमची काहीही इच्छा असली तरी त्या सर्व फल्प् होतात. तुमची कुंडलीनीबाबतही इच्छा तीव्र होऊन इतर सर्व इच्छा-आकाक्षा कमी होतात. ज्याप्रमाणे बालपणातून तारुण्यात पदार्पण केल्यानतर मनुष्यपण्याचे बालपणातील सबयी, इच्छा-आकांक्षा नष्ट होतात व तो तारूण्यातील इच्छा-आकांक्षा पूर्ण करू पाहती; तद्वतच एकदा कुंडलीनी जागृत झाल्यावर तुमच्यात परिवर्तन बडून बेते. तुमच्या पूर्वीच्या सवयी, इच्छा इ. हळूहळू नष्ट होतात व तुम्ही कुंडलिनीबद्दल विचार करून लागता. दुसन्यास आनंद लहरी (सीदर्य लहरी) देण्याची तुम्हाला इच्छा हाते तुमयंत एक नवेच चैतन्य प्राप्त होते. न्याने तुम्ही भाराऊन जाता. काही लोक विचारतात की. "आन्हांस कुंडलिनी जागृतीची अनुभूती मिळाल्यानंतर आम्ही पुढे काय करावयाचे?" त्यावर श्रीमाताजी म्हणतात, "तुम्हास मिळाल्यावर ते तुम्ही दुसऱ्यास द्ावयाचे आहे नाहीतर मिळाल्याचा काहीच उपयोग नाही. परंतु है करीत असताना एक छोटासा मुद्दा लक्षात टेवाववास हवा. तुम्ही ही अलीकीक शक्ती जैव्हा दुस्यास देता तवा तुम्ही सर्वाधनि (काया-मनाने) स्वच्छ, निर्मळ असाववास हवे. त्यात कुठल्याही प्रकारचा विकार नको. सहजयीगात येण्यापूर्वी तुम्हांस काही आजार-विकार झाल्यास तुम्ही तो बरा कसा होईल याची काळजी करीत होता; परंतु आता सहजयोगात आल्यावर तुम्ही सहजपणे म्हणाल, "ल्यात काय काळजी करायची?" तुम्ही शारीरिक व्याधी सहजगत्या त्या व्याधी्रस्त भागावर तुमचा हात ठेवून व त्यात लहरी सोडून बऱ्या करू शकता. परंतु है साध्य होण्याकरिता प्रत्येक सहजयोग्याने स्वच्छता करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी त्याने दिवसातून किमान पाच मिनीटे तरी मिटाच्या पाण्यात पाय बुडविण्याची क्रिया केलीच पाहिजे. शक्वतोवर झोपण्यापूर्णी श्री माताजी न्हणतात, "मी स्वतः मीटाच्या पाण्याची क्रिया करते, वास्तविक मला है करण्याची काहीच गरज नाही." ही सवय असणे अत्यंत चांगले आहे. याने तुमचे निम्यापेक्षा अधिक प्रशून सुटतील. आपल्यातच अनेक वाईट सबवी असतात. त्यालाच आपण नकारात्मक शक्ती अथवा व्याधी म्हणती. त्यांचा परिणाम फार तीव्रतेने होत असता. तो तुम्ही टाळला पाहिजे. अन्यथा तुम्ही दैत्य व्हाल. तुम्हाला देव बनावयाचे असेल तरच मी तुमची गुरु होणार! अमावास्या व पौर्णिमेचे रात्री तुमच्या डाव्या-उजव्या नाइ्चांवर विपरीत परिणाम होणयाची शक्यता असते. म्हणून या विशिष्ट 'रात्री तुम्ही लवकर झापी गेलेली बरे, जेवणांतर लवकर फोटोपुढे नतमस्तक होऊन ध्यान कनन व चित्त सहस्वारांत टेवून झोपो जावे. झोपण्यापूर्वी बंधने घेतल्यास बाबा होत नाहीत. अमावस्थेचे रात्री तुम्ही श्री शिवाचे चक्रावर ध्यान करावे; तर पीर्णिमेचे रात्री श्री रामाचे चक्रावर ध्यान करावे न्यांना शरण जावे म्हणजे तुमचे संरक्षण होईल. सत्यमी व नवमीचे रात्री माझे तुम्हा सर्वांना विशेष आशिर्वाद असतात. त्यादिवशी माझी विशेष प्रार्थना कल्यास व ध्यान केल्यास जेव्हा जेव्हा तुम्ही घरातून बाहेर पड़ता तेव्हा नियमितपणे बंधने घेत जी नेहमी बंधनात रहा. ज्या मनुष्याची आज्ञा व विशुद्धी धरलेली आहे अशाशी वाददविवाद धालू नका (बोलू नका). ज्याचे सहस्त्रार धरलेले आहे, अशोशी तर अजिबात बालू नका. त्यांचेशी संबंध टेवू नका. त्याला त्याचे सहस्त्रार ठीक करायता सांगा ज्याचे हुदये चक्र धरले आहे अशा व्यक्तीला मदत करा. त्यांच्या हृदय चक्रावर ब्धने घाला. त्याला त्याचा हात हुदय चक्रावर ठेवावयास सांगा व श्री माताजींचे फोटोपुढे बसवा. नेहमी मुले-बायकांशी प्रेमाने वागा. त्यांची प्रतारणा करून नका. वास्तविक कोणाशीच असे बागू नये, मुलांना मारु नका. कधी चीडचीड करू नका. श्री मातारजी म्हणतात, "मी तुम्हा सर्वांना या सगळ्या गोष्टी मुद्दाम सांगितल्वा, जेणे करून तुम्ही सर्वानी स्वतःचे शरीरास, मनास, सर्व चक्रांस स्वच्छ ठेवाल, भी सर्व स्तरांवर तुमच्या जवळच आहे. जेव्हा केव्हा तुम्हाला माझी आठवण येईल, तेव्हा तेव्हा मी माझ्या सर्व शक्तीनिशी तुसचे पाठीशी असेन! हे माझे वचन आहे. नेहमी वरवर बघा. वरवर बघा, वरवर जाण्याचा प्रयत्न करा. खाली नव्हे! कशाचेच भव नाही. तुम्हाला