लहरी चैतन्य अंक : ३. व ४ मार्च, एप्रिल सन १९९८ सर्व मानव जातीच्या उद्घारासाठी, सर्व मानव जातीचे परिवर्तन करण्यासाठी, सर्व जगामध्ये परमेश्वराचे राज्य आणण्यासाठी, आपल्याला सार्या जगाचे सहस्त्रार उघडायचे आहे; हेच कार्य आपल्याला करायचे आहे. श्री माताजी निर्मलादेवी सहस्त्रार पूजा कबेला ४ मे १९९७ अनुक्रमणिका पान क्र. नाव १) सहस्त्रार पुजा कबेला ४ मे १९९७ ३ २) गुरूपूजा ८ १९९७ ३) महकाली पुजा १४ फ्रान्स १९९० ४) ध्यानाची आवश्यकता १९ दिल्ली आश्रम १९९१ ५ ) भारतीय संस्कृती आणि सभ्यता २१ ६) उत्थान पथ पर २१ महत्वपूर्व कदम का ॐ चैतन्य लइरी ा उत्थान पथ पर २१ महत्त्वपूर्ण कदम १. हमे सदा याद रखना है कि श्री माताजी कौन हैं । २. हमें प्रतिदिन ध्यान धारणा अवश्य करनी हैं । ३. हमें दूसरों की आलोचना कतई नहीं करनी हैं । ४. नियमित जूता क्रिया, पानी पैर नाक में घी-कपूर तथा लहरियों का आदान प्रदान कीजिए ५. आत्मा के विरोध में न हमें कुछ करना चाहिए और न कुछ कहना । ६. हमें नियमित रूप से श्री माताजी के टेप सुननें तथा देखने चाहिए । ७. हमारा ज्ञान सर्वोत्तम है, यह दुर्विचार आपमे भरने की आज्ञा अपने अहं को मत दीजिए यह भी नहीं कि सभी लोग हमारे जैसे बनें और हमसा ही आचरण करें । ८. सुनहरे नियम का पालन जी-जान से करें । (अपने पड़ोसी को भी वैसे ही प्रेम करें जैसे स्वयं को करते है) ९. मानसा-वाचा, कर्मणा, हमें कट्टर नही होना हैं। १०. पारस्परिक संवंध विकसित करने के लिए हमें कार्यरत रहना चाहिए मर्यादाओं के प्रति हमें जागरूक रहना चाहिए । ११. आश्रम में हमें समस्याएँ खड़ी नहीं करनी चाहिए आश्रम आनंद तथा शांति का स्थान होना चाहिए । १२. अपने अंतस की परिचित समस्याओ को सुलझाने के लिए गंभीरता से प्रयत्नशील होना ही चाहिए । १३. सुधारे जाने पर प्रतिक्रिया नहीं करनी । १४, हमें सप्ताह में कम-से-कम एक बार जनसामुहिक कार्यक्रम में भाग लेना आवश्यक हैं । १५. अपनी त्रुटियों पर पर्दा डालने के लिए हमें बहाने नहीं सोचने चाहिए । १६. हमें निर्णायक बनने से बचना चाहिए । १७. हमें व्यर्थ गप्पे नहीं हाकनी चाहिए। १८. अपने समय और साधनों सहित हमें उदार होना चाहिए । १९. चैतन्य लहरियों के सम्मुख बौद्धिक धारणाओं को महत्त्व न दें । २०. हमें सदा याद रखना चाहिए कि हम श्री माताजी के घर में रहते हैं । २१. निजी कार्यो को सहज गतिविधियों के सम्मुख प्राथमिकता नहीं दी जानी चाहिए । क जय श्री माताजी XXXXXXXX কरू चैतन्य लहरी (२) क सहस्ार-पूजा २ु प.पू. श्री माताजी निर्मला देवींचे भाषण (सारांश) कयेला : ४ मे १९९७ सहस्त्रार इतके प्रकाशित होते की तुम्ही एक चालता-बोलता धर्म बनून जाता. येशू खिस्त हे या स्थितीचे उदाहरण आहेत. त्यांनी एकदा लोक एका वेश्येवर दगड मारत असल्याचे पाहिले. तिच्याशी त्यांना काहीच कर्तव्य नव्हते कारण ते तिच्या पूर्णपणे उलट (म्हणजे पूर्ण शुद्ध) होते. तिला लोक दगड मारत असल्याचे पाहून हातात दगड थेऊन ते लोकांना म्हणाले, "जो कुणी कधी पाप केले नाही असा असेल ग्याने मला दगइ मारावा." हे ऐकून सारे लोक सुन्न झाले. याला कातण म्हणजे खिस्त स्वतः पूर्णपणे सत्यावरोवर होते. त्यांच्या बोलण्याला सत्याचा आधार होता. सहस्त्रारमध्ये धर्म प्रस्यापित झाला म्हणजे तुम्ही पण असेच बनता बे सत्याचे आधार होता. धर्म आणि सत्य यांच्यामध्ये थोड़ा सूक्ष्म फरक आहे. धार्मिक मनुष्य कधीकधी धर्माचा अतिरेक करतो आणि डावीकडे वा उजवीकडे जातो: स्वतःला कुणीतरी विशेष, श्रेष्ठ समजू लागतो आणि इतर लोकांना वाचवण्याची, त्यांना मार्गांवर आणण्याची त्याला फिकीर वाटेनाशी होते. मी काही सहजयोगी असेही वघितलेत जे स्वतःहून नवीनय काहीतरी सहजयोगामध्ये चालू करतात. असे लोक धर्मामध्ये खन्या अर्थाने प्रस्थापित नसतात म्हणून लोकांना स्वतःचे असे काहीतरी सांगत सुटतात. पण एकदा सत्य तुमच्यापध्ये प्रकाशित झाले की तुम्हाला सहजयोगाच्या पद्धती पाळण्याचीही जरूर रहात नाही; कारण तुम्ही धर्मच जगत असता आणि सत्यावर तुमचे जीवन आधिष्ठित असते. सत्य हे धर्माहून मोठे असते. ज्याने सत्य खरोखर जाणले आहे त्याला सहजयोगावद्दलच्या किंवा धर्मावद्दलच्या चित्र-विचित्र कल्पनांची, मतांची फिकीर नसते; अमुक-अमुक गोष्ट सहजाप्रमाणे आहे की नाही याची पण त्याला काळजी नसते; कारण तो या सर्वांच्या पलीकडे गेलेला असतो. एका अर्थनि विश्वव्यापी सत्य त्याच्यामध्येच असल्याचे तो जाणतो. सगळीकडे त्या सत्याचा आविष्कार त्याला दिसतो. एवढेच नव्हे तर तो ते जाणतो आणि स्वत:ला त्या सत्यामध्येच असल्याचे त्याला समजते. याचा अर्थ एवटाच की धर्म सत्यामध्ये परावर्तित होतो तुमच्यामध्येही ही सुंदर घटना वटित व्हायला हवी. तुम्ही नुसते घार्मिकच राहिलात तर अहंकार, पैसा इ. वासना सूक्ष्मपणे टिकून राहतात. काही लोक तर मला न विचारताही अयोग्य अशा गोष्टी करत राहुतात आणि सहजयोगाला पोषक नसलेली कामे करत राहतात. त्यांच्यामध्ये नम्रता नसते. या सगळ्याचे कारण म्हणजे त्यांचा धर्म आज आपण सहस्त्रार पूजेसाठी इथे जमलों आहोत. कुण्डलिनीच्या सूक्ष्म कार्यपद्धतीमध्ये सहस्त्रारचे महत्त्व तुझ्ही जाणताव. आजचा हा दिवस महान आहे; १९७० मध्ये याच दिवशी सहस्त्रार उघडले गेले; पण या घटनेमधून आपण काय मिळवले है आपल्याला लक्षात घ्यायला हवे. कुण्डलिनीचे जागरण झाल्याबर प्रबम ती भवसागरात येते. हे तुमच्यामधील धर्मचि स्थान आहे आणि इथेच नाभीचक्रामध्ये तुमच्यामधील धर्म प्रस्थापित होतो. हाच तुमचा मुळातला शुद्ध विश्वधर्म, एवढे झाल्यावरही कधी कधी तुम्हाला आजूबाजूच्या समाजापासून दूर रहावे असे वाटू लागते, ते लोक धार्मिक नाहीत असे वाटू लागते आणि अशा अघर्मी लोकांच्या संगतीत आपल्याला त्रास होईल असेही बाटते. 'सहज' सोडून इतर काही नको, सहजामध्येच वेळ घालवावा, प्रोग्राम करावे, आपल्या सहज-जीवनाची काळजी ध्यावी अशी धारणा होते. तुम्हाला माहीत आहेच की आपले स्वाधिष्ठान चक्र नाभीचक्राभोवती फिरत असते आणि याच चक्रातून मेंदूला शक्ति पुरवठा होतो. धर्म प्रस्थापित झाल्यावर कुण्डलिनी शक्ती अधिक जोराने सहस्त्रारांत येऊ लागते आणि स्वाधिष्ठान चक्रामधून ही धर्मशक्ती प्रवाही बनते व सहस्त्रारापर्यंत पोचते. तोपर्यंत आपण खर्या अर्थाने सहजयोगी झालेलो नसतो, सहज-जीवनाबद्दल विचित्र समजूती करून घेतल्यामुळे असहजी लोकांबरोबर राहूच शकत नाही आणि अशा लोकांबरोबर संबंध जुळवत नाही. आता जे खराब लोक आहेत, सहजाच्या विरोधात आहेत व सहजबद्दल विरोधी मते मांडतात अशा लोकांपासून दूर रहायला हरकत नाही. पण जे सत्याच्या शोधांत आहेत त्यांच्याबद्दल सहानुभूती ठेवलीच पाहिजे. वर सांगितल्याप्रमाणे धर्मशक्ती सहस्त्रारांत प्रस्थापित झाली की तुम्ही धर्माच्या पलिकडे जाता, म्हणजेच धर्मातील बनता. नंतर धर्म आपल्या जीवनाचा एक अंगच बनून जातो आणि त्या धर्मापासून आपण दूर राहूच शकत नाही. जीवनातून सहज-धर्माचा सतत आविष्कार होत राहिल्यामुळे कर्मकाण्डाची जरूर रहात नाही. अ सहजींबरोबर बसण्या-उठण्याची व आपल्या चैतन्यलहरी त्यामुळे बिघडण्याची भिती वा शंका उरत नाही; कुणाकडूनही तुमच्यावर पकड़ येणार नाही, कोणच्याही विरोधी शक्ती तुमच्यावर प्रभाव पाडणार नाहीत. कोणीही तुमचे काहीही बिघडवू शकणार नाही. याच स्थितीला मी तुमची श्रद्धा पूर्णावस्थेला आली आहें असे म्हणते; या स्थितीमध्ये ER. सत्यावर उभा राहिलेला नसतो. सत्य हेच धर्माचे मूळ आहे आणि आपल्याला लया मुळापर्यंत चैतन्य लहरी (३) असावी. आजपर्यंत तोडा-फोडीचे प्रकार चालत राहिल्यामुळे लोक एकमेकांपासून दुरावलै पण आता प्रेमाच्या देवाण- घेवाणीतून लोकांची अंतःकरणे जोडली जातात. तुम्ही सर्वजण आता सामुहिक चेतनेमध्ये उत्तरले आहात. पण ही सामूहिकता जर वरवरची असली तर फार महान असे कार्य करू शकणार नाही, पण त्यामध्ये जर प्रेम अंतर्भूत असेल तरच या सामूहिक चेतनेचा आनंद परिपूर्ण असा होतो. आज जगांत शांतीबद्दल बरेच बोलणे होत आहे, चर्वा होत आहेत; पण जाणीवेच्या उन्नत अशा स्तरावर आल्याशिवाय खरी शंती मिळत नसते; ही सामूहिक चेतना आहे पण त्यांमधेही प्रेम हेच मुलभूततत्व असले पाहिजे. आता जर्मनी किंवा ऑस्ट्रियाचे सहजयोगी इम्राईलला भेट देत आहेत हे फार चांगले घड़त आहे. इस्राईलच्या लोकांना पूजेला बोलावल्याचे पाहून मला खूप आनंद झाला. तसेच इग्राईलचे योगी इजिप्तमध्ये जात आहेत. एकमेकामध्ये तसेच नवीन लोकामध्ये सुरू झालेली ही प्रेमाची देवाण-घेवाण ही फार महान गोष्ट आहे आणि त्यांतूनच सर्व जगामध्ये परिवर्तन होणार आहे. मनुष्यप्राण्यांमधले सर्व प्रश्न व समस्या द्वेयभावनेमधून निर्माण झाल्या आहेत. I hate . पापाचा तिरस्कार करा. सैतानी वृत्तीचा घिक्कार करा पण माणसांबद्दल कशाला द्वेष बाळगायचा? तसेच सत्तेच्या पाटी लागून त्यासाठी लोकांमध्ये दुराभाव निर्माण करण्याच्या प्रवृत्तीमुळे बरेच देश रसातळाला गेले. इंग्रजांनी आमच्या देशांत फूट पाडून सत्ता चालवली पण आता त्यांनाही त्याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे. देशाचे तुकडे कलून काय साध्य झाले? भारतापासून अलग झालेल्या सर्व देशांमसमोर आज जायचे आहे. जीवनाच्या यृक्षाची मुळे डोक्यामध्ये आहेत व फांद्ा शरीरभर पसरलेल्या आहेत. सहस्त्रारामध्ये तुम्ही पूर्णपणे प्रस्थापित झालात की तुम्ही मुळांपर्यंत जाता. आपल्या सर्व कल्पनांचे, जाणीवांचे किंवा आजपर्यंतच्या सर्व स्वरूपांचे मूळ सहस्त्रारत आहे आणि आता आपण धार्मिक बनलो आहोत. कुणी म्हणेल धर्म कशाला हवा आणि त्याचा काय फायदा ? आजच्या जगात अधार्मिक लोकही ऐशआरामी जीवन जगत असताना दिसतात. वरवर पाहिले तर ते जीवनामध्ये सुखी आहेत, आनंदात जीवन उपभोगत आहेत आणि आपण मात्र धार्मिक असूनही जीवनातील सुखोपभोगांना पारखे झालो आहोत असे वाटेल, अशा स्थितीमध्ये सत्यावर आधारित नसलेल्या पण धर्मानुसार असलेल्या गोष्टींचे आपल्याला जास्त महत्त्व वाटते. सहजयोगी लोकही धार्मिक स्थितीला आल्यावरही कधी कधी कशा चुका करतात याची अनेक उदाहरणे मी सांगू शकेन. आता त्यांच्या वाईट सबयी सुटल्या. दारू-नशा इ. व्यसने सुटली, त्यांचे बोलणे-वागणे बदलले, नम्रता दिसायला लागली हे सर्व चांगले झाले पण हे सर्व सहज-धर्माप्रमाणे आहे याचे भान त्यांना सुटत नाही आणि हेच भान (Conseiousness) सुटावला हवे. हा शब्दप्रयोगब नाहीसा झाला पाहिजे. तुम्ही सहस्त्रार प्रस्थापित झाल्यावर हे भान उरत नाही कारण त्या स्थितीमध्ये सत्य म्हणजे प्रेम व प्रेम म्हणजे सत्य एवढीच जाणीव उरते. कुण्डलिनी हृदय-चक्रावर पूर्णपणे आल्यावर हे घटित होते. हृदय-चक्राचे पीठ सहस्त्रारामध्ये आहे हे तुम्हाला माहित आहे. कुण्डलिनी हृदय-वक्र पार करुन सहस्त्रामध्ये आली की मेंदूमध्ये (सहस्त्रारामध्ये) सत्याचा प्रकाश येतो आणि हा प्रकाश प्रेम-स्वरूप असतो. सत्य आणि प्रेमरूप सत्य यांत सूक्ष्म असा फरक आहे. वरच्या गोष्टीमध्ये खिस्ताना त्या वेश्येबद्दल प्रेम वाटल्यामुळे ते तिच्या मदतीला आले. ते पूर्णपणे गंभीर समस्याच आहेत. ही तुकडे पाइन वेगळे होण्याची लालसा स्वतःला सत्ताधीश बनवण्याच्या लोभापायी निर्माण झाली. त्यामध्ये बयाच नेत्यांना ठार मारले गेले. द्वेषभावनेचा परिपाक असाच होत असतो. म्हणून द्वेपभावेनेतून, सूड भावनेतून जगाचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत आणि त्यांतून या भावना जास्तच बळकट होतील व समस्या अधिक गंभीर होतील. सहजयोगातही गटबाजी करण्याचा विचार कुणी करता कामा नयें. आता आम्हाला गंगेच्या जवळच एक जागा मिळाली आहे पण लोकांनी लगेच प्लॉटस् पाइून बंगले बांधण्याचे विचार सुरू केले. असे का ? आपण सामूहिकतेने राहून आनंद मिळवणारे लोक असून वेगवेगळी घरे बांधण्याचा विचार कसा करू शकतो ? आपल्यापैकी प्रत्येकाची काही गुप्त कारस्थाने आहेत काय? काही झाले तरी व्हायब्रेशन्सवर तुम्हाला सर्व समजतेच. सहजयोगामध्ये प्रायव्हेट (Private) असं काहीच नसते. प्रत्येकाला दुसऱ्यांबद्दल माहिती आहे. दुसऱ्यांच्या चक्रांची जाणीव आहे, दुसर्यांचे प्रॉब्लेम्स ठाऊक आहेत. प्रत्येक जण सगळ्यांना चांगले ओळखतो. मग Privacy ची गरज कुटठे राहिली ? मला वाटते माणसाचे मनच अशा कल्पना करण्याचे यांबत नाही. तर नंतर त्यांनी वारसदाराचा मुद्दा काढला. मी म्हटले वारस सत्यावरोबर होतेच पण शिवाय त्यांच्या हृदयांत प्रेमाचा पान्हा फुटला होता. आणि ते अत्यंत शुद्ध प्रेम होते. असे शुद्ध प्रेम जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल वाटू लागते तेव्हा सर्वकाही विरून त्या व्यक्तीबद्दलव्या आपल्या भावना पूर्णपणे बदलून जातात आणि सर्व प्रेममय व सुंदर बनून जाते. एरवी सत्य कटु असते, त्याला तोंड देणे दुःखदायक आहे असे जरी म्हटले जाते तरी ज्या सत्यामध्ये फक्त प्रेमच असते ते सत्य काटे नसलेल्या फुलासारखे होते. ज्याच्यामधून फक्त प्रेमच सतत वहात आहे आणि जो सत्याबरोबर आहे अशी व्यक्ती सी तुम्हाला बनायचे आहे. प्रेमाचा आविष्कार कसा असतो याचे एक उदाहरण सांगते. समजा माइ्याकडे कुणीतरी एक सज्जन येऊन दुसऱ्या एका व्यक्तीवद्दल ती कशी खराब आहे अशी तक्रार करत राहिला तर त्या दोन्ही व्यक्तींबद्दल मला खूप करूणा वाटू लागते. मंग मी जाणूनवुजून एक युक्ती करते आणि एका अर्थाने ते खरे पण असते आणि त्या व्यक्तीला सांगते, "मला तो भेटला होता तेव्हा तुमची तर तो खूप स्तुति करत होता" आणि सर्व बदलून गेले आणि त्यांचे आपसातले संबंध सुधारले. प्रेमाचे कार्य लोकांना एकत्र आणण्याचेच आहे, भाषापण तशीच सहस्त्रार-पूजा ना (४) असेच प्रेम करू शकाल अशी शक्ती वाढवा. तुमची प्रेमशक्ती तुमचेच नके तर इतरांचेही संरक्षण करू शकते. आल्यावर तुमचे लक्ष सतत जाऊं लागले तर ते हळूहळू स्थिर होऊ असावा पण तुमचा मुलगा सहजांत नसेल तर काय करणारे? आपण कुठल्याही बाहेरच्या माणसाला आपल्याबरोबर राहू देणार नाही. या गोष्टी नियम वा कार्यदे करून काही सर्वजण सुखासमाधानांत एकत्र राहू शकत नाहीत तर सामूहिक शुद्ध चेतनेमध्ये व त्याच्या प्रेमामध्येच ते लागते. मला हे पाहिजे. ते पाहिजे, हे आवडत नाही, ते आवडते अशा एकत्र राहू शकतील. आपल्याजवळ औपचारिक संघटना व अधिकारी हा प्रकार नाही. लीडर लोकही सारखे गंगा नदीच्या प्रवाहासारखें बदलत राहतात. एक प्रकारे तुम्ही सर्वजण भुसभुशीत वाळूच्या ढिगाच्यावर आहात आणि तुमची आई मायेचा खेळ करत असते हेहि तुम्ही जाणता. पण मला तर तुम्ही खडकासारखे खंबीरपणे उभे असलेले पाहायचे आहे आणि त्या खडकातूनही परमेश्वरी प्रेमशक्ती प्रवाहित होणार आहे आणि त्यांतून मिळणारा आनंद फार सुंदर आहे. भारतीय लोकांनाही स्वतंत्र बायरूमची व्यवस्था हवी असते. म्हणजे इंग्रज लोक भारतीय झाले तर भारतीय लोक इंग्रज झाल्यासारखेच. सामूहिक जीवनामध्ये असले प्रकार चालत नाहीत. बायरूमला जायचे याची तुम्हाला आठवणच होणार नाही: मला तर जाऊन आल्यावरही ते जाणवत नाही. असल्या विचारांना आपल्या मनात जागाच नाही. म्हणजे तुम्ही सर्व एका सागरासारखे व्हायचे आहे; सागरात लाटा आल्या की तुम्ही वर येणार, लाट विरली की खाली येणार अशा भावनैत एकत्र रहायची सवय तुम्हाला करायची नाही. कबीरांनी म्हटलेच आहे की बकरी जिवंत असेपर्यंत "मैं-में करत आहे. हिमालयाच्या पायथ्याशी अशी एक सोसायटी व्हावी असे मला वाटते कारण हिमालय हे जगाचे सहस्त्रार आहे हे तुम्हाला माहीत आहे. "तुही तुही" असा आवाज येत राहतो: आणि इथेच सर्व संपून जाते सहस्त्रापूजेच्ा हिमालयाच्या आशीर्वादाने ते घडूनपण आले. हिमालयपर्वत सहस्त्रारासारखा आहे आणि कुण्डलिनी तेथपर्यंत "तु- पोचल्यामुळे व्हायक्रेशन्स बाहेर येत आहेत आणि आकाशामध्ये तुम्हाला तुला" असे म्हणू लागाल. हीच सहज-संस्कृती आहे. त्या दिसू शकतात. पण या हिमालयावर कोपिष्ट अशा शिवांचे राज्य आहे. म्हणून आपल्याला खूप खूप सतर्क व काळजीपूर्वक रहायला हवे. आपण काही सोंग घ्यायला लागलो, आपापसांत द्वेष बाळगून दुफळी माजवू लागलो, सहजाविरोधी कारवाया करू लागले तर हे संतापी शिव- महाराज आपल्या डोक्यावर आहेत एवढे समजले तरी पुरेसे आहे. तुम्ही स्थिति वेगळी आहे पण तरीही असल्या गोष्टीबद्दल ते कॉन्शस असतात: भलते-सलते करू लागलात की त्यांचा क्रोध बाहेर पडेलच . तुम्ही कुठेही आम्ही असे करत नाही, दारू पीत नाही, जेवणाबद्दल कुरकुरत नाही इ. असा, शिवजी सगळीकडे बघत आहेत. महाराष्ट्रांत परळी-वैजनाथ इथे एक शिवलिंग आहे, तिथे काही मंडळींनी दुसराच एक समांतर सहजयोग चालू केला; गणेश उत्सवांत ते दाखू पिण्यांत रंगून गेले आणि शिवांचा क्रोध भूकंपामधून बाहेर पडला. तियल्या खन्या सहजयोग्यांना त्याचा त्रास झाला नाही व त्यांचे सहज-केंद्रही शाबूत राहिले. गेल्या वर्षी आपल्या सेमिनारमध्ये मोठी आग लागली होती पण कुठल्याच सहजयोग्याला इजा झाली नाही. तुम्हा सर्वाना संपूर्ण संरक्षण दिलेले आहे. तुम्हाला कशापासूनही भय नाही. चिंता नाही. पण हे संरक्षण आईच्या प्रेमातून मिळालेले असल्याने फार प्रभावशाली आहे, तुमची असते. त्याच्याशिवाय काही नाही. त्याचप्रमाणे मी सहजयोगी आहे ही सदैव काळजी घेणारे व तुम्हाला मदत करणारे असे आहे. तुम्ही सर्वानी पण इतर लोकांशी व सहजयोग्यांशी. एवढेच काय या धरणीमातेवरही सारख्या बाहेर धावणार्या इच्छा सुटून जातात. तसला काही विचारच मनात उमटणार नाही. मी-मला असे सारखे म्हणत असलेला कोण बरे आहे असे स्वतःलाच विचारत रहा. जर तुम्ही आत्मा आहात तर तुम्ही प्रेम-स्वरूप आहात आणि प्रेमामध्ये तुम्ही सतत दुसर्यांचा, त्यांच्या प्रश्नांचा त्यांना काय आवडेल, कसं बरे वाटेल असाच विचार करणार. स्वतःचा व स्वतःबद्दलचा विचार मनात बेणारच नाही. तुम्हाला ही स्थिति मिळवायची आहे. तुम्ही एरवी धार्मिक असाल, चांगले सहजयोगी असाल तरीही सहस्त्राराची ही स्थिति जोपर्यंत तुम्ही मिळवत नाही तोपर्यंत मी तुम्हाला शाबास न्हणेणार नाही. आणि है तुमचे तुम्हालाच घड़वून आणायचे आहे: त्यासाठीच ध्यान फार महत्त्वाचे आहे या प्रगतीच्या आड़ येणारे म्हणजे तुमचे मनच. तुम्ही मनाचे व्यापार नीट बघितले तर मनच तुम्हाला " मुले" इ. आठवण कस्ून देत राहते. आणि शेवटी पदरांत काहीच पड़त माझे घर. माझे कुटुंब माझी राहते आणि तिला मारल्यावर आतडी धुतकीवर टांगून ठेवली की त्यांतून असेही ते पुढे म्हणतात. म्हणून तुम्ही दुसर्याचा विचार करायला शिका. आधी है व्हावे अशी माझी इच्छा होती आणि किंवा देवाला "तुही" म्हणालात की तुमचा "मी" संपला, দ्हणजे गुरुला विरघळून गेला, सागरामध्ये विरघळून गेला. मग तुम्ही दुसऱ्याला अशा तन्हेने तुमच्या आणि इतरांच्या जीवनातल्या सर्व असत्य खोल्या गोष्टी गळून जातात. लोकांना उगीचच 'मला तुमच्याबद्दल प्रेम आहे असं तोंडावर म्हणायची संवय आहे आणि पाठीमागे मात्र त्यांच्याबद्दल कारवाया करतात. सहजयोगी असे वागत नाहीत. त्यांची बोलणे म्हणजे सूक्ष्म अहंकारच आला. खरं म्हणायचे तर तुम्ही आत्माच होता आणि आता आत्मा बनला आहात; मग हा अहंकार कशाला? मला कुणी म्हटले "तुम्ही आदि-शक्ती आहात याचा तुम्हाला अभिमान नाही का?" हा काय प्रश्न झाला ? सूर्य जगाला प्रकाश देतो तर त्याचा काय त्याला अभिमान असतो? तुम्हाला माणसारखे तोंड-नाक आहे म्हणून त्यांचा गर्व तुम्हाला होईल का? तसेच जर तुम्ही आत्मा आहातच मग त्याचा गर्व किंवा Conscionsness का वाटावा ? तुम्ही आत्मा झाला आहात म्हणजे तेवढी गोष्टच जाणणे पूरेसे आहे. सोने सोनेच जाणीवही गेली पाहिजे; आपण विशेष आहोत याची स्मृतीदेखील उरायला नको. म्हणून हीच गोप्ट ठामपणे समजून घ्यायची आहे की सहर्त्रार-पूजा (५) माझा 'मी' संपला पुर्णामध्ये सागरामध्ये विरवळला, त्वाच्या विंदूलाही समजावून घ्या व त्यासाठी कारय व कसे करायचे याचा विचार करा कसल्या मर्यादा नाहीत. तुमच्या चेतनेमध्ये आनंद पुरेपूर भरतो तेव्हाव कार्य मिशनरीपद्धतीने आपल्याला करायचे नाही किंवा काही किताब ही जाणीव बेते. मग उरतो फक्त आनंद व प्रेमावे तरंग; मग तुम्ही जे मिळवण्यासाठी तर नाहीच. नुसते असे कार्य आनंदासाठी करायचा काही बोलाल, कराल किंवा वागाल त्या सर्वातून तुमच्या हृदयांतल्या ह्या आनंदाचाच आदिष्कार होत राहील. सहस्त्रारामधील हृदय-चक्राच्या पीठामध्ये सत्याचा प्रकाश भरून येतों. हे सत्य आपण ज्याला लौकिक भाषेत सत्य म्हणतो तसे नसते. भिती वाटते. असले सर्व प्रश्न मिटले पाहिजेत आणि तुम्ही अशी स्थिति पूर्वीपासून एक वचन सांगत असत की "सल्यं वदे, प्रियम बदे" स्हणजे मिळवली पाहिजे की तुम्हाला कशापासुन भय उरणार नाही आणि खर आहे ते बोलावे तसेच दुसर्याला आवडेल असे योलावे. मी असे स्वतःबह्दल विपरीत कल्पना पण राहणार नाहीत. तुमच्याजवल सर्व सांगितले तर लोक म्हणायचे सत्य कटुच असते, मग या दोन्ही गोष्टी शक्ती आहेत, एवढच नके तर त्यासाठीच तुम्हाला निवडलेले आहे. कशा जमणार? श्रीकृष्णांनी सांगितले, "सत्यं वदे प्रियं वदे, प्रियं वदे." तुम्हीच तुमची शक्ती वापरली नाहीत तर त्याचा काय उपयोग ? दिवा ते म्हणाले सत्य बोललेच पाहिजे पण ते लोकांना आवडेल, पसंत पडेल, त्यांच्या कल्याणाचे व आत्महिताचे असेल असे बोलावे, म्हणजेच ते वापरतानाही तुम्ही कुणी विशेष आहात, इतरांपेक्षा मोठे आहात वगैरे प्रियं असेल ते सांगावे. सुरुवातीला ते लोकांना आवडले नाही तरी नंतर त्यांना ते रुचेल व ते कबूल करतील; पण कठोर शब्दांत, दुसर्याला लागेल अशा शब्दांत ते सांगायची जरूर नाही. आजूबाजूच्या सर्वांनाच ठीक करण्याचे काम फक्त तुमचे नाही. पूर्वी सहजयोगीं नेहमी दुसर्यांना त्यांच्याबरोबर हसत खेळत रहा म्हणजे अडचण बाटणार नाही आणि है, त्यांच्यामुळे तुमची प्रयत्न करा. म्हणजे मग समाजांबरोबर तुम्ही राहूनही चक्रे बिघडणार नाहीत. मी एका पती-पलनीला विचारले की तुम्ही कार्य का करत नाही तर म्हणाले आम्हाला आमचा अहंकार पुन्हा वाढेल याची जर लावला नाही तर असून त्याचा कार्य फायदा? आणि ही शक्ती केल्पना मनात आणू नका. म्हणजे मग त्याचा प्रसार जोरात आणि दिमाखात होईल. जगांत खूप मूर्ख लोक आहेत, तुम्हालाही ते माहीत आहे पण कार्य करतानाही अशा त्हेने करा की ते दुखावले जाणार नाहीत. आणि "तुमचे हे चक्र पकडले आहे, ते चक्र खराब आहे" असे सांगत सुटत. पण हा सारा अहंकाराचा खेळ असतो. दुसऱ्याला तुच्छ म्हणण्याचा तुम्ही जे करता-सांगता त्याचे परिणाम त्यांना समक्ष दिसतील असे करा. अधिकार तुम्हाला नाही. तुम्हीसुद्धा आधी तसेच होता. पण तुमव्याजवळ तुम्हालाही असे परिणाम व सुधारणा होत असल्याचे प्रत्यक्षात कळले क्षमता असेल, तयारी व गहनता असेल तर अशा लोकांनाही प्रेमाच्या माध्यमातून तुम्ही ठीक कल शकाल. तुम्हाला ते कार्य करायचे नसेल तर ी मात्र ही सबब सांगणे सोपे असते. समजा एखादा आजारी रोगी असेल तुमचा सांभाळ करेल आणि लोकांशी कसं बोलायचे, त्यांना कर्स आणि डॉक्टरला त्यावर औषध देता येत नसेल तर तो वान्यावर गेलात म्हणून है दुखणे झाले असे सांगून मोकळा क्हायचा प्रयत्न करतो. पण त्या दुखण्याचे काय? तसेच काही सहजयोगी लोकांना दुसर्याच कुठल्या गुरुकडे गेलात, चुकीच्या मार्गाकडे बळलात, अमक्या तमक्या चुका केल्यात म्हणून हा त्रास आहे असे सांगत सुटतात. त्याऐवजी काही न बोलता चुपचाप त्यांच्यावर काम करा. आणि ठीक करा. कोणी गुरू केला आहे का असं विवाराबला हरकत नाही पण धिक्कार करून त्याचेच दोष काढू नका. हे सर्व वर सांगितलेल्या अहंकारातून Consciousness मधून येते. तुम्हाला सहजचे ज्ञान आहे, तुम्ही सहजबद्दल जाणकार आहात है सर्व मी मान्य करते. पण जर त्याबद्दल तुम्ही अहंकारयुक्त भान ठेवाल तर तुमचे सर्व ज्ञान फुकट आहे. एकदा तुमच्यामधील ही मनभावी जाणीव संपली की तुम्ही खरे सहजयोगी होणार आहात. म्हणून तुमचे सर्वांचे सहस्त्रार असे कार्यक्षम बनेल अशी मला आशा आहे. आपल्याला सान्या जगाचा विचार करायचा आहे; फक्त सहजयोग्यांचा आणि साधकांचा नाही. साधक असतातच. पण मग इतरांचे कसे होणार? अनेक प्रश्न आहेत आणि अनेक कामे करायची आहेत. भारतामध्ये गरीबी खुप आहे, त्याच्यासाठी काहीतरी करायचा माझा विचार आहे. तुमच्या देशातही प्रश्न आहेत. तुमचे प्रश्न तुम्ही पाहिजे. काही बुद्धिवान माणसांना कार्य करण्याची, त्याला योग्य असे बौलण्याची व बागण्याची उपजत कला असते. परमेश्वरी प्रेमशक्ती हाताळायरच है सर्व ज्ञान तिच्याकडून मिळेल. माणसामध्ये सगळ्यांत वाईट गोष्ट कोणती आहे मला सांगता येणार नाही. श्रीकृष्ण म्हणत, सगळ्यांत वाईट म्हणजे माणसाचा राग; पण मला वाटते मत्सर हा माणसाचा सर्वात वाईट गुण. मत्सर- कशाबद्दलही हा एका घाणीसारखा असतो. सहजयोगामध्ये लोक ही नवीन सहज स्कूल प.पू. श्री मातजींच्या ७५ व्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर पठाणकोट येथे भारतीय सहजयोग्यांच्या मुलांसाठी नवीन शाळा (वसतीगृहासह) सुरू होत आहे. सुरवातीला इ.१ ते ३ सुरू होणार आहेत व दरवर्षी एक एक नवीन इयत्ता सुरू होऊन 9० +२ अभ्यासाक्रम होणार आहे. इ. १साठी ५ वर्षे ही ववाची अट आहे १) शैक्षणिक माध्यम इग्लिश २) पंजाब बोर्डबरोबर संलग्न ३) फी अ) प्रवेश रू. १०.०००/- व) दर महिना रु २५००/- (बोडिगसह) के) अभ्यासक्रम सुरूवात ७ एप्रिल ९८ इ) शेवटची तारीख ३१ मार्च ९८ पत्ता : प्रिन्सिपॉल, संहज पब्लिक स्कूल ४) Blossom Time Village (Pathankot) सहर्त्रार-पूजा (६) हुकूमत ने गाजवता, गाजावाजा न करता, कशाचेही प्रदर्शन न करता या प्रेमसागरांत इंबत राहणे ही एकच गोष्ट तुम्ही मिळवायची आहे. अपनेमें समाये हुओे" असे वनायचे आहे. आपल्याला जेव्हा काही हवे असते तेव्हा आपण ते मिळवण्याची धडपड़ करतो. पण या समाधानाने तुमचे हृदय भरलेलेच सराहते. मग कशाचीही कमतरता नाही. मग फक्त हा आनंद इतरांना वाटायचा एवढीच एक उर्मी राहते. सहस्त्राराची ही आदर्श स्थिती आहे. साऱ्या जगाचे सहस्त्रार उधडावचे आहे; हेच कार्य आपल्याला करायचे आहे, म्हणून जगापासून दूर जाऊन अदृष्ट होण्यांत अर्थ नाही. अर्थात ध्यानांमध्ये तुम्ही त्याच अवस्थेत येता. सहजयोगी म्हणून तुम्हा लोकांची श्रेष्ठता किती मोठी आहे, तुमची जबाबदारी व महत्त्व किती महान आहे है लक्षांत ठेवा. या काळातच तुम्ही जन्माला आलात, आत्मसाक्षाकार मिळवलात तो कशासाठी? तर सर्व मानवजातीच्या उद्घारासताठी, सर्व मानवजातीचे परिवर्तन करण्यासाठी, सर्व जगामध्ये परमेश्वराचे राज्य आणण्यासाठी आणि हे तुमचेच कार्य आहे. तुमच्याकडूनच ते होणार आहे. भावना बौलून दाखवणार नाहीत कारण मला ते आवडत नाही.- पण त्यामुळे बन्यांच कटकटी निर्माण होतात. म्हणून आपल्या मनामध्ये मत्सर वर येत नाही ना है सतत तपासत रहा. मी जेव्हा तुम्हाला भेट-वस्तू देते तेवहाही माझ्या मनात त्यामुळे तुमच्यामध्ये मत्सर, भेदभाव पैदा होणार नाही ना अशी शंका येते. पण तुम्हाला तसे बाटता कामा नये. माताजी विसरल्या असतील, त्यांच्याकडे अमुक-अमुक वस्तू संपल्या असतील असा विचार करा. पण सहजयोग्यांतही असा मत्सर चटकनू वर येतो. तसेच मी एकाला भेटले पण दुसर्या कुणालाही भेटले नाही तर लगेच तोच प्रकार. कधी कधी लोक माइया भेटीसाठी हात धुऊन मागे लागतात. पुण कशासाठी? मी सदासर्वदा कुठेही तुमच्याजवळच आहे असे तुम्ही म्हणता मग माझ्या भेटीसाठ का जरूर बाटते ? तुमच्यापैकी विशेष कुणासाठी नाही तर तुम्हा सर्वांच्यासाठी मी आहे. पण तरीही काहींना वाटते की ते कुणी विशेष असल्यामुळे त्यांना मी भेट दिलीच पाहिजे. या सगळ्या गोष्टी एकदा सागरांत आल्यावर तुम्ही सोडून दिल्या पाहिजेत. मग सागराबरोबर तुम्ही किनार्याजवळ येणार आहात याची तुम्हाला जसही फिकीर नसते. सतत सागरांतच लाटांबरोबर वर-खाली करत रहायचे एवढंच काम. दुसर्यांवर कुठ चालला आहात, कधी सर्वांना परमेश्वराचे अनंत आशिर्वाद. एकादशांची शक्ती तुमहाला केंद्रबिंदूपासून दूर नेते व आपण चैतन्य लहरीहून अधिक संकल्पनांना महत्त्व देऊ नये. तुम्ही सतत लक्षात ठेवायला हवे की त्याच्यामुळे तुम्ही बाहेर फेकले जाता. आपण आता साक्षात्कारी जीव आहीत. आपल्याला चैतन्य लहरी प्राप्त झाल्या आहेत. परीक्षा करण्याचा तम्हाला रहायचे असल्यास पूर्णपणे रहायला हवें रहायचे हाच एक मार्ग आहे. याच पद्धतीने समजावून घ्यायचे | नसल्यास, सहजयोग तुम्हाला अपेक्षेपेक्षाही जास्त जलद आहे. दुसर्यांना समजू शकण्याचा चैतन्य लहरी हा बाहेर फेकतो. एकच मार्ग आहे दुसरा कोणताही नाही. तुम्हाला वाटेल व्यक्ती दिसायला चांगली आहे, वागण्यात लाघवी आहे जाण्याचा रस्ता आहे हे मी तुम्हाला सांगून ठेवते. एक आई पण विचारातून कदाचित साप बाहेर येईल. म्हणून माणसाला पारखण्याचा चैतन्य लहरी हाच एक उत्तम उपाय आहे. तुम्हाला काय समजले किंवा वरवर पारखण्याच्या पद्धती नव्हे अजून सुद्धा दुसऱ्याला साठवून ठेवून दुसऱ्यांना द्यायला हवी. अन्यथा तुम्ही पारखण्यासाठी आपण अनेक प्रकारचे आपल्या मनावर अविकसित रहाल व संपूर्ण संपून जाल. तुमच्यामधील प्रेम झालेल्या संस्काराचा उपयोग करतो. हे संस्कार आपल्या व करूणा बाह्योत प्रवाहित व्ायला हव्या. जजमेंटला, आपल्या पारखण्याला एकांगी स्वरूप देतात. म्हणून चैतन्य लहरी पाहणे हा उत्तम उपाय आहे. सोडण्यास सांगितले आहे. ही अगदी साधी पण महत्त्वाची चैतन्य लहरीच्या माध्यमातून काय घडत आहे ह्याचे खरे गोष्ट आहे. तुमच्या सगळ्यांचे हंसा चक्र खराब आहे. ज्ञान मिळेल. सहजयोग कोणाच्या पाया पडत नाही. कोणाची खुशामत करीत नाही. कोणाच्या विनवण्या करत नाही. सहजयोगाचे बाबतीत हेच अवघड आहे हा बाहेर म्हणून तुम्हाला सांगते की सहज योग तुमहाला बाहेर फेकण्यास उत्सुक आहे." श्री माताजी २१-५-८४ तुम्हाला मी जे प्रेम व करूणा दिली आहे ती अंतर्यामी " श्री माताजी २८-७-८५ एक साधी गोष्ट आहे. तुम्हाला मी नाकात तुप आणि एडस् च्या आज़ाराचे खराब हंसा चक्र एक लक्षण आहे. परंतु इतकी साधी गोष्ट सुद्धा नियमितपणे केली जात नाही." श्री माताजी ५-५-८७ श्री माताजी १६-५-८७ सहर्त्रार-पूजा (७) ग्रुरू - पुजा प.पू. श्री माताजी निर्मला देवींचे भाषण (सारांश) १९९७ सामूहिक असली तरच हे घडू शकते. आणि सामूहिकतेमधूनच आजच्या काळाला आवश्यक असलेले बळकट सहजेयोगी तयार होणार आहेत. सध्या जगांमध्ये सर्व देशांमध्ये गंभीर प्र्न निर्माण झाले आहेत. मी अमेरिकेत गेले होते तेव्हा आपण नरकांत तर आलो नाही ना असे मला वाटू लागते. अमेरिकन लोकांमध्ये कसला धर्म नाही, धर्मावर त्यांचा विश्वास नाही. किंबहुना ते अधर्माची पुजाच करतात. आणि ते लोण आता जगात सगळीकडे पसरत चालले आहे. एवढेच नव्हे तर त्यांत काही चूक नाही असेच लोक म्हणून लागेले आहेत; कितीही सांगितले तरी त्यांना पटत नाही. आपला समाज, कुटुंब व आपले स्वतःचे आयुष्य या अधार्मिक राहणीमुळे कसे रसातळाला जाणार आहे इकडे त्यांचे लक्षच नाही. आजची पूजा सर्वसाठी फार महत्त्वाची आहे. तुम्हा सगळ्यांना आत्मसाक्षात्कार मिळाला आहे. इतरांना तो करून देण्यासाठींचे सर्व ज्ञानही तुमच्याजवळ आहे. म्हणून तुम्हाला जे मिळाले आहे त्याची नीट जाण असणे महत्त्वाचे आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कार्य करून इतरांना जागृती देण्याचा प्रयत्न केला नाही तर तुमचा स्वतःवरचा विश्वास दृढ होणार नाही. स्वतःबद्दल तुम्हाला आत्मसन्मान येणार नाही, दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याजवळचे चैतन्य दुसऱ्यांना देतांना तुम्ही त्यांच्यामध्ये अडकून जाणार नाही याची खबरदारी घ्या. असे अडकणारे काही लोक मी पाहिले आहे; कुणाला जागृति दिली की लगेच आपण फार मोठे कार्य केले असे समजून त्या नवीन व्यक्तीवर काम करायला लागतात; त्या व्यक्तीचे नातेवाईक, कुटुंब या सगळ्यांच्या मागे लागतात. तुम्हाला आता माहीत झाले असेल की सहजयोगांत नवीन आलेल्या व्यक्तीच्या अगदी जवळच्या सान्या वातावरणांत इतका अधर्म माजला आहे की त्यांच्या डोक्यात अशा विचित्र कल्पना कुठून घुसतात समजेनासे होते. मी ते प्रकार सांगितले नाही तरी तुम्हाला माहीत आहेत. पण तुम्हाला पुढची पीढ़ी वाचावयाची असेल तर तुम्ही आधी स्वतः आदर्श गुरू बनले पाहिजे. त्याशिवाय तुम्ही नुसता सहजयोग सांगत सुटलात, स्वतःला सहजयोगी म्हणजे श्रेष्ठ समजू लागलात तर त्याला यश येणार नाही. म्हणून ही शक्ती, क्षमता कशी मिळवायची ते आपल्याला बघायचे आहे. तुम्ही गुरूबरोबर कसे वर्तन करायचे हे मला सांगणेजरा अवघडच आहे. लोकांकडून तुम्हाला कळले असेलच, तुम्हाला आत्मसाक्षात्कार मिळाला आणि थोडेसे स्थिरावलात की अगदी आपसुकपणे आत्मसात करण्याकडे तुमची प्रवृत्ती बळते. तुमचा गुरू जर नातलगालाही तो आत्मसाक्षात्काराचा योग असेल असे म्हणता येणार नाही. गहनता मिळवण्यासाठी सामूहिकता हा एकच मार्ग आहे त्यासाठी दुसरा उपाय नाही. आश्रमापासून दूर स्वतंत्र्यप्ण राहून आपण प्रगति करून घेऊ शकतो असे कुणाला वाटत असेल तर तो सहजयोगाची विचार-धारा नाही. पूर्वीच्या काळी लोक हिमालयात जायचे आणि एकटे-एकटे रहायचे. त्यांनी फक्त एक किंवा दोनच शिष्य अध्यात्मिक उन्नतीसाठी तयार केले. आपण आत्ता अध्यात्मिक उन्नतीबद्दल बोलत नाही तर तुमची तुम्ही नम्र होता; आणि या नम्रतेमधून गुरूचे गुण सामूहिकता बळकट कशी होईल इकडे बघत आहोत. अशा सामूहिकतेनेच साधक स्व्तः सामूहिक बनतो, सामूहिकतेचा आनंद अगदी उच्च स्थितीवरचा असेल तर तुम्हाला त्याच्या पायापाशीच मिळवतो. सामूहिकतेत कार्य करू शकतो आणि सामूहिकता बळकट कशी होईल इकडे बघत आहोत. अशा सामुहिकतेतच साधक स्वतः सामूहिक बनतो, सामूहिकतेचा आनंद मिळवतो. सामूहिकतेत कार्य करू शकतो आणि सामूहिकतेत राहू शकतो. माइयाबरोबरीचे आहोत असे समजतात. मी न्हणायचे त्यांना धडा अशा माणसामघे नवीन नवीन शक्ती जागृत होतात; आणि अशी शक्ती फार सुक्ष्म असते. कुठेही शिरकाव करू शकते, अगदी अणूंमध्ये वा मनुष्यामधेहि. आणि तुमची स्वाभाविक प्रवृत्ती बसायला हवे. माझ्या साध्या-भोळ्या स्वभावाचा काही लोक जास्त फायदा घेत असतात; बन्याचजणांनी मला अशा लोकांना ठीक करण्याबद्दल सांगितले, कारण त्यांच्या मते असे लोक मिळणार आहे. पण कधी कधी त्याचा परिणाम होत नाही आणि ते माझ्याशी ही मित्राबरोबर बोलतो तसे बौलतात. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण नम्नता, तुम्ही खूप चैतन्य लहरी (८) का ? त्यांना वाटते की अशी व्हाय्रेशन्स तपासली व चांगली निघाली की आपल्याला काळजी नाही, हे बरोबर नाही. भौतिक गोष्टींबद्दल किंवा भौतिक वस्तूंच्या खरे-खोटेपणाबद्दल नम्रपणा घेतला पाहिजे. हे सारखे तपोसत रहा. उदा. एखाद्याशी बोलताना तुम्ही नम्रपणे बोलता का? दुसर्याचा विचार नम्रपणा ठेवून करता का? आपल्या पत्नी व मुलांबरोबर वागताना नम्रपणा असतो का? ज्याला गुरू बनायचे आहे त्याने हा नम्रपणाचा गुण व्हायब्रेशन्स वापरणे योग्य नाही; त्याने व्हवायब्रेशस्ना कमीपणा पुरपूर बाणवून घ्यायलाच हवा. जणु नम्रतेच्या सागरांत उड़ी मारल्यासारखे नम्र व्हा. काही लोकांना वाटते की नम्र झाले की इतर लोक आपला फायदा करून घेतील, तुम्हाला असा कोणी त्रास देऊ शकत नाही, कारण परत चैतन्य तुमच सतत रक्षण करत असते व तुमची काळजी घेत असते . तुम्हाला हे समजते नाहीत असे त्याने सांगितले; मग मी न्हणाले, "स्हणूनच तर हे मला माहीत आहे पण तुमच्यापैकी किती जणांचा प्रामाणिक तुम्हाला तिथे जायला सांगितले होते, तिथल्या व्हायद्रेशन्स जर विश्वास त्यावद्दल आहे ? तसे असेल तर तुम्हाला कधीही घाबरून जाण्याची काळजीने व्याकूळ होण्याची किंवा फालतू कल्पनांच्या काहीतरी मदत करण्यासाठी मी तिथे पाठवीत हेते पण त्याने आहारी जाण्याची वेळ येणार नाही. पण तुमच्या मनांत शंका आधीच स्वतःचा निर्णय धेतला. आली की आता आपलं कस होणार किंवा आपले काम कसे होणार तर मात्र हे परमचैतन्य तुमच्यापासून दूर जाते. झालेली असते, आणि सहजयोगानेच आपले सर्व प्रश्न सोडवावे परमचैतन्याचा हा खेळ तुम्ही साक्षीभावाने पहात चला. समजा तुम्ही या गोष्टीवर भरवसा न ठेवता काहीतरी अहंकाराच्या भावनेतून करून दाखवायचा प्रयत्न केलात तर हे परमचैतन्य तुम्हाला योग्य प्रकारे धड़ा देईल आणि तुम्ही पुन्हा तसे करण्याच्या भानगडीत पड़णार नाही. आपण सहजयोगांत का आलो आहोत हेच खरं-म्हणजे तुम्ही समजून घ्यायचे आहे. अगदी खोलात जाऊन पाहिले तर परम-सत्य जाणण्यासाठी तुम्ही सहजयोग घेतला, आणि तीच व्यक्ती म्हणू लागते की. 'काहीही झाले तरी सहजयोग चैतन्यलहरींमधून तुम्हाला ते समजले. म्हणून त्याच्याच आधारावर तुम्ही प्रत्येक व्यवहार व कार्य केले पाहिजे, आणि त्यांचा स्वीकार केला पाहिजे. काही वेळा लोकांना आपली व्हायब्रेशन्स ठीक आहेत असे वाटते, आणि व्हायब्रेशन्सवरून त्यांना जे मिळते ते उत्तम आहे असेही ते समजतात. ही समजून कधी ठीक करायची हा अवघड प्रश्न आहे. हे अहंकारामधून होते. कारण अहंकार आला की आपली चूक आपल्या लक्षात येत नाही. तसेच व्हायब्रेशन्स तुम्हाला काय सांगत आहेत हे तुम्ही नीट लक्षात घेत नाही. "मी काही तरी चूक करत आहे, मी असे करायला नको उद्धार करण्यासाठी किती त्रास भोगावा लागतो. ते लोक किती होते," असे एरवी तुमच्या लक्षात येण्यासारखे असूनही हा अहंकार तुम्हाला अडवतो आणि बिघडवतो. प्रतिक्रियेमध्ये तुम्ही आकर्षण वाटते तेही समजेल मला तर ब्याच लोकांची सुक्ष्माकडे चालला आहात की जडामधे अडकला आहात इकडे सांगितले की तुम्ही तीनशे डॉलर घेऊन हे कार्य करु लागलात अशा वेळी तुम्ही पहात चला, हा उपाय सगळ्यांत चांगला. काही की हजारो लोक सहजयोगांत येतील . पण मी म्हणाले की असे लोक प्रत्येक लहान-सहान बस्तूंच्या झाडाच्या फुलांच्या-भौतिक लोक खरे शिष्य बनणार नाहीत. त्यांची तशी कल्पना असेल तर वस्तूंच्याही-व्हायब्रेशन्स तपासत राहतात असे मी बघते, हे ते महामूर्खच म्हणावे लागतील. पैसे मोजल्याशिवाय कशाकरता करत बसायचे ? त्यातून काही फायदा होणार आहे येऊन त्यांची किमत आपण कमी लेखतो. कधी कधी आपल्या उन्नतीच्या आड येणार्या गोष्टी व्हायब्रेशन्स दाखवीत असतात. एकदा मी एकाला एका ठिकाणी जायला सांगितले तरी तो गेला नाही, मी कारण विचारले तर, तेथील ्हायब्रेशन्स चांगल्या चांगल्या असत्या तर तुमची तिथे काही जरून नसती." त्याला खरं काय होते ते म्हणजे आपल्याला ऐष-आरामाची सवय अशी आपली समजूत असते. आपल्या सर्व इच्छा पुन्या झाल्य तरच सहजयोग खरा अशी चुकीची भावना होते. इच्छा कार्य का्य असतात-मुलाला बरं नाही, नवरा नीट वागत नाही, माझे स्वतःचे घर हवे. इ.इ. म्हणजे आपले मन सतत मागण्या करत असते. आणि ह्या गोष्टी मिळाल्या नाहीतर तर सहजयोगाला दोष द्यायचा! असे झाले की तुमची श्रद्धा इळमळीत होऊ लागते, की सहजयोग रूजत नाही, पण एकदा सहजयोगांत स्थिर झाला सोडणार नाही.' समजा कुणाला मृत्यू आला, आता सहजयोगांत कुणाला मरण नाही, तशी इच्छा झाली तरी ते तुमच्या हातात नाही कारण ते सारे त्या परमचैतन्याच्या इच्छेनुसार होणार असते. कारण तुमची इच्छा ही परमेश्वराची इच्छा नसते. त्याची इच्छा म्हणजेच परमचैतन्य. उदा. मी अमेरिकेत गेले आणि तिथल्या निगेटिव्हिटीचा मला त्रास झाला, वेदना इझाल्या, दुखणी झाली पण मला तें सहन करायलाच पाहिजे कारण त्यामुळेच अमेरिकेतल्या सहजयोग्यांना कळेल की तेथील भ्रष्ट लोकांचा मूर्ख आहेत आणि पैसे घेऊन फसवणार्या लोकांचे त्यांना कसे आत्मसाक्षात्कार विनामूल्य मिळती हेच आपले पहिले तत्व आहे. गुरु-पूजा (९) पण कृष्णवर्णीयांचा सतत धिक्कार करत गेल्यामुळे आता ते प्रतिकार करू लागले आहेत. आणि त्यांच्या तशा प्रतिक्रियेमधे न्यू जर्सी मधील काही श्रीमंत गुजराथी मंडळींनी इथल्या सहजयोग्यांना विचारलेही की आत्मसाक्षात्कार इतक्या सहजपणे मिळणे कसे शक्य आहे. शास्त्रातही हेच सांगितले आहे की क्रूरपणा व पशूपणा दिसला तर समजण्यासारखे आहे. पण माणसा-माणसांत असा मतभेद अगदी सहन न होण्यासारखा आहे. असा भेदभाव पाळणारे लोक सहजयोगाला योग्य नाहीत. सहजयोग्यांमध्ये असा भेदभाव करणारे योगी गुरू बनणार नाहीत. भारतातील जाति-व्यवस्थाही तितकीच वाईट आहे, त्याला काही आधार नाही व अर्थ तर मुळीच नाही. काही जाती उच्च कुळीच्या तर काही हलक्या कुळीच्या समजल्या जातात. प्रत्येक जातीचे लोक दुसर्यावर कितीही अन्याय करू शकतात. हलक्या जातीमधे ही चांगले लोक आहेत. भारतामधे अनेक संत खालच्या जातीचेच होते. या जाती मानवानेच निर्मण केल्या. मानवनिर्मित काही च आपल्याला चालत नाही, त्याचा शेवट बिनाशच असती. ्वेषामधून द्वेष वाढतच जातो आणि त्याला अंत नाही, तुही आत्मसाक्षात्कार मिळणे ही फार अवघड व कष्टसाध्य गोष्ट आहे. या प्रश्नांचे कसे उत्तर द्याव है तेथील सहजयोग्यांना कळत नसे. अशा बेळी असे म्हणावे, "हे अवघड आहे, असे सामूहिक लोकांना एकाच बेळी हा अनुभव देणे अवघड आहे तुम्ही म्हणता ते खरे आहे. पण जर कोणी तसे खरंच करु शकत असेल तर विचार का करू नये? प्रत्यक्ष कसे होते तेच पहा ना!" असे मूर्खासारखे प्रभ्न विचारणारे असतातच., अशाना तर तुम्ही नम्रपणे सांगा, "सर, पण है मिळायला माणूसही तसा परितक्व हवा." मग ते त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्य लोकांच्या मागे लागतील. तन्हेत हेचे गुरु करतील. अशा लीकांची काय अवस्था होत असेल याचेच मला नवल वादते. म्हणून मूर्ख, 'मूढ लोकांना, अक्कलशून्य लोकांना साक्षात्कार होत नसतो. त्यांना सोडून द्या, त्यांच्याशी वादविवाद तुमच्या मनातील द्वेष-भावना दूर केली नाहीतर सहजयोगी करण्याच्या भानगडीत पड़ू नका. त्यांना अधिकार असेल तर तो नाहीत. जन्मामुळे तुम्ही उच्च वा नीच जातीचा ठरत नाही. आत्मसाक्षात्कार मिळवण्याचा, वादविवाद करण्याचा नाही. तुम्ही जगामधील आजचे प्रश्न माणसाच्या मनातील श्रेष्ठत्वाच्या फालितू लक्षात है ठेवायचे की नम्रतेवरोबरच आपण आत्मसन्मानाने मनोवृत्तीतून निर्माण झाले आहेत. सामूहिकतेतूनव त्यामधे बदल वागणे जरूरीचे आहे. कारण तुम्ही गुरु बनला आहात आणि म्हणून थिल्लरपणाने तुम्ही यागू शकत नाही तुमचे जीवन व धर्माचे लोक असले तरी त्यांना समान अधिकार असावेत व गौरवास्पद दिसले पाहिजे. त्यामधूनच तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न होत राहील, तुमच्याबद्दल कुणाच्या मनात अढी निर्मण होणार रहावे. तसे नसेल तर तो आश्रम कसला ? प्रेमामधूनच हे सर्व नाही. तुमच्या जीवनशैलीमधूनच तुमचे वैशिष्ट इतरांना जाणवेल. भेदभावाचे प्रकार धुतले जाणार आहेत. हृदय प्रमाने भरलेले है व्यक्तिमत्व तुम्ही कसे मिळवणार आहे ? पार्चात्य देशांमध्ये अहंकार हा सगळ्यांत मोठा प्रश्न आहे तर पौ्वात्य देशात संस्कार ( प्रति अहंकार) हा प्रकार कुठून येतो. मला समजत नाही, रोजच्या साध्या-साध्या गोष्टीमधेही ते लोक किती अहंकारी आहेत हे नजरेस येते. मी अमेरिकेत गेले होते तेव्हा काळे व गोरे हा वर्णभेद फार स्पष्ट दिसून आला आणि आश्वर्य वाटले. वर्ण हा जन्मापासून म्हणजे परमेश्वराकडून आलेला; सर्वाची घडण एकसारखी असती तर तो दाँभिकपणा झाला असता. वैचित्र्य य निराळेपणा हयाच. तसेच आविर्भाव आणि ताकद भिन्न हवी. नाहीतर जगात सगळीकडे तोच-तोच छापीलपणा दिसून आला असता. पण तिकडच्या सामाजिक धडणीमधे मनुष्याच्या मनावरही परिणाम झाला आहे. म्हणून अशा तहेची सामाजिक व्यवस्था त्याज्य आहे. गौर-वर्णीय मनुष्य पुरूष वा स्त्री क्रुर असू शकतो. तर कृष्णवर्णीय कनवाळू, उदार असू शकते. म्हणजे रंगाच्या स्वभावाशी काही संबंध नाही. घडून येऊ शकते. उदा. आश्रमामधे मला वाटते संगळ्या प्रकारचे सर्वांनी समजूतदारपणे, प्रेमाचे व परस्पर आदराचे संबंध राखून असेल तर हे वरवरचे भेदभाव तुमच्या नजरेतही येणारे नाहीत. ा आज आपण गुरुमहात्म्य साजरे करत आहोत. आपले गुरु कसे होते ? त्यांचे जीवन कसे होते है पहा. भारतात आणि इतर देशातही अनेक संत व सूफी होऊन गेले. त्यांनी जातीवरुन किंवा वर्णावरून कधीच भेदभाव केला नाही. खिस्त, बुद्ध हेही सर्वावद्दल समभाव बाळगत होते, मानवप्रणित कल्पना त्यांच्या डोक्यातच शिरत नव्हत्या. आपल्या सर्व कल्यना व रूढी मानवाने निर्माण केल्या व साक्षात्कारानंतरही आपण कधी कधी त्याचे पालन करण्याचा प्रयत करते राहतो. नुसत्या बोलण्बातून त्या सुटणार नाहीत पण कृतीमधून त्यांच्यापासून सुटका करून घेता येते. हे अगदी सोपे आहे. नुसते ध्यान लावून आपण किती लोकांवर व कां प्रेम करतो इकडे लक्ष द्या. अनुकंपा किंवा दया ्हणून नव्हे तर निखळ प्रेम आपण दुसऱ्याबद्दल वाळगतो का? इकडे लक्ष द्या. मी याची अनेक सुंदर उदाहरणे बघितली आहेत पण तरीही तुमच्या मनात ज्या कल्पना ठाण मोडून असतात प्रश्न आहे. हा अहेकाराचा गुरु-पूजा (१०) सहजयोगात बरेच प्रश्न सुटतात. दाखू, मादक द्रव्यसेवन अशी अनेक व्यसने सुटतात. किती आशीर्वाद . मी जर बन्याच उच्च स्थितीपासून सुरुवात केली असती तर किती मिळवू शकले असते आणि तुम्हाला कसे वाचवू शकले असते मला सांगता येणार नाही. पण ही एक गोष्ट चांगली झाली आहे. तुमच्यामधे परिवर्तन घडवून तुम्हाला सुंदर लक्ष तुम्ही वेधून घ्याल असे होणे! गुरुपद है तुमच्या प्रेमशक्तीमधूनच येणार आहे. म्हणजे एकाच अधर्मी वागणुकीचे दहा लोक, एकाच धर्मचे वा एकाच देशाचे दहा लोक असे जमले तर काही विशेष नाही . न्हणजे तुम्ही गुरुपदाची बोग्यता अजून मिळवली नाही. गुरु झालेल्या व्यक्तीला सगळ्या संस्कृतीचे लोक आवडतात. सर्व प्रकारचे सींदर्य आवडते आणि ही सुंदर स्थिति त्यांच्या दैनंदिन व्यवहारातही दिसून येते. कुणालाडी त्याच्या जातीमुळे, वर्णामुळे किंवा समाजातील मान्यतेमुळे तुम्ही कमी लेखू नये. आपल्या सर्व साधू संतानी त्यांच्या प्रत्यक्ष जीवनातून हेच दाखविले आहे; तुकारामाने तर आपल्याला हलक्या कुळात जन्माला घातले म्हणून देवाचे आभार मानले. तसे ते नव्हते पण त्यांचेही उच्चाटन करायला हवे. सहजयोगामधे ज्याला गुरू बनायचे आहे त्याला हे फार आवश्यक आहे. स्वच्छ अंतःकरणाचे, उदार अंतःकरणाचे आणि हृदय प्रेमाने भरलेल असे व्यक्तिमत्व तुमचे असले पाहिजे, म्हणजे तुमच्या हृदयातून परचैतन्याचे मंजुळ स्वर बाहेर येतील. मानवी कल्पनाच हृदयात भरून राहिल्या तर कसे होणार मला समजत नाही. शस्त्रक्रिया करून दुसरे हृदय बसवले तरी काही उपयोग नाही. म्हणून अशा मानवी समजूतीमधून तुम्हाला सामूहिकता मिळत नसते. म्हणून आत्मपरीक्षण करणे फार जरूरीचे आहे. आपण सामूहिक आहोत का एकमेकांचे दोष काढत आहोत? इतरांच्याबद्दल मतप्रदर्शन फार चालते. एकत्र राहिलात की हे कळून येते. एरवी समजत नाही. एकत्र राहण्यामुळे आपल्यात काय कमी आहे हे स्वतःलाच कळते, कसे असायला पाहिजे हेहि लक्षात येते. हृदय प्रेमाने भरलेले असले की सगळे कसे शांत शांत वाटते, आणि प्रत्येक क्षण आनंददायी होतो. शबरीची उष्टी बोरे श्रीरामांनी खाल्ल्याची गोष्ट तुम्हाला माहीत आहेच. प्रेम व शक्ति हेच त्या कथेचे सार आहे. शिवाय त्या गोष्टीमधे सीता ती बोरं मानव घडवणे. ज्यामुळे सर्वांचेच ा तसे म्हणायचे. आपल्या सर्वांना आपला वंश, जन्म, व्यक्तित्व मागते पण लक्षमण मागत नाही तर उलट रागावतो. तो कच्चा सहजयोगी असतो! या गोष्टीचे तात्पर्य काय तर गुरू बनण्यासाठी तुमची योग्यता व श्रेष्ठता तुमच्या हृदयावरून तोलली जाते, त्या हृदयातील प्रेम हीच त्या परीक्षची कसोटी ठरते. अशा व्यक्तीमधे कृत्रिमतेचा अंकूर सुद्धा नसतो, तिचे वागणे पूर्णपणे नैसर्गिक असते. बोलण्या-चालण्याच्या कृत्रिम पद्धतीमुळे बरेच प्रश्न निर्माण होतात. उदा. अमेरिकेत न्यूयॉर्कमधील आपल्या आश्रमात एक अत्यंत शिस्तप्रीय महिला होती. काटे चमचे कसे ठेवायचे इथपासून प्रत्येक बाबतीत कडक शिस्त. त्यामुळे बरेच जणांना तिने दुखावलेही. सहजयोगामधे अशी कडक शिस्तीची जरुरी नाही. कारण तुम्ही गुरु झालात म्हणजे कुठेही राहू शकता, सारे काही खाऊ शकता. मी असेही सहजयोगी पाहते जे जेवण वाढल्याबरोबर लगेच खायला सुरवात करतात, जणू वाट पहात असल्यासारखे. एकदा मी त्यांच्याबरोबर जेवायला होते तेव्हा त्यांनी प्लेट्समघे पदार्थ भरून वाढले आणि लगेच प्लेट्स किंवा मोठेपणा अशा सर्व गोष्टींचे भान सोडून द्यायचे आहे. संत आणि सामान्य माणूस याच्यातला फरक कुणाला ओळखता येणार नाही असे असावे. संत असल्याचाही अभिमान काही मंडळींना असतो. अमेरिकेत गेलेले रशियन लोक अगदी वेगळचे असल्याचे पाहून मला आश्चर्य वाटते. ते माझ्याकडे नजर वर करून पहात नाहीत. खुपच गहन आहेत ते, त्यांची व्हायद्रशेशन्स तर उत्कृष्टच. कदाचित कम्युनिझमला बैतागून ते अमेरिकेत आले असावेत, इथे त्यांनी सर्व प्रकारचे स्वातंत्र्य आणि त्यातून निर्माण झालेले वेडेयाकडे प्रकार पाहिले. अशा दोन टोकाच्या संस्कृती पाहिल्यानंतर ते आत्याच्या गहनतेत उतरले त्यांच्यात इतकी एकी आणि कार्यक्षमता आहे की ते आधी करसे मला भेटले नव्हते याचे मला आश्वर्य वाटले. याला कारण म्हणजे त्यांच्या डोक्यात पारंपारिक धर्माच्या काहीच कल्पना नव्हत्या, किंबहुना ते धर्म असा काही मानतच नव्हते. गुरु हा कोणत्या एका धर्माचा असा उचलायला लागले. मी तर कुठल्या पदार्थला हातही लावला नव्हता. भुकेची वासना ही सर्वांत क्षुद्र इच्छा. जो गुरु असतो त्याला तुम्ही काही दिले काय, न दिले काय फरक वाटत नाही. अहंकाराला ताब्यात ठेऊन ही अवस्था मिळवता येते. आपल्यापेक्षा आधी दुसर्याला प्लेट दिली तर काही लोकांना राग येतो. सहजयोगामखे मी असे तन्हेतन्हेचे प्रकार पाहिले आहेत. गुरु व्हायचे असेल तर कुधेची काही पर्वा वाटून घेऊ नका. तसे नसतो. कारण आपण ज्याला सामान्यताः धर्म समजतो ते माणसानेच निर्माण केले आणि आता त्यातूनच सगळीकडे प्रश्न- भांडणे चालली आहेत. अशा धर्मामधून परमेश्वर कसा मिळणार? म्हणून तुम्ही कुठल्याही पारंपारिक धर्माच्या बंधनात अडकू नका. मी साधारण पाहते की उदा. एखादा सहजयोगी खिश्चन गुरु-पूजा (११) राहण्याची जरूरी नाही. ते आपोआप नकळत घडून येते आणि अशा गुरुभोवती लोक जमतात अमेरिकेत इतके थोडे सहजयोगी झाले याचे मला आश्चर्य वाटते. त्यांनी सांगितले की ५०,००० डॉलर्स खर्च केले तेव्हा फक्त ५० लोक सहजयोगात आले. पण ल्यांना हे करावेच लागले कारण तिकडे साधक खूप असले तरी ते कुठल्या ना कुठल्या असल तर त्याच्याबर खिश्चन धर्माचा पुगडा अजून असल्याचे दिसून येते. तसाच ज्यू माणूसही दिसून येतो. मग सहजयोगामधे येण्याचा फायदा काय? त्यांनी आपले लक्ष आंतमधे घातले तर त्यांनाच कळून येईल. तुम्ही स्वतःलाच आपल्यामधे काय कमी आहे म्हणून गुरु बनलो नाही हे विचारुन पहा गुरुच्या यशाचे गमक असे आहे की तो काळाचे बंधन पाळत नाही. प्रत्येक क्षण हा त्याला पवित्र वाटतो. कुणाला उशीर झाला किंवा कुणी मागांत हरवलेले आहेत. पण अशी भटकंती करूनच ते सरळ लवकर आला तरी त्याचे काही बिघडत नाही. कारण काळ म्हणजे घड्याळ. मानवनिर्मित आहे. तीनशे वर्षांपूर्वी घड्याळ हा प्रकारच नव्हता आणि कुणीही वेळेबददल आग्रह धरत नव्हते. म्हणजे गुरु हा काळाच्या पलीकडे असतो- कालातीत असतो. मिळाली. आत अमेरिकेत कार्य चालू झाले आहे न्हणून तिथल्या तसाच तो गुणातीतही असतो, म्हणजे डाव्या, उजव्या किंवा मध्यम मार्गाचा नसतो. त्याच्या गुणांच्या पलीकडचा असतो. तो लोकांपर्यंत न थांबता त्यांनी जोमाने सगळीकडे कार्य करायला जिथे असतो तिथे परमेश्वरी प्रकाश असतो. काही चांगले घडले तर ते या प्रकाशाने केले असे म्हणतो, काही वाईट घडले तर त्या प्रकाशाच्या मनात ते तसेच व्हावे असे म्हणतो. स्हणजे सर्व तिथल्य लोकांवर जास्त प्रभाव पडेल. तिथे अगुरू मंडळी खूप काही तो त्या प्रकाशावर सोपवतो. उदा. एखादा उजव्या बाजूचा अहंकारी मनुष्य असला तर म्हणेल "मला है पाहिजे होते पण तसे झाले नाही." तसेच डाव्या बाजूचा मनुष्य म्हणेल, "माझ्या बाबतीत झाले याचे मला वाईट वाटते. तसे व्हायला नको होते तर मध्यममार्गी म्हणेल "माझ्या व्हायब्रेशन्सवरून मल हे का समजले नाही ?" जो खरा गुरू असतो तो सर्व घटनांकडे साक्षीरुपाने बघत असतो. त्याला सर्व काही खेळच वाटतो. त्याचाही त्यांना उपयोग होण्यासारखा आहे. जे काही लिहाल त्यातून त्याला अमूक योग्य आहे, अमुक चुकीचे आहे यांचे ज्ञान त्यामधे तुमची सहजयोगी म्हणून केवढी योग्यता आहे ती दिसून मिळते. जे घडते ते क्षणिक असते व त्याचा त्याच्या मनावर काही आली पाहिजे. तुम्ही जे लिहाल त्याने वाचणारे दुखावले जाणार परिणाम होत नाही. म्हणजेच तो गुणांच्या पलीकडे राहतो. तो नाही एवढी काळजी घ्या, सुधारणा करण्यासाठी त्यांना मदत कुठेही राहील, कुठेही जेवण करेल, कुठेही झोपेल. मोटरगाडी होईल असे लिहा. गुरुने आपल्या स्वतःबद्दल भलत्या कल्पना काय व बैलगाड़ी काय त्याला दोन्ही सारखेच. त्याचा मानसन्मान केला नाही किंवा साधा हार घातला तरी त्याला दोन्ही सारखेच. त्याच्या व्यक्तिमत्वावर काही परिणाम होत नसतो. त्याला तुम्ही काही द्या अगर काही देऊ नका, फरक पडत नाही. कारण तो स्वतःकडे दुसऱ्यांच्या डोळ्यांतून नाही तर स्वतःच्याच दृष्टीने पाहतो. आणि स्वतःच्याच आनंदात मस्त असतो. याशिवाय सहजयोगातील गुरु सर्वांना सामावून घेणारा असला पाहिजे. लोकांमधे साधारण दोन प्रकारच्या प्रवृत्ति दिसतात. एक संबधांची तोड़-मोड करण्याची प्रवृत्ति, हे फार सोपे काम आहे, सतत तक्रारी करून संबंध बिघडवायचे; दुसरी प्रवृत्ति लोकांना एकत्र जोडण्याची, हळुवारपणे. मृदु भाषा वापरत लोकांमधे दूढ़ नात्याचे संबंध जुळवायचे. त्यासाठी क्षमाच करत मार्गावर येणार आहेत. आणि तसेच झाले. नुकत्याच तिथे माझ्या कार्यक्रमाला चार हजार लोक जमले. असे आजपर्यंत घड़ले नव्हते, पुष्कळ स जण उतरले नाहीत पण सर्वांना अनुभूति लोकांना (सहजयोग्यांना) आपल्या धरातले व आजूबाजूच्या का हवे.. मी तर म्हणेन की इतर देशांतील योग्यांनीही अमेरिकेत जाऊन कार्य करावे. कदाचित या बाहेरच्या सहजयोग्यांचा आहेत. आणि त्यांचे तिथे चांगले बस्तान जमले आहे. त्यांच्यापासून लोकांना बरेच त्रास झाले. पैसे खर्च झाले तरीही ते त्यांना चिकटून आहेत. म्हणजे त्यांच्यात मुळातच समज कमी आहे. मी एक पुस्तक लिहिले आहे आणि ते कदाचित त्यांना मिळेल. तुम्ही लोकांनीही तुमचे अनुभव लिहून ते प्रसिद्ध करा. बाळगू नयेत. तो गरीब असेल वा श्रीमंत असेल पण त्याचे भान तो ठेवतनाही. कबीर पहा, रामदास पहा, कुळातले नव्हते, तसेच नामदेव. पण या सर्वांनी किती सुंदर काव्य केले? त्यानी हे कसे जमले ? तर ते अध्यात्मिकतेच्या साम्राज्यात रहात होते म्हणून. तुमच्यापिकी काही जण सुंदर कविता लिहितात हे मला ठाऊक आहे. पण काही चांगले कवि ते काही मोठ्या कधी कधी हट्टी व अभिमानी असतात. मग त्यांना ही प्रतिभा कोठून मिळते? म्हणून तुमचे व्यक्तिमत्व असे बनले पाहिजे की तुम्हाला पाहिल्याबरोबर लोक म्हणतील "हा खरा गुरु आहे' त्यासाठी तुम्हाला बायका-मुलांपासून दूर जायला नको, कसलाही त्याग करायला नको. पण अहंकार मात्र पार सोडून द्यायला हवा. सामूहिकतेत अहंकारही त्याज्य आहे. कधी कधी लोक आपला गुरु-पूजा (१२) मला माहीत आहे. त्यांच्यावर माझे प्रेम आहे व तेही माझ्यावर सूक्ष्म अहंकार गुप्तपणे जोपासतात, पण त्यालाही एखादा रोंग घालवतों तसा घालवला पाहिजे. आजच्या गुरुपुजेच्या दिवशी आणखी एक सांगायचे म्हणजे तुमच्यापैकी प्रत्येकाला खूप मेहनत करायची आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तुम्ही तुमचे आयुष्य व वेळ सहजयोगासाठी किती देता है पहा. तरच तुम्हाला गुरूपद प्राप्त होणार. माझेच पहा, मलाही घर आहे. संसार आहे पण तरीही मी सारा वेळ सहजयोग, सहजयोगी आणि सर्व मानवजातीचा उद्धार यालाच देत आले. तेही सर्व जगभर प्रवास करून तुमचे क्षितिज तुमची प्रगल्भता तितकीच विस्तीर्ण झाली पाहिजे म्हणजे तुमच्यासमोरचे सर्व प्रश्न, सर्व अडचणी दूर होतील. ही स्थिती तुम्ही एकदा मिळवली की तुम्ही काय काय करू शेकता यांचे तुमचे तुम्हालाच आश्चर्य वाटेल. तुमच्यामधे असे अनेक सहजयोगी या स्थितीला आलेले खूप प्रेम करतात. पण गुरु बनल्यावर आपण आता गुरू झालो आहोत ही भावना होणार नाही. याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. कधी ते मनातही येऊ देऊ नका. तसे झाले तर मग अहंकार पुन्हा वर येईल. म्हणून सतत भान ठेवा की "मी काही करत नाही, श्री माताजींच्या हृदयातील मी एक पेशी आहे.' अशी नम्रता तुमच्यामधे रूजली की तुमच्या सान्या अडचणी दूर होतील आणि कार्य घडून येईल तुमच्या व्यक्तिमत्तवावर लोकांच्या नजरा खिळून राहतील. एरवी तु्ही कितीही धडपडलात तरी कार्य होणार नाही. तुम्ही सा्या मानवजातीला सहजयोग द्यायचा आहे. गुरुबद्दल आणखी खूप काही सांगण्यासारखे आहे पण आता ते पुढच्या गुरूपुजेच्या वेळेस सांगेन. स्बांना अनंत आशीर्याद. चंदीगडमधील सहजयोग्यांनी कॉलेजमधील तरूण विद्यार्थ्यांमधे कुतूहल आणि ईश्वरभक्ती जागवण्याच्या उद्देशाने एक पत्रक तयार केले. त्यावर श्री माताजींचा एक फोटोसुद्धा आहे. ही पत्रके वाटून कॉलेज व विद्यापीठांमधे त्यांनी सहजयोगाचे बरेच कार्यक्रम केले. त्या पत्रकाचा सारांशः- आजकालचे तरूण विद्यार्थी बन्याच ताण-तणावाच्या वातावरणाने भारून गेले आहेत. त्यांना जीवघेण्या स्पर्धेला तोंड ्यावे लागत असल्यामुळे ते सतत काळजी व तणावाखाली असतात. "खूप अभ्यास करणे प्रत्येक वावतीत वरच्या नंबरवर येणे. आपले भविष्य उज्ज्वल बनवणे. नोकरीसाठी खूप खटपट करणे, "अशा समस्यांना व परिस्थितीला इत्यांना तोंड द्यावे लागते. जसजशी ही परिस्थिती जास्त बिकट बनत जाते त्याचे संतुलन बिघडत जाते आणि हा मानसिक दबाव बाढत जातो. त्याचा परिणाम सत्यपरिस्थितीचे योग्य आकलन न होण्यामध्ये होऊन कधीकधी नैराश्य व विफलता त्याच्या पदरी येण्याची शक्यता असते व चित्र एकूणच भरकटलेल्या स्थितीला येते. अशा विचलित मनःस्थितीमध्ये वर्गामध्ये शिकवले जाणाऱ्या विषयांचे संग्रहण होत नाही व वाचलेल्या विषयांत लक्ष लागत नाही. ही परिस्थिती आटोक्याबाहेर गेली की दारू, नशा मादक द्रव्य-सेवन इ, अनिष्ट मार्गकडे जाण्याची प्रवृत्ती वळावते आपण भोवतालची अशी परिस्थिती बदलू शकत नाही म्हणून आपल्यामध्येच आंतरिक बदल घडवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आपल्यामध्ये सुप्त अवस्थेमध्ये असलेली परमेश्वरी शक्ती जागृत करून सर्व्यापी परमेश्वरी शक्तीबरोबर तिचा योग घडवणारी सूक्ष्म व्यवस्था प्रत्येकाजवळ जन्मतःच उपलब्ध आहे. यामुळे होणारे फायदे - लीव्हरला आराम मिळून मनावर नियंत्रण येते. -चित्त शांत झाल्यामुळे अभ्यासाच्या विषयांचे आकलन जास्त चांगले होते - स्मृति जास्त सक्षम होऊन संग्रहण शक्ति वृद्धिगंत होते शारीरीक आरोग्य सुधारते. डोकेदुखी, नैराश्य, आत्मविश्वासाचा अभाव, अस्थिरपणा इ. विकार पळून जातात. सृजनशक्ती वाढते व व्यक्तिमत्त्व कार्यप्रवीण, सुजाण, व सकारत्मक बनते. आपल्याला आंतरिक शांति मिळून स्वतःचा आनंद मिळतो. त्यासाठी बाहरे कुठे करमणुकीसाठी जाण्याची गरज भासत नाही. (ब्लॉसम टाईम : फेब्रुवारी ९८) गुरू-पूजा (१३) महाकाली पूजा का का प.पू. श्री माताजी निर्मला देवींचे भाषण (सारांश) की फ्रान्स : १९१० हानी सहजयोगांत प्रगती करणार नाहीत ते बाहेर फेकले जातात. ज्याप्रमाणे महाकाली शक्तिला दोन बाजू आहेत त्याचप्रमाणे बेल्जियममधे आपण मैरव-पूजा घेतली. आता आपण इथे फ्रान्समधे महाकाली पूजा घेत आहोत. कालच्या रात्रीचा अनुभव हे महाकालीचे कार्य होते. महाकालीचे दोन अगदी टोकाचे सहजयोगालाही दोन बाजू आहेत. महाकाली शक्ति अत्यंत प्रेमळ. गुणधर्म आहेत. एका बाजूला ती खूप आनंदी व उत्साहपूर्ण असते. आनंदी असणे हा तीचा मुळ अंगभूतमगुण आहे. काल रात्री फ्रान्स मधील मध्यवयीन स्त्रिया हसताना व आनंदी असलेल्या पाहून तुम्ही आश्चर्य चकीत झाला असाल. त्यांना पूर्वी मी कधी इतक्या हसताना पाहिले नव्हते. ही महाकालीची शक्ति आहे, जी तुम्हाला आत्मसाक्षात्कारानंतर मिळते व ती तुम्हाला नेहमी आनंदी ठेवते. आता पुजेत जी महाकालीचे नावे बाचणार न्यामले हे दाळले पाहिजे. जेव्हा तुम्ही कलेक्टिव्ह नसता त्या बळी आनंदी असते किंवा दुस-्या वाजूला तिचे रूप अत्यंत क्रूर व गक्षसी असते. ती राक्षस व तत्सम लोकांचाही स्वामिनी असते व त्या मुळेच त्यांचे तुमच्यावर कार्य सुरु होते. जेव्हा तुम्ही डाव्या बाजूला फेकले जाता त्या वैळी. तुमच्यात डाव्या बाजूच्या समस्या सुरु होतात. मुलाधाराच्या समस्या सर्वात वाईट, मलायटीस वर्गैरेचाही त्रास संभवतो. तसेच आणखी स्नायुंची अनैसर्गिक वाढ हाही त्रास त्यातच येतो. , आहेत त्यावरून तुमच्या लक्षात येईल की तिचया या गुणांचे ये शक्तिचे सहजयोगांत कसे प्रकटीकरण होते, व तुम्ही सर्व सहजयोगी आनंदाच्या सागरात कसे हुंबता. सुरुवातीला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की, तुम्ही महाकालीची पूजा करत असताना मनातून तुम्हाला अगदी आनंद अनुभवाला यायला हवा तसेच इतर सहजयोग्याना वघुनही तुम्हा आनंदीत व्हायला हवेत. जर तुम्हाला असा आनंद वाटत नसेल तर तुम्ही सहजयोंगांत परिपक्व झालेले नाहीत. तुम्हाला काहीत्तरी त्रास असणार- मग तो त्रास तुमच्या कुटुंबियांचा, मुलाबाळांचा किंवा देशाचा असेल, म्हणजेच कुठल्यातरी पूर्वसंस्कारामुळे तुम्हाला हा खरा आनंद मिळत नसेल. सहजयोगांत तुमची वाढ होण्यासाठी महत्त्वाचे म्हणजे तुम्ही कलेक्टिव असले पाहिजे. किंवा तुम्हाला सामूहिकतेचा अर्थ किंवा किंमत कळत नाही आणि तुम्ही कलेक्टिविटीच्या बाहेर असता त्या वेळी सर्व निगेटीक शक्ति एकत्र येतात, म्हणून कोणताही सामूहिक कार्यक्रम टाळता कामा नये, ही दक्षता घेतली पाहिजे. दुसरे म्हणजे महाकाली शक्ती तुम्हाला एकमेकांचद्दल प्रेमाची भावना देते. जसे पति-पत्नि यांच्यातील संघंध, जर दोघांचे एकमेकाशी नाते ठीक असेल तर महाकाली शक्ति पण ठिक, दोघातील एकात जरी दोष निर्माण झाला तरी महाकाली शक्ती त्याला बाहेर फेकते तसेच त्याच्याशी संचधीत दस्या व्यक्तिलाही (पति किंवा पलनि) बाहेर फेकते. म्हणून प्रेमात पड़णे हा प्रकार योस्य नाही. पण प्रेमात पडणे हा शब्द प्रयोग बरोबर आहे कारण तुम्ही खरोखर प्रेमात पडता स्हणजे तुमची पातळी खालावते, ही महकाली शक्तिचीच "माया" होय. तुम्हाला भरळ पड़ते, तुमचा अहंकार सुखावतो व आपण जी पल्निची कल्पना केली तीच ही व्यक्ति होय वगैरे वगैरे वाटू लागते. आणि या मधे दोन प्रकारच्या शक्यता असतात. एक म्हणजे तुम्ही एकमेकांची स्तुती करता की स्वतःचे व्यक्तिमत्त्व हरेबून बसता. दुसरी गंभीर शक्यता अशी की तुम्हा दोघामधे इतकी दरी निर्माण होते की तुम्ही एकमेकांचा पराकोटीचा द्वेष करु लागता, व परत कधीही एकत्र येत नाही. (लव्ह अॅण्ड हेट रिलेशन) है सर्व महाकालीच्या शक्तच्या टोकाच्या दोन गुणघर्ममुळे होते. (मायेमुळे) (एका टोकाला अत्यंत प्रेम व आनंद, मृदुता थ दुसर्या आश्रमात राहण्यांनीसुद्धा हे लक्षात ठेवले पाहिजे. जर तुम्ही कलेक्टिव्ह नसाल तर हळूहळू तुम्ही सहजयोगाच्या वाहेर फेकले जाता. महाकाली शक्तीचे सात घागे आहेत असे समजा. हे सात धागे तुम्हाला कलेक्टिव्ह सबू-कॉन्शस मधे फेकतात. आणि जेव्हा तुम्ही कलेक्टिव्हीटी पासून दूर-दूर जाऊ लागता तेव्हा स्वतः महाकाली शक्ति तुम्हाला सहजयोगाच्या बाहेर फेकते. आणि तुम्ही हळू हळू सबूकॉन्शस मधे दिसेनासे होता, आणि सर्व प्रकारचे प्रश्न सुरू होतात. प्रत्येक देशांत हेच घडत असतानी मला दिसत आहे, की लोक कलेक्टिव्ह मेडिटेशनला येत नाहीत. फ्रान्स मधेही हेच घडते आहे. मला वाटते की जे लोक टोकाला क्रौर्य व विनाश) श्हणून या चैतन्य-लहरी (१४) असे नाही किं तीर्थयात्रेला येऊन कोणी प्रेमात पडले, व लग्न केले. सहजयोगात आल्यावर प्रेमात पडण्याचे हे भूत सोडायला हवे. शुद्धता म्हणजे पवित्रता- अबोधिता म्हणजे पवित्रता फक्त शारिरिक नव्हे तर मानसिक शुद्धता देखील हवी. जर मनःशुद्धी नसेल तर तुमचे उत्थान होणे कठीण. पश्चिमेकडे ही शारिरिक पेक्षा मानसिक अपवित्रता जास्त आहे. त्यामुळे मेंदूत विधाड झालेला आहे. काल्पनिक गोष्टींच्या मागे लागणे हे फार धोक्याचे आहे. वास्तवापासून दूर जावयाचे हे मूर्खपणाचे आहे. ह्याचा अर्थ तुम्ही रुक्ष व्हावे असे नाही, किंवा तुमच्या जवाबदान्या टाळाव्या असे नाही. जसे झाडामधे अन्न रस वाहतो तो झाडाच्या प्रत्येक भागाचे सारख्या प्रमाणांत अलगपये पोषण करतो, व त्याची निगा राखतो त्याचप्रमाणे आई, बाप, बहिण, भाऊ या नात्यांचे आहे. बाप हा बाप, आई ही आई. भाऊ हा भाऊ व बहिण ही बहिण आहे. वहिण-भाऊ है कधीही पति-पल्नि होऊ शकणार प्रश्नांवर चर्चा करत नाहीत, तर ते टेप अथवा व्हिडीओ टेप नाहीत कसे शक्य आहे? हा वैचारिक संभ्रम होय! त्यामुळे अनेक लावण्यापूर्वी चर्चा करतात, मागच्या प्रोग्रॅमबद्दल ते अग। चं्चा समस्या निर्माण होतात. जेव्हा झाडाचा जीवनरस सर्व भागांचे पोषण करून नंतर तो परत खाली येतो, तो कशालाही चिकटत भागावद्दल जिव्हाळा ठेवत नाही) जसे मागे किंवा हा आपला पति म्हणून एखाद्या पुरुषाच्या मागे बायकोबद्दल संसारात जिव्हाळा, कौटंबिक जिव्हाळा आवश्यकच धावण्यासाठी इथे आलेले नाहीत, अनेक पूर्व जन्मात तुम्हाला आहे, तुम्ही कुटुबाची काळजी घ्यायला हवी पण याचा अर्थ असा नाही की त्यासाठी तुम्ही नुकसान करून व्यावे किंवा तुमच्या स्वतःच्या उत्थानासाठी, म्हणून तुमच्या मनोव्यापारावर त्यामुळे तुमचे उत्यान संपुष्टात यावे. तुम्ही सर्वसाधारण तुम्ही बारीक लक्ष ठेवले पाहिजे. पण असे काहींच्या बाबतीत माणसासारखे नाहीत. तुम्ही संत आहात आणि संताचे एकच मुख्य ध्येय असते ते न्हणजे उत्थान त्यांच्यासाठी कौटुंबिक आयुष्य किंवा भौतिक गोष्टी, किंवा मुले बाळे महत्वाची (तुमचे वैवाहिक जीवन सुखाचे जायो असे जर मी म्हटले तर ते नाहीत. फक्त उत्थान हेच ध्येय असले पाहिजे. एकदा का तुमच उत्थान झालें की त्या बरोबर सर्व गोष्टींचेही उत्पान देशामधे लोक प्रेमात पडल्याशिवाय लग्न करत नाहीत, व ते सर्व मर्यादांचे उल्लंघन करतात. जसे विवाहित व्यक्तिशी विवाह पहिला घटस्फोट न होताच तसेच त्या व्यक्तिशी लग्न करणे, वृद्ध पुरुषाने तरूण मुलीशी लग्न करणे किवा वृद्ध स्त्रीने तरुणाबरोवर लग्न करणे, वगैरे वगैरे. मुर्खपणाच्या गोष्टी करतात, ते टिकायू नसते, त्यात कोणतीही मर्यादा नसते, लग्न करणें म्हणजेच तुमच्या वर्तनाला मर्यादा असणे, जेथे मर्यादा नाही तेथे महाकाली शक्ति कार्यान्वित होते. प्रथम तुम्ही कलेक्टिव असलेच पाहिजे व अत्येकाने सर्व कलेक्टिव (सामुहिक) कार्यक्रमांना हजर राहिले पाहिजे. तुम्ही सुचना करु शंकता पण स्वतः काही संगू नका. माझ्या भाषणाच्या टेप्स् लाया व ध्यान धारणा करा. टेप्स् सुरू होण्यापूर्वी कोणतीही चर्चा करू नका. भारतात सहजयोग लोक टेप लावतात व ध्यान करतात नंतर आरती करून मग कंद्र संपते. कोणत्याही करतात. तुम्हीं इथे काही लग्न करायला किंचा प्रेमात पडायला आलेला नाहीत. किवा ही आपली पलनि म्हणून एखाद्या स्त्रिच्या नाही (कोणल्याही किती तरी पति-पल्नि होतेच. तर तुम्ही इथे का आलात? तर ते घडलेले आहे. हा मूर्खपणा आहे. सावध वहा! तर तुम्ही लक्षात ठेवा, इथे आपण फक्त सुखी वैवाहिक जीवनासाठी आलेलो चुकीचे नाही तुमचे वैवाहिक आयुष्य सुखाचेच जायला हवे पण ते तुमच्या उत्थानात अडथळा बनता कामा नये) नाही तर ती होते. फक्त एक पायरी आहे जी तुम्हाला तुमच्या उत्थानाच्या ख्या आता पवित्रता समजून घेणे महत्त्वाचे आहे उत्थानामुळे मार्गापासून दूर नेईल तरी सावध रहा. आपण लक्षात घेतले ती तुमच्यात सहजच येते हे एक व्हिशसस्कल आहे. प्रथम पाहिजे की अबोधिता म्हणजे पवित्रता. वैचारिक पावित्र्य तुम्ही सात्मसाक्षात्कार घेता आणि तुम्हाला माहीत आहे की कुंडलिनी शक्ती ग्हणजेच महाकाली शक्ति आहे. ती अनादी घ्यायाला हवे. त्याच्या समाजव्यवस्थेत त्याची कमतरता आहे. आहे. ती कुमारे स्वरुपात आहे. ती शुद्धतेचे कार्य करते, व समाजात पावित्र्य येण्यासाठी कौटुंबिक पावित्र्य हे. एवढेच नव्हे तीचे सहजसुंदरतेने प्रकटीकरण होते. श्री गणेश हे तियेच तर परस्परातील संबंध पवित्र हवेत. मला असे कोणी सांगितले बसलेले आहेत, आणि मुलाधारातच ते बसले आहेत, आपल्या की गणपती पुळ्याला कोणी प्रेमात पडले. तुम्ही तीर्थयात्रेला आईच्या रक्षणासाठी. त्याच्या परवानगी शिवाय आईचे आला आहात. साडी खरेदीला आला नाहीत. गणपती पुळयाला (कुंडलिनीचे) उत्थान होत नाही, आणि ते त्यांचे इतर कार्य थांबवितात. याचेच उदाहरण म्हणजे तुम्हाला माहितच आहे तीर्थयात्रेला येऊन प्रेमात पडण्यासाठी नाही. माझ्या तरी ऐकिवात की मी इथे तासन तास वसते- मला वाथरुमला सुद्धा उठावे पावित्र्य हे युरोपियन, जास्त करून फ्रेंच लोकांनी समजून तुम्ही कशासाठी येता? तर तुमच्या स्वतःच्या उत्थानासाठी येता. महाकाली-पूजा (१७ आपण काय करतो? आपण साधे सामूहिक (कलेक्टिव्ह) सुद्धा राहू शकत नाही? श्री गणेश हे अत्यंत सामूहिक आहेत. इतके की, समजा एखादा श्रीकृष्णाची भक्ति करत असेल तर करते. पण जेव्हा ती मानसिक पातळीवर येते, तेव्हा तेथे त्यांच्या हृदय चक्रावर कॅँच येईल. का? कारण त्याने शिवाची पण भक्ती केली पाहिजे. ते इतके कलेक्टिव व एकमेकाशी मला एक मुलमी भेटली तिला तिच्या पतिशी प्रेम करण्याची जोडलेले आहेत, तुम्ही पण तसेच कलेक्टिव व जोडलेले समस्या निर्माण झाली होती. ती लग्नानंतर - लग्नाआधी ठिक पाहिजेत. जेव्हा कलेक्टिव व्हाल त्या वेळी तुमच्यातील होते. तिला मी रोमान्स विषयीची पुस्तकं वाच असे सांगितले- मूर्खपणाच्या सर्व गोष्टी गळून पडतील. तुम्ही या मूर्खपणाच्या तेव्हा ती म्हणाली- मला असे काही माहीत नाही. तेव्हा मी गोष्टी सोडत नाही स्हणून तुम्ही सामूहिक होत नाही, किंवा त्या गोष्टी सोडायला तुम्ही घाबरत आहता. आपला मुख्य हेतू काय आहे ते जाणून घेतले पाहिजे. तो हेतू म्हणजे आपले स्वतःचे उत्थान, आणि महाकाली शक्ति आपल्यासाठी काय पश्चिमेकडे या सर्व कल्पना आहेत. पूर्व संस्कार आहेत. करते ते जाणून घेतले पाहिजे. ती आपल्याला आपल्या आम्ही व्हायब्रेशन्स पाहून लग्नासाठी वधू-वरांची निवड करतो. कुंडलिनीचे जागरण करून आत्मसाक्षात्कार मिळवून देते. ती शुद्धता देते. ती सर्व शक्त्या प्रदान करते. ती सर्वकाळ तुमचे रक्षण करते आणि तुम्हाला आनंदाची प्राप्ती होते. तुम्ही (वधू-वरांना ) या लग्नाचा हेतूच कळलेला नसतो. महाकाली तीच्यासाठी काय करता? तर तीची फक्त एक इच्া आहे की स्त्री -पुरुषांनी तर तुम्ही सहजयोगी असू शकत नाही. मन हे पूर्व संस्कारीत परस्परांकडे आकर्षित होणं अशा प्रकारच्या निम्न स्तराचे न होता संत व्हावे, त्याच्या मधे संतासारखे सद्गुण यावेत. सहस्त्रार जर खराब असेल/ झाले तर सहज योगाचे कार्य बरोचसे प्रश्न टाळले जातील. इतर समाजात मी वावरते तेव्हा कसे होणार? सहस्त्राराचेच सर्व कार्य आहे. कारण आम्हाला जगाचे परिवर्तन घडवून आणायचे आहे म्हणून बोकाळला आहे. ते हास्यास्पद आहे, तसेच धोक्याचेही. तुमच्यात पावित्र्याचे दर्शन घडले पाहिजे. दुसरे कोणीही नाही तर सहजयोगीच हे कार्य (परिवर्तनाचे) करू शकतात. आता औदार्याबद्दलच बघा. माझे शरीरही जनरस आहे. काल एक स्त्री माझ्याकडे आली, ती अजून खालच्याच मजल्यावर होती. तिचे लिव्हर खराब होते. त्यामुळे माझे लिव्हर स्पंदन करू लागले. तिने ड्रग्ज वगैरे घेतल्याने तिचे रोमैंटिक आयुष्यापेक्षा लिव्हर खूपच खराब झाले होते. तिचा त्रास माझ्याकडे आला. माझ्या लिव्हरने तक्रार न करता फक्त स्पदन सुरु केले त्या स्त्री साठी. ते किती जनरस आहेत. ते तुमची काळजी घेतात, तुमच्या मुलाबाळांची काळजी घेतात पण तुम्ही त्यांच्यासाठी (श्री गेणशांसाठी) कारय करता ? मी असे ऐकले आहे की, जाणार नाहीत. ह्याचप्रमाणे आपले उत्थान होत असताना श्री पोस्टर्स लावण्यासाठी बोलावले तर फार थोडे लोक पुढे गणेश हेच कार्य करित असतात. त्यांचा आपल्याकडून येतात. ही एक प्रकारची कृतच्नताच आहे.जेव्हा एखादा सामूहिका कार्यक्रम केला जातो त्यावेळी सर्व देव देयता हजर असतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जुने सहजयोगीच नवीन सहजयोग्यापेक्षा अवघड आहेत. ते निकामी झालेत की काय ? लागत नाही. कारण श्री गणेश त्यांचे सर्व कार्य थांबवतात. त्यांना फक्त उत्थानाचीच काळजी असते प्रत्येक चक्रावर तुमची शुद्धता ते तपासतात व नंतर कुंडलिनी ती चक्रे स्वच्छ हास्यास्पद कल्पना आढळतात. जसे रोमान्स वगैरे. एक दिवशी प्रोफेसरना सांगितले तर ते ्हणाले असे पुस्तक नाही. सहजयोगांत लग्नानंतरच रोमान्स सुरू होतो. पण मर्यादने- सहजयोग किंवा तुमच्या उत्थानाच्या बदल्यात नव्हे. व्हायब्रेशन्सवर म्हणजे महाकालीचेच कार्य आहे. आणि येवढे करून सुद्धा काही लग्न अयशस्वी ठरतात. कारण त्यांना आपल्या मुलंनी मानसिक दौर्बल्यातून म्हणजे मूर्तिमंत पावित्र्य. ती शुद्धता तुमच्यात बाणली नाही असेत. आपल्यापेक्षा बरेच वेळा लहान मुले ही चांगली कारण ती पूर्व संस्कार रहित असतात. तुम्हा सर्वात पावित्र्य आले तर मला असे दिसते की त्या समाजात जास्तीत जास्त व्यभिचार तुमच्याकडून उदाहरणार्थ- एखादा पुरुष ऑफीसातून घरी येतो तेव्हा त्याची बायके- दुसन्या कोणाबरोबर पळून गेलेली असते; किंवा एखादा पुरुष कामाला म्हणून बाहेर जातो व दुसर्या एखाद्या स्त्रिबरोबर जातो. पळून शुद्धता ही तुम्हाला स्थिती देते. दृढता देते. स्थिरता देते. पावित्र्यात दृढता/ स्थिरता असल्याशिवाय तुमची प्रगती होणार नाही. समजा, विमान वनवायचे असेल तर त्याचे नियोजन करून आराखड्याप्रमाणे त्याची उडाल्यानंतर त्याचे काही भाग प्रवाश्यासहित त्यातून सुटून बांधणी करावयास पाहिजे म्हणजे ते आकाशात अवमान झाला, किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष झाले किंवा आपण चुकीचे वागलो तरी ते त्यांचे कार्य करीतच राहतात. त्यामुळे इतक्या लोकांना आत्मसाक्षात्कार मिळतो आहे. पण त्या करता महाकाली-पूजा (१६) खिस्ताने म्हटलेच आहे की जे पाहिले ते शेवटचे. मला वाटते की, तुम्ही सहजयोगाला पैसा दिला पाहिजे. नाहीतर कशासाठी हे असेच होणार. त्यांना जुने असल्यामुळे एक प्रकारचा वृथा तो तुम्ही खर्च करणार आहात? मी जो सहजयोगासाठी खर्च आत्मविश्वास निर्माण झाला आहे. एक प्रकारचा अहंकार करते ते माझ्या कुंटुबियांना पुण्यकर्मच वाटते. आणि जर असे त्यांच्यात आला आहे, की आन्ही सामूहिकतेत हजर-राहू किंवा नाही राहणार कारण आम्ही जुने आहोत. यामुळेच लंडनभधे मिळते. तुमच्याजवळ जर पुण्य नसेल तर तुम्हाला काही भयंकर दुष्परिणाम दिसून येत आहेत. सावध रहा. खिस्तानी मिळणार नाही. ते मिळेल पण नाहिसे होईल. लोक जर उदार स्पष्टपणे म्हटलेच आहे 'पहिले ते शेवटचे'! आणि त्यानुसार त्यातील काही लोक सहजयोगाबाहरे गेलले मी पाहिले आहेत. ते कसे बाहरे जातात याचे आश्वर्य वाटते, अतिमूर्खपणा. मधील लोकांची स्थिती एवढी चांगली नाही. तुम्ही काहीतरी इटलीत एक सद्गृहस्य , जुना सहजयोगी उठून उभा राहिला व म्हणाला " मी महा माताजी " आहे. मी सर्व काही करणार आहे. तेव्हा सर्वजण त्याचेकडे बघू लागले व म्हणाले कसे आहे, इथेही महाकाली शक्ति कार्य करते. भौतिक वस्तु ही शक्य आहे. असे जर असेल तर आम्ही सर्व जण आश्रमातून बाहेर जातो, तूच सर्व बघ, तेव्हा तो म्हणाला मला ते मॅनेज करता येणार नाही न्हणून मीच आश्रमातून बाहेर जाणार आहे. तो आश्रम सोडून गेला, व एक स्त्रीकडे राहू लागला. तिने त्याचे माझ्या विरूद्धचे बोलणे ऐकले, तिला कॅन्सर झाला व त्यातच तिचा अंत झाला. पुण्यकर्म केले तरच आपल्याला संपत्ति , आरोग्य व भरभराट नसतील तर ते आश्चर्यकारी आहे. तुम्ही इतरांपे्षा सुस्थितीत आहात है माहित असून लोक उदार नाहीत. ईस्टर्न ब्लॉक त्यांना भेटीदाखल पाठवू शकता. तुम्ही काहीतरी त्यांच्यासाठी करू शकता, अशा भौतिक वस्तुंना देखील प्रेमाची किंमत प्रेमाचा आविष्कार करते. काही वेळा लोक मला प्रेमाने भेटवस्तू देतात. मी खरे म्हणजे काही घेत नाही. मला काही नको आहे. पण ते इतक्या प्रेमाने देतात. त्यात त्यांचे माझ्याबद्दलचे प्रेम दिसून येते. त्यांच्याबद्दलचे तुमचे प्रेम कसे व्यक्त करणार? कीं जे तुमच्यापासून खूप लांब आहेत. देण्याची सवय लावा. सहजयोगासाठी सुद्धा काही द्या आणि मग बधा की सामूहिकतेत किती आश्वर्यकारक गोष्टी घडतात. कारण, श्री भैरवनाथ श्री हनुमान, श्री गणेश ह्या देवता कार्य करतात. त्यांचे कार्य हे समांतरपणे चालू असते. त्यांच्यामधे विरोधाभास नसतो. मेळ असतो. ज्यावेळी हनुमानांना भैरवनाथांची गरज पडेल त्यावेळी भैरवनाथ हजर असतात. श्री गणेशाची गरज असेल तर श्रीगणेश मैरवनाथांबरोबर असतात. जेव्हा गरज असेल तेव्हा या तीनही भी तीन बर्षे सहजयोगाच्या बाहरे होतो. मी कलेक्टिव्हीटित देवता एकत्रित (सामूहिक) कार्य करतात. एकमेकांतील आलो नाही आणि मला असा असा त्रास झाला. मी सर्व सामंजस्यामुळे ते एकत्रितपणे महान कार्य करू शकतात. हे सामूहिकतेत जर तुम्ही असाल तर तुमचे प्रश्न किंवा दुसर्याचे श्रश्न आपोआपच बॅलंस होतात. व सुटतात. जर एखादे बोट तुटले तर ते निकामी होते किंवा नख तुटले तर ते निरूपयो ठरते, ते मृत ठरते, त्याप्रमाणेच तुमच्या अध्यात्मिक जीवनाचा अंत होतो. (स्पिरिच्यूअल डेथ) नंतर ते (सहजयोगांबाहेर गेलेले ) परत येतात व म्हणतात श्री माताजी जगाच्या सामूहिकतेचा विचार करते ते माझे स्वप्न आहे, आणि जर सहजयोगीच सामूहिक नसेल तर कोण सामूहिक लोकांच्या लक्षात येत नाही. जगामधे लोक सतत मरणाच्या छायेत असून देखील एकमेकांशी भांडत असतात. पूर्वी सैन्याला पगारही नव्हते. पण तरी युद्धात भाग घेऊन लढत असत. देशासाठी किंवा इतर गोष्टींसाठी ते एकमेकांना मदत करीत असत व कधी कधी लढताना मृत्यदेखील होत असे. असणार, कोण ते साकार करणार ? जे स्वतःला सहजयोगी न्हणवतात. त्यांनी सामूहिक असलेच पाहिजे. दुसरे म्हणजे औदार्याचा थोडा प्रश्न निर्माण झाला होता. लोकांबद्दल. तो एक महालकष्मीचा गुणधर्म आहे. तुम्ही दुसर्यांना व्हायब्रेशन देता त्यांची काळजी घेता तेव्हा जे औदार्य दाखवता तेव्हा महालक्ष्मी तत्त्व कार्यान्वित होते. आणि महालक्ष्मी ही कंजूष लोकांना संपत्ति देत नाही. त्यांच्याकडे बैंकेत पैसा बराच असेल पण ते सुखी नसतात. तेव्हा युद्धाला प्रवृत्त करते. कारण ती इच्छाशक्ती आहे. ती सहजयोगाला जेव्हा गरज़ असेल तेव्हा लोकांनी पैसा दिला पाहिजे. मी पहिल्यापासून सहजयोगाला पुष्कळ पसा पुरवत आले हे सुरवातीच्या लोकांना माहितच आहे. पण आता सहजयोग वाढला आहे. आणि आता तुमची जबाबदारी आहे माणसांमधे अत्यंत प्रबळ पाहिजे. आपण पायाभूत महान लोक आपण लक्षात घेतले पाहिजे की एखाद्याचा द्वेष करताना है सर्व गुण प्रकर्षाने दिसून येतात मग एखाद्यावर प्रेग करत असताना या गुणंचा अविष्कार का होत नाही ? हे सर्व श्री महाकालीचे गुण आहेत ती युद्धकलेत पारंगत आहे. ती काहीतरी करण्याची इच्छा निर्माण करते. ती कार्यप्रवृत्त करते आणि महासरस्वती त्या कार्याला मदत करते. पण प्रथम इच्छा प्रबळ पाहिजे. सर्व जगाला बंधमुक्त करायचे आहे ही इच्छा महाकाली-पूजा (१७) आहोत. आपले सर्व व्यक्तिमत्व पूर्णपणें सहजयोगासाठी अर्पित आहे यापेक्षा महत्त्वाचे काही नाही. ही इच्छा अत्यंत प्रबळ व शुद्ध आहे. ते लोकांना आत्मसाक्षात्कार देतात व खरोखरी आनंदाचा सागर बनतात. जर गंगेचे निर्मळ पाणी मिळत असेल तर घाणेरडे पाणी का प्यावे ? सहजोगासाठी आपण समर्पित झाल्यानंतर त्यातून मिळणारा निरानंद हा एकच असा आनंद आहे की त्यापुढे रोमान्स, वैवाहिक सुख, कोणत्याही प्रकारचा आनंद वगैरे सर्व व्यर्थ आहे. आपल्याला विविध चक्रांवर मिळणारे विविध आनंद ही श्री महाकालीची देणगी आहे. आत्मसाक्षात्कार मिळाल्यानंतर तुम्हाला महत्त्वाचे असे जे काही मिळते ते म्हणजेच "निरानंद". "शुद्ध आनंद" त्या निरानंद मिळण्याच्या स्थितीला तुम्ही प्रात्प केले पाहिजे. जेव्हा त्या निरानंद स्थितीला तुम्ही प्राप्त करता त्यावेळी इतर आनंद तुच्छ वाटतात. भारतीयांना क्रिकेट फार आवडते. ते अगदी वेडे आहेत. जंगलात गेले तरी ते क्रिकेट कॉमेंट्री ऐकतील. फ्रान्समधील एक सहजयोगीनीची वृद्ध आई जवळजवळ वेडीच झाली होती. तिला कोणतीच गोष्ट नीट करता येत नसे परंतु ती रोज सकाळी उठून नीटनेटका पोषाख करून चर्चमधे जात असे. जिथे मृत लोकांची थडगी होती. तिथे जाऊन प्रार्थना व गाणे म्हणून ती परत यायची व नंतर वेड्यासारखी वागत असे. तिच्या अंगावर धड़ कपडेही नसायचे. तिला फक्त रोज़ सकाळी चर्चमधे जाण्यसाठी व्यवस्थित पोषाख करण्याचे ठाऊक होते. म्हणून त्या सहजयोगीनीने मिला वृद्धाश्रमात ठेवले. तिथेही इतर सर्व वृद्ध तिच्याप्रमाणेच चर्चमधे जाण्यापुरतेच व्यवस्थित असत. यावरून भूतांची कलेक्टिविटी कशी असते ते दिसून येते. कारण भूतेही बंधुभाव राखतात. त्यांच्यात एकमेकात इतके आकर्षण असते की, एका (बाधिक) भूतीश व्यक्तिकडे दुसरी बाधिक व्यक्ति आकर्षिली जाते. हे आकर्षण हा महाकालीचा गुण आहे. दुसनऱ्या कोणापेक्षा भूते मला जास्त ओळखतात. कारण त्यांना माझा भूतकाळ माहित आहे. कारण ते भूतकाळात आहेत. बाधिक लोकांना कोण बाधिक आहे हे बरोबर समजते. म्हणून पॉझिटिव्ह कलेक्टिव्हीटीची (सकारात्मक/विधायक सामुहिकता) आवश्यकता असते. पण जे पॉझिटिव्ह कलेक्टिव्हीटीत येत नाहीत ते बाधिक लोकांच्या ओढले जातात. महाकालीबद्दल आपण आज विचार करीत आहोत. तिला बाधिक लोकांबद्दलची पूर्ण सहजयोगावर केंद्रित झाले आहे. त्यामुळे पूजा, सहजयोग्यांना माहिती आहे, कारण ती त्यांची देवताच आहे. ती भूतांची भेटणे, यातच त्यांना आनंद येतो. लंडनमध्ये श्री गणेशाची देखील देवता आहे. व ती त्यांचे सर्व कार्य वघते. जर पूजा होती, खूप पाऊस पडत होता, पूजेसाठी बांधलेल्या सहजयोग्याना भूतीश (बांधिक) व्हायचे असेल तर ती पेंडालमधून पाणी पाझरत होते. असे सान्या रात्रभर चालू होते. (महाकाली) काय करणार? मागच्या दाराने ते तिकडे त्या शकतात. महाकाली शक्ति भूतांना करीत नव्हते. कारण त्यांच्या मनाच्या शुद्धतेमुळे ते सहजयोग्यांकडे येऊ देत नाही. कारण सहजयोग्यांनी तिकडे निरानंदात- मग्न होते. इतर चक्रांवरचा इतर आनंद तुम्ही जाऊ नये अशी तिची इच्छा असते. या सर्व गोष्टी असूनही घेऊ शकता. पण निरानंद मनाच्या शुद्ध अवस्थेतच मिळतो. जगामधे अनेक देशात सहजयोगाची चंगली वाढ होत आहे. ही मनाची शुद्धता कशी मिळेल? तर निर्विचार स्थितीतून ती फ्रान्समधे काल महाकालीची ही आनंदशक्ति लोकांवर कशी मिळते. एखाद्या गोष्टीकडे विचार न करता बघणे (निरंजन कार्यन्वित झाली है तुम्ही पाहिलेच आहे. सर्व फ्रेंच बायका पहाणे) यातून मनाची शुद्धता मिळते. त्यासाठी तुम्ही सामूहिक इतक्या आनंदी दिसत होत्या. आणि तुम्हीच त्यांना मार्गदर्शन करू शकता. जर तुम्ही सर्व उच्च स्थितला पोचलात, जर तुम्ही सर्वजण या कार्यक्रमाला हजर आहता यापेक्षा दुसरी आनंदाची सामूहिक व औदार्यपूर्ण झालात जर तुम्ही शुद्ध झालात तर तुम्ही त्यांना मार्गदर्शन कराल. आणि तसे तुम्ही झालेलेच आहात. भैरवाच्या सर्व गुणांसह जे महाकालीचा महाशिष्य सर्व कार्यक्रमांना हजर असतात. कारण ल्यांना माहित आहे. आहे रात्रंदिवस विशेषतः रात्री जो कार्य करतो. राक्षसांचा सामूहिकता हा पोषकत्त्वाचा सागर आहे. ही फार साधी गोष्ट संहार करतो. व असे परिणाम मिळवतो त्याच्यासहित तुम्हाला ज्या ब्रिटीशांनी तो खेळ काढला त्यांनाही त्यात फारसा रस उरला नाही. परंतु भारतीय मात्र क्रिकटचे वेडे आहेत. याउलट ज्या लोकांना क्रिकेट अल्यंत आवडत असे त्यांची आवड आत्मसाक्षात्कारा-नंतर लोप पावली. त्यात त्यांना आनंद वाटेनासा झाला. जे लोक ७-८ वर्तमानपत्र रोज वाचत असत ते आता पेपर वाचत नाहीत. कारण तुमचे चित्त आता फक्त कलेक्टिकीटीत हळूहळू तरी सर्व सहजयोगी ते एन्जॉय करीत होते. कसली ही काळजी प्रांतात जाऊ पाहिजे. जिथे जिये सामूहिकता असेल तिथे मी आहेच. तुम्ही गोष्ट नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल ऑस्ट्रेलियात प्रत्येक शहरात आपली सेंटर्स आहेत पण ते सर्वजण कलेक्टिविटीच्या आशिर्वादीत करते. परमेश्वराचे तुम्हाला अनंत आशीर्वाद. तुम्हाला करायची आहे पण भूतेही खूप कलेक्टीव असतात- खूपच! भूतेही बंधुत्वाच्या पातळीपर्यंत जाऊ शकतात. महाकाली-पूजा (१८) ध्यानाची आवश्यकता ५ू० शाट प.पू. श्री माताजी निर्मला देवींचे भाषण (सारांश) ु दिल्ली आश्रम २७.११.९१ ेी आहेत असे पक्के समजा व त्यामुळे कोणते चक्र खराब झाले आहे है तापसून त्यावर उपाय केला पाहिजे व चक्रांना स्वच्छ केले पाहिजे. म्हणजेच आत्मपरीक्षण करून स्वतःकडे लक्षपूर्वक वधितले पाहिजे. हे आज अनायासे आपण एकत्र जमलो आहोत म्हणून सहजयोगाबद्दल आपण जास्त समजून घेऊ या. सहजयोग हा सान्या मानवजातीच्या भल्यासाठी आहे आणि तुम्ही लोक त्याचे माध्यम आहात. तुमच्यावर अर्थातच खूप मोटी जचाबदारी आहे. आपण जर झाडाला सर्व तुमच्या हिताचे आहे म्हणून मी सांगत आहे. तुमच्यामध्ये आपल्याच किंवा दगडाला व्हायब्रेशन्स दिल्या तर त्या प्रवाहित होऊ शकत नाहीत, सवयींमुळे भोवतालच्या वातावरणामुळे, इतर लोकांबरोबर संबंध येत कार्यान्वित होऊ शकत नाहीत तर तुमच्याच श्रद्धेमधून व कार्यामधून असल्यामुळे बरेच वेळा दोप येतात आणि ते एकाधा शत्रूसारखे त्या प्रवाहित होणार असतात. सहजमध्ये एक प्रकारचा दोष आहे तो तुमच्यामध्ये लपून बसतात आणि मधून मधून डोके बर काढतात. म्हणून म्हणजे तो सहजच प्राप्त होण्यासारखा आहे पण त्याला सांभाळणे तितकेच कठीण आहे. कारण आपण पौकळीत रहात नाही ।फवा फक्त अध्यात्मिक वातावरणात रहात नाही तर तनहेतहेच्या वातावरणात व लोकांमध्ये आपण राहतो. आपल्या स्वतःच्याही बन्याच उपाधि असतात आणि त्यांना आपण चिकटून असतो. म्हणून सहजयोगात आपण शुद्ध बनणे व ही शुद्धता आपल्या अंतरंगात रुजवणे हे कार्य आपल्याला करायचे आहे. शक्तीचे वाहक असणारे माध्यम शुद्ध हवेच. उदा. विजेची तार खराब असेल तर वीज प्रवाहित होणार नाही किंवा हानिकारक असणारे विचार वा इच्छा येतात का इ. गोष्टींकडे लक्ष देत पाण्याच्या पाईपमध्ये कचग असेल तर नळामधून पाणी येणार नाही. त्याचप्रमाणे चैतन्य पसरवणार्या नसा शुद्ध असल्या पाहिजेत आणि ही ठीक करण्याच्या मागे लागा. ते ठीक करून मग ध्यानात जा. आपले जबाबदारी तुमची स्वतःची आहे. एरवी तुम्ही माझ्याकडे श्रद्धा, भक्ति मागत राहता पण ही मुख्य गोष्ट तुम्ही स्वतःच समजावून मिळवायची आहे. पहिली गोष्ट म्हणजे नसा शुद्ध झाल्यावर तुम्हालाच आनंद मिळणार आहे. आपण काही कार्य करत आहीत हेही तुम्हाला जाणवणार नाही. जे काही कार्य कराल त्यात तुम्हाला यश मिळेल; सर्व काही सहज घडून येईल. सर्व जमून येईल, योग्य प्रकारचे लोक तुमच्याकडे येऊन तुम्हाला मदत करतील. इतके की तुम्हालाच आश्चर्य वाटेल की आपण कसे एका वरच्या स्तरावर येत आहोत. तुमच्यावर लक्ष्मीची कृपा होत असते, तुमचे सर्व प्रश्न सुटत जातात व तुम्ही उत्तरोत्तर प्रगल्भ होत राहता. पण हे सर्व एक प्रकारचे प्रलोभन आहे हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. नुकतेच मी एका सहजयोग्याने घटस्फोट घेतला आणि त्यात त्याला बरेच पैसे मिलाल्याचे ऐकले, पण असे लोक एकदम इतके खाली दकलले जातात की त्यांना पुन्हा वर उठवणे कठीण होते. म्हणून नाड्यांच्या स्वच्छतेकडे तुम्ही लक्ष द्यायला हवे. त्यासाठी सकाळचे ध्यान अवश्य आहे. सकाळचे ध्यान लागत नसेल तर आपल्यामध्ये कुठेतरी इतर लोक तुमच्यावर किती प्रेम करतात, तुम्हाला किती मदत करतात स्वतःला कुठल्याही प्रकारे अपराधी न समजता ते दोप दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कमळ कसल्याही घाणेरड्या चिखलातून बर येते आणि उमलल्यावर आपला सुगंध सगळीकडे पसरवते. सहजयोग असाच आहे व तुम्ही त्यात कमळासारखे व्हायचे आहे. पण है कमळ सुरमित होण्यासाठी थोड़ीशी मेहनत करायला हवी. सकाळेच ध्यान है स्वतःकडे पाहण्यासाठी आहे. माझ्यात काही दोष आहेत. माझा राग कमी झाला आहे का, माझ्या मनात मला गेल्यास कुठल्या चक्रामुळे हा त्रास होत आहे हे तुम्हाला समजेल व ते मन व चक्र दोन्ही आधी स्वच्छ ठेवा. स्वार्य ठेवायचा असला तर आधी 'स्व चा अर्थ जाणला पाहिजे. ध्यान लागत नाही याचा अर्थ अजून एकाग्रता मिळाली नाही. स्वतःशी आधी प्रामाणिक रहायला शिका सहजयोगात आल्यावर मी पाहते की पुष्कळ लोकांचे आजार बरे झाले आहेत, त्यांना पुष्कळ लाभ झाला आहे. कुटुंबातील प्रश्न मिटले आहेत, सर्व काही ठीक झाले आहे. तरीसुद्धा कुठल्या ना कुठल्या कारणाने त्यंचे सहजध्यान होत नाही. सकाळी उठून जे ध्यान करत नाहीत त्यांनी सहजचे कितीही कार्य केले तरी ते गहनता मिळवू शकत नाहीत आणि गहनतेतच सगळा आनंद, समाधान, ऐम्वर्य आहे. ही गहनता मिळवण्यासाठीच सतत आत्मपरीक्षण करत राहून स्वतःमधले दोप जाणून ते काढून टाकले पाहिजेत. दुसर्यांच्या दोषांकडे आपली चटकन नजर जाते पण ते काम तुमचे नाही तर माझे काम आहे. संध्याकाळच्या व्यानामध्ये समर्पण महत्त्वाचे आहे. मी सहजयोगासाठी काय केले, शरीर-मन-बुद्धीने मी सहजयोगासाठी कार्य करतो इकडे वघा. म्हणजे एक प्रकारे सहजयोगाचा विचार करा. तसेच ें है बघा म्हणजे तुमच्या मनातही प्रेम बहरेल. प्रेमाला जर काही निमित विधाड झाला आहे, कसलै तरी अशुद्ध विचार आपल्या मनात येत चैतन्य लहरी (१९) तार लागले तर ते सहज-प्रेम नाही. सहज-प्रेम निव्व्याज असते आणि अशा प्रेमामधूनच मोठा आनंद मिळत असतो. दुसर्याचे दोष बघत बसला, तो आहेत, आमक्या माणसाला हा त्रास आहे असले विचार करत बसाल किती वाईट आहे असा विचार करत बसला तर आरनंद मिळत नाही. प्रेमाचे आंदोलन बघण्यात फार सुंदर भावना असते व ती प्रेरणादायी असते. त्याचे शब्दांनी वर्णन करणे अवघड आहे. पण त्याचे तेज चेहन्यावर येते, तुमच्या वागण्यात ते दिसते व वातावरणात त्याचा प्रभाव पडतो. अशा तह्हेने दोन वेळचे ध्यान अवश्य केले पाहिजे. एखादे वेळेस जेवायला मिळाले नाही तरी काही बिघडत नाही, एखादे वेळेस बाहेर रोज सकाळी व संध्याकाळी ध्यान केलेच पाहिजे. मी हे सांगते तो काही फिरायला जायला झाले नाही किंवा आराम मिळाला नाही तरी चालेल पण दोन वेळचे ध्यान हे सहजयोगात अवश्य केले पाहिजे. ध्यानामधूनच सर्व काही मिळणार आहे. सकाळचे ध्यान ज्ञानाचे आहे तर साय्ंकाळचे नाहीत है मला चटकन कळते. रोज धुतलेले कपडे चटकन ओळखता ध्यान भक्तीचे आहे. अशा घ्यानामध्ये तुम्ही स्थिरावलात की तुम्हाला येतात व धुतलेले नसले तर त्याच्यावरची घाण लगेच दिसून येते असाच कळेल की तुमची महानता केवढी आहे. सहजयोगात जे काही होणार आहे व होत आहे ते तुमच्या माध्यमातून होत आहे. तुम्ही नुसल्या श्रीमंतीकडे बघू नका, जे लोक महालात. चैनीत रहात आहेत ते काही हितासाठी आहे. आपले स्वतःवर जर खरोखरच प्रेम असेल तर आपण कामाचे नाहीत. तसेच डरपोक लोकांकडून हे काम होण्यासारखे नाही, किती गौरवशाली व महान स्थितीला आलो आहोत व किती महान कार्य पूर्वीच्या काळी हजारोंमध्ये एखादा आत्मसाक्षात्कारी असायचा. त्यासाठी फार तपश्चर्या करावी लागायची. पण आता तुम्हाला हिमालयात जाण्याची, अन्न त्याग वा तपस्या करण्याची जरूर नाही. ही आंतरिक स्वच्छता मिळवण्याचा आपला मार्ग कोणता आहे विचाराल तर तो म्हणजे सामूहिकता. निव्यजिपणे जे सामूहिकतेत घेऊ नका. मी कशी प्रगती करेन याचे सतत भान राखून याचा विचार राइतात त्यांची स्वच्छता विनाप्रयास होत राहते. सामूहिकतेत राहणे ही तपस्या नसून एक प्रकारचा आनंद आहे असे समजा. सहजयोग सर्वांसाठी खुला आहे. म्हणून सामूहिकतेत आल्यावर हे लोक असेच तर काम अवघड होईल. अशा लोकांबरोवर जो सहजपणे राहण्याची मजा मिळवतो तो सहज-तपस्याच करत असतो. सर्व काही मिळाल्यावर आता काय हवे? तुम्ही आता देव-देवतांच्या स्थितीला आला आहात है लक्षात घ्या: तुम्ही सांगा अगर न सांगा देव-देवतांचे कार्य चालूच असते. तसे तुमचे झाले पाहिजे आणि हे मुळीच कठीण नाही. इतर कामे व व्यवहार चालू असतांनाही थोड़ा वेळ तुम्ही स्वतःसाठी काढला पाहिजे व नियम असा नाही तर एक समजूतदारपणाचा विचार आहे. ज्यामुळे आपण सहजमधे स्थिरावतो. कोण रोज ध्यान करतीत व कोण करत हा प्रकार आहे. तसेच एकादे दिवशी स्नान नाही झाले तरी ध्यान झालेच पाहिजे. हे सर्व आपल्याच सुखासाठी, हितासाठी व सर्व मानवजातीच्या करत आहोत है तुम्हाला समजेल. मी जे हे सर्व सांगितले त्याचे चिंतन करा, मनन करा, विचार करा, नुसते माताजींनी सांगितले आहे असे म्हणू नका. माझ्यासाठी नाही तर दुस्या लोकांसाठी श्री माताजी सांगतात अशी खोटी समजूत करून करा. सर्वांना अनंत आशीर्वाद. ार आपण लक्ष्मी सांभाळून ठेवण्याची जबाबदारी घेतली नाही तर भौतिक विश्वात खोलवर शिरणे सहजयोगाला अवधड जाईल कारण आश्रम कोण बमांधेल, आणि कार्यक्रम कोण घेईल, नेहमी सहजयोगात या त्या कारणांसाठी पैसे देण्यास सांगितले जाते आणि लोक कुर-कुर करतात. परंतु ते लोक केवळ स्थूल अथवा भौतिक स्वरूपाच्या नाटकांकडेच पाहतात. त्याचा सूक्ष्म अर्थ पहात नाहीत. तो म्हणजे लक्ष्मी विष्णू तत्त्वाकडे लक्ष द्यायचे, त्यामुळे आपल्या आईच्या कृपेने प्राप्त झालेल्या प्रकाशित आत्यामुळे संपूर्ण विराटाला प्रकाशित करायचे आहे. खन्या अर्थाने प्रकाशित करून काही झाले तरी सर्व भौतिक प्रकाशित करायला हवे, श्री माताजी २१-५-८४ कारण आपण शुद्ध आत्मा आहोत. "आता ज्यांना सामूहिकतेमध्ये रहाता येत नाही, ते सहज योगी नव्हते. होऊच शकत नाहीत. सामूहिकतेच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करणार्यांनी हे लक्षात घ्यावे की त्यांच्यातच काहीतरी कमतरता आहे. दुसर्याच्या संगतीत आनंद वाटायला हवा. दुसऱ्यांच्या बरोबर काम करणे आवडायला हवे. दुसर्यांच्या सौंदर्याचा, दुसर्यांच्या चैतन्य लहरींचा आनंद घ्यावा. पण ज्यांना असे वाटते की आपल्यासाठी वेगळे असावे, वैयक्तिक खाजगी असावे, ते अजून पूर्ण परिपक्व झाले नाहीत. सामूहिकता, हा तुमची परीक्षा करण्याचा चांगला मार्ग आहे. आपण मोठे होतो तसे आपल्याला वेगळेपण हवे असते. वेगळ्या वस्तू लागतात. त्यात आनंद नसतो, काहीच आनंद नसती. म्हणून स्वतः:ची परीक्षा करण्यास प्रत्येक सहज योग्यास उत्तम मार्ग म्हणजे "आपण किती कलेक्टिव्ह आहोत", ते पहाणे, दुसर्याच्या संगतीत राहणे मला किती आवडते आणि माझे स्वतःचे निराळे असावें - माझे मूल, माझा पती, माझे स्वतःचे कुटुंब, माझी स्वतःची खोली असे किती वाटते ज्या लोकांना असे वाटते ते अजूनी पूर्ण सहजयोगी झाले नाहीत. ते अजून अपरिपक्वच आहेत आणि ज्या स्थानावर आहेत तिथे असण्यास अपात्र आहेत. ध्यानाची आवश्यकता (२०) भारतीय संस्कृ ती आणि स्यता र प.पू. श्री माताजी निर्मला देवींचे प्रवचन (सारांश) दिल्ली आश्रम २५ ऑगस्ट १९८६ नवरात्रीच्या शुभदिनानिमित्त आपणा सर्वांना शुभेच्छा. 'हणूनच आपली संवेदना, जी आत्याकडून येते, गहन होऊ तुमच्या सर्वांमध्ये सहजयोगाबद्दल जे प्रेम, आदर व गौरव आहे त्याचे कौतुकच करायला हवे. उत्तर हिंदुस्थानात आपल्याकडे वंशपरंपरा चालत आलेल्या अनेक प्रथा-धारण व प्रणाली असल्या तरी आंता तो भूतकाळ झाला आहे व तीनशे वर्षांच्या ती परत कशी मिळवतां येईल इकडे बघणें. कारण आपण धर्माला गुलामगिरीतून मुक्त होऊन आपण स्वतंत्र झालो आहोत. ही एक अभिमानाची गोष्ट असली तरी त्यांत काही विध्वंसक प्रवृत्ती पण आल्या आहेत. आपल्या संस्कृतीच्या मूलभूत मूल्यांपासून आपण दूर जात आहोत; या गोष्टींवर विचार-चिंतन झाले नाही व लोक परिणाम होत असतो. आता कुणी म्हणेल कपडालत्याची का बाह्य गोष्टींकडे जास्त आकृष्ट होत गेले. उत्तर हिंदुस्थानला हा एक प्रकारचा शापच आहे. उत्तरेमध्ये आपण फिरलो तर दिसून येते की लोकांमध्ये अश्रद्धा, अनास्था, बेफिकीरपणा असे अनेक बाबतीत इतका उच्छुंखलपणा ठेवला तर सूक्ष्मता कशी मिळणार ? दुर्गुण इतके बळावत चालले आहेत की उत्तर प्रदेशांत सहजयोग रूजेल असे वाटत नाही. तीच गोष्ट पंजाब, बिहारमध्ये आपण स्वतःला हिंदु वा भारतीय म्हणत असलो तरी आपल्याला आपल्याच संस्कृतीबद्दल काही ज्ञान नाही. आपल्या मुळांना आपणच विसरलो आहोत; दुसऱ्या वृक्षांची बांडगुळे आपल्यामध्ये येतात पण त्याला फळे येणार नसतात. आपल्या पुरातन संस्कृतीमधूनच, त्याची मुळे मजबूत असल्यामुळे खन्या जगाचा उद्धार होणार आहे. पण इथले लोक पाहिले तर ते इथल्या मातीतले नाहीत वा परक्या मातीतले नाहीत असे अर्धवट आहेत. त्यांच्यात गहनता नाही आणि याचेच मला फार आश्चर्य बाटते. या परिस्थितीबद्दल आपण विचार केला पाहिजे. आणि आपल्याच तुम्ही स्थिरावणार नाही. परकीय सहजयोगी आपण प्रत्येक उच्च संस्कृतीपासून आपण का दूर गेलो, का सर्व काही विसरलो बाबतीमध्ये भारतीय संस्कृतीमप्रमाणे कसे होऊ याबद्दल जागरूक हे शोधून काढले पाहिजे. त्यामानाने शीख शोकांना त्यांच्या धर्माबद्दल खूप माहिती असते. हिंदूंचे तसे नाही. याचे कारण म्हणजे धर्माचे अवडंबर जेव्हा जास्त माजते तेव्हा त्या कर्मकांडांच्या शृंखला आपल्या उन्नतीच्या आड येतात आणि कुशाग्र व चमकदार असल्यामुळे त्यांना लवकर समजून येते की लोक आपल्या धर्माच्या तत्वांना, श्रद्धेला, मूलभूत विचारांना आजपर्यंत अहंकारामधून ते जे काही करत होते ते सीडून दिले विसरतात. परदेशी लोकांना आपण म्हणू शकतो की भारतीय पाहिजे व भारतीय संस्कृती, जी आत्मनिर्देशक आहे. पत्करली संस्कृति जाणून घेतली पाहिजे आणि त्याच्या मूलभूत विचारंचे पाहिजे. ही गोष्ट त्यांनी मानल्यामुळे ते तसेच वागतात. त्या अनुसरण केले पाहिजे. पण इथल्याच हिंदु लोकांना काय संगणार? है लोक स्वतःलाच फार माडन झालो असे समजतान इतके ते उथळ झाले आहेत. शकत नाही, जो मनुष्य बरवरच्या गोष्टींमध्येच रमत असतो त्याला गहनता कशी येणार? आणखी एक गोष्ट विचार करण्यासारखी म्हणजे आपण ही संवेदना का हरवून बसलो व विसरलों आहोत. मी माणसाच्या बाह्यातल्या धर्मावद्दल बोलत नाही तर माणसाच्या अंतरंगातील धर्माबद्दल बोलत आहे, हा धर्म म्हणजेच संतुलित जीवन. त्याचा जीवनाच्या सर्व वाबतीत फिकीर करायची, ते तर बाह्यातले जड आहेत. (सूक्ष्म नाहीत) पण जड नींट समजल्याशिवाय सूक्ष्म कसे लक्षांत येईल? जड़ाच्या आपल्या भारतीय संस्कृतीची विशेषता लक्षात न घेतल्यामुळे लोक चुका करत राहतात. महिलांनी बांगड्या घालणे विशुद्धी चक्रासाठीच आहे. पुरुषही पूर्वी कंकण वापरत होते. अशा आपल्या संस्कृतीमधील सर्व गोष्टी विशिष्ट उद्देशाने, अर्थने, योजनापूर्वक आखलेल्या आहेत. या गोष्टी धर्मांत सांगितल्या गेल्या नाहीत तर पूर्वीच्या ऋपी-मुनींनी, जे दृष्टे होते, सांगितल्या आहेत, म्हणून आपण प्रत्येक गोष्टीत, आचार विचारांत, बोलण्या-चागण्यांत प्रथम भारतीय आहोत याचे भान ठेवले पाहिजे. जोपर्यंत ही भावना रूजत नाही तोपर्यंत सहजयोगांत असतात. मला कुणी म्हणाले की पाश्चात्व सहजयोग्यांचे समर्पण व आस्था इकडच्या सहजयोग्यांत दिसत नाही. इकडचे लोक आजार बरे करण्याच्या मागे असतात. परकीय लोकांची बुद्धी गोष्टी आचरणांत आणतात. आपल्या लोकांचे तसे नाही; माताजींच्या समोर नीट वागतील पण एरवी त्याची आठवणही ठेवणार नाहीत. चैतन्य लहरी (२१) तुध आज मी आपल्यासमोर एकच 'प्रस्ताव मांडत आहे. आपल्याला माहीत आहेच की विश्व-निर्मल-धर्माची स्थापना झाली नाही. मी अनेक देशात हिंडून तेथील संस्कृती पाहिली आहे. आहे. या विश्वधर्माची संस्कृती पूर्णपणे भारतीय आहे. त्याबद्दल कसलीही शंका घ्यायची जागा नाही. भारतात जे येतील त्यांना भारतीय संस्कृतीचेच पालन करावे लागणार. कारण ही संस्कृती विकृती आल्या आहेत. आपल्याकडच्या देवदेवतांबद्दलही हजारो वर्षांपासून, विचार व परिक्षण करून त्यातले दोष दूर त्यांच्याकडे विपरीत कल्पना झाल्या आहेत. संस्कृतीमध्ये सभ्यता करून करून बनलेली आहे. चित्तनिरोध करणे हे त्याचे मुख्य अंग आहे. दिल्लीमध्ये बधितलेत तर सगळ्यांच्या नजरा भरकटत गोष्ट सोडून आपण कृत्रिम सभ्यतेच्या आहारी गेलो आहोत. असतात. कुणाचीही नजर शुद्ध दिसत नाही, त्यामध्ये बासना. हाव, लोभच दिसतात. चित्तनिरोध होण्यासाठी आपण आपल्या स्वतःचा व इतरांचाही आदर ठेऊन एक सौष्ठवपूर्ण व्यक्तिसारखे तिचे दर्शन होईल असा प्रयत्न केला पाहिजे. परदेशी वस्तू झाले पाहिजे, आपाल्या जीवनाचे सर्व व्यवहार शुद्ध व वापरणे, त्यांच्या रहाण्या वागण्याची पद्धती अनुसरणे चुकीचे सौष्ठवपूर्ण असले पाहिजेत. प्रत्येक स्त्री-पुरूषाचे जीवन, आचार व व्यवहार तसे दिसले पाहिजेत. पण आपण लोक पाश्चात्यांच्या वाईट गोष्टी पटकन उचलतो तर त्यांच्या चांगल्या गोष्टींचा परदेशी आचार-विचारांची नक्कल करणे इकडे लोकांचा फार कल स्वीकार करत नाही, आणि वर स्वतःलाही मॉडर्न समजतो. असल्या आधुनिकतेच्या शापातून तुम्ही वाचू शकणार नाही.. राखली पाहिजे. आपल्या मुलांच्या बाबतीतही तुम्ही जागरूक राहून त्यांना भारतीय संस्कृतीप्रमाणे बनवले पाहिजे. मुलांमध्ये आदर, नम्रता, आस्था इ. गुण असले पाहिजेत. महाराष्ट्रीय मुले अशी असतात. त्यांना इकडे-तिकडे बघण्याची, बडबड करण्याची सवय नसते. विशेषतः उत्तर भारतामध्ये महिलांना फार दबावाखाली ठेवले उलट इंग्रज लोकांची मुले फार दांडगाई करतात म्हणून आयांना जाते; त्यांचा खूप छळ होती. पण आता त्या शहाण्या झाल्या त्यांना घेऊन बाहेर बसावे लागते. या गहनतेसाठी आपणच आपले आत्मपरीक्षण करून संस्कृतीला सोडून तुम्ही सहजयोगात काहीही मिळवू शकणार इजिप्त, चीन, इटली इ. देशांतील अगदी पुरातन काळापासून चालत आलेली संस्कृति पण पाहिली आहे; ज्यांच्यामध्ये बनयाच यायला हवी. सभ्यता फार महत्वाची गोष्ट आहे. आणि तीच म्हणून आपण भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगला पाहिजे, तिचा आदर केला पाहिजे, आणि आपल्या संपूर्ण जीवनामध्ये आहे. तुमची आई सर्व भारतीय वस्तू, प्रसाधने वापरते तुम्हाला माहित आहेच. उत्तर हिंदुस्थानामध्ये परदेशी वस्तु वापरणे, आपली सभ्थता असतो. पण ते कुठपर्यंत जाणार आहेत ? म्हणून आता धर्माचा प्रश्न. धर्म म्हणजे संतुलन, जरूरीपेक्षा जास्त बोलणे, जरूरीपेक्षा जास्त टीका करणे किंवा कुणाच्या आहारी जाणे चुकीचे आहे. स्ांत दुःखाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे, आहेत, उलट बोलून जबाब विचारत आहेत. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे; साधे-सरळपणाने वागल्याने आपला टिकाव लागणार नाही हे त्यांना समजले आहे. असे सांगतात की मुलसलमान देशांमधून आपल्याला गहनता न मिळण्याची कारणे शोधून काढली पाहिजेत; त्यांच्याबाबतीत सतर्क बनले पाहिजे. भारतीय हे प्रकार आले पण मी मुसलमान देशांतही गेली आहे, तिकडे संस्कृतीचे आदरपूर्वक समर्थन व आचरण केले पाहिजे. वृद्ध मंडळींचा, नातेवाईकांचा आदर राखला पाहिजे. काही सहजयोगी आपण ज्या माता-पित्यांचा आदर राखीत नाही असे मला समजले. एखादी आई भुताटकीसारखी असली तर हे परेशातही त्याबद्दल लोक मला विचारतात. कायदेकानु करत चालण्यासारखे आहे; पण एरवी मातेला त्रास देणे सहजयोगाला रहातात, पण माणसाला स्वतः कायदेशीरपणे रहाताच येणार मान्य नाही आईवडिलांचा अनादर करणे मुळीच मान्य नाही. तसेच भाऊ-बहिणींना सोडून देणे पण चालत नाही. त्याचप्रमाणे इतकेच नव्हे तर स्त्रीवर ओरडून रागावणे हेही एक पाप आहे. घरी आलेल्या व्यक्तीचा आदर ठेऊन त्याचे स्वागत केले पाहिजे. तो काय पुरुषांचाच अधिकार आहे का ? पत्नी ही तुमच्या मुलांची आजपर्यंत आपण जे हरवून बसलो आहोत ते सर्व सहजयोगांतून तुम्हाला परत मिळवायचे आहे. पन्नादाईसारख्या सामान्य स्त्रीने राजपुत्राला वाचवण्यासाठी आपल्या मुलाचा बळी वादविवाद करणाऱ्या महिला या देशांत होत्या. इतकी ही महान दिला. तशीच महाराणी पद्मिनी जिने जोहार केला. यासारखी संस्कृति आहे. पण आता त्यांचा विसर पडला. एखादी राक्षसी अनेक उदाहरणे आहेत. त्यांचे स्मरण ठेवा. अशा या महान प्रवृत्ती स्त्री आली तर तिच्यासमोर तुम्ही मान वाकवाल, किंवा स्त्रीला फार मानाने वागवतात. आपल्याकडे ना हिंदु ना मुसलमान असे वाटावे इतका महिलांना त्रास भोगावा लागतो. नवविवाहितेला जाळून ठार करण्याचे प्रकार तर भयानकच, नाही का? स्त्री म्हणून तिची इज्जत आपणच संभाळायला हवी. आई आहे. पण स्त्रियांनीही चारित्र्यवान असले पाहिजे; तिने स्वतःला पूजनीय ठेवले पाहिजे. पंडितांबरोवर भरसमेत भारतीय संस्कृती आणि सभ्यता (२२) चारित्र्यहीन असलेल्या स्त्रीबरोबरही तुम्ही धावाल, हा पुरुषार्थ महति कळते. विवाहित स्त्रियांनी अलंकार घातले पाहिजेत. स्वतःचे घर सुंदर, सुशोभित ठेवले पाहिजे. योग्य दिसेल असाच पेहराव केला पाहिजे. नुसते आकर्षक दिसण्यासाठी नटायचे हे फॅशनच्या नावाखाली वाटेल ते कपड़े घालायचे, असभ्य रीतीने भारतीय संस्कृतीनुसार नाहीं. ज्या समारंभासाठी आपण जातो त्याची शोभा वाढेल असा पेहराव स्त्रियांनी करवा, स्वतःच्या प्रदर्शनाची अशावेळी हौस ठेऊ नये. महाराष्ट्रात माझ्या पूजेला येतात किंवा मला एअर-पोर्टवर भेटायला येतात तेव्हा तेथील पुरुषांना खूष करायला बघतात. मी या सर्वाबद्दल पुरुषांनाच दोष महिला अगदी नटूनथटून येतात. देवीला भेटायचे तर सुंदर दिसायला हवेच असे त्या समजतात. महाराषष्ट्रांतील महिला आता म्हणायचा का? आता बायकांची तन्हा पहा. त्यासुद्धा उथळ वाटतात. हिंडणे-फिरणें व बडबड करत राहणे म्हणजे पुरुषांची नजर खेचण्याचेच प्रकार इतक्या त्या उच्छृंखल झाल्या आहेत. कारण इतक्या वर्षांच्या दबावाखाली राहिल्याने त्या कसेही करून देते. कारण स्त्रीत्वाचा सन्मान केल्यानेच तिचा गौरव होत असतो. याचा अर्थ असा नाही की बायकांनी उठापळ बोलत रहावे, तिने सन्मानपूर्वक नवऱ्यावरोबरीनेच रहावे: त्याच्या इच्छा जाणून पुन्या कराव्या. स्त्रीमध्ये फार मोठी शक्ती आहे. ती पुरुषाला उद्युक्त दिल्लीकरांची वरोबरी करायला लागल्या आहेत. मला मनापासून वाटते की भारतीय संस्कृतीमधील अगदी बारीक बारीक गोष्टी तुम्हाला समजावून सांगाव्या. तुम्ही या करू शकते, उभारी देऊ शकते. पण सारखेच जर जमीन धोपटत संस्कृतीची पूर्ण माहिती करून घ्या. देवीमहात्य वाचा, देवीच्या सर्व गुणांबद्दलही जाणून घ्या म्हणजे खर्या अर्थाने तुम्ही स्त्रिया रहाल तर एक दिवस त्यांतूनच ज्वालामुखी भडकेल. महाराष्ट्रात त्यामानाने बरे आहे, तिकडे हुंडापद्धत नाही. दक्षिणेकडे पात्र हुंडा फार घेतात. म्हणूनच सारे मद्रासी दिल्लीकडे आले असावेत. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला फार महान समजले जाते. गृहलक्ष्मीच बनून जाल. उत्तर हिंदुस्थानात पत्नीला मुळीच मान देत नाहीत पण मुलींना खूप चांगले वागवतात या गोष्टीचे मला नवल वाटते. ही अगदी मुलसलमानी पद्धत आहे. मुलगी लग्न झाल्यावर सासरी जाईल पण पत्नी आयुष्यभर तुमच्याबरोबर असणार आहे. त्याचप्रनमाणे नवन्याला मान द्यायचा नाही पण मुलाचे कोडकौतुक करायचे हाही एक विचित्र प्रकार मुलगा झाला नाही तर सगळे खलास; झाला आणि मोठा होऊन आईला मार देऊत लागला म्हणूनच राधा-कृष्ण असे म्हणतात. कारण राधेशिवाय कृष्ण काहीच नाही. तिच्या शक्तीमुळेच कृष्ण कंसाला ठार करू शकले. आपल्या संस्कृतीमध्ये इतक्या सुंदर-सुंदर पद्धती आहेत की सूक्ष्मपणे त्यांचा विचार केला की त्यांचे महत्त्व पटते. भारतीय संस्कृतीबद्दल लिहिणाच्या लोकांनी त्यातील दोषांबद्दलच लिहिले, त्याची महानता त्यांनी लक्षात घेतली नाही. एखाद-दूसरा दोष त्यामध्ये आला असेल पण म्हणून तिची महानता कमी होत नाही. आता 'स्वार्थ' हा शब्दच पहा; 'स्व'चा अर्थ जाणणे म्हणजे स्वार्थ, परमस्वार्थ हाच जो तुम्हाला परमात्याची भेट (योग) करवतो. मी पाहते की परदेशी महिला भारतीय स्त्रियांप्रमाणे कपडेलत्ते तरी हरकत नाही. स्त्रीला सुरूवातीपासूनच अशी तिच वागणूक मिळत गेली तर तिच्यामध्ये असुरक्षितपणाची भावना घर करून बसते; अशीं स्त्री तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही किंवा तुमचा सर्वनाश करेल. मुलांनासुद्धा आयांनी नीट वळण लावून सहजयोगाला योग्य असे चालणे-बोलणे-बागणे शिकवले तर त्यांची खूप उन्नती होईल. पण असे दिसत नाही. एक तर मुलांना सारखें रागावून धाकात ठेवले जाते किंवा फाजील लाड केले जातात. मुलांना इज्जत दिली पाहिजे. एवढंच नव्हे तर घरच्या नोकरांनाही इज्जतीने कुटुंबातला माणूस असल्यासारखी वागणूक दिली पाहिजे. बायकांनी सारखे है पला आवडत नाही, हा पसारा काय केलाय, हे ठीक झाले नाही. इ, बडबड करू नये. घर स्वच्छ ठेवायची, स्वयंपाक करायची त्यांना आवड असली पाहिजे. दुसर्यांसाठी सारखे कष्ट करायची शक्ती हवी. याचा अर्थ असा नाही की पुरुषांनी काहीच न करता लोळत पडायचे. इंग्लंडमध्ये भांडी घासण्याचे काम पुरुष करतात. पुरुषांना आपण पुरुष आहोत याचा अहंकार फार असतो. पुरुष आणि स्त्री असा फरक मला तर दिसतच नाही. करनेवाला तोच आहे व भोगनेवाला तोच आहे. आपण स्वतःला पुरुष समजतो हा एक फार मोठा अहंकार आहे. आपण तर सर्व आईची लेकरे आहोत. करण्यात, त्याच्यासारखे राहण्या-वागण्यांत फार रूचि घेतात. त्यांची त्या फार इज्जत बाळगतात. फार वर्षांपूर्वी मी जपानला गेले होते तेव्हा सगळीकडे समुद्यकिनार्याजवळच्या एका ठिकाणी गेले तर हजारो लोक तिथे जमलेले. चौकशी करता कळले की एक परिपूर्ण भारतीय स्त्री कशी असते, ते पहायला ते आले होते. इतकी त्यांची तळमळ: वर जिथे जिथे आम्ही गेलो तिथे तिथे उपहार म्हणून भेट-बस्तू दिलया. माझे केस पाहून तर ते म्हणाले आमच्या रॉयल फॅमिलीतल्या महिला फक्त असे केस ठेवतात व बाकी सा्या पार्लरमध्ये जातात. आपल्या देशातच राहिल्यामुळे आपल्याकडे जे सुंदर, सभ्य आहे ते आपल्या लक्षात येत नाही. बाहेर पडल्याबरच त्याची भानसन्मान केले गेले. भारतीय संस्कृती आणि सभ्यता (२३) सहजयोग्यांतही हा अहंकार असतो. शहाणपणाची गोष्ट ते लक्षात घेत नाहीत म्हणून लोक झगडे करतात. समजून ध्यायला हवी ती म्हणजे पुरुष आणि स्त्री (पती-पत्नी) एकाच रथाची दोन चाके आहेत आणि एक चाक लहान झाले औषधांमध्ये मूल्य आहेत. उदा. केळे खाल्ल्यावर चणे द्या; तर रथ चालत नाही. उलट चाकच फिरत राहते. उजव्या बाजूच्या चाकाचे (पती) काम बाहेरचे सर्व सांभाळणे, बाहेरची पिणे, आइस्क्रीम खाल्यावर कॉफी पिणें चूक आहे. ह्या सर्व कामे करणे, बाहेरची स्वच्छता करणे. इंग्लंडमध्ये सर्व पुरुष लहान-लहान गोष्टी शरीर स्वास्थ, मनःस्वास्थ्य, चित्तशुद्धी शनिदवार-रविवारी आपल्या घराबाहेरची जागा झाडून स्वच्छ करतात. आपल्याकडे पूर्वीच्या काळी बाहेरची सफाई पुरुषच करत असत. घरांतील स्त्रियांच्या कामाला हातभार लावला तरच त्याचे काम किती कष्टाचे असते हे समजते. आपल्या स्वतःबद्दल कोणत्याही प्रकारची विशिष्ट थारणा बाळगणे हे चांगले नाही. आमच्याकडच्या काही मुली संस्कृती जाणून घ्या सांगतात की आमची लग्ने बाहेरच्याच मुलांबरोचर होऊ देत. कारण त्या म्हणतात की सहजयोगिनी झाल्यावर आ्हाला वंडुक्यांचा मार नकोसा वाटतो. पाश्चिमात्य मुलींना तन्हेतनहेने राणा प्रताप. आजकाल असे चारित्र्यवान नेते कुठे दिसतात ? पटवून देऊन भारीय लोकांबरोबर लग्नाला तयार करावे लागते. पण लग्नानंतर इंकडची मुलेच परदेशांत जातात. ज्यांना असे परदेशांत जायचे आहे त्यांनी म्हणूनच घरांतली घेणे प्रत्येक सहजयोग्यांचे परम कत्त्यव्य आहे. तुमच्याकडूनच सारी कामे करणाऱ्याचे शिकून घ्या. नाहीतर तुम्हाला तिकडे कुणी विचारणार नाही. आनंदाचा स्त्रोत आत्मा आहे, तो आपण मिळवला आहे. म्हणून आता तो आनंद आपल्या नसानसांमधून प्रवाहीत झाला पाहिजे. आपल्या जीवनात, व्यवहारांत तो उठून दिसला पाहिजे. त्यासाठी आपली दानत विकसित झाली पाहिजे. जो देऊ शकत नाही तो या आनंदाची मजा लुटत नाही. हे सर्व प्रवाही झालेच पाहिजे तर त्याचा उपयोग. नाहीतर डबक्यांत राहणाच्या बेडकाची अवस्था होईल. जीवनाचा रस मिळवायचा असेल, आल्याचा अनुभव व आनंद मिळवायचा असेल तर जरूरी आहे की आपले हृदय उघडून त्या आनंदाच्या प्रवाहात सामील झाले पाहिजे. तुमची आई इतके वय झाले असले तरी किती मेहनत करते, दर तिसर्या दिवशी प्रवास करते, लाखो लोकांची कुम्डलिनी जागृत करते तुम्ही जाणता यात फक्त देण्याची शक्ती आहे. तुम्ही जास्त देत राहिलात की वृद्धत्व येणारच नाही. सूक्ष्मामध्ये हृदय उघडले गेले पाहिजे हेच आपल्या संस्कृतीच्या सभ्यतेचे तत्व आहे. आणि त्याचेच तुम्हाला आचरण करायचे आहे. या संस्कृतीचे गुणगान जितके करावे तितके थोडे आहे. पण ती आपल्या अंतरंगात खोलवर रुजली पाहिजे. तिला सोडू नकाच तर तिचा प्रसार करा. आपले संगीत, आपली कला इ. सर्व फार गहन आहे. ते सर्व जाणून घ्या, त्याच्या सूक्ष्म तत्त्वांमध्ये उतरा. हे आपल्या भारतमातेचे सौंदर्य आहे. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये, घरगुती आपल्याकडच्या उन्हांतून आल्यावर गूळ-पाणी द्या पण द्वाक्षे खाल्ल्यावर लिमका यांच्या परिपोषणासाठी आहेत. म्हणून त्यांचा अर्थ लक्षांत घ्यायला हवा. तीच गोष्ट चारित्र्याची. चारित्र्याला उंची देणारी कोणती गोष्ट असेल तर सभ्यता. सभ्यतेमुळेच आपल्याला काय अयोग्य आहे, अशोभनीय आहे है तुम्ही जाणता, म्हणून आज तुम्हाला एवढंच सांगणे आहे की आपली भारतीय व तिचा स्वीकार करा. त्यांतूनच तुमचे चारित्र्य उच्च स्थितीला येईल. श्री शिवाजी महारजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला मानाने परत पाठवले. तसेच आपल्या संस्कृतीत परस्त्री मातेसमान व परकन्या लेकी समान असे मानतात. न्हणून या महान संस्कृतीची गहनता समजून परदेशातील सहजयोगी ते शिकतील. तुमच्या अहंकाराशी लढू नका. झगडण्याचा प्रयत्न केल्यास तो अधिकच तुमच्या डोक्यावर चढेल. लढण्याचा हा मार्ग नाही, की तुमच्याकडे अहंकार आहे आणि तुम्ही त्यांच्याशी लढ़ाई करीत आहात, 'मी आता तुला ठोसा मारतो, "मग तो वाढेल अधिक ठोसे माराल तसा अधिक मोठा होईल, अहंकाराशी कधीही भांडू नका. केवळ त्याला पहाणे हाच एक मार्ग आहे. तुमचे चित्त फार महत्त्वाचे आहे. तुमचे चित्त आता प्रकाशीत झाले आहे. ज्याच्याकडे तुम्ही पहाल ते योग्य आकाराचे होईल. अहंकार मोठा झाल्यास, त्याच्याकड़े फक्त लक्ष टेवा, उत्तम म्हणजे, आरशामधे स्वतःला पहा आणि विचारा "काय श्री ईगो कसे काय आहे" मग तो खाली येईल. पण त्याच्याशी भांडू नका फक्त पहायचे असते. अनेक प्रकारेची अहंकार असू शकतात. अधिक शिकलेले असाल तर तुम्ही अहंकारी होता. शिकलेले नसाल तरी अहंकार असतो. कारण आपण कोणीतरी आहोत हे दाखवायचे असते. विविध प्रकारचे अहंकार असतात. श्री माताजी२८-७-८५ माताींच्या चरणी अर्पण प. पु. श्री सर्व सभासदासाठी विनामूल्य (२४)। काम ा ---------------------- 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_3,4.pdf-page-0.txt लहरी चैतन्य अंक : ३. व ४ मार्च, एप्रिल सन १९९८ सर्व मानव जातीच्या उद्घारासाठी, सर्व मानव जातीचे परिवर्तन करण्यासाठी, सर्व जगामध्ये परमेश्वराचे राज्य आणण्यासाठी, आपल्याला सार्या जगाचे सहस्त्रार उघडायचे आहे; हेच कार्य आपल्याला करायचे आहे. श्री माताजी निर्मलादेवी सहस्त्रार पूजा कबेला ४ मे १९९७ 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_3,4.pdf-page-1.txt अनुक्रमणिका पान क्र. नाव १) सहस्त्रार पुजा कबेला ४ मे १९९७ ३ २) गुरूपूजा ८ १९९७ ३) महकाली पुजा १४ फ्रान्स १९९० ४) ध्यानाची आवश्यकता १९ दिल्ली आश्रम १९९१ ५ ) भारतीय संस्कृती आणि सभ्यता २१ ६) उत्थान पथ पर २१ महत्वपूर्व कदम का ॐ चैतन्य लइरी ा 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_3,4.pdf-page-2.txt उत्थान पथ पर २१ महत्त्वपूर्ण कदम १. हमे सदा याद रखना है कि श्री माताजी कौन हैं । २. हमें प्रतिदिन ध्यान धारणा अवश्य करनी हैं । ३. हमें दूसरों की आलोचना कतई नहीं करनी हैं । ४. नियमित जूता क्रिया, पानी पैर नाक में घी-कपूर तथा लहरियों का आदान प्रदान कीजिए ५. आत्मा के विरोध में न हमें कुछ करना चाहिए और न कुछ कहना । ६. हमें नियमित रूप से श्री माताजी के टेप सुननें तथा देखने चाहिए । ७. हमारा ज्ञान सर्वोत्तम है, यह दुर्विचार आपमे भरने की आज्ञा अपने अहं को मत दीजिए यह भी नहीं कि सभी लोग हमारे जैसे बनें और हमसा ही आचरण करें । ८. सुनहरे नियम का पालन जी-जान से करें । (अपने पड़ोसी को भी वैसे ही प्रेम करें जैसे स्वयं को करते है) ९. मानसा-वाचा, कर्मणा, हमें कट्टर नही होना हैं। १०. पारस्परिक संवंध विकसित करने के लिए हमें कार्यरत रहना चाहिए मर्यादाओं के प्रति हमें जागरूक रहना चाहिए । ११. आश्रम में हमें समस्याएँ खड़ी नहीं करनी चाहिए आश्रम आनंद तथा शांति का स्थान होना चाहिए । १२. अपने अंतस की परिचित समस्याओ को सुलझाने के लिए गंभीरता से प्रयत्नशील होना ही चाहिए । १३. सुधारे जाने पर प्रतिक्रिया नहीं करनी । १४, हमें सप्ताह में कम-से-कम एक बार जनसामुहिक कार्यक्रम में भाग लेना आवश्यक हैं । १५. अपनी त्रुटियों पर पर्दा डालने के लिए हमें बहाने नहीं सोचने चाहिए । १६. हमें निर्णायक बनने से बचना चाहिए । १७. हमें व्यर्थ गप्पे नहीं हाकनी चाहिए। १८. अपने समय और साधनों सहित हमें उदार होना चाहिए । १९. चैतन्य लहरियों के सम्मुख बौद्धिक धारणाओं को महत्त्व न दें । २०. हमें सदा याद रखना चाहिए कि हम श्री माताजी के घर में रहते हैं । २१. निजी कार्यो को सहज गतिविधियों के सम्मुख प्राथमिकता नहीं दी जानी चाहिए । क जय श्री माताजी XXXXXXXX কरू चैतन्य लहरी (२) 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_3,4.pdf-page-3.txt क सहस्ार-पूजा २ु प.पू. श्री माताजी निर्मला देवींचे भाषण (सारांश) कयेला : ४ मे १९९७ सहस्त्रार इतके प्रकाशित होते की तुम्ही एक चालता-बोलता धर्म बनून जाता. येशू खिस्त हे या स्थितीचे उदाहरण आहेत. त्यांनी एकदा लोक एका वेश्येवर दगड मारत असल्याचे पाहिले. तिच्याशी त्यांना काहीच कर्तव्य नव्हते कारण ते तिच्या पूर्णपणे उलट (म्हणजे पूर्ण शुद्ध) होते. तिला लोक दगड मारत असल्याचे पाहून हातात दगड थेऊन ते लोकांना म्हणाले, "जो कुणी कधी पाप केले नाही असा असेल ग्याने मला दगइ मारावा." हे ऐकून सारे लोक सुन्न झाले. याला कातण म्हणजे खिस्त स्वतः पूर्णपणे सत्यावरोवर होते. त्यांच्या बोलण्याला सत्याचा आधार होता. सहस्त्रारमध्ये धर्म प्रस्यापित झाला म्हणजे तुम्ही पण असेच बनता बे सत्याचे आधार होता. धर्म आणि सत्य यांच्यामध्ये थोड़ा सूक्ष्म फरक आहे. धार्मिक मनुष्य कधीकधी धर्माचा अतिरेक करतो आणि डावीकडे वा उजवीकडे जातो: स्वतःला कुणीतरी विशेष, श्रेष्ठ समजू लागतो आणि इतर लोकांना वाचवण्याची, त्यांना मार्गांवर आणण्याची त्याला फिकीर वाटेनाशी होते. मी काही सहजयोगी असेही वघितलेत जे स्वतःहून नवीनय काहीतरी सहजयोगामध्ये चालू करतात. असे लोक धर्मामध्ये खन्या अर्थाने प्रस्थापित नसतात म्हणून लोकांना स्वतःचे असे काहीतरी सांगत सुटतात. पण एकदा सत्य तुमच्यापध्ये प्रकाशित झाले की तुम्हाला सहजयोगाच्या पद्धती पाळण्याचीही जरूर रहात नाही; कारण तुम्ही धर्मच जगत असता आणि सत्यावर तुमचे जीवन आधिष्ठित असते. सत्य हे धर्माहून मोठे असते. ज्याने सत्य खरोखर जाणले आहे त्याला सहजयोगावद्दलच्या किंवा धर्मावद्दलच्या चित्र-विचित्र कल्पनांची, मतांची फिकीर नसते; अमुक-अमुक गोष्ट सहजाप्रमाणे आहे की नाही याची पण त्याला काळजी नसते; कारण तो या सर्वांच्या पलीकडे गेलेला असतो. एका अर्थनि विश्वव्यापी सत्य त्याच्यामध्येच असल्याचे तो जाणतो. सगळीकडे त्या सत्याचा आविष्कार त्याला दिसतो. एवढेच नव्हे तर तो ते जाणतो आणि स्वत:ला त्या सत्यामध्येच असल्याचे त्याला समजते. याचा अर्थ एवटाच की धर्म सत्यामध्ये परावर्तित होतो तुमच्यामध्येही ही सुंदर घटना वटित व्हायला हवी. तुम्ही नुसते घार्मिकच राहिलात तर अहंकार, पैसा इ. वासना सूक्ष्मपणे टिकून राहतात. काही लोक तर मला न विचारताही अयोग्य अशा गोष्टी करत राहुतात आणि सहजयोगाला पोषक नसलेली कामे करत राहतात. त्यांच्यामध्ये नम्रता नसते. या सगळ्याचे कारण म्हणजे त्यांचा धर्म आज आपण सहस्त्रार पूजेसाठी इथे जमलों आहोत. कुण्डलिनीच्या सूक्ष्म कार्यपद्धतीमध्ये सहस्त्रारचे महत्त्व तुझ्ही जाणताव. आजचा हा दिवस महान आहे; १९७० मध्ये याच दिवशी सहस्त्रार उघडले गेले; पण या घटनेमधून आपण काय मिळवले है आपल्याला लक्षात घ्यायला हवे. कुण्डलिनीचे जागरण झाल्याबर प्रबम ती भवसागरात येते. हे तुमच्यामधील धर्मचि स्थान आहे आणि इथेच नाभीचक्रामध्ये तुमच्यामधील धर्म प्रस्थापित होतो. हाच तुमचा मुळातला शुद्ध विश्वधर्म, एवढे झाल्यावरही कधी कधी तुम्हाला आजूबाजूच्या समाजापासून दूर रहावे असे वाटू लागते, ते लोक धार्मिक नाहीत असे वाटू लागते आणि अशा अघर्मी लोकांच्या संगतीत आपल्याला त्रास होईल असेही बाटते. 'सहज' सोडून इतर काही नको, सहजामध्येच वेळ घालवावा, प्रोग्राम करावे, आपल्या सहज-जीवनाची काळजी ध्यावी अशी धारणा होते. तुम्हाला माहीत आहेच की आपले स्वाधिष्ठान चक्र नाभीचक्राभोवती फिरत असते आणि याच चक्रातून मेंदूला शक्ति पुरवठा होतो. धर्म प्रस्थापित झाल्यावर कुण्डलिनी शक्ती अधिक जोराने सहस्त्रारांत येऊ लागते आणि स्वाधिष्ठान चक्रामधून ही धर्मशक्ती प्रवाही बनते व सहस्त्रारापर्यंत पोचते. तोपर्यंत आपण खर्या अर्थाने सहजयोगी झालेलो नसतो, सहज-जीवनाबद्दल विचित्र समजूती करून घेतल्यामुळे असहजी लोकांबरोबर राहूच शकत नाही आणि अशा लोकांबरोबर संबंध जुळवत नाही. आता जे खराब लोक आहेत, सहजाच्या विरोधात आहेत व सहजबद्दल विरोधी मते मांडतात अशा लोकांपासून दूर रहायला हरकत नाही. पण जे सत्याच्या शोधांत आहेत त्यांच्याबद्दल सहानुभूती ठेवलीच पाहिजे. वर सांगितल्याप्रमाणे धर्मशक्ती सहस्त्रारांत प्रस्थापित झाली की तुम्ही धर्माच्या पलिकडे जाता, म्हणजेच धर्मातील बनता. नंतर धर्म आपल्या जीवनाचा एक अंगच बनून जातो आणि त्या धर्मापासून आपण दूर राहूच शकत नाही. जीवनातून सहज-धर्माचा सतत आविष्कार होत राहिल्यामुळे कर्मकाण्डाची जरूर रहात नाही. अ सहजींबरोबर बसण्या-उठण्याची व आपल्या चैतन्यलहरी त्यामुळे बिघडण्याची भिती वा शंका उरत नाही; कुणाकडूनही तुमच्यावर पकड़ येणार नाही, कोणच्याही विरोधी शक्ती तुमच्यावर प्रभाव पाडणार नाहीत. कोणीही तुमचे काहीही बिघडवू शकणार नाही. याच स्थितीला मी तुमची श्रद्धा पूर्णावस्थेला आली आहें असे म्हणते; या स्थितीमध्ये ER. सत्यावर उभा राहिलेला नसतो. सत्य हेच धर्माचे मूळ आहे आणि आपल्याला लया मुळापर्यंत चैतन्य लहरी (३) 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_3,4.pdf-page-4.txt असावी. आजपर्यंत तोडा-फोडीचे प्रकार चालत राहिल्यामुळे लोक एकमेकांपासून दुरावलै पण आता प्रेमाच्या देवाण- घेवाणीतून लोकांची अंतःकरणे जोडली जातात. तुम्ही सर्वजण आता सामुहिक चेतनेमध्ये उत्तरले आहात. पण ही सामूहिकता जर वरवरची असली तर फार महान असे कार्य करू शकणार नाही, पण त्यामध्ये जर प्रेम अंतर्भूत असेल तरच या सामूहिक चेतनेचा आनंद परिपूर्ण असा होतो. आज जगांत शांतीबद्दल बरेच बोलणे होत आहे, चर्वा होत आहेत; पण जाणीवेच्या उन्नत अशा स्तरावर आल्याशिवाय खरी शंती मिळत नसते; ही सामूहिक चेतना आहे पण त्यांमधेही प्रेम हेच मुलभूततत्व असले पाहिजे. आता जर्मनी किंवा ऑस्ट्रियाचे सहजयोगी इम्राईलला भेट देत आहेत हे फार चांगले घड़त आहे. इस्राईलच्या लोकांना पूजेला बोलावल्याचे पाहून मला खूप आनंद झाला. तसेच इग्राईलचे योगी इजिप्तमध्ये जात आहेत. एकमेकामध्ये तसेच नवीन लोकामध्ये सुरू झालेली ही प्रेमाची देवाण-घेवाण ही फार महान गोष्ट आहे आणि त्यांतूनच सर्व जगामध्ये परिवर्तन होणार आहे. मनुष्यप्राण्यांमधले सर्व प्रश्न व समस्या द्वेयभावनेमधून निर्माण झाल्या आहेत. I hate . पापाचा तिरस्कार करा. सैतानी वृत्तीचा घिक्कार करा पण माणसांबद्दल कशाला द्वेष बाळगायचा? तसेच सत्तेच्या पाटी लागून त्यासाठी लोकांमध्ये दुराभाव निर्माण करण्याच्या प्रवृत्तीमुळे बरेच देश रसातळाला गेले. इंग्रजांनी आमच्या देशांत फूट पाडून सत्ता चालवली पण आता त्यांनाही त्याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे. देशाचे तुकडे कलून काय साध्य झाले? भारतापासून अलग झालेल्या सर्व देशांमसमोर आज जायचे आहे. जीवनाच्या यृक्षाची मुळे डोक्यामध्ये आहेत व फांद्ा शरीरभर पसरलेल्या आहेत. सहस्त्रारामध्ये तुम्ही पूर्णपणे प्रस्थापित झालात की तुम्ही मुळांपर्यंत जाता. आपल्या सर्व कल्पनांचे, जाणीवांचे किंवा आजपर्यंतच्या सर्व स्वरूपांचे मूळ सहस्त्रारत आहे आणि आता आपण धार्मिक बनलो आहोत. कुणी म्हणेल धर्म कशाला हवा आणि त्याचा काय फायदा ? आजच्या जगात अधार्मिक लोकही ऐशआरामी जीवन जगत असताना दिसतात. वरवर पाहिले तर ते जीवनामध्ये सुखी आहेत, आनंदात जीवन उपभोगत आहेत आणि आपण मात्र धार्मिक असूनही जीवनातील सुखोपभोगांना पारखे झालो आहोत असे वाटेल, अशा स्थितीमध्ये सत्यावर आधारित नसलेल्या पण धर्मानुसार असलेल्या गोष्टींचे आपल्याला जास्त महत्त्व वाटते. सहजयोगी लोकही धार्मिक स्थितीला आल्यावरही कधी कधी कशा चुका करतात याची अनेक उदाहरणे मी सांगू शकेन. आता त्यांच्या वाईट सबयी सुटल्या. दारू-नशा इ. व्यसने सुटली, त्यांचे बोलणे-वागणे बदलले, नम्रता दिसायला लागली हे सर्व चांगले झाले पण हे सर्व सहज-धर्माप्रमाणे आहे याचे भान त्यांना सुटत नाही आणि हेच भान (Conseiousness) सुटावला हवे. हा शब्दप्रयोगब नाहीसा झाला पाहिजे. तुम्ही सहस्त्रार प्रस्थापित झाल्यावर हे भान उरत नाही कारण त्या स्थितीमध्ये सत्य म्हणजे प्रेम व प्रेम म्हणजे सत्य एवढीच जाणीव उरते. कुण्डलिनी हृदय-चक्रावर पूर्णपणे आल्यावर हे घटित होते. हृदय-चक्राचे पीठ सहस्त्रारामध्ये आहे हे तुम्हाला माहित आहे. कुण्डलिनी हृदय-वक्र पार करुन सहस्त्रामध्ये आली की मेंदूमध्ये (सहस्त्रारामध्ये) सत्याचा प्रकाश येतो आणि हा प्रकाश प्रेम-स्वरूप असतो. सत्य आणि प्रेमरूप सत्य यांत सूक्ष्म असा फरक आहे. वरच्या गोष्टीमध्ये खिस्ताना त्या वेश्येबद्दल प्रेम वाटल्यामुळे ते तिच्या मदतीला आले. ते पूर्णपणे गंभीर समस्याच आहेत. ही तुकडे पाइन वेगळे होण्याची लालसा स्वतःला सत्ताधीश बनवण्याच्या लोभापायी निर्माण झाली. त्यामध्ये बयाच नेत्यांना ठार मारले गेले. द्वेषभावनेचा परिपाक असाच होत असतो. म्हणून द्वेपभावेनेतून, सूड भावनेतून जगाचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत आणि त्यांतून या भावना जास्तच बळकट होतील व समस्या अधिक गंभीर होतील. सहजयोगातही गटबाजी करण्याचा विचार कुणी करता कामा नयें. आता आम्हाला गंगेच्या जवळच एक जागा मिळाली आहे पण लोकांनी लगेच प्लॉटस् पाइून बंगले बांधण्याचे विचार सुरू केले. असे का ? आपण सामूहिकतेने राहून आनंद मिळवणारे लोक असून वेगवेगळी घरे बांधण्याचा विचार कसा करू शकतो ? आपल्यापैकी प्रत्येकाची काही गुप्त कारस्थाने आहेत काय? काही झाले तरी व्हायब्रेशन्सवर तुम्हाला सर्व समजतेच. सहजयोगामध्ये प्रायव्हेट (Private) असं काहीच नसते. प्रत्येकाला दुसऱ्यांबद्दल माहिती आहे. दुसऱ्यांच्या चक्रांची जाणीव आहे, दुसर्यांचे प्रॉब्लेम्स ठाऊक आहेत. प्रत्येक जण सगळ्यांना चांगले ओळखतो. मग Privacy ची गरज कुटठे राहिली ? मला वाटते माणसाचे मनच अशा कल्पना करण्याचे यांबत नाही. तर नंतर त्यांनी वारसदाराचा मुद्दा काढला. मी म्हटले वारस सत्यावरोबर होतेच पण शिवाय त्यांच्या हृदयांत प्रेमाचा पान्हा फुटला होता. आणि ते अत्यंत शुद्ध प्रेम होते. असे शुद्ध प्रेम जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल वाटू लागते तेव्हा सर्वकाही विरून त्या व्यक्तीबद्दलव्या आपल्या भावना पूर्णपणे बदलून जातात आणि सर्व प्रेममय व सुंदर बनून जाते. एरवी सत्य कटु असते, त्याला तोंड देणे दुःखदायक आहे असे जरी म्हटले जाते तरी ज्या सत्यामध्ये फक्त प्रेमच असते ते सत्य काटे नसलेल्या फुलासारखे होते. ज्याच्यामधून फक्त प्रेमच सतत वहात आहे आणि जो सत्याबरोबर आहे अशी व्यक्ती सी तुम्हाला बनायचे आहे. प्रेमाचा आविष्कार कसा असतो याचे एक उदाहरण सांगते. समजा माइ्याकडे कुणीतरी एक सज्जन येऊन दुसऱ्या एका व्यक्तीवद्दल ती कशी खराब आहे अशी तक्रार करत राहिला तर त्या दोन्ही व्यक्तींबद्दल मला खूप करूणा वाटू लागते. मंग मी जाणूनवुजून एक युक्ती करते आणि एका अर्थाने ते खरे पण असते आणि त्या व्यक्तीला सांगते, "मला तो भेटला होता तेव्हा तुमची तर तो खूप स्तुति करत होता" आणि सर्व बदलून गेले आणि त्यांचे आपसातले संबंध सुधारले. प्रेमाचे कार्य लोकांना एकत्र आणण्याचेच आहे, भाषापण तशीच सहस्त्रार-पूजा ना (४) 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_3,4.pdf-page-5.txt असेच प्रेम करू शकाल अशी शक्ती वाढवा. तुमची प्रेमशक्ती तुमचेच नके तर इतरांचेही संरक्षण करू शकते. आल्यावर तुमचे लक्ष सतत जाऊं लागले तर ते हळूहळू स्थिर होऊ असावा पण तुमचा मुलगा सहजांत नसेल तर काय करणारे? आपण कुठल्याही बाहेरच्या माणसाला आपल्याबरोबर राहू देणार नाही. या गोष्टी नियम वा कार्यदे करून काही सर्वजण सुखासमाधानांत एकत्र राहू शकत नाहीत तर सामूहिक शुद्ध चेतनेमध्ये व त्याच्या प्रेमामध्येच ते लागते. मला हे पाहिजे. ते पाहिजे, हे आवडत नाही, ते आवडते अशा एकत्र राहू शकतील. आपल्याजवळ औपचारिक संघटना व अधिकारी हा प्रकार नाही. लीडर लोकही सारखे गंगा नदीच्या प्रवाहासारखें बदलत राहतात. एक प्रकारे तुम्ही सर्वजण भुसभुशीत वाळूच्या ढिगाच्यावर आहात आणि तुमची आई मायेचा खेळ करत असते हेहि तुम्ही जाणता. पण मला तर तुम्ही खडकासारखे खंबीरपणे उभे असलेले पाहायचे आहे आणि त्या खडकातूनही परमेश्वरी प्रेमशक्ती प्रवाहित होणार आहे आणि त्यांतून मिळणारा आनंद फार सुंदर आहे. भारतीय लोकांनाही स्वतंत्र बायरूमची व्यवस्था हवी असते. म्हणजे इंग्रज लोक भारतीय झाले तर भारतीय लोक इंग्रज झाल्यासारखेच. सामूहिक जीवनामध्ये असले प्रकार चालत नाहीत. बायरूमला जायचे याची तुम्हाला आठवणच होणार नाही: मला तर जाऊन आल्यावरही ते जाणवत नाही. असल्या विचारांना आपल्या मनात जागाच नाही. म्हणजे तुम्ही सर्व एका सागरासारखे व्हायचे आहे; सागरात लाटा आल्या की तुम्ही वर येणार, लाट विरली की खाली येणार अशा भावनैत एकत्र रहायची सवय तुम्हाला करायची नाही. कबीरांनी म्हटलेच आहे की बकरी जिवंत असेपर्यंत "मैं-में करत आहे. हिमालयाच्या पायथ्याशी अशी एक सोसायटी व्हावी असे मला वाटते कारण हिमालय हे जगाचे सहस्त्रार आहे हे तुम्हाला माहीत आहे. "तुही तुही" असा आवाज येत राहतो: आणि इथेच सर्व संपून जाते सहस्त्रापूजेच्ा हिमालयाच्या आशीर्वादाने ते घडूनपण आले. हिमालयपर्वत सहस्त्रारासारखा आहे आणि कुण्डलिनी तेथपर्यंत "तु- पोचल्यामुळे व्हायक्रेशन्स बाहेर येत आहेत आणि आकाशामध्ये तुम्हाला तुला" असे म्हणू लागाल. हीच सहज-संस्कृती आहे. त्या दिसू शकतात. पण या हिमालयावर कोपिष्ट अशा शिवांचे राज्य आहे. म्हणून आपल्याला खूप खूप सतर्क व काळजीपूर्वक रहायला हवे. आपण काही सोंग घ्यायला लागलो, आपापसांत द्वेष बाळगून दुफळी माजवू लागलो, सहजाविरोधी कारवाया करू लागले तर हे संतापी शिव- महाराज आपल्या डोक्यावर आहेत एवढे समजले तरी पुरेसे आहे. तुम्ही स्थिति वेगळी आहे पण तरीही असल्या गोष्टीबद्दल ते कॉन्शस असतात: भलते-सलते करू लागलात की त्यांचा क्रोध बाहेर पडेलच . तुम्ही कुठेही आम्ही असे करत नाही, दारू पीत नाही, जेवणाबद्दल कुरकुरत नाही इ. असा, शिवजी सगळीकडे बघत आहेत. महाराष्ट्रांत परळी-वैजनाथ इथे एक शिवलिंग आहे, तिथे काही मंडळींनी दुसराच एक समांतर सहजयोग चालू केला; गणेश उत्सवांत ते दाखू पिण्यांत रंगून गेले आणि शिवांचा क्रोध भूकंपामधून बाहेर पडला. तियल्या खन्या सहजयोग्यांना त्याचा त्रास झाला नाही व त्यांचे सहज-केंद्रही शाबूत राहिले. गेल्या वर्षी आपल्या सेमिनारमध्ये मोठी आग लागली होती पण कुठल्याच सहजयोग्याला इजा झाली नाही. तुम्हा सर्वाना संपूर्ण संरक्षण दिलेले आहे. तुम्हाला कशापासूनही भय नाही. चिंता नाही. पण हे संरक्षण आईच्या प्रेमातून मिळालेले असल्याने फार प्रभावशाली आहे, तुमची असते. त्याच्याशिवाय काही नाही. त्याचप्रमाणे मी सहजयोगी आहे ही सदैव काळजी घेणारे व तुम्हाला मदत करणारे असे आहे. तुम्ही सर्वानी पण इतर लोकांशी व सहजयोग्यांशी. एवढेच काय या धरणीमातेवरही सारख्या बाहेर धावणार्या इच्छा सुटून जातात. तसला काही विचारच मनात उमटणार नाही. मी-मला असे सारखे म्हणत असलेला कोण बरे आहे असे स्वतःलाच विचारत रहा. जर तुम्ही आत्मा आहात तर तुम्ही प्रेम-स्वरूप आहात आणि प्रेमामध्ये तुम्ही सतत दुसर्यांचा, त्यांच्या प्रश्नांचा त्यांना काय आवडेल, कसं बरे वाटेल असाच विचार करणार. स्वतःचा व स्वतःबद्दलचा विचार मनात बेणारच नाही. तुम्हाला ही स्थिति मिळवायची आहे. तुम्ही एरवी धार्मिक असाल, चांगले सहजयोगी असाल तरीही सहस्त्राराची ही स्थिति जोपर्यंत तुम्ही मिळवत नाही तोपर्यंत मी तुम्हाला शाबास न्हणेणार नाही. आणि है तुमचे तुम्हालाच घड़वून आणायचे आहे: त्यासाठीच ध्यान फार महत्त्वाचे आहे या प्रगतीच्या आड़ येणारे म्हणजे तुमचे मनच. तुम्ही मनाचे व्यापार नीट बघितले तर मनच तुम्हाला " मुले" इ. आठवण कस्ून देत राहते. आणि शेवटी पदरांत काहीच पड़त माझे घर. माझे कुटुंब माझी राहते आणि तिला मारल्यावर आतडी धुतकीवर टांगून ठेवली की त्यांतून असेही ते पुढे म्हणतात. म्हणून तुम्ही दुसर्याचा विचार करायला शिका. आधी है व्हावे अशी माझी इच्छा होती आणि किंवा देवाला "तुही" म्हणालात की तुमचा "मी" संपला, দ्हणजे गुरुला विरघळून गेला, सागरामध्ये विरघळून गेला. मग तुम्ही दुसऱ्याला अशा तन्हेने तुमच्या आणि इतरांच्या जीवनातल्या सर्व असत्य खोल्या गोष्टी गळून जातात. लोकांना उगीचच 'मला तुमच्याबद्दल प्रेम आहे असं तोंडावर म्हणायची संवय आहे आणि पाठीमागे मात्र त्यांच्याबद्दल कारवाया करतात. सहजयोगी असे वागत नाहीत. त्यांची बोलणे म्हणजे सूक्ष्म अहंकारच आला. खरं म्हणायचे तर तुम्ही आत्माच होता आणि आता आत्मा बनला आहात; मग हा अहंकार कशाला? मला कुणी म्हटले "तुम्ही आदि-शक्ती आहात याचा तुम्हाला अभिमान नाही का?" हा काय प्रश्न झाला ? सूर्य जगाला प्रकाश देतो तर त्याचा काय त्याला अभिमान असतो? तुम्हाला माणसारखे तोंड-नाक आहे म्हणून त्यांचा गर्व तुम्हाला होईल का? तसेच जर तुम्ही आत्मा आहातच मग त्याचा गर्व किंवा Conscionsness का वाटावा ? तुम्ही आत्मा झाला आहात म्हणजे तेवढी गोष्टच जाणणे पूरेसे आहे. सोने सोनेच जाणीवही गेली पाहिजे; आपण विशेष आहोत याची स्मृतीदेखील उरायला नको. म्हणून हीच गोप्ट ठामपणे समजून घ्यायची आहे की सहर्त्रार-पूजा (५) 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_3,4.pdf-page-6.txt माझा 'मी' संपला पुर्णामध्ये सागरामध्ये विरवळला, त्वाच्या विंदूलाही समजावून घ्या व त्यासाठी कारय व कसे करायचे याचा विचार करा कसल्या मर्यादा नाहीत. तुमच्या चेतनेमध्ये आनंद पुरेपूर भरतो तेव्हाव कार्य मिशनरीपद्धतीने आपल्याला करायचे नाही किंवा काही किताब ही जाणीव बेते. मग उरतो फक्त आनंद व प्रेमावे तरंग; मग तुम्ही जे मिळवण्यासाठी तर नाहीच. नुसते असे कार्य आनंदासाठी करायचा काही बोलाल, कराल किंवा वागाल त्या सर्वातून तुमच्या हृदयांतल्या ह्या आनंदाचाच आदिष्कार होत राहील. सहस्त्रारामधील हृदय-चक्राच्या पीठामध्ये सत्याचा प्रकाश भरून येतों. हे सत्य आपण ज्याला लौकिक भाषेत सत्य म्हणतो तसे नसते. भिती वाटते. असले सर्व प्रश्न मिटले पाहिजेत आणि तुम्ही अशी स्थिति पूर्वीपासून एक वचन सांगत असत की "सल्यं वदे, प्रियम बदे" स्हणजे मिळवली पाहिजे की तुम्हाला कशापासुन भय उरणार नाही आणि खर आहे ते बोलावे तसेच दुसर्याला आवडेल असे योलावे. मी असे स्वतःबह्दल विपरीत कल्पना पण राहणार नाहीत. तुमच्याजवल सर्व सांगितले तर लोक म्हणायचे सत्य कटुच असते, मग या दोन्ही गोष्टी शक्ती आहेत, एवढच नके तर त्यासाठीच तुम्हाला निवडलेले आहे. कशा जमणार? श्रीकृष्णांनी सांगितले, "सत्यं वदे प्रियं वदे, प्रियं वदे." तुम्हीच तुमची शक्ती वापरली नाहीत तर त्याचा काय उपयोग ? दिवा ते म्हणाले सत्य बोललेच पाहिजे पण ते लोकांना आवडेल, पसंत पडेल, त्यांच्या कल्याणाचे व आत्महिताचे असेल असे बोलावे, म्हणजेच ते वापरतानाही तुम्ही कुणी विशेष आहात, इतरांपेक्षा मोठे आहात वगैरे प्रियं असेल ते सांगावे. सुरुवातीला ते लोकांना आवडले नाही तरी नंतर त्यांना ते रुचेल व ते कबूल करतील; पण कठोर शब्दांत, दुसर्याला लागेल अशा शब्दांत ते सांगायची जरूर नाही. आजूबाजूच्या सर्वांनाच ठीक करण्याचे काम फक्त तुमचे नाही. पूर्वी सहजयोगीं नेहमी दुसर्यांना त्यांच्याबरोबर हसत खेळत रहा म्हणजे अडचण बाटणार नाही आणि है, त्यांच्यामुळे तुमची प्रयत्न करा. म्हणजे मग समाजांबरोबर तुम्ही राहूनही चक्रे बिघडणार नाहीत. मी एका पती-पलनीला विचारले की तुम्ही कार्य का करत नाही तर म्हणाले आम्हाला आमचा अहंकार पुन्हा वाढेल याची जर लावला नाही तर असून त्याचा कार्य फायदा? आणि ही शक्ती केल्पना मनात आणू नका. म्हणजे मग त्याचा प्रसार जोरात आणि दिमाखात होईल. जगांत खूप मूर्ख लोक आहेत, तुम्हालाही ते माहीत आहे पण कार्य करतानाही अशा त्हेने करा की ते दुखावले जाणार नाहीत. आणि "तुमचे हे चक्र पकडले आहे, ते चक्र खराब आहे" असे सांगत सुटत. पण हा सारा अहंकाराचा खेळ असतो. दुसऱ्याला तुच्छ म्हणण्याचा तुम्ही जे करता-सांगता त्याचे परिणाम त्यांना समक्ष दिसतील असे करा. अधिकार तुम्हाला नाही. तुम्हीसुद्धा आधी तसेच होता. पण तुमव्याजवळ तुम्हालाही असे परिणाम व सुधारणा होत असल्याचे प्रत्यक्षात कळले क्षमता असेल, तयारी व गहनता असेल तर अशा लोकांनाही प्रेमाच्या माध्यमातून तुम्ही ठीक कल शकाल. तुम्हाला ते कार्य करायचे नसेल तर ी मात्र ही सबब सांगणे सोपे असते. समजा एखादा आजारी रोगी असेल तुमचा सांभाळ करेल आणि लोकांशी कसं बोलायचे, त्यांना कर्स आणि डॉक्टरला त्यावर औषध देता येत नसेल तर तो वान्यावर गेलात म्हणून है दुखणे झाले असे सांगून मोकळा क्हायचा प्रयत्न करतो. पण त्या दुखण्याचे काय? तसेच काही सहजयोगी लोकांना दुसर्याच कुठल्या गुरुकडे गेलात, चुकीच्या मार्गाकडे बळलात, अमक्या तमक्या चुका केल्यात म्हणून हा त्रास आहे असे सांगत सुटतात. त्याऐवजी काही न बोलता चुपचाप त्यांच्यावर काम करा. आणि ठीक करा. कोणी गुरू केला आहे का असं विवाराबला हरकत नाही पण धिक्कार करून त्याचेच दोष काढू नका. हे सर्व वर सांगितलेल्या अहंकारातून Consciousness मधून येते. तुम्हाला सहजचे ज्ञान आहे, तुम्ही सहजबद्दल जाणकार आहात है सर्व मी मान्य करते. पण जर त्याबद्दल तुम्ही अहंकारयुक्त भान ठेवाल तर तुमचे सर्व ज्ञान फुकट आहे. एकदा तुमच्यामधील ही मनभावी जाणीव संपली की तुम्ही खरे सहजयोगी होणार आहात. म्हणून तुमचे सर्वांचे सहस्त्रार असे कार्यक्षम बनेल अशी मला आशा आहे. आपल्याला सान्या जगाचा विचार करायचा आहे; फक्त सहजयोग्यांचा आणि साधकांचा नाही. साधक असतातच. पण मग इतरांचे कसे होणार? अनेक प्रश्न आहेत आणि अनेक कामे करायची आहेत. भारतामध्ये गरीबी खुप आहे, त्याच्यासाठी काहीतरी करायचा माझा विचार आहे. तुमच्या देशातही प्रश्न आहेत. तुमचे प्रश्न तुम्ही पाहिजे. काही बुद्धिवान माणसांना कार्य करण्याची, त्याला योग्य असे बौलण्याची व बागण्याची उपजत कला असते. परमेश्वरी प्रेमशक्ती हाताळायरच है सर्व ज्ञान तिच्याकडून मिळेल. माणसामध्ये सगळ्यांत वाईट गोष्ट कोणती आहे मला सांगता येणार नाही. श्रीकृष्ण म्हणत, सगळ्यांत वाईट म्हणजे माणसाचा राग; पण मला वाटते मत्सर हा माणसाचा सर्वात वाईट गुण. मत्सर- कशाबद्दलही हा एका घाणीसारखा असतो. सहजयोगामध्ये लोक ही नवीन सहज स्कूल प.पू. श्री मातजींच्या ७५ व्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर पठाणकोट येथे भारतीय सहजयोग्यांच्या मुलांसाठी नवीन शाळा (वसतीगृहासह) सुरू होत आहे. सुरवातीला इ.१ ते ३ सुरू होणार आहेत व दरवर्षी एक एक नवीन इयत्ता सुरू होऊन 9० +२ अभ्यासाक्रम होणार आहे. इ. १साठी ५ वर्षे ही ववाची अट आहे १) शैक्षणिक माध्यम इग्लिश २) पंजाब बोर्डबरोबर संलग्न ३) फी अ) प्रवेश रू. १०.०००/- व) दर महिना रु २५००/- (बोडिगसह) के) अभ्यासक्रम सुरूवात ७ एप्रिल ९८ इ) शेवटची तारीख ३१ मार्च ९८ पत्ता : प्रिन्सिपॉल, संहज पब्लिक स्कूल ४) Blossom Time Village (Pathankot) सहर्त्रार-पूजा (६) 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_3,4.pdf-page-7.txt हुकूमत ने गाजवता, गाजावाजा न करता, कशाचेही प्रदर्शन न करता या प्रेमसागरांत इंबत राहणे ही एकच गोष्ट तुम्ही मिळवायची आहे. अपनेमें समाये हुओे" असे वनायचे आहे. आपल्याला जेव्हा काही हवे असते तेव्हा आपण ते मिळवण्याची धडपड़ करतो. पण या समाधानाने तुमचे हृदय भरलेलेच सराहते. मग कशाचीही कमतरता नाही. मग फक्त हा आनंद इतरांना वाटायचा एवढीच एक उर्मी राहते. सहस्त्राराची ही आदर्श स्थिती आहे. साऱ्या जगाचे सहस्त्रार उधडावचे आहे; हेच कार्य आपल्याला करायचे आहे, म्हणून जगापासून दूर जाऊन अदृष्ट होण्यांत अर्थ नाही. अर्थात ध्यानांमध्ये तुम्ही त्याच अवस्थेत येता. सहजयोगी म्हणून तुम्हा लोकांची श्रेष्ठता किती मोठी आहे, तुमची जबाबदारी व महत्त्व किती महान आहे है लक्षांत ठेवा. या काळातच तुम्ही जन्माला आलात, आत्मसाक्षाकार मिळवलात तो कशासाठी? तर सर्व मानवजातीच्या उद्घारासताठी, सर्व मानवजातीचे परिवर्तन करण्यासाठी, सर्व जगामध्ये परमेश्वराचे राज्य आणण्यासाठी आणि हे तुमचेच कार्य आहे. तुमच्याकडूनच ते होणार आहे. भावना बौलून दाखवणार नाहीत कारण मला ते आवडत नाही.- पण त्यामुळे बन्यांच कटकटी निर्माण होतात. म्हणून आपल्या मनामध्ये मत्सर वर येत नाही ना है सतत तपासत रहा. मी जेव्हा तुम्हाला भेट-वस्तू देते तेवहाही माझ्या मनात त्यामुळे तुमच्यामध्ये मत्सर, भेदभाव पैदा होणार नाही ना अशी शंका येते. पण तुम्हाला तसे बाटता कामा नये. माताजी विसरल्या असतील, त्यांच्याकडे अमुक-अमुक वस्तू संपल्या असतील असा विचार करा. पण सहजयोग्यांतही असा मत्सर चटकनू वर येतो. तसेच मी एकाला भेटले पण दुसर्या कुणालाही भेटले नाही तर लगेच तोच प्रकार. कधी कधी लोक माइया भेटीसाठी हात धुऊन मागे लागतात. पुण कशासाठी? मी सदासर्वदा कुठेही तुमच्याजवळच आहे असे तुम्ही म्हणता मग माझ्या भेटीसाठ का जरूर बाटते ? तुमच्यापैकी विशेष कुणासाठी नाही तर तुम्हा सर्वांच्यासाठी मी आहे. पण तरीही काहींना वाटते की ते कुणी विशेष असल्यामुळे त्यांना मी भेट दिलीच पाहिजे. या सगळ्या गोष्टी एकदा सागरांत आल्यावर तुम्ही सोडून दिल्या पाहिजेत. मग सागराबरोबर तुम्ही किनार्याजवळ येणार आहात याची तुम्हाला जसही फिकीर नसते. सतत सागरांतच लाटांबरोबर वर-खाली करत रहायचे एवढंच काम. दुसर्यांवर कुठ चालला आहात, कधी सर्वांना परमेश्वराचे अनंत आशिर्वाद. एकादशांची शक्ती तुमहाला केंद्रबिंदूपासून दूर नेते व आपण चैतन्य लहरीहून अधिक संकल्पनांना महत्त्व देऊ नये. तुम्ही सतत लक्षात ठेवायला हवे की त्याच्यामुळे तुम्ही बाहेर फेकले जाता. आपण आता साक्षात्कारी जीव आहीत. आपल्याला चैतन्य लहरी प्राप्त झाल्या आहेत. परीक्षा करण्याचा तम्हाला रहायचे असल्यास पूर्णपणे रहायला हवें रहायचे हाच एक मार्ग आहे. याच पद्धतीने समजावून घ्यायचे | नसल्यास, सहजयोग तुम्हाला अपेक्षेपेक्षाही जास्त जलद आहे. दुसर्यांना समजू शकण्याचा चैतन्य लहरी हा बाहेर फेकतो. एकच मार्ग आहे दुसरा कोणताही नाही. तुम्हाला वाटेल व्यक्ती दिसायला चांगली आहे, वागण्यात लाघवी आहे जाण्याचा रस्ता आहे हे मी तुम्हाला सांगून ठेवते. एक आई पण विचारातून कदाचित साप बाहेर येईल. म्हणून माणसाला पारखण्याचा चैतन्य लहरी हाच एक उत्तम उपाय आहे. तुम्हाला काय समजले किंवा वरवर पारखण्याच्या पद्धती नव्हे अजून सुद्धा दुसऱ्याला साठवून ठेवून दुसऱ्यांना द्यायला हवी. अन्यथा तुम्ही पारखण्यासाठी आपण अनेक प्रकारचे आपल्या मनावर अविकसित रहाल व संपूर्ण संपून जाल. तुमच्यामधील प्रेम झालेल्या संस्काराचा उपयोग करतो. हे संस्कार आपल्या व करूणा बाह्योत प्रवाहित व्ायला हव्या. जजमेंटला, आपल्या पारखण्याला एकांगी स्वरूप देतात. म्हणून चैतन्य लहरी पाहणे हा उत्तम उपाय आहे. सोडण्यास सांगितले आहे. ही अगदी साधी पण महत्त्वाची चैतन्य लहरीच्या माध्यमातून काय घडत आहे ह्याचे खरे गोष्ट आहे. तुमच्या सगळ्यांचे हंसा चक्र खराब आहे. ज्ञान मिळेल. सहजयोग कोणाच्या पाया पडत नाही. कोणाची खुशामत करीत नाही. कोणाच्या विनवण्या करत नाही. सहजयोगाचे बाबतीत हेच अवघड आहे हा बाहेर म्हणून तुम्हाला सांगते की सहज योग तुमहाला बाहेर फेकण्यास उत्सुक आहे." श्री माताजी २१-५-८४ तुम्हाला मी जे प्रेम व करूणा दिली आहे ती अंतर्यामी " श्री माताजी २८-७-८५ एक साधी गोष्ट आहे. तुम्हाला मी नाकात तुप आणि एडस् च्या आज़ाराचे खराब हंसा चक्र एक लक्षण आहे. परंतु इतकी साधी गोष्ट सुद्धा नियमितपणे केली जात नाही." श्री माताजी ५-५-८७ श्री माताजी १६-५-८७ सहर्त्रार-पूजा (७) 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_3,4.pdf-page-8.txt ग्रुरू - पुजा प.पू. श्री माताजी निर्मला देवींचे भाषण (सारांश) १९९७ सामूहिक असली तरच हे घडू शकते. आणि सामूहिकतेमधूनच आजच्या काळाला आवश्यक असलेले बळकट सहजेयोगी तयार होणार आहेत. सध्या जगांमध्ये सर्व देशांमध्ये गंभीर प्र्न निर्माण झाले आहेत. मी अमेरिकेत गेले होते तेव्हा आपण नरकांत तर आलो नाही ना असे मला वाटू लागते. अमेरिकन लोकांमध्ये कसला धर्म नाही, धर्मावर त्यांचा विश्वास नाही. किंबहुना ते अधर्माची पुजाच करतात. आणि ते लोण आता जगात सगळीकडे पसरत चालले आहे. एवढेच नव्हे तर त्यांत काही चूक नाही असेच लोक म्हणून लागेले आहेत; कितीही सांगितले तरी त्यांना पटत नाही. आपला समाज, कुटुंब व आपले स्वतःचे आयुष्य या अधार्मिक राहणीमुळे कसे रसातळाला जाणार आहे इकडे त्यांचे लक्षच नाही. आजची पूजा सर्वसाठी फार महत्त्वाची आहे. तुम्हा सगळ्यांना आत्मसाक्षात्कार मिळाला आहे. इतरांना तो करून देण्यासाठींचे सर्व ज्ञानही तुमच्याजवळ आहे. म्हणून तुम्हाला जे मिळाले आहे त्याची नीट जाण असणे महत्त्वाचे आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कार्य करून इतरांना जागृती देण्याचा प्रयत्न केला नाही तर तुमचा स्वतःवरचा विश्वास दृढ होणार नाही. स्वतःबद्दल तुम्हाला आत्मसन्मान येणार नाही, दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याजवळचे चैतन्य दुसऱ्यांना देतांना तुम्ही त्यांच्यामध्ये अडकून जाणार नाही याची खबरदारी घ्या. असे अडकणारे काही लोक मी पाहिले आहे; कुणाला जागृति दिली की लगेच आपण फार मोठे कार्य केले असे समजून त्या नवीन व्यक्तीवर काम करायला लागतात; त्या व्यक्तीचे नातेवाईक, कुटुंब या सगळ्यांच्या मागे लागतात. तुम्हाला आता माहीत झाले असेल की सहजयोगांत नवीन आलेल्या व्यक्तीच्या अगदी जवळच्या सान्या वातावरणांत इतका अधर्म माजला आहे की त्यांच्या डोक्यात अशा विचित्र कल्पना कुठून घुसतात समजेनासे होते. मी ते प्रकार सांगितले नाही तरी तुम्हाला माहीत आहेत. पण तुम्हाला पुढची पीढ़ी वाचावयाची असेल तर तुम्ही आधी स्वतः आदर्श गुरू बनले पाहिजे. त्याशिवाय तुम्ही नुसता सहजयोग सांगत सुटलात, स्वतःला सहजयोगी म्हणजे श्रेष्ठ समजू लागलात तर त्याला यश येणार नाही. म्हणून ही शक्ती, क्षमता कशी मिळवायची ते आपल्याला बघायचे आहे. तुम्ही गुरूबरोबर कसे वर्तन करायचे हे मला सांगणेजरा अवघडच आहे. लोकांकडून तुम्हाला कळले असेलच, तुम्हाला आत्मसाक्षात्कार मिळाला आणि थोडेसे स्थिरावलात की अगदी आपसुकपणे आत्मसात करण्याकडे तुमची प्रवृत्ती बळते. तुमचा गुरू जर नातलगालाही तो आत्मसाक्षात्काराचा योग असेल असे म्हणता येणार नाही. गहनता मिळवण्यासाठी सामूहिकता हा एकच मार्ग आहे त्यासाठी दुसरा उपाय नाही. आश्रमापासून दूर स्वतंत्र्यप्ण राहून आपण प्रगति करून घेऊ शकतो असे कुणाला वाटत असेल तर तो सहजयोगाची विचार-धारा नाही. पूर्वीच्या काळी लोक हिमालयात जायचे आणि एकटे-एकटे रहायचे. त्यांनी फक्त एक किंवा दोनच शिष्य अध्यात्मिक उन्नतीसाठी तयार केले. आपण आत्ता अध्यात्मिक उन्नतीबद्दल बोलत नाही तर तुमची तुम्ही नम्र होता; आणि या नम्रतेमधून गुरूचे गुण सामूहिकता बळकट कशी होईल इकडे बघत आहोत. अशा सामूहिकतेनेच साधक स्व्तः सामूहिक बनतो, सामूहिकतेचा आनंद अगदी उच्च स्थितीवरचा असेल तर तुम्हाला त्याच्या पायापाशीच मिळवतो. सामूहिकतेत कार्य करू शकतो आणि सामूहिकता बळकट कशी होईल इकडे बघत आहोत. अशा सामुहिकतेतच साधक स्वतः सामूहिक बनतो, सामूहिकतेचा आनंद मिळवतो. सामूहिकतेत कार्य करू शकतो आणि सामूहिकतेत राहू शकतो. माइयाबरोबरीचे आहोत असे समजतात. मी न्हणायचे त्यांना धडा अशा माणसामघे नवीन नवीन शक्ती जागृत होतात; आणि अशी शक्ती फार सुक्ष्म असते. कुठेही शिरकाव करू शकते, अगदी अणूंमध्ये वा मनुष्यामधेहि. आणि तुमची स्वाभाविक प्रवृत्ती बसायला हवे. माझ्या साध्या-भोळ्या स्वभावाचा काही लोक जास्त फायदा घेत असतात; बन्याचजणांनी मला अशा लोकांना ठीक करण्याबद्दल सांगितले, कारण त्यांच्या मते असे लोक मिळणार आहे. पण कधी कधी त्याचा परिणाम होत नाही आणि ते माझ्याशी ही मित्राबरोबर बोलतो तसे बौलतात. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण नम्नता, तुम्ही खूप चैतन्य लहरी (८) 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_3,4.pdf-page-9.txt का ? त्यांना वाटते की अशी व्हाय्रेशन्स तपासली व चांगली निघाली की आपल्याला काळजी नाही, हे बरोबर नाही. भौतिक गोष्टींबद्दल किंवा भौतिक वस्तूंच्या खरे-खोटेपणाबद्दल नम्रपणा घेतला पाहिजे. हे सारखे तपोसत रहा. उदा. एखाद्याशी बोलताना तुम्ही नम्रपणे बोलता का? दुसर्याचा विचार नम्रपणा ठेवून करता का? आपल्या पत्नी व मुलांबरोबर वागताना नम्रपणा असतो का? ज्याला गुरू बनायचे आहे त्याने हा नम्रपणाचा गुण व्हायब्रेशन्स वापरणे योग्य नाही; त्याने व्हवायब्रेशस्ना कमीपणा पुरपूर बाणवून घ्यायलाच हवा. जणु नम्रतेच्या सागरांत उड़ी मारल्यासारखे नम्र व्हा. काही लोकांना वाटते की नम्र झाले की इतर लोक आपला फायदा करून घेतील, तुम्हाला असा कोणी त्रास देऊ शकत नाही, कारण परत चैतन्य तुमच सतत रक्षण करत असते व तुमची काळजी घेत असते . तुम्हाला हे समजते नाहीत असे त्याने सांगितले; मग मी न्हणाले, "स्हणूनच तर हे मला माहीत आहे पण तुमच्यापैकी किती जणांचा प्रामाणिक तुम्हाला तिथे जायला सांगितले होते, तिथल्या व्हायद्रेशन्स जर विश्वास त्यावद्दल आहे ? तसे असेल तर तुम्हाला कधीही घाबरून जाण्याची काळजीने व्याकूळ होण्याची किंवा फालतू कल्पनांच्या काहीतरी मदत करण्यासाठी मी तिथे पाठवीत हेते पण त्याने आहारी जाण्याची वेळ येणार नाही. पण तुमच्या मनांत शंका आधीच स्वतःचा निर्णय धेतला. आली की आता आपलं कस होणार किंवा आपले काम कसे होणार तर मात्र हे परमचैतन्य तुमच्यापासून दूर जाते. झालेली असते, आणि सहजयोगानेच आपले सर्व प्रश्न सोडवावे परमचैतन्याचा हा खेळ तुम्ही साक्षीभावाने पहात चला. समजा तुम्ही या गोष्टीवर भरवसा न ठेवता काहीतरी अहंकाराच्या भावनेतून करून दाखवायचा प्रयत्न केलात तर हे परमचैतन्य तुम्हाला योग्य प्रकारे धड़ा देईल आणि तुम्ही पुन्हा तसे करण्याच्या भानगडीत पड़णार नाही. आपण सहजयोगांत का आलो आहोत हेच खरं-म्हणजे तुम्ही समजून घ्यायचे आहे. अगदी खोलात जाऊन पाहिले तर परम-सत्य जाणण्यासाठी तुम्ही सहजयोग घेतला, आणि तीच व्यक्ती म्हणू लागते की. 'काहीही झाले तरी सहजयोग चैतन्यलहरींमधून तुम्हाला ते समजले. म्हणून त्याच्याच आधारावर तुम्ही प्रत्येक व्यवहार व कार्य केले पाहिजे, आणि त्यांचा स्वीकार केला पाहिजे. काही वेळा लोकांना आपली व्हायब्रेशन्स ठीक आहेत असे वाटते, आणि व्हायब्रेशन्सवरून त्यांना जे मिळते ते उत्तम आहे असेही ते समजतात. ही समजून कधी ठीक करायची हा अवघड प्रश्न आहे. हे अहंकारामधून होते. कारण अहंकार आला की आपली चूक आपल्या लक्षात येत नाही. तसेच व्हायब्रेशन्स तुम्हाला काय सांगत आहेत हे तुम्ही नीट लक्षात घेत नाही. "मी काही तरी चूक करत आहे, मी असे करायला नको उद्धार करण्यासाठी किती त्रास भोगावा लागतो. ते लोक किती होते," असे एरवी तुमच्या लक्षात येण्यासारखे असूनही हा अहंकार तुम्हाला अडवतो आणि बिघडवतो. प्रतिक्रियेमध्ये तुम्ही आकर्षण वाटते तेही समजेल मला तर ब्याच लोकांची सुक्ष्माकडे चालला आहात की जडामधे अडकला आहात इकडे सांगितले की तुम्ही तीनशे डॉलर घेऊन हे कार्य करु लागलात अशा वेळी तुम्ही पहात चला, हा उपाय सगळ्यांत चांगला. काही की हजारो लोक सहजयोगांत येतील . पण मी म्हणाले की असे लोक प्रत्येक लहान-सहान बस्तूंच्या झाडाच्या फुलांच्या-भौतिक लोक खरे शिष्य बनणार नाहीत. त्यांची तशी कल्पना असेल तर वस्तूंच्याही-व्हायब्रेशन्स तपासत राहतात असे मी बघते, हे ते महामूर्खच म्हणावे लागतील. पैसे मोजल्याशिवाय कशाकरता करत बसायचे ? त्यातून काही फायदा होणार आहे येऊन त्यांची किमत आपण कमी लेखतो. कधी कधी आपल्या उन्नतीच्या आड येणार्या गोष्टी व्हायब्रेशन्स दाखवीत असतात. एकदा मी एकाला एका ठिकाणी जायला सांगितले तरी तो गेला नाही, मी कारण विचारले तर, तेथील ्हायब्रेशन्स चांगल्या चांगल्या असत्या तर तुमची तिथे काही जरून नसती." त्याला खरं काय होते ते म्हणजे आपल्याला ऐष-आरामाची सवय अशी आपली समजूत असते. आपल्या सर्व इच्छा पुन्या झाल्य तरच सहजयोग खरा अशी चुकीची भावना होते. इच्छा कार्य का्य असतात-मुलाला बरं नाही, नवरा नीट वागत नाही, माझे स्वतःचे घर हवे. इ.इ. म्हणजे आपले मन सतत मागण्या करत असते. आणि ह्या गोष्टी मिळाल्या नाहीतर तर सहजयोगाला दोष द्यायचा! असे झाले की तुमची श्रद्धा इळमळीत होऊ लागते, की सहजयोग रूजत नाही, पण एकदा सहजयोगांत स्थिर झाला सोडणार नाही.' समजा कुणाला मृत्यू आला, आता सहजयोगांत कुणाला मरण नाही, तशी इच्छा झाली तरी ते तुमच्या हातात नाही कारण ते सारे त्या परमचैतन्याच्या इच्छेनुसार होणार असते. कारण तुमची इच्छा ही परमेश्वराची इच्छा नसते. त्याची इच्छा म्हणजेच परमचैतन्य. उदा. मी अमेरिकेत गेले आणि तिथल्या निगेटिव्हिटीचा मला त्रास झाला, वेदना इझाल्या, दुखणी झाली पण मला तें सहन करायलाच पाहिजे कारण त्यामुळेच अमेरिकेतल्या सहजयोग्यांना कळेल की तेथील भ्रष्ट लोकांचा मूर्ख आहेत आणि पैसे घेऊन फसवणार्या लोकांचे त्यांना कसे आत्मसाक्षात्कार विनामूल्य मिळती हेच आपले पहिले तत्व आहे. गुरु-पूजा (९) 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_3,4.pdf-page-10.txt पण कृष्णवर्णीयांचा सतत धिक्कार करत गेल्यामुळे आता ते प्रतिकार करू लागले आहेत. आणि त्यांच्या तशा प्रतिक्रियेमधे न्यू जर्सी मधील काही श्रीमंत गुजराथी मंडळींनी इथल्या सहजयोग्यांना विचारलेही की आत्मसाक्षात्कार इतक्या सहजपणे मिळणे कसे शक्य आहे. शास्त्रातही हेच सांगितले आहे की क्रूरपणा व पशूपणा दिसला तर समजण्यासारखे आहे. पण माणसा-माणसांत असा मतभेद अगदी सहन न होण्यासारखा आहे. असा भेदभाव पाळणारे लोक सहजयोगाला योग्य नाहीत. सहजयोग्यांमध्ये असा भेदभाव करणारे योगी गुरू बनणार नाहीत. भारतातील जाति-व्यवस्थाही तितकीच वाईट आहे, त्याला काही आधार नाही व अर्थ तर मुळीच नाही. काही जाती उच्च कुळीच्या तर काही हलक्या कुळीच्या समजल्या जातात. प्रत्येक जातीचे लोक दुसर्यावर कितीही अन्याय करू शकतात. हलक्या जातीमधे ही चांगले लोक आहेत. भारतामधे अनेक संत खालच्या जातीचेच होते. या जाती मानवानेच निर्मण केल्या. मानवनिर्मित काही च आपल्याला चालत नाही, त्याचा शेवट बिनाशच असती. ्वेषामधून द्वेष वाढतच जातो आणि त्याला अंत नाही, तुही आत्मसाक्षात्कार मिळणे ही फार अवघड व कष्टसाध्य गोष्ट आहे. या प्रश्नांचे कसे उत्तर द्याव है तेथील सहजयोग्यांना कळत नसे. अशा बेळी असे म्हणावे, "हे अवघड आहे, असे सामूहिक लोकांना एकाच बेळी हा अनुभव देणे अवघड आहे तुम्ही म्हणता ते खरे आहे. पण जर कोणी तसे खरंच करु शकत असेल तर विचार का करू नये? प्रत्यक्ष कसे होते तेच पहा ना!" असे मूर्खासारखे प्रभ्न विचारणारे असतातच., अशाना तर तुम्ही नम्रपणे सांगा, "सर, पण है मिळायला माणूसही तसा परितक्व हवा." मग ते त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्य लोकांच्या मागे लागतील. तन्हेत हेचे गुरु करतील. अशा लीकांची काय अवस्था होत असेल याचेच मला नवल वादते. म्हणून मूर्ख, 'मूढ लोकांना, अक्कलशून्य लोकांना साक्षात्कार होत नसतो. त्यांना सोडून द्या, त्यांच्याशी वादविवाद तुमच्या मनातील द्वेष-भावना दूर केली नाहीतर सहजयोगी करण्याच्या भानगडीत पड़ू नका. त्यांना अधिकार असेल तर तो नाहीत. जन्मामुळे तुम्ही उच्च वा नीच जातीचा ठरत नाही. आत्मसाक्षात्कार मिळवण्याचा, वादविवाद करण्याचा नाही. तुम्ही जगामधील आजचे प्रश्न माणसाच्या मनातील श्रेष्ठत्वाच्या फालितू लक्षात है ठेवायचे की नम्रतेवरोबरच आपण आत्मसन्मानाने मनोवृत्तीतून निर्माण झाले आहेत. सामूहिकतेतूनव त्यामधे बदल वागणे जरूरीचे आहे. कारण तुम्ही गुरु बनला आहात आणि म्हणून थिल्लरपणाने तुम्ही यागू शकत नाही तुमचे जीवन व धर्माचे लोक असले तरी त्यांना समान अधिकार असावेत व गौरवास्पद दिसले पाहिजे. त्यामधूनच तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न होत राहील, तुमच्याबद्दल कुणाच्या मनात अढी निर्मण होणार रहावे. तसे नसेल तर तो आश्रम कसला ? प्रेमामधूनच हे सर्व नाही. तुमच्या जीवनशैलीमधूनच तुमचे वैशिष्ट इतरांना जाणवेल. भेदभावाचे प्रकार धुतले जाणार आहेत. हृदय प्रमाने भरलेले है व्यक्तिमत्व तुम्ही कसे मिळवणार आहे ? पार्चात्य देशांमध्ये अहंकार हा सगळ्यांत मोठा प्रश्न आहे तर पौ्वात्य देशात संस्कार ( प्रति अहंकार) हा प्रकार कुठून येतो. मला समजत नाही, रोजच्या साध्या-साध्या गोष्टीमधेही ते लोक किती अहंकारी आहेत हे नजरेस येते. मी अमेरिकेत गेले होते तेव्हा काळे व गोरे हा वर्णभेद फार स्पष्ट दिसून आला आणि आश्वर्य वाटले. वर्ण हा जन्मापासून म्हणजे परमेश्वराकडून आलेला; सर्वाची घडण एकसारखी असती तर तो दाँभिकपणा झाला असता. वैचित्र्य य निराळेपणा हयाच. तसेच आविर्भाव आणि ताकद भिन्न हवी. नाहीतर जगात सगळीकडे तोच-तोच छापीलपणा दिसून आला असता. पण तिकडच्या सामाजिक धडणीमधे मनुष्याच्या मनावरही परिणाम झाला आहे. म्हणून अशा तहेची सामाजिक व्यवस्था त्याज्य आहे. गौर-वर्णीय मनुष्य पुरूष वा स्त्री क्रुर असू शकतो. तर कृष्णवर्णीय कनवाळू, उदार असू शकते. म्हणजे रंगाच्या स्वभावाशी काही संबंध नाही. घडून येऊ शकते. उदा. आश्रमामधे मला वाटते संगळ्या प्रकारचे सर्वांनी समजूतदारपणे, प्रेमाचे व परस्पर आदराचे संबंध राखून असेल तर हे वरवरचे भेदभाव तुमच्या नजरेतही येणारे नाहीत. ा आज आपण गुरुमहात्म्य साजरे करत आहोत. आपले गुरु कसे होते ? त्यांचे जीवन कसे होते है पहा. भारतात आणि इतर देशातही अनेक संत व सूफी होऊन गेले. त्यांनी जातीवरुन किंवा वर्णावरून कधीच भेदभाव केला नाही. खिस्त, बुद्ध हेही सर्वावद्दल समभाव बाळगत होते, मानवप्रणित कल्पना त्यांच्या डोक्यातच शिरत नव्हत्या. आपल्या सर्व कल्यना व रूढी मानवाने निर्माण केल्या व साक्षात्कारानंतरही आपण कधी कधी त्याचे पालन करण्याचा प्रयत करते राहतो. नुसत्या बोलण्बातून त्या सुटणार नाहीत पण कृतीमधून त्यांच्यापासून सुटका करून घेता येते. हे अगदी सोपे आहे. नुसते ध्यान लावून आपण किती लोकांवर व कां प्रेम करतो इकडे लक्ष द्या. अनुकंपा किंवा दया ्हणून नव्हे तर निखळ प्रेम आपण दुसऱ्याबद्दल वाळगतो का? इकडे लक्ष द्या. मी याची अनेक सुंदर उदाहरणे बघितली आहेत पण तरीही तुमच्या मनात ज्या कल्पना ठाण मोडून असतात प्रश्न आहे. हा अहेकाराचा गुरु-पूजा (१०) 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_3,4.pdf-page-11.txt सहजयोगात बरेच प्रश्न सुटतात. दाखू, मादक द्रव्यसेवन अशी अनेक व्यसने सुटतात. किती आशीर्वाद . मी जर बन्याच उच्च स्थितीपासून सुरुवात केली असती तर किती मिळवू शकले असते आणि तुम्हाला कसे वाचवू शकले असते मला सांगता येणार नाही. पण ही एक गोष्ट चांगली झाली आहे. तुमच्यामधे परिवर्तन घडवून तुम्हाला सुंदर लक्ष तुम्ही वेधून घ्याल असे होणे! गुरुपद है तुमच्या प्रेमशक्तीमधूनच येणार आहे. म्हणजे एकाच अधर्मी वागणुकीचे दहा लोक, एकाच धर्मचे वा एकाच देशाचे दहा लोक असे जमले तर काही विशेष नाही . न्हणजे तुम्ही गुरुपदाची बोग्यता अजून मिळवली नाही. गुरु झालेल्या व्यक्तीला सगळ्या संस्कृतीचे लोक आवडतात. सर्व प्रकारचे सींदर्य आवडते आणि ही सुंदर स्थिति त्यांच्या दैनंदिन व्यवहारातही दिसून येते. कुणालाडी त्याच्या जातीमुळे, वर्णामुळे किंवा समाजातील मान्यतेमुळे तुम्ही कमी लेखू नये. आपल्या सर्व साधू संतानी त्यांच्या प्रत्यक्ष जीवनातून हेच दाखविले आहे; तुकारामाने तर आपल्याला हलक्या कुळात जन्माला घातले म्हणून देवाचे आभार मानले. तसे ते नव्हते पण त्यांचेही उच्चाटन करायला हवे. सहजयोगामधे ज्याला गुरू बनायचे आहे त्याला हे फार आवश्यक आहे. स्वच्छ अंतःकरणाचे, उदार अंतःकरणाचे आणि हृदय प्रेमाने भरलेल असे व्यक्तिमत्व तुमचे असले पाहिजे, म्हणजे तुमच्या हृदयातून परचैतन्याचे मंजुळ स्वर बाहेर येतील. मानवी कल्पनाच हृदयात भरून राहिल्या तर कसे होणार मला समजत नाही. शस्त्रक्रिया करून दुसरे हृदय बसवले तरी काही उपयोग नाही. म्हणून अशा मानवी समजूतीमधून तुम्हाला सामूहिकता मिळत नसते. म्हणून आत्मपरीक्षण करणे फार जरूरीचे आहे. आपण सामूहिक आहोत का एकमेकांचे दोष काढत आहोत? इतरांच्याबद्दल मतप्रदर्शन फार चालते. एकत्र राहिलात की हे कळून येते. एरवी समजत नाही. एकत्र राहण्यामुळे आपल्यात काय कमी आहे हे स्वतःलाच कळते, कसे असायला पाहिजे हेहि लक्षात येते. हृदय प्रेमाने भरलेले असले की सगळे कसे शांत शांत वाटते, आणि प्रत्येक क्षण आनंददायी होतो. शबरीची उष्टी बोरे श्रीरामांनी खाल्ल्याची गोष्ट तुम्हाला माहीत आहेच. प्रेम व शक्ति हेच त्या कथेचे सार आहे. शिवाय त्या गोष्टीमधे सीता ती बोरं मानव घडवणे. ज्यामुळे सर्वांचेच ा तसे म्हणायचे. आपल्या सर्वांना आपला वंश, जन्म, व्यक्तित्व मागते पण लक्षमण मागत नाही तर उलट रागावतो. तो कच्चा सहजयोगी असतो! या गोष्टीचे तात्पर्य काय तर गुरू बनण्यासाठी तुमची योग्यता व श्रेष्ठता तुमच्या हृदयावरून तोलली जाते, त्या हृदयातील प्रेम हीच त्या परीक्षची कसोटी ठरते. अशा व्यक्तीमधे कृत्रिमतेचा अंकूर सुद्धा नसतो, तिचे वागणे पूर्णपणे नैसर्गिक असते. बोलण्या-चालण्याच्या कृत्रिम पद्धतीमुळे बरेच प्रश्न निर्माण होतात. उदा. अमेरिकेत न्यूयॉर्कमधील आपल्या आश्रमात एक अत्यंत शिस्तप्रीय महिला होती. काटे चमचे कसे ठेवायचे इथपासून प्रत्येक बाबतीत कडक शिस्त. त्यामुळे बरेच जणांना तिने दुखावलेही. सहजयोगामधे अशी कडक शिस्तीची जरुरी नाही. कारण तुम्ही गुरु झालात म्हणजे कुठेही राहू शकता, सारे काही खाऊ शकता. मी असेही सहजयोगी पाहते जे जेवण वाढल्याबरोबर लगेच खायला सुरवात करतात, जणू वाट पहात असल्यासारखे. एकदा मी त्यांच्याबरोबर जेवायला होते तेव्हा त्यांनी प्लेट्समघे पदार्थ भरून वाढले आणि लगेच प्लेट्स किंवा मोठेपणा अशा सर्व गोष्टींचे भान सोडून द्यायचे आहे. संत आणि सामान्य माणूस याच्यातला फरक कुणाला ओळखता येणार नाही असे असावे. संत असल्याचाही अभिमान काही मंडळींना असतो. अमेरिकेत गेलेले रशियन लोक अगदी वेगळचे असल्याचे पाहून मला आश्चर्य वाटते. ते माझ्याकडे नजर वर करून पहात नाहीत. खुपच गहन आहेत ते, त्यांची व्हायद्रशेशन्स तर उत्कृष्टच. कदाचित कम्युनिझमला बैतागून ते अमेरिकेत आले असावेत, इथे त्यांनी सर्व प्रकारचे स्वातंत्र्य आणि त्यातून निर्माण झालेले वेडेयाकडे प्रकार पाहिले. अशा दोन टोकाच्या संस्कृती पाहिल्यानंतर ते आत्याच्या गहनतेत उतरले त्यांच्यात इतकी एकी आणि कार्यक्षमता आहे की ते आधी करसे मला भेटले नव्हते याचे मला आश्वर्य वाटले. याला कारण म्हणजे त्यांच्या डोक्यात पारंपारिक धर्माच्या काहीच कल्पना नव्हत्या, किंबहुना ते धर्म असा काही मानतच नव्हते. गुरु हा कोणत्या एका धर्माचा असा उचलायला लागले. मी तर कुठल्या पदार्थला हातही लावला नव्हता. भुकेची वासना ही सर्वांत क्षुद्र इच्छा. जो गुरु असतो त्याला तुम्ही काही दिले काय, न दिले काय फरक वाटत नाही. अहंकाराला ताब्यात ठेऊन ही अवस्था मिळवता येते. आपल्यापेक्षा आधी दुसर्याला प्लेट दिली तर काही लोकांना राग येतो. सहजयोगामखे मी असे तन्हेतन्हेचे प्रकार पाहिले आहेत. गुरु व्हायचे असेल तर कुधेची काही पर्वा वाटून घेऊ नका. तसे नसतो. कारण आपण ज्याला सामान्यताः धर्म समजतो ते माणसानेच निर्माण केले आणि आता त्यातूनच सगळीकडे प्रश्न- भांडणे चालली आहेत. अशा धर्मामधून परमेश्वर कसा मिळणार? म्हणून तुम्ही कुठल्याही पारंपारिक धर्माच्या बंधनात अडकू नका. मी साधारण पाहते की उदा. एखादा सहजयोगी खिश्चन गुरु-पूजा (११) 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_3,4.pdf-page-12.txt राहण्याची जरूरी नाही. ते आपोआप नकळत घडून येते आणि अशा गुरुभोवती लोक जमतात अमेरिकेत इतके थोडे सहजयोगी झाले याचे मला आश्चर्य वाटते. त्यांनी सांगितले की ५०,००० डॉलर्स खर्च केले तेव्हा फक्त ५० लोक सहजयोगात आले. पण ल्यांना हे करावेच लागले कारण तिकडे साधक खूप असले तरी ते कुठल्या ना कुठल्या असल तर त्याच्याबर खिश्चन धर्माचा पुगडा अजून असल्याचे दिसून येते. तसाच ज्यू माणूसही दिसून येतो. मग सहजयोगामधे येण्याचा फायदा काय? त्यांनी आपले लक्ष आंतमधे घातले तर त्यांनाच कळून येईल. तुम्ही स्वतःलाच आपल्यामधे काय कमी आहे म्हणून गुरु बनलो नाही हे विचारुन पहा गुरुच्या यशाचे गमक असे आहे की तो काळाचे बंधन पाळत नाही. प्रत्येक क्षण हा त्याला पवित्र वाटतो. कुणाला उशीर झाला किंवा कुणी मागांत हरवलेले आहेत. पण अशी भटकंती करूनच ते सरळ लवकर आला तरी त्याचे काही बिघडत नाही. कारण काळ म्हणजे घड्याळ. मानवनिर्मित आहे. तीनशे वर्षांपूर्वी घड्याळ हा प्रकारच नव्हता आणि कुणीही वेळेबददल आग्रह धरत नव्हते. म्हणजे गुरु हा काळाच्या पलीकडे असतो- कालातीत असतो. मिळाली. आत अमेरिकेत कार्य चालू झाले आहे न्हणून तिथल्या तसाच तो गुणातीतही असतो, म्हणजे डाव्या, उजव्या किंवा मध्यम मार्गाचा नसतो. त्याच्या गुणांच्या पलीकडचा असतो. तो लोकांपर्यंत न थांबता त्यांनी जोमाने सगळीकडे कार्य करायला जिथे असतो तिथे परमेश्वरी प्रकाश असतो. काही चांगले घडले तर ते या प्रकाशाने केले असे म्हणतो, काही वाईट घडले तर त्या प्रकाशाच्या मनात ते तसेच व्हावे असे म्हणतो. स्हणजे सर्व तिथल्य लोकांवर जास्त प्रभाव पडेल. तिथे अगुरू मंडळी खूप काही तो त्या प्रकाशावर सोपवतो. उदा. एखादा उजव्या बाजूचा अहंकारी मनुष्य असला तर म्हणेल "मला है पाहिजे होते पण तसे झाले नाही." तसेच डाव्या बाजूचा मनुष्य म्हणेल, "माझ्या बाबतीत झाले याचे मला वाईट वाटते. तसे व्हायला नको होते तर मध्यममार्गी म्हणेल "माझ्या व्हायब्रेशन्सवरून मल हे का समजले नाही ?" जो खरा गुरू असतो तो सर्व घटनांकडे साक्षीरुपाने बघत असतो. त्याला सर्व काही खेळच वाटतो. त्याचाही त्यांना उपयोग होण्यासारखा आहे. जे काही लिहाल त्यातून त्याला अमूक योग्य आहे, अमुक चुकीचे आहे यांचे ज्ञान त्यामधे तुमची सहजयोगी म्हणून केवढी योग्यता आहे ती दिसून मिळते. जे घडते ते क्षणिक असते व त्याचा त्याच्या मनावर काही आली पाहिजे. तुम्ही जे लिहाल त्याने वाचणारे दुखावले जाणार परिणाम होत नाही. म्हणजेच तो गुणांच्या पलीकडे राहतो. तो नाही एवढी काळजी घ्या, सुधारणा करण्यासाठी त्यांना मदत कुठेही राहील, कुठेही जेवण करेल, कुठेही झोपेल. मोटरगाडी होईल असे लिहा. गुरुने आपल्या स्वतःबद्दल भलत्या कल्पना काय व बैलगाड़ी काय त्याला दोन्ही सारखेच. त्याचा मानसन्मान केला नाही किंवा साधा हार घातला तरी त्याला दोन्ही सारखेच. त्याच्या व्यक्तिमत्वावर काही परिणाम होत नसतो. त्याला तुम्ही काही द्या अगर काही देऊ नका, फरक पडत नाही. कारण तो स्वतःकडे दुसऱ्यांच्या डोळ्यांतून नाही तर स्वतःच्याच दृष्टीने पाहतो. आणि स्वतःच्याच आनंदात मस्त असतो. याशिवाय सहजयोगातील गुरु सर्वांना सामावून घेणारा असला पाहिजे. लोकांमधे साधारण दोन प्रकारच्या प्रवृत्ति दिसतात. एक संबधांची तोड़-मोड करण्याची प्रवृत्ति, हे फार सोपे काम आहे, सतत तक्रारी करून संबंध बिघडवायचे; दुसरी प्रवृत्ति लोकांना एकत्र जोडण्याची, हळुवारपणे. मृदु भाषा वापरत लोकांमधे दूढ़ नात्याचे संबंध जुळवायचे. त्यासाठी क्षमाच करत मार्गावर येणार आहेत. आणि तसेच झाले. नुकत्याच तिथे माझ्या कार्यक्रमाला चार हजार लोक जमले. असे आजपर्यंत घड़ले नव्हते, पुष्कळ स जण उतरले नाहीत पण सर्वांना अनुभूति लोकांना (सहजयोग्यांना) आपल्या धरातले व आजूबाजूच्या का हवे.. मी तर म्हणेन की इतर देशांतील योग्यांनीही अमेरिकेत जाऊन कार्य करावे. कदाचित या बाहेरच्या सहजयोग्यांचा आहेत. आणि त्यांचे तिथे चांगले बस्तान जमले आहे. त्यांच्यापासून लोकांना बरेच त्रास झाले. पैसे खर्च झाले तरीही ते त्यांना चिकटून आहेत. म्हणजे त्यांच्यात मुळातच समज कमी आहे. मी एक पुस्तक लिहिले आहे आणि ते कदाचित त्यांना मिळेल. तुम्ही लोकांनीही तुमचे अनुभव लिहून ते प्रसिद्ध करा. बाळगू नयेत. तो गरीब असेल वा श्रीमंत असेल पण त्याचे भान तो ठेवतनाही. कबीर पहा, रामदास पहा, कुळातले नव्हते, तसेच नामदेव. पण या सर्वांनी किती सुंदर काव्य केले? त्यानी हे कसे जमले ? तर ते अध्यात्मिकतेच्या साम्राज्यात रहात होते म्हणून. तुमच्यापिकी काही जण सुंदर कविता लिहितात हे मला ठाऊक आहे. पण काही चांगले कवि ते काही मोठ्या कधी कधी हट्टी व अभिमानी असतात. मग त्यांना ही प्रतिभा कोठून मिळते? म्हणून तुमचे व्यक्तिमत्व असे बनले पाहिजे की तुम्हाला पाहिल्याबरोबर लोक म्हणतील "हा खरा गुरु आहे' त्यासाठी तुम्हाला बायका-मुलांपासून दूर जायला नको, कसलाही त्याग करायला नको. पण अहंकार मात्र पार सोडून द्यायला हवा. सामूहिकतेत अहंकारही त्याज्य आहे. कधी कधी लोक आपला गुरु-पूजा (१२) 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_3,4.pdf-page-13.txt मला माहीत आहे. त्यांच्यावर माझे प्रेम आहे व तेही माझ्यावर सूक्ष्म अहंकार गुप्तपणे जोपासतात, पण त्यालाही एखादा रोंग घालवतों तसा घालवला पाहिजे. आजच्या गुरुपुजेच्या दिवशी आणखी एक सांगायचे म्हणजे तुमच्यापैकी प्रत्येकाला खूप मेहनत करायची आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तुम्ही तुमचे आयुष्य व वेळ सहजयोगासाठी किती देता है पहा. तरच तुम्हाला गुरूपद प्राप्त होणार. माझेच पहा, मलाही घर आहे. संसार आहे पण तरीही मी सारा वेळ सहजयोग, सहजयोगी आणि सर्व मानवजातीचा उद्धार यालाच देत आले. तेही सर्व जगभर प्रवास करून तुमचे क्षितिज तुमची प्रगल्भता तितकीच विस्तीर्ण झाली पाहिजे म्हणजे तुमच्यासमोरचे सर्व प्रश्न, सर्व अडचणी दूर होतील. ही स्थिती तुम्ही एकदा मिळवली की तुम्ही काय काय करू शेकता यांचे तुमचे तुम्हालाच आश्चर्य वाटेल. तुमच्यामधे असे अनेक सहजयोगी या स्थितीला आलेले खूप प्रेम करतात. पण गुरु बनल्यावर आपण आता गुरू झालो आहोत ही भावना होणार नाही. याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. कधी ते मनातही येऊ देऊ नका. तसे झाले तर मग अहंकार पुन्हा वर येईल. म्हणून सतत भान ठेवा की "मी काही करत नाही, श्री माताजींच्या हृदयातील मी एक पेशी आहे.' अशी नम्रता तुमच्यामधे रूजली की तुमच्या सान्या अडचणी दूर होतील आणि कार्य घडून येईल तुमच्या व्यक्तिमत्तवावर लोकांच्या नजरा खिळून राहतील. एरवी तु्ही कितीही धडपडलात तरी कार्य होणार नाही. तुम्ही सा्या मानवजातीला सहजयोग द्यायचा आहे. गुरुबद्दल आणखी खूप काही सांगण्यासारखे आहे पण आता ते पुढच्या गुरूपुजेच्या वेळेस सांगेन. स्बांना अनंत आशीर्याद. चंदीगडमधील सहजयोग्यांनी कॉलेजमधील तरूण विद्यार्थ्यांमधे कुतूहल आणि ईश्वरभक्ती जागवण्याच्या उद्देशाने एक पत्रक तयार केले. त्यावर श्री माताजींचा एक फोटोसुद्धा आहे. ही पत्रके वाटून कॉलेज व विद्यापीठांमधे त्यांनी सहजयोगाचे बरेच कार्यक्रम केले. त्या पत्रकाचा सारांशः- आजकालचे तरूण विद्यार्थी बन्याच ताण-तणावाच्या वातावरणाने भारून गेले आहेत. त्यांना जीवघेण्या स्पर्धेला तोंड ्यावे लागत असल्यामुळे ते सतत काळजी व तणावाखाली असतात. "खूप अभ्यास करणे प्रत्येक वावतीत वरच्या नंबरवर येणे. आपले भविष्य उज्ज्वल बनवणे. नोकरीसाठी खूप खटपट करणे, "अशा समस्यांना व परिस्थितीला इत्यांना तोंड द्यावे लागते. जसजशी ही परिस्थिती जास्त बिकट बनत जाते त्याचे संतुलन बिघडत जाते आणि हा मानसिक दबाव बाढत जातो. त्याचा परिणाम सत्यपरिस्थितीचे योग्य आकलन न होण्यामध्ये होऊन कधीकधी नैराश्य व विफलता त्याच्या पदरी येण्याची शक्यता असते व चित्र एकूणच भरकटलेल्या स्थितीला येते. अशा विचलित मनःस्थितीमध्ये वर्गामध्ये शिकवले जाणाऱ्या विषयांचे संग्रहण होत नाही व वाचलेल्या विषयांत लक्ष लागत नाही. ही परिस्थिती आटोक्याबाहेर गेली की दारू, नशा मादक द्रव्य-सेवन इ, अनिष्ट मार्गकडे जाण्याची प्रवृत्ती वळावते आपण भोवतालची अशी परिस्थिती बदलू शकत नाही म्हणून आपल्यामध्येच आंतरिक बदल घडवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आपल्यामध्ये सुप्त अवस्थेमध्ये असलेली परमेश्वरी शक्ती जागृत करून सर्व्यापी परमेश्वरी शक्तीबरोबर तिचा योग घडवणारी सूक्ष्म व्यवस्था प्रत्येकाजवळ जन्मतःच उपलब्ध आहे. यामुळे होणारे फायदे - लीव्हरला आराम मिळून मनावर नियंत्रण येते. -चित्त शांत झाल्यामुळे अभ्यासाच्या विषयांचे आकलन जास्त चांगले होते - स्मृति जास्त सक्षम होऊन संग्रहण शक्ति वृद्धिगंत होते शारीरीक आरोग्य सुधारते. डोकेदुखी, नैराश्य, आत्मविश्वासाचा अभाव, अस्थिरपणा इ. विकार पळून जातात. सृजनशक्ती वाढते व व्यक्तिमत्त्व कार्यप्रवीण, सुजाण, व सकारत्मक बनते. आपल्याला आंतरिक शांति मिळून स्वतःचा आनंद मिळतो. त्यासाठी बाहरे कुठे करमणुकीसाठी जाण्याची गरज भासत नाही. (ब्लॉसम टाईम : फेब्रुवारी ९८) गुरू-पूजा (१३) 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_3,4.pdf-page-14.txt महाकाली पूजा का का प.पू. श्री माताजी निर्मला देवींचे भाषण (सारांश) की फ्रान्स : १९१० हानी सहजयोगांत प्रगती करणार नाहीत ते बाहेर फेकले जातात. ज्याप्रमाणे महाकाली शक्तिला दोन बाजू आहेत त्याचप्रमाणे बेल्जियममधे आपण मैरव-पूजा घेतली. आता आपण इथे फ्रान्समधे महाकाली पूजा घेत आहोत. कालच्या रात्रीचा अनुभव हे महाकालीचे कार्य होते. महाकालीचे दोन अगदी टोकाचे सहजयोगालाही दोन बाजू आहेत. महाकाली शक्ति अत्यंत प्रेमळ. गुणधर्म आहेत. एका बाजूला ती खूप आनंदी व उत्साहपूर्ण असते. आनंदी असणे हा तीचा मुळ अंगभूतमगुण आहे. काल रात्री फ्रान्स मधील मध्यवयीन स्त्रिया हसताना व आनंदी असलेल्या पाहून तुम्ही आश्चर्य चकीत झाला असाल. त्यांना पूर्वी मी कधी इतक्या हसताना पाहिले नव्हते. ही महाकालीची शक्ति आहे, जी तुम्हाला आत्मसाक्षात्कारानंतर मिळते व ती तुम्हाला नेहमी आनंदी ठेवते. आता पुजेत जी महाकालीचे नावे बाचणार न्यामले हे दाळले पाहिजे. जेव्हा तुम्ही कलेक्टिव्ह नसता त्या बळी आनंदी असते किंवा दुस-्या वाजूला तिचे रूप अत्यंत क्रूर व गक्षसी असते. ती राक्षस व तत्सम लोकांचाही स्वामिनी असते व त्या मुळेच त्यांचे तुमच्यावर कार्य सुरु होते. जेव्हा तुम्ही डाव्या बाजूला फेकले जाता त्या वैळी. तुमच्यात डाव्या बाजूच्या समस्या सुरु होतात. मुलाधाराच्या समस्या सर्वात वाईट, मलायटीस वर्गैरेचाही त्रास संभवतो. तसेच आणखी स्नायुंची अनैसर्गिक वाढ हाही त्रास त्यातच येतो. , आहेत त्यावरून तुमच्या लक्षात येईल की तिचया या गुणांचे ये शक्तिचे सहजयोगांत कसे प्रकटीकरण होते, व तुम्ही सर्व सहजयोगी आनंदाच्या सागरात कसे हुंबता. सुरुवातीला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की, तुम्ही महाकालीची पूजा करत असताना मनातून तुम्हाला अगदी आनंद अनुभवाला यायला हवा तसेच इतर सहजयोग्याना वघुनही तुम्हा आनंदीत व्हायला हवेत. जर तुम्हाला असा आनंद वाटत नसेल तर तुम्ही सहजयोंगांत परिपक्व झालेले नाहीत. तुम्हाला काहीत्तरी त्रास असणार- मग तो त्रास तुमच्या कुटुंबियांचा, मुलाबाळांचा किंवा देशाचा असेल, म्हणजेच कुठल्यातरी पूर्वसंस्कारामुळे तुम्हाला हा खरा आनंद मिळत नसेल. सहजयोगांत तुमची वाढ होण्यासाठी महत्त्वाचे म्हणजे तुम्ही कलेक्टिव असले पाहिजे. किंवा तुम्हाला सामूहिकतेचा अर्थ किंवा किंमत कळत नाही आणि तुम्ही कलेक्टिविटीच्या बाहेर असता त्या वेळी सर्व निगेटीक शक्ति एकत्र येतात, म्हणून कोणताही सामूहिक कार्यक्रम टाळता कामा नये, ही दक्षता घेतली पाहिजे. दुसरे म्हणजे महाकाली शक्ती तुम्हाला एकमेकांचद्दल प्रेमाची भावना देते. जसे पति-पत्नि यांच्यातील संघंध, जर दोघांचे एकमेकाशी नाते ठीक असेल तर महाकाली शक्ति पण ठिक, दोघातील एकात जरी दोष निर्माण झाला तरी महाकाली शक्ती त्याला बाहेर फेकते तसेच त्याच्याशी संचधीत दस्या व्यक्तिलाही (पति किंवा पलनि) बाहेर फेकते. म्हणून प्रेमात पड़णे हा प्रकार योस्य नाही. पण प्रेमात पडणे हा शब्द प्रयोग बरोबर आहे कारण तुम्ही खरोखर प्रेमात पडता स्हणजे तुमची पातळी खालावते, ही महकाली शक्तिचीच "माया" होय. तुम्हाला भरळ पड़ते, तुमचा अहंकार सुखावतो व आपण जी पल्निची कल्पना केली तीच ही व्यक्ति होय वगैरे वगैरे वाटू लागते. आणि या मधे दोन प्रकारच्या शक्यता असतात. एक म्हणजे तुम्ही एकमेकांची स्तुती करता की स्वतःचे व्यक्तिमत्त्व हरेबून बसता. दुसरी गंभीर शक्यता अशी की तुम्हा दोघामधे इतकी दरी निर्माण होते की तुम्ही एकमेकांचा पराकोटीचा द्वेष करु लागता, व परत कधीही एकत्र येत नाही. (लव्ह अॅण्ड हेट रिलेशन) है सर्व महाकालीच्या शक्तच्या टोकाच्या दोन गुणघर्ममुळे होते. (मायेमुळे) (एका टोकाला अत्यंत प्रेम व आनंद, मृदुता थ दुसर्या आश्रमात राहण्यांनीसुद्धा हे लक्षात ठेवले पाहिजे. जर तुम्ही कलेक्टिव्ह नसाल तर हळूहळू तुम्ही सहजयोगाच्या वाहेर फेकले जाता. महाकाली शक्तीचे सात घागे आहेत असे समजा. हे सात धागे तुम्हाला कलेक्टिव्ह सबू-कॉन्शस मधे फेकतात. आणि जेव्हा तुम्ही कलेक्टिव्हीटी पासून दूर-दूर जाऊ लागता तेव्हा स्वतः महाकाली शक्ति तुम्हाला सहजयोगाच्या बाहेर फेकते. आणि तुम्ही हळू हळू सबूकॉन्शस मधे दिसेनासे होता, आणि सर्व प्रकारचे प्रश्न सुरू होतात. प्रत्येक देशांत हेच घडत असतानी मला दिसत आहे, की लोक कलेक्टिव्ह मेडिटेशनला येत नाहीत. फ्रान्स मधेही हेच घडते आहे. मला वाटते की जे लोक टोकाला क्रौर्य व विनाश) श्हणून या चैतन्य-लहरी (१४) 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_3,4.pdf-page-15.txt असे नाही किं तीर्थयात्रेला येऊन कोणी प्रेमात पडले, व लग्न केले. सहजयोगात आल्यावर प्रेमात पडण्याचे हे भूत सोडायला हवे. शुद्धता म्हणजे पवित्रता- अबोधिता म्हणजे पवित्रता फक्त शारिरिक नव्हे तर मानसिक शुद्धता देखील हवी. जर मनःशुद्धी नसेल तर तुमचे उत्थान होणे कठीण. पश्चिमेकडे ही शारिरिक पेक्षा मानसिक अपवित्रता जास्त आहे. त्यामुळे मेंदूत विधाड झालेला आहे. काल्पनिक गोष्टींच्या मागे लागणे हे फार धोक्याचे आहे. वास्तवापासून दूर जावयाचे हे मूर्खपणाचे आहे. ह्याचा अर्थ तुम्ही रुक्ष व्हावे असे नाही, किंवा तुमच्या जवाबदान्या टाळाव्या असे नाही. जसे झाडामधे अन्न रस वाहतो तो झाडाच्या प्रत्येक भागाचे सारख्या प्रमाणांत अलगपये पोषण करतो, व त्याची निगा राखतो त्याचप्रमाणे आई, बाप, बहिण, भाऊ या नात्यांचे आहे. बाप हा बाप, आई ही आई. भाऊ हा भाऊ व बहिण ही बहिण आहे. वहिण-भाऊ है कधीही पति-पल्नि होऊ शकणार प्रश्नांवर चर्चा करत नाहीत, तर ते टेप अथवा व्हिडीओ टेप नाहीत कसे शक्य आहे? हा वैचारिक संभ्रम होय! त्यामुळे अनेक लावण्यापूर्वी चर्चा करतात, मागच्या प्रोग्रॅमबद्दल ते अग। चं्चा समस्या निर्माण होतात. जेव्हा झाडाचा जीवनरस सर्व भागांचे पोषण करून नंतर तो परत खाली येतो, तो कशालाही चिकटत भागावद्दल जिव्हाळा ठेवत नाही) जसे मागे किंवा हा आपला पति म्हणून एखाद्या पुरुषाच्या मागे बायकोबद्दल संसारात जिव्हाळा, कौटंबिक जिव्हाळा आवश्यकच धावण्यासाठी इथे आलेले नाहीत, अनेक पूर्व जन्मात तुम्हाला आहे, तुम्ही कुटुबाची काळजी घ्यायला हवी पण याचा अर्थ असा नाही की त्यासाठी तुम्ही नुकसान करून व्यावे किंवा तुमच्या स्वतःच्या उत्थानासाठी, म्हणून तुमच्या मनोव्यापारावर त्यामुळे तुमचे उत्यान संपुष्टात यावे. तुम्ही सर्वसाधारण तुम्ही बारीक लक्ष ठेवले पाहिजे. पण असे काहींच्या बाबतीत माणसासारखे नाहीत. तुम्ही संत आहात आणि संताचे एकच मुख्य ध्येय असते ते न्हणजे उत्थान त्यांच्यासाठी कौटुंबिक आयुष्य किंवा भौतिक गोष्टी, किंवा मुले बाळे महत्वाची (तुमचे वैवाहिक जीवन सुखाचे जायो असे जर मी म्हटले तर ते नाहीत. फक्त उत्थान हेच ध्येय असले पाहिजे. एकदा का तुमच उत्थान झालें की त्या बरोबर सर्व गोष्टींचेही उत्पान देशामधे लोक प्रेमात पडल्याशिवाय लग्न करत नाहीत, व ते सर्व मर्यादांचे उल्लंघन करतात. जसे विवाहित व्यक्तिशी विवाह पहिला घटस्फोट न होताच तसेच त्या व्यक्तिशी लग्न करणे, वृद्ध पुरुषाने तरूण मुलीशी लग्न करणे किवा वृद्ध स्त्रीने तरुणाबरोवर लग्न करणे, वगैरे वगैरे. मुर्खपणाच्या गोष्टी करतात, ते टिकायू नसते, त्यात कोणतीही मर्यादा नसते, लग्न करणें म्हणजेच तुमच्या वर्तनाला मर्यादा असणे, जेथे मर्यादा नाही तेथे महाकाली शक्ति कार्यान्वित होते. प्रथम तुम्ही कलेक्टिव असलेच पाहिजे व अत्येकाने सर्व कलेक्टिव (सामुहिक) कार्यक्रमांना हजर राहिले पाहिजे. तुम्ही सुचना करु शंकता पण स्वतः काही संगू नका. माझ्या भाषणाच्या टेप्स् लाया व ध्यान धारणा करा. टेप्स् सुरू होण्यापूर्वी कोणतीही चर्चा करू नका. भारतात सहजयोग लोक टेप लावतात व ध्यान करतात नंतर आरती करून मग कंद्र संपते. कोणत्याही करतात. तुम्हीं इथे काही लग्न करायला किंचा प्रेमात पडायला आलेला नाहीत. किवा ही आपली पलनि म्हणून एखाद्या स्त्रिच्या नाही (कोणल्याही किती तरी पति-पल्नि होतेच. तर तुम्ही इथे का आलात? तर ते घडलेले आहे. हा मूर्खपणा आहे. सावध वहा! तर तुम्ही लक्षात ठेवा, इथे आपण फक्त सुखी वैवाहिक जीवनासाठी आलेलो चुकीचे नाही तुमचे वैवाहिक आयुष्य सुखाचेच जायला हवे पण ते तुमच्या उत्थानात अडथळा बनता कामा नये) नाही तर ती होते. फक्त एक पायरी आहे जी तुम्हाला तुमच्या उत्थानाच्या ख्या आता पवित्रता समजून घेणे महत्त्वाचे आहे उत्थानामुळे मार्गापासून दूर नेईल तरी सावध रहा. आपण लक्षात घेतले ती तुमच्यात सहजच येते हे एक व्हिशसस्कल आहे. प्रथम पाहिजे की अबोधिता म्हणजे पवित्रता. वैचारिक पावित्र्य तुम्ही सात्मसाक्षात्कार घेता आणि तुम्हाला माहीत आहे की कुंडलिनी शक्ती ग्हणजेच महाकाली शक्ति आहे. ती अनादी घ्यायाला हवे. त्याच्या समाजव्यवस्थेत त्याची कमतरता आहे. आहे. ती कुमारे स्वरुपात आहे. ती शुद्धतेचे कार्य करते, व समाजात पावित्र्य येण्यासाठी कौटुंबिक पावित्र्य हे. एवढेच नव्हे तीचे सहजसुंदरतेने प्रकटीकरण होते. श्री गणेश हे तियेच तर परस्परातील संबंध पवित्र हवेत. मला असे कोणी सांगितले बसलेले आहेत, आणि मुलाधारातच ते बसले आहेत, आपल्या की गणपती पुळ्याला कोणी प्रेमात पडले. तुम्ही तीर्थयात्रेला आईच्या रक्षणासाठी. त्याच्या परवानगी शिवाय आईचे आला आहात. साडी खरेदीला आला नाहीत. गणपती पुळयाला (कुंडलिनीचे) उत्थान होत नाही, आणि ते त्यांचे इतर कार्य थांबवितात. याचेच उदाहरण म्हणजे तुम्हाला माहितच आहे तीर्थयात्रेला येऊन प्रेमात पडण्यासाठी नाही. माझ्या तरी ऐकिवात की मी इथे तासन तास वसते- मला वाथरुमला सुद्धा उठावे पावित्र्य हे युरोपियन, जास्त करून फ्रेंच लोकांनी समजून तुम्ही कशासाठी येता? तर तुमच्या स्वतःच्या उत्थानासाठी येता. महाकाली-पूजा (१७ 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_3,4.pdf-page-16.txt आपण काय करतो? आपण साधे सामूहिक (कलेक्टिव्ह) सुद्धा राहू शकत नाही? श्री गणेश हे अत्यंत सामूहिक आहेत. इतके की, समजा एखादा श्रीकृष्णाची भक्ति करत असेल तर करते. पण जेव्हा ती मानसिक पातळीवर येते, तेव्हा तेथे त्यांच्या हृदय चक्रावर कॅँच येईल. का? कारण त्याने शिवाची पण भक्ती केली पाहिजे. ते इतके कलेक्टिव व एकमेकाशी मला एक मुलमी भेटली तिला तिच्या पतिशी प्रेम करण्याची जोडलेले आहेत, तुम्ही पण तसेच कलेक्टिव व जोडलेले समस्या निर्माण झाली होती. ती लग्नानंतर - लग्नाआधी ठिक पाहिजेत. जेव्हा कलेक्टिव व्हाल त्या वेळी तुमच्यातील होते. तिला मी रोमान्स विषयीची पुस्तकं वाच असे सांगितले- मूर्खपणाच्या सर्व गोष्टी गळून पडतील. तुम्ही या मूर्खपणाच्या तेव्हा ती म्हणाली- मला असे काही माहीत नाही. तेव्हा मी गोष्टी सोडत नाही स्हणून तुम्ही सामूहिक होत नाही, किंवा त्या गोष्टी सोडायला तुम्ही घाबरत आहता. आपला मुख्य हेतू काय आहे ते जाणून घेतले पाहिजे. तो हेतू म्हणजे आपले स्वतःचे उत्थान, आणि महाकाली शक्ति आपल्यासाठी काय पश्चिमेकडे या सर्व कल्पना आहेत. पूर्व संस्कार आहेत. करते ते जाणून घेतले पाहिजे. ती आपल्याला आपल्या आम्ही व्हायब्रेशन्स पाहून लग्नासाठी वधू-वरांची निवड करतो. कुंडलिनीचे जागरण करून आत्मसाक्षात्कार मिळवून देते. ती शुद्धता देते. ती सर्व शक्त्या प्रदान करते. ती सर्वकाळ तुमचे रक्षण करते आणि तुम्हाला आनंदाची प्राप्ती होते. तुम्ही (वधू-वरांना ) या लग्नाचा हेतूच कळलेला नसतो. महाकाली तीच्यासाठी काय करता? तर तीची फक्त एक इच्া आहे की स्त्री -पुरुषांनी तर तुम्ही सहजयोगी असू शकत नाही. मन हे पूर्व संस्कारीत परस्परांकडे आकर्षित होणं अशा प्रकारच्या निम्न स्तराचे न होता संत व्हावे, त्याच्या मधे संतासारखे सद्गुण यावेत. सहस्त्रार जर खराब असेल/ झाले तर सहज योगाचे कार्य बरोचसे प्रश्न टाळले जातील. इतर समाजात मी वावरते तेव्हा कसे होणार? सहस्त्राराचेच सर्व कार्य आहे. कारण आम्हाला जगाचे परिवर्तन घडवून आणायचे आहे म्हणून बोकाळला आहे. ते हास्यास्पद आहे, तसेच धोक्याचेही. तुमच्यात पावित्र्याचे दर्शन घडले पाहिजे. दुसरे कोणीही नाही तर सहजयोगीच हे कार्य (परिवर्तनाचे) करू शकतात. आता औदार्याबद्दलच बघा. माझे शरीरही जनरस आहे. काल एक स्त्री माझ्याकडे आली, ती अजून खालच्याच मजल्यावर होती. तिचे लिव्हर खराब होते. त्यामुळे माझे लिव्हर स्पंदन करू लागले. तिने ड्रग्ज वगैरे घेतल्याने तिचे रोमैंटिक आयुष्यापेक्षा लिव्हर खूपच खराब झाले होते. तिचा त्रास माझ्याकडे आला. माझ्या लिव्हरने तक्रार न करता फक्त स्पदन सुरु केले त्या स्त्री साठी. ते किती जनरस आहेत. ते तुमची काळजी घेतात, तुमच्या मुलाबाळांची काळजी घेतात पण तुम्ही त्यांच्यासाठी (श्री गेणशांसाठी) कारय करता ? मी असे ऐकले आहे की, जाणार नाहीत. ह्याचप्रमाणे आपले उत्थान होत असताना श्री पोस्टर्स लावण्यासाठी बोलावले तर फार थोडे लोक पुढे गणेश हेच कार्य करित असतात. त्यांचा आपल्याकडून येतात. ही एक प्रकारची कृतच्नताच आहे.जेव्हा एखादा सामूहिका कार्यक्रम केला जातो त्यावेळी सर्व देव देयता हजर असतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जुने सहजयोगीच नवीन सहजयोग्यापेक्षा अवघड आहेत. ते निकामी झालेत की काय ? लागत नाही. कारण श्री गणेश त्यांचे सर्व कार्य थांबवतात. त्यांना फक्त उत्थानाचीच काळजी असते प्रत्येक चक्रावर तुमची शुद्धता ते तपासतात व नंतर कुंडलिनी ती चक्रे स्वच्छ हास्यास्पद कल्पना आढळतात. जसे रोमान्स वगैरे. एक दिवशी प्रोफेसरना सांगितले तर ते ्हणाले असे पुस्तक नाही. सहजयोगांत लग्नानंतरच रोमान्स सुरू होतो. पण मर्यादने- सहजयोग किंवा तुमच्या उत्थानाच्या बदल्यात नव्हे. व्हायब्रेशन्सवर म्हणजे महाकालीचेच कार्य आहे. आणि येवढे करून सुद्धा काही लग्न अयशस्वी ठरतात. कारण त्यांना आपल्या मुलंनी मानसिक दौर्बल्यातून म्हणजे मूर्तिमंत पावित्र्य. ती शुद्धता तुमच्यात बाणली नाही असेत. आपल्यापेक्षा बरेच वेळा लहान मुले ही चांगली कारण ती पूर्व संस्कार रहित असतात. तुम्हा सर्वात पावित्र्य आले तर मला असे दिसते की त्या समाजात जास्तीत जास्त व्यभिचार तुमच्याकडून उदाहरणार्थ- एखादा पुरुष ऑफीसातून घरी येतो तेव्हा त्याची बायके- दुसन्या कोणाबरोबर पळून गेलेली असते; किंवा एखादा पुरुष कामाला म्हणून बाहेर जातो व दुसर्या एखाद्या स्त्रिबरोबर जातो. पळून शुद्धता ही तुम्हाला स्थिती देते. दृढता देते. स्थिरता देते. पावित्र्यात दृढता/ स्थिरता असल्याशिवाय तुमची प्रगती होणार नाही. समजा, विमान वनवायचे असेल तर त्याचे नियोजन करून आराखड्याप्रमाणे त्याची उडाल्यानंतर त्याचे काही भाग प्रवाश्यासहित त्यातून सुटून बांधणी करावयास पाहिजे म्हणजे ते आकाशात अवमान झाला, किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष झाले किंवा आपण चुकीचे वागलो तरी ते त्यांचे कार्य करीतच राहतात. त्यामुळे इतक्या लोकांना आत्मसाक्षात्कार मिळतो आहे. पण त्या करता महाकाली-पूजा (१६) 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_3,4.pdf-page-17.txt खिस्ताने म्हटलेच आहे की जे पाहिले ते शेवटचे. मला वाटते की, तुम्ही सहजयोगाला पैसा दिला पाहिजे. नाहीतर कशासाठी हे असेच होणार. त्यांना जुने असल्यामुळे एक प्रकारचा वृथा तो तुम्ही खर्च करणार आहात? मी जो सहजयोगासाठी खर्च आत्मविश्वास निर्माण झाला आहे. एक प्रकारचा अहंकार करते ते माझ्या कुंटुबियांना पुण्यकर्मच वाटते. आणि जर असे त्यांच्यात आला आहे, की आन्ही सामूहिकतेत हजर-राहू किंवा नाही राहणार कारण आम्ही जुने आहोत. यामुळेच लंडनभधे मिळते. तुमच्याजवळ जर पुण्य नसेल तर तुम्हाला काही भयंकर दुष्परिणाम दिसून येत आहेत. सावध रहा. खिस्तानी मिळणार नाही. ते मिळेल पण नाहिसे होईल. लोक जर उदार स्पष्टपणे म्हटलेच आहे 'पहिले ते शेवटचे'! आणि त्यानुसार त्यातील काही लोक सहजयोगाबाहरे गेलले मी पाहिले आहेत. ते कसे बाहरे जातात याचे आश्वर्य वाटते, अतिमूर्खपणा. मधील लोकांची स्थिती एवढी चांगली नाही. तुम्ही काहीतरी इटलीत एक सद्गृहस्य , जुना सहजयोगी उठून उभा राहिला व म्हणाला " मी महा माताजी " आहे. मी सर्व काही करणार आहे. तेव्हा सर्वजण त्याचेकडे बघू लागले व म्हणाले कसे आहे, इथेही महाकाली शक्ति कार्य करते. भौतिक वस्तु ही शक्य आहे. असे जर असेल तर आम्ही सर्व जण आश्रमातून बाहेर जातो, तूच सर्व बघ, तेव्हा तो म्हणाला मला ते मॅनेज करता येणार नाही न्हणून मीच आश्रमातून बाहेर जाणार आहे. तो आश्रम सोडून गेला, व एक स्त्रीकडे राहू लागला. तिने त्याचे माझ्या विरूद्धचे बोलणे ऐकले, तिला कॅन्सर झाला व त्यातच तिचा अंत झाला. पुण्यकर्म केले तरच आपल्याला संपत्ति , आरोग्य व भरभराट नसतील तर ते आश्चर्यकारी आहे. तुम्ही इतरांपे्षा सुस्थितीत आहात है माहित असून लोक उदार नाहीत. ईस्टर्न ब्लॉक त्यांना भेटीदाखल पाठवू शकता. तुम्ही काहीतरी त्यांच्यासाठी करू शकता, अशा भौतिक वस्तुंना देखील प्रेमाची किंमत प्रेमाचा आविष्कार करते. काही वेळा लोक मला प्रेमाने भेटवस्तू देतात. मी खरे म्हणजे काही घेत नाही. मला काही नको आहे. पण ते इतक्या प्रेमाने देतात. त्यात त्यांचे माझ्याबद्दलचे प्रेम दिसून येते. त्यांच्याबद्दलचे तुमचे प्रेम कसे व्यक्त करणार? कीं जे तुमच्यापासून खूप लांब आहेत. देण्याची सवय लावा. सहजयोगासाठी सुद्धा काही द्या आणि मग बधा की सामूहिकतेत किती आश्वर्यकारक गोष्टी घडतात. कारण, श्री भैरवनाथ श्री हनुमान, श्री गणेश ह्या देवता कार्य करतात. त्यांचे कार्य हे समांतरपणे चालू असते. त्यांच्यामधे विरोधाभास नसतो. मेळ असतो. ज्यावेळी हनुमानांना भैरवनाथांची गरज पडेल त्यावेळी भैरवनाथ हजर असतात. श्री गणेशाची गरज असेल तर श्रीगणेश मैरवनाथांबरोबर असतात. जेव्हा गरज असेल तेव्हा या तीनही भी तीन बर्षे सहजयोगाच्या बाहरे होतो. मी कलेक्टिव्हीटित देवता एकत्रित (सामूहिक) कार्य करतात. एकमेकांतील आलो नाही आणि मला असा असा त्रास झाला. मी सर्व सामंजस्यामुळे ते एकत्रितपणे महान कार्य करू शकतात. हे सामूहिकतेत जर तुम्ही असाल तर तुमचे प्रश्न किंवा दुसर्याचे श्रश्न आपोआपच बॅलंस होतात. व सुटतात. जर एखादे बोट तुटले तर ते निकामी होते किंवा नख तुटले तर ते निरूपयो ठरते, ते मृत ठरते, त्याप्रमाणेच तुमच्या अध्यात्मिक जीवनाचा अंत होतो. (स्पिरिच्यूअल डेथ) नंतर ते (सहजयोगांबाहेर गेलेले ) परत येतात व म्हणतात श्री माताजी जगाच्या सामूहिकतेचा विचार करते ते माझे स्वप्न आहे, आणि जर सहजयोगीच सामूहिक नसेल तर कोण सामूहिक लोकांच्या लक्षात येत नाही. जगामधे लोक सतत मरणाच्या छायेत असून देखील एकमेकांशी भांडत असतात. पूर्वी सैन्याला पगारही नव्हते. पण तरी युद्धात भाग घेऊन लढत असत. देशासाठी किंवा इतर गोष्टींसाठी ते एकमेकांना मदत करीत असत व कधी कधी लढताना मृत्यदेखील होत असे. असणार, कोण ते साकार करणार ? जे स्वतःला सहजयोगी न्हणवतात. त्यांनी सामूहिक असलेच पाहिजे. दुसरे म्हणजे औदार्याचा थोडा प्रश्न निर्माण झाला होता. लोकांबद्दल. तो एक महालकष्मीचा गुणधर्म आहे. तुम्ही दुसर्यांना व्हायब्रेशन देता त्यांची काळजी घेता तेव्हा जे औदार्य दाखवता तेव्हा महालक्ष्मी तत्त्व कार्यान्वित होते. आणि महालक्ष्मी ही कंजूष लोकांना संपत्ति देत नाही. त्यांच्याकडे बैंकेत पैसा बराच असेल पण ते सुखी नसतात. तेव्हा युद्धाला प्रवृत्त करते. कारण ती इच्छाशक्ती आहे. ती सहजयोगाला जेव्हा गरज़ असेल तेव्हा लोकांनी पैसा दिला पाहिजे. मी पहिल्यापासून सहजयोगाला पुष्कळ पसा पुरवत आले हे सुरवातीच्या लोकांना माहितच आहे. पण आता सहजयोग वाढला आहे. आणि आता तुमची जबाबदारी आहे माणसांमधे अत्यंत प्रबळ पाहिजे. आपण पायाभूत महान लोक आपण लक्षात घेतले पाहिजे की एखाद्याचा द्वेष करताना है सर्व गुण प्रकर्षाने दिसून येतात मग एखाद्यावर प्रेग करत असताना या गुणंचा अविष्कार का होत नाही ? हे सर्व श्री महाकालीचे गुण आहेत ती युद्धकलेत पारंगत आहे. ती काहीतरी करण्याची इच्छा निर्माण करते. ती कार्यप्रवृत्त करते आणि महासरस्वती त्या कार्याला मदत करते. पण प्रथम इच्छा प्रबळ पाहिजे. सर्व जगाला बंधमुक्त करायचे आहे ही इच्छा महाकाली-पूजा (१७) 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_3,4.pdf-page-18.txt आहोत. आपले सर्व व्यक्तिमत्व पूर्णपणें सहजयोगासाठी अर्पित आहे यापेक्षा महत्त्वाचे काही नाही. ही इच्छा अत्यंत प्रबळ व शुद्ध आहे. ते लोकांना आत्मसाक्षात्कार देतात व खरोखरी आनंदाचा सागर बनतात. जर गंगेचे निर्मळ पाणी मिळत असेल तर घाणेरडे पाणी का प्यावे ? सहजोगासाठी आपण समर्पित झाल्यानंतर त्यातून मिळणारा निरानंद हा एकच असा आनंद आहे की त्यापुढे रोमान्स, वैवाहिक सुख, कोणत्याही प्रकारचा आनंद वगैरे सर्व व्यर्थ आहे. आपल्याला विविध चक्रांवर मिळणारे विविध आनंद ही श्री महाकालीची देणगी आहे. आत्मसाक्षात्कार मिळाल्यानंतर तुम्हाला महत्त्वाचे असे जे काही मिळते ते म्हणजेच "निरानंद". "शुद्ध आनंद" त्या निरानंद मिळण्याच्या स्थितीला तुम्ही प्रात्प केले पाहिजे. जेव्हा त्या निरानंद स्थितीला तुम्ही प्राप्त करता त्यावेळी इतर आनंद तुच्छ वाटतात. भारतीयांना क्रिकेट फार आवडते. ते अगदी वेडे आहेत. जंगलात गेले तरी ते क्रिकेट कॉमेंट्री ऐकतील. फ्रान्समधील एक सहजयोगीनीची वृद्ध आई जवळजवळ वेडीच झाली होती. तिला कोणतीच गोष्ट नीट करता येत नसे परंतु ती रोज सकाळी उठून नीटनेटका पोषाख करून चर्चमधे जात असे. जिथे मृत लोकांची थडगी होती. तिथे जाऊन प्रार्थना व गाणे म्हणून ती परत यायची व नंतर वेड्यासारखी वागत असे. तिच्या अंगावर धड़ कपडेही नसायचे. तिला फक्त रोज़ सकाळी चर्चमधे जाण्यसाठी व्यवस्थित पोषाख करण्याचे ठाऊक होते. म्हणून त्या सहजयोगीनीने मिला वृद्धाश्रमात ठेवले. तिथेही इतर सर्व वृद्ध तिच्याप्रमाणेच चर्चमधे जाण्यापुरतेच व्यवस्थित असत. यावरून भूतांची कलेक्टिविटी कशी असते ते दिसून येते. कारण भूतेही बंधुभाव राखतात. त्यांच्यात एकमेकात इतके आकर्षण असते की, एका (बाधिक) भूतीश व्यक्तिकडे दुसरी बाधिक व्यक्ति आकर्षिली जाते. हे आकर्षण हा महाकालीचा गुण आहे. दुसनऱ्या कोणापेक्षा भूते मला जास्त ओळखतात. कारण त्यांना माझा भूतकाळ माहित आहे. कारण ते भूतकाळात आहेत. बाधिक लोकांना कोण बाधिक आहे हे बरोबर समजते. म्हणून पॉझिटिव्ह कलेक्टिव्हीटीची (सकारात्मक/विधायक सामुहिकता) आवश्यकता असते. पण जे पॉझिटिव्ह कलेक्टिव्हीटीत येत नाहीत ते बाधिक लोकांच्या ओढले जातात. महाकालीबद्दल आपण आज विचार करीत आहोत. तिला बाधिक लोकांबद्दलची पूर्ण सहजयोगावर केंद्रित झाले आहे. त्यामुळे पूजा, सहजयोग्यांना माहिती आहे, कारण ती त्यांची देवताच आहे. ती भूतांची भेटणे, यातच त्यांना आनंद येतो. लंडनमध्ये श्री गणेशाची देखील देवता आहे. व ती त्यांचे सर्व कार्य वघते. जर पूजा होती, खूप पाऊस पडत होता, पूजेसाठी बांधलेल्या सहजयोग्याना भूतीश (बांधिक) व्हायचे असेल तर ती पेंडालमधून पाणी पाझरत होते. असे सान्या रात्रभर चालू होते. (महाकाली) काय करणार? मागच्या दाराने ते तिकडे त्या शकतात. महाकाली शक्ति भूतांना करीत नव्हते. कारण त्यांच्या मनाच्या शुद्धतेमुळे ते सहजयोग्यांकडे येऊ देत नाही. कारण सहजयोग्यांनी तिकडे निरानंदात- मग्न होते. इतर चक्रांवरचा इतर आनंद तुम्ही जाऊ नये अशी तिची इच्छा असते. या सर्व गोष्टी असूनही घेऊ शकता. पण निरानंद मनाच्या शुद्ध अवस्थेतच मिळतो. जगामधे अनेक देशात सहजयोगाची चंगली वाढ होत आहे. ही मनाची शुद्धता कशी मिळेल? तर निर्विचार स्थितीतून ती फ्रान्समधे काल महाकालीची ही आनंदशक्ति लोकांवर कशी मिळते. एखाद्या गोष्टीकडे विचार न करता बघणे (निरंजन कार्यन्वित झाली है तुम्ही पाहिलेच आहे. सर्व फ्रेंच बायका पहाणे) यातून मनाची शुद्धता मिळते. त्यासाठी तुम्ही सामूहिक इतक्या आनंदी दिसत होत्या. आणि तुम्हीच त्यांना मार्गदर्शन करू शकता. जर तुम्ही सर्व उच्च स्थितला पोचलात, जर तुम्ही सर्वजण या कार्यक्रमाला हजर आहता यापेक्षा दुसरी आनंदाची सामूहिक व औदार्यपूर्ण झालात जर तुम्ही शुद्ध झालात तर तुम्ही त्यांना मार्गदर्शन कराल. आणि तसे तुम्ही झालेलेच आहात. भैरवाच्या सर्व गुणांसह जे महाकालीचा महाशिष्य सर्व कार्यक्रमांना हजर असतात. कारण ल्यांना माहित आहे. आहे रात्रंदिवस विशेषतः रात्री जो कार्य करतो. राक्षसांचा सामूहिकता हा पोषकत्त्वाचा सागर आहे. ही फार साधी गोष्ट संहार करतो. व असे परिणाम मिळवतो त्याच्यासहित तुम्हाला ज्या ब्रिटीशांनी तो खेळ काढला त्यांनाही त्यात फारसा रस उरला नाही. परंतु भारतीय मात्र क्रिकटचे वेडे आहेत. याउलट ज्या लोकांना क्रिकेट अल्यंत आवडत असे त्यांची आवड आत्मसाक्षात्कारा-नंतर लोप पावली. त्यात त्यांना आनंद वाटेनासा झाला. जे लोक ७-८ वर्तमानपत्र रोज वाचत असत ते आता पेपर वाचत नाहीत. कारण तुमचे चित्त आता फक्त कलेक्टिकीटीत हळूहळू तरी सर्व सहजयोगी ते एन्जॉय करीत होते. कसली ही काळजी प्रांतात जाऊ पाहिजे. जिथे जिये सामूहिकता असेल तिथे मी आहेच. तुम्ही गोष्ट नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल ऑस्ट्रेलियात प्रत्येक शहरात आपली सेंटर्स आहेत पण ते सर्वजण कलेक्टिविटीच्या आशिर्वादीत करते. परमेश्वराचे तुम्हाला अनंत आशीर्वाद. तुम्हाला करायची आहे पण भूतेही खूप कलेक्टीव असतात- खूपच! भूतेही बंधुत्वाच्या पातळीपर्यंत जाऊ शकतात. महाकाली-पूजा (१८) 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_3,4.pdf-page-19.txt ध्यानाची आवश्यकता ५ू० शाट प.पू. श्री माताजी निर्मला देवींचे भाषण (सारांश) ु दिल्ली आश्रम २७.११.९१ ेी आहेत असे पक्के समजा व त्यामुळे कोणते चक्र खराब झाले आहे है तापसून त्यावर उपाय केला पाहिजे व चक्रांना स्वच्छ केले पाहिजे. म्हणजेच आत्मपरीक्षण करून स्वतःकडे लक्षपूर्वक वधितले पाहिजे. हे आज अनायासे आपण एकत्र जमलो आहोत म्हणून सहजयोगाबद्दल आपण जास्त समजून घेऊ या. सहजयोग हा सान्या मानवजातीच्या भल्यासाठी आहे आणि तुम्ही लोक त्याचे माध्यम आहात. तुमच्यावर अर्थातच खूप मोटी जचाबदारी आहे. आपण जर झाडाला सर्व तुमच्या हिताचे आहे म्हणून मी सांगत आहे. तुमच्यामध्ये आपल्याच किंवा दगडाला व्हायब्रेशन्स दिल्या तर त्या प्रवाहित होऊ शकत नाहीत, सवयींमुळे भोवतालच्या वातावरणामुळे, इतर लोकांबरोबर संबंध येत कार्यान्वित होऊ शकत नाहीत तर तुमच्याच श्रद्धेमधून व कार्यामधून असल्यामुळे बरेच वेळा दोप येतात आणि ते एकाधा शत्रूसारखे त्या प्रवाहित होणार असतात. सहजमध्ये एक प्रकारचा दोष आहे तो तुमच्यामध्ये लपून बसतात आणि मधून मधून डोके बर काढतात. म्हणून म्हणजे तो सहजच प्राप्त होण्यासारखा आहे पण त्याला सांभाळणे तितकेच कठीण आहे. कारण आपण पौकळीत रहात नाही ।फवा फक्त अध्यात्मिक वातावरणात रहात नाही तर तनहेतहेच्या वातावरणात व लोकांमध्ये आपण राहतो. आपल्या स्वतःच्याही बन्याच उपाधि असतात आणि त्यांना आपण चिकटून असतो. म्हणून सहजयोगात आपण शुद्ध बनणे व ही शुद्धता आपल्या अंतरंगात रुजवणे हे कार्य आपल्याला करायचे आहे. शक्तीचे वाहक असणारे माध्यम शुद्ध हवेच. उदा. विजेची तार खराब असेल तर वीज प्रवाहित होणार नाही किंवा हानिकारक असणारे विचार वा इच्छा येतात का इ. गोष्टींकडे लक्ष देत पाण्याच्या पाईपमध्ये कचग असेल तर नळामधून पाणी येणार नाही. त्याचप्रमाणे चैतन्य पसरवणार्या नसा शुद्ध असल्या पाहिजेत आणि ही ठीक करण्याच्या मागे लागा. ते ठीक करून मग ध्यानात जा. आपले जबाबदारी तुमची स्वतःची आहे. एरवी तुम्ही माझ्याकडे श्रद्धा, भक्ति मागत राहता पण ही मुख्य गोष्ट तुम्ही स्वतःच समजावून मिळवायची आहे. पहिली गोष्ट म्हणजे नसा शुद्ध झाल्यावर तुम्हालाच आनंद मिळणार आहे. आपण काही कार्य करत आहीत हेही तुम्हाला जाणवणार नाही. जे काही कार्य कराल त्यात तुम्हाला यश मिळेल; सर्व काही सहज घडून येईल. सर्व जमून येईल, योग्य प्रकारचे लोक तुमच्याकडे येऊन तुम्हाला मदत करतील. इतके की तुम्हालाच आश्चर्य वाटेल की आपण कसे एका वरच्या स्तरावर येत आहोत. तुमच्यावर लक्ष्मीची कृपा होत असते, तुमचे सर्व प्रश्न सुटत जातात व तुम्ही उत्तरोत्तर प्रगल्भ होत राहता. पण हे सर्व एक प्रकारचे प्रलोभन आहे हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. नुकतेच मी एका सहजयोग्याने घटस्फोट घेतला आणि त्यात त्याला बरेच पैसे मिलाल्याचे ऐकले, पण असे लोक एकदम इतके खाली दकलले जातात की त्यांना पुन्हा वर उठवणे कठीण होते. म्हणून नाड्यांच्या स्वच्छतेकडे तुम्ही लक्ष द्यायला हवे. त्यासाठी सकाळचे ध्यान अवश्य आहे. सकाळचे ध्यान लागत नसेल तर आपल्यामध्ये कुठेतरी इतर लोक तुमच्यावर किती प्रेम करतात, तुम्हाला किती मदत करतात स्वतःला कुठल्याही प्रकारे अपराधी न समजता ते दोप दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कमळ कसल्याही घाणेरड्या चिखलातून बर येते आणि उमलल्यावर आपला सुगंध सगळीकडे पसरवते. सहजयोग असाच आहे व तुम्ही त्यात कमळासारखे व्हायचे आहे. पण है कमळ सुरमित होण्यासाठी थोड़ीशी मेहनत करायला हवी. सकाळेच ध्यान है स्वतःकडे पाहण्यासाठी आहे. माझ्यात काही दोष आहेत. माझा राग कमी झाला आहे का, माझ्या मनात मला गेल्यास कुठल्या चक्रामुळे हा त्रास होत आहे हे तुम्हाला समजेल व ते मन व चक्र दोन्ही आधी स्वच्छ ठेवा. स्वार्य ठेवायचा असला तर आधी 'स्व चा अर्थ जाणला पाहिजे. ध्यान लागत नाही याचा अर्थ अजून एकाग्रता मिळाली नाही. स्वतःशी आधी प्रामाणिक रहायला शिका सहजयोगात आल्यावर मी पाहते की पुष्कळ लोकांचे आजार बरे झाले आहेत, त्यांना पुष्कळ लाभ झाला आहे. कुटुंबातील प्रश्न मिटले आहेत, सर्व काही ठीक झाले आहे. तरीसुद्धा कुठल्या ना कुठल्या कारणाने त्यंचे सहजध्यान होत नाही. सकाळी उठून जे ध्यान करत नाहीत त्यांनी सहजचे कितीही कार्य केले तरी ते गहनता मिळवू शकत नाहीत आणि गहनतेतच सगळा आनंद, समाधान, ऐम्वर्य आहे. ही गहनता मिळवण्यासाठीच सतत आत्मपरीक्षण करत राहून स्वतःमधले दोप जाणून ते काढून टाकले पाहिजेत. दुसर्यांच्या दोषांकडे आपली चटकन नजर जाते पण ते काम तुमचे नाही तर माझे काम आहे. संध्याकाळच्या व्यानामध्ये समर्पण महत्त्वाचे आहे. मी सहजयोगासाठी काय केले, शरीर-मन-बुद्धीने मी सहजयोगासाठी कार्य करतो इकडे वघा. म्हणजे एक प्रकारे सहजयोगाचा विचार करा. तसेच ें है बघा म्हणजे तुमच्या मनातही प्रेम बहरेल. प्रेमाला जर काही निमित विधाड झाला आहे, कसलै तरी अशुद्ध विचार आपल्या मनात येत चैतन्य लहरी (१९) तार 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_3,4.pdf-page-20.txt लागले तर ते सहज-प्रेम नाही. सहज-प्रेम निव्व्याज असते आणि अशा प्रेमामधूनच मोठा आनंद मिळत असतो. दुसर्याचे दोष बघत बसला, तो आहेत, आमक्या माणसाला हा त्रास आहे असले विचार करत बसाल किती वाईट आहे असा विचार करत बसला तर आरनंद मिळत नाही. प्रेमाचे आंदोलन बघण्यात फार सुंदर भावना असते व ती प्रेरणादायी असते. त्याचे शब्दांनी वर्णन करणे अवघड आहे. पण त्याचे तेज चेहन्यावर येते, तुमच्या वागण्यात ते दिसते व वातावरणात त्याचा प्रभाव पडतो. अशा तह्हेने दोन वेळचे ध्यान अवश्य केले पाहिजे. एखादे वेळेस जेवायला मिळाले नाही तरी काही बिघडत नाही, एखादे वेळेस बाहेर रोज सकाळी व संध्याकाळी ध्यान केलेच पाहिजे. मी हे सांगते तो काही फिरायला जायला झाले नाही किंवा आराम मिळाला नाही तरी चालेल पण दोन वेळचे ध्यान हे सहजयोगात अवश्य केले पाहिजे. ध्यानामधूनच सर्व काही मिळणार आहे. सकाळचे ध्यान ज्ञानाचे आहे तर साय्ंकाळचे नाहीत है मला चटकन कळते. रोज धुतलेले कपडे चटकन ओळखता ध्यान भक्तीचे आहे. अशा घ्यानामध्ये तुम्ही स्थिरावलात की तुम्हाला येतात व धुतलेले नसले तर त्याच्यावरची घाण लगेच दिसून येते असाच कळेल की तुमची महानता केवढी आहे. सहजयोगात जे काही होणार आहे व होत आहे ते तुमच्या माध्यमातून होत आहे. तुम्ही नुसल्या श्रीमंतीकडे बघू नका, जे लोक महालात. चैनीत रहात आहेत ते काही हितासाठी आहे. आपले स्वतःवर जर खरोखरच प्रेम असेल तर आपण कामाचे नाहीत. तसेच डरपोक लोकांकडून हे काम होण्यासारखे नाही, किती गौरवशाली व महान स्थितीला आलो आहोत व किती महान कार्य पूर्वीच्या काळी हजारोंमध्ये एखादा आत्मसाक्षात्कारी असायचा. त्यासाठी फार तपश्चर्या करावी लागायची. पण आता तुम्हाला हिमालयात जाण्याची, अन्न त्याग वा तपस्या करण्याची जरूर नाही. ही आंतरिक स्वच्छता मिळवण्याचा आपला मार्ग कोणता आहे विचाराल तर तो म्हणजे सामूहिकता. निव्यजिपणे जे सामूहिकतेत घेऊ नका. मी कशी प्रगती करेन याचे सतत भान राखून याचा विचार राइतात त्यांची स्वच्छता विनाप्रयास होत राहते. सामूहिकतेत राहणे ही तपस्या नसून एक प्रकारचा आनंद आहे असे समजा. सहजयोग सर्वांसाठी खुला आहे. म्हणून सामूहिकतेत आल्यावर हे लोक असेच तर काम अवघड होईल. अशा लोकांबरोवर जो सहजपणे राहण्याची मजा मिळवतो तो सहज-तपस्याच करत असतो. सर्व काही मिळाल्यावर आता काय हवे? तुम्ही आता देव-देवतांच्या स्थितीला आला आहात है लक्षात घ्या: तुम्ही सांगा अगर न सांगा देव-देवतांचे कार्य चालूच असते. तसे तुमचे झाले पाहिजे आणि हे मुळीच कठीण नाही. इतर कामे व व्यवहार चालू असतांनाही थोड़ा वेळ तुम्ही स्वतःसाठी काढला पाहिजे व नियम असा नाही तर एक समजूतदारपणाचा विचार आहे. ज्यामुळे आपण सहजमधे स्थिरावतो. कोण रोज ध्यान करतीत व कोण करत हा प्रकार आहे. तसेच एकादे दिवशी स्नान नाही झाले तरी ध्यान झालेच पाहिजे. हे सर्व आपल्याच सुखासाठी, हितासाठी व सर्व मानवजातीच्या करत आहोत है तुम्हाला समजेल. मी जे हे सर्व सांगितले त्याचे चिंतन करा, मनन करा, विचार करा, नुसते माताजींनी सांगितले आहे असे म्हणू नका. माझ्यासाठी नाही तर दुस्या लोकांसाठी श्री माताजी सांगतात अशी खोटी समजूत करून करा. सर्वांना अनंत आशीर्वाद. ार आपण लक्ष्मी सांभाळून ठेवण्याची जबाबदारी घेतली नाही तर भौतिक विश्वात खोलवर शिरणे सहजयोगाला अवधड जाईल कारण आश्रम कोण बमांधेल, आणि कार्यक्रम कोण घेईल, नेहमी सहजयोगात या त्या कारणांसाठी पैसे देण्यास सांगितले जाते आणि लोक कुर-कुर करतात. परंतु ते लोक केवळ स्थूल अथवा भौतिक स्वरूपाच्या नाटकांकडेच पाहतात. त्याचा सूक्ष्म अर्थ पहात नाहीत. तो म्हणजे लक्ष्मी विष्णू तत्त्वाकडे लक्ष द्यायचे, त्यामुळे आपल्या आईच्या कृपेने प्राप्त झालेल्या प्रकाशित आत्यामुळे संपूर्ण विराटाला प्रकाशित करायचे आहे. खन्या अर्थाने प्रकाशित करून काही झाले तरी सर्व भौतिक प्रकाशित करायला हवे, श्री माताजी २१-५-८४ कारण आपण शुद्ध आत्मा आहोत. "आता ज्यांना सामूहिकतेमध्ये रहाता येत नाही, ते सहज योगी नव्हते. होऊच शकत नाहीत. सामूहिकतेच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करणार्यांनी हे लक्षात घ्यावे की त्यांच्यातच काहीतरी कमतरता आहे. दुसर्याच्या संगतीत आनंद वाटायला हवा. दुसऱ्यांच्या बरोबर काम करणे आवडायला हवे. दुसर्यांच्या सौंदर्याचा, दुसर्यांच्या चैतन्य लहरींचा आनंद घ्यावा. पण ज्यांना असे वाटते की आपल्यासाठी वेगळे असावे, वैयक्तिक खाजगी असावे, ते अजून पूर्ण परिपक्व झाले नाहीत. सामूहिकता, हा तुमची परीक्षा करण्याचा चांगला मार्ग आहे. आपण मोठे होतो तसे आपल्याला वेगळेपण हवे असते. वेगळ्या वस्तू लागतात. त्यात आनंद नसतो, काहीच आनंद नसती. म्हणून स्वतः:ची परीक्षा करण्यास प्रत्येक सहज योग्यास उत्तम मार्ग म्हणजे "आपण किती कलेक्टिव्ह आहोत", ते पहाणे, दुसर्याच्या संगतीत राहणे मला किती आवडते आणि माझे स्वतःचे निराळे असावें - माझे मूल, माझा पती, माझे स्वतःचे कुटुंब, माझी स्वतःची खोली असे किती वाटते ज्या लोकांना असे वाटते ते अजूनी पूर्ण सहजयोगी झाले नाहीत. ते अजून अपरिपक्वच आहेत आणि ज्या स्थानावर आहेत तिथे असण्यास अपात्र आहेत. ध्यानाची आवश्यकता (२०) 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_3,4.pdf-page-21.txt भारतीय संस्कृ ती आणि स्यता र प.पू. श्री माताजी निर्मला देवींचे प्रवचन (सारांश) दिल्ली आश्रम २५ ऑगस्ट १९८६ नवरात्रीच्या शुभदिनानिमित्त आपणा सर्वांना शुभेच्छा. 'हणूनच आपली संवेदना, जी आत्याकडून येते, गहन होऊ तुमच्या सर्वांमध्ये सहजयोगाबद्दल जे प्रेम, आदर व गौरव आहे त्याचे कौतुकच करायला हवे. उत्तर हिंदुस्थानात आपल्याकडे वंशपरंपरा चालत आलेल्या अनेक प्रथा-धारण व प्रणाली असल्या तरी आंता तो भूतकाळ झाला आहे व तीनशे वर्षांच्या ती परत कशी मिळवतां येईल इकडे बघणें. कारण आपण धर्माला गुलामगिरीतून मुक्त होऊन आपण स्वतंत्र झालो आहोत. ही एक अभिमानाची गोष्ट असली तरी त्यांत काही विध्वंसक प्रवृत्ती पण आल्या आहेत. आपल्या संस्कृतीच्या मूलभूत मूल्यांपासून आपण दूर जात आहोत; या गोष्टींवर विचार-चिंतन झाले नाही व लोक परिणाम होत असतो. आता कुणी म्हणेल कपडालत्याची का बाह्य गोष्टींकडे जास्त आकृष्ट होत गेले. उत्तर हिंदुस्थानला हा एक प्रकारचा शापच आहे. उत्तरेमध्ये आपण फिरलो तर दिसून येते की लोकांमध्ये अश्रद्धा, अनास्था, बेफिकीरपणा असे अनेक बाबतीत इतका उच्छुंखलपणा ठेवला तर सूक्ष्मता कशी मिळणार ? दुर्गुण इतके बळावत चालले आहेत की उत्तर प्रदेशांत सहजयोग रूजेल असे वाटत नाही. तीच गोष्ट पंजाब, बिहारमध्ये आपण स्वतःला हिंदु वा भारतीय म्हणत असलो तरी आपल्याला आपल्याच संस्कृतीबद्दल काही ज्ञान नाही. आपल्या मुळांना आपणच विसरलो आहोत; दुसऱ्या वृक्षांची बांडगुळे आपल्यामध्ये येतात पण त्याला फळे येणार नसतात. आपल्या पुरातन संस्कृतीमधूनच, त्याची मुळे मजबूत असल्यामुळे खन्या जगाचा उद्धार होणार आहे. पण इथले लोक पाहिले तर ते इथल्या मातीतले नाहीत वा परक्या मातीतले नाहीत असे अर्धवट आहेत. त्यांच्यात गहनता नाही आणि याचेच मला फार आश्चर्य बाटते. या परिस्थितीबद्दल आपण विचार केला पाहिजे. आणि आपल्याच तुम्ही स्थिरावणार नाही. परकीय सहजयोगी आपण प्रत्येक उच्च संस्कृतीपासून आपण का दूर गेलो, का सर्व काही विसरलो बाबतीमध्ये भारतीय संस्कृतीमप्रमाणे कसे होऊ याबद्दल जागरूक हे शोधून काढले पाहिजे. त्यामानाने शीख शोकांना त्यांच्या धर्माबद्दल खूप माहिती असते. हिंदूंचे तसे नाही. याचे कारण म्हणजे धर्माचे अवडंबर जेव्हा जास्त माजते तेव्हा त्या कर्मकांडांच्या शृंखला आपल्या उन्नतीच्या आड येतात आणि कुशाग्र व चमकदार असल्यामुळे त्यांना लवकर समजून येते की लोक आपल्या धर्माच्या तत्वांना, श्रद्धेला, मूलभूत विचारांना आजपर्यंत अहंकारामधून ते जे काही करत होते ते सीडून दिले विसरतात. परदेशी लोकांना आपण म्हणू शकतो की भारतीय पाहिजे व भारतीय संस्कृती, जी आत्मनिर्देशक आहे. पत्करली संस्कृति जाणून घेतली पाहिजे आणि त्याच्या मूलभूत विचारंचे पाहिजे. ही गोष्ट त्यांनी मानल्यामुळे ते तसेच वागतात. त्या अनुसरण केले पाहिजे. पण इथल्याच हिंदु लोकांना काय संगणार? है लोक स्वतःलाच फार माडन झालो असे समजतान इतके ते उथळ झाले आहेत. शकत नाही, जो मनुष्य बरवरच्या गोष्टींमध्येच रमत असतो त्याला गहनता कशी येणार? आणखी एक गोष्ट विचार करण्यासारखी म्हणजे आपण ही संवेदना का हरवून बसलो व विसरलों आहोत. मी माणसाच्या बाह्यातल्या धर्मावद्दल बोलत नाही तर माणसाच्या अंतरंगातील धर्माबद्दल बोलत आहे, हा धर्म म्हणजेच संतुलित जीवन. त्याचा जीवनाच्या सर्व वाबतीत फिकीर करायची, ते तर बाह्यातले जड आहेत. (सूक्ष्म नाहीत) पण जड नींट समजल्याशिवाय सूक्ष्म कसे लक्षांत येईल? जड़ाच्या आपल्या भारतीय संस्कृतीची विशेषता लक्षात न घेतल्यामुळे लोक चुका करत राहतात. महिलांनी बांगड्या घालणे विशुद्धी चक्रासाठीच आहे. पुरुषही पूर्वी कंकण वापरत होते. अशा आपल्या संस्कृतीमधील सर्व गोष्टी विशिष्ट उद्देशाने, अर्थने, योजनापूर्वक आखलेल्या आहेत. या गोष्टी धर्मांत सांगितल्या गेल्या नाहीत तर पूर्वीच्या ऋपी-मुनींनी, जे दृष्टे होते, सांगितल्या आहेत, म्हणून आपण प्रत्येक गोष्टीत, आचार विचारांत, बोलण्या-चागण्यांत प्रथम भारतीय आहोत याचे भान ठेवले पाहिजे. जोपर्यंत ही भावना रूजत नाही तोपर्यंत सहजयोगांत असतात. मला कुणी म्हणाले की पाश्चात्व सहजयोग्यांचे समर्पण व आस्था इकडच्या सहजयोग्यांत दिसत नाही. इकडचे लोक आजार बरे करण्याच्या मागे असतात. परकीय लोकांची बुद्धी गोष्टी आचरणांत आणतात. आपल्या लोकांचे तसे नाही; माताजींच्या समोर नीट वागतील पण एरवी त्याची आठवणही ठेवणार नाहीत. चैतन्य लहरी (२१) तुध 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_3,4.pdf-page-22.txt आज मी आपल्यासमोर एकच 'प्रस्ताव मांडत आहे. आपल्याला माहीत आहेच की विश्व-निर्मल-धर्माची स्थापना झाली नाही. मी अनेक देशात हिंडून तेथील संस्कृती पाहिली आहे. आहे. या विश्वधर्माची संस्कृती पूर्णपणे भारतीय आहे. त्याबद्दल कसलीही शंका घ्यायची जागा नाही. भारतात जे येतील त्यांना भारतीय संस्कृतीचेच पालन करावे लागणार. कारण ही संस्कृती विकृती आल्या आहेत. आपल्याकडच्या देवदेवतांबद्दलही हजारो वर्षांपासून, विचार व परिक्षण करून त्यातले दोष दूर त्यांच्याकडे विपरीत कल्पना झाल्या आहेत. संस्कृतीमध्ये सभ्यता करून करून बनलेली आहे. चित्तनिरोध करणे हे त्याचे मुख्य अंग आहे. दिल्लीमध्ये बधितलेत तर सगळ्यांच्या नजरा भरकटत गोष्ट सोडून आपण कृत्रिम सभ्यतेच्या आहारी गेलो आहोत. असतात. कुणाचीही नजर शुद्ध दिसत नाही, त्यामध्ये बासना. हाव, लोभच दिसतात. चित्तनिरोध होण्यासाठी आपण आपल्या स्वतःचा व इतरांचाही आदर ठेऊन एक सौष्ठवपूर्ण व्यक्तिसारखे तिचे दर्शन होईल असा प्रयत्न केला पाहिजे. परदेशी वस्तू झाले पाहिजे, आपाल्या जीवनाचे सर्व व्यवहार शुद्ध व वापरणे, त्यांच्या रहाण्या वागण्याची पद्धती अनुसरणे चुकीचे सौष्ठवपूर्ण असले पाहिजेत. प्रत्येक स्त्री-पुरूषाचे जीवन, आचार व व्यवहार तसे दिसले पाहिजेत. पण आपण लोक पाश्चात्यांच्या वाईट गोष्टी पटकन उचलतो तर त्यांच्या चांगल्या गोष्टींचा परदेशी आचार-विचारांची नक्कल करणे इकडे लोकांचा फार कल स्वीकार करत नाही, आणि वर स्वतःलाही मॉडर्न समजतो. असल्या आधुनिकतेच्या शापातून तुम्ही वाचू शकणार नाही.. राखली पाहिजे. आपल्या मुलांच्या बाबतीतही तुम्ही जागरूक राहून त्यांना भारतीय संस्कृतीप्रमाणे बनवले पाहिजे. मुलांमध्ये आदर, नम्रता, आस्था इ. गुण असले पाहिजेत. महाराष्ट्रीय मुले अशी असतात. त्यांना इकडे-तिकडे बघण्याची, बडबड करण्याची सवय नसते. विशेषतः उत्तर भारतामध्ये महिलांना फार दबावाखाली ठेवले उलट इंग्रज लोकांची मुले फार दांडगाई करतात म्हणून आयांना जाते; त्यांचा खूप छळ होती. पण आता त्या शहाण्या झाल्या त्यांना घेऊन बाहेर बसावे लागते. या गहनतेसाठी आपणच आपले आत्मपरीक्षण करून संस्कृतीला सोडून तुम्ही सहजयोगात काहीही मिळवू शकणार इजिप्त, चीन, इटली इ. देशांतील अगदी पुरातन काळापासून चालत आलेली संस्कृति पण पाहिली आहे; ज्यांच्यामध्ये बनयाच यायला हवी. सभ्यता फार महत्वाची गोष्ट आहे. आणि तीच म्हणून आपण भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगला पाहिजे, तिचा आदर केला पाहिजे, आणि आपल्या संपूर्ण जीवनामध्ये आहे. तुमची आई सर्व भारतीय वस्तू, प्रसाधने वापरते तुम्हाला माहित आहेच. उत्तर हिंदुस्थानामध्ये परदेशी वस्तु वापरणे, आपली सभ्थता असतो. पण ते कुठपर्यंत जाणार आहेत ? म्हणून आता धर्माचा प्रश्न. धर्म म्हणजे संतुलन, जरूरीपेक्षा जास्त बोलणे, जरूरीपेक्षा जास्त टीका करणे किंवा कुणाच्या आहारी जाणे चुकीचे आहे. स्ांत दुःखाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे, आहेत, उलट बोलून जबाब विचारत आहेत. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे; साधे-सरळपणाने वागल्याने आपला टिकाव लागणार नाही हे त्यांना समजले आहे. असे सांगतात की मुलसलमान देशांमधून आपल्याला गहनता न मिळण्याची कारणे शोधून काढली पाहिजेत; त्यांच्याबाबतीत सतर्क बनले पाहिजे. भारतीय हे प्रकार आले पण मी मुसलमान देशांतही गेली आहे, तिकडे संस्कृतीचे आदरपूर्वक समर्थन व आचरण केले पाहिजे. वृद्ध मंडळींचा, नातेवाईकांचा आदर राखला पाहिजे. काही सहजयोगी आपण ज्या माता-पित्यांचा आदर राखीत नाही असे मला समजले. एखादी आई भुताटकीसारखी असली तर हे परेशातही त्याबद्दल लोक मला विचारतात. कायदेकानु करत चालण्यासारखे आहे; पण एरवी मातेला त्रास देणे सहजयोगाला रहातात, पण माणसाला स्वतः कायदेशीरपणे रहाताच येणार मान्य नाही आईवडिलांचा अनादर करणे मुळीच मान्य नाही. तसेच भाऊ-बहिणींना सोडून देणे पण चालत नाही. त्याचप्रमाणे इतकेच नव्हे तर स्त्रीवर ओरडून रागावणे हेही एक पाप आहे. घरी आलेल्या व्यक्तीचा आदर ठेऊन त्याचे स्वागत केले पाहिजे. तो काय पुरुषांचाच अधिकार आहे का ? पत्नी ही तुमच्या मुलांची आजपर्यंत आपण जे हरवून बसलो आहोत ते सर्व सहजयोगांतून तुम्हाला परत मिळवायचे आहे. पन्नादाईसारख्या सामान्य स्त्रीने राजपुत्राला वाचवण्यासाठी आपल्या मुलाचा बळी वादविवाद करणाऱ्या महिला या देशांत होत्या. इतकी ही महान दिला. तशीच महाराणी पद्मिनी जिने जोहार केला. यासारखी संस्कृति आहे. पण आता त्यांचा विसर पडला. एखादी राक्षसी अनेक उदाहरणे आहेत. त्यांचे स्मरण ठेवा. अशा या महान प्रवृत्ती स्त्री आली तर तिच्यासमोर तुम्ही मान वाकवाल, किंवा स्त्रीला फार मानाने वागवतात. आपल्याकडे ना हिंदु ना मुसलमान असे वाटावे इतका महिलांना त्रास भोगावा लागतो. नवविवाहितेला जाळून ठार करण्याचे प्रकार तर भयानकच, नाही का? स्त्री म्हणून तिची इज्जत आपणच संभाळायला हवी. आई आहे. पण स्त्रियांनीही चारित्र्यवान असले पाहिजे; तिने स्वतःला पूजनीय ठेवले पाहिजे. पंडितांबरोवर भरसमेत भारतीय संस्कृती आणि सभ्यता (२२) 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_3,4.pdf-page-23.txt चारित्र्यहीन असलेल्या स्त्रीबरोबरही तुम्ही धावाल, हा पुरुषार्थ महति कळते. विवाहित स्त्रियांनी अलंकार घातले पाहिजेत. स्वतःचे घर सुंदर, सुशोभित ठेवले पाहिजे. योग्य दिसेल असाच पेहराव केला पाहिजे. नुसते आकर्षक दिसण्यासाठी नटायचे हे फॅशनच्या नावाखाली वाटेल ते कपड़े घालायचे, असभ्य रीतीने भारतीय संस्कृतीनुसार नाहीं. ज्या समारंभासाठी आपण जातो त्याची शोभा वाढेल असा पेहराव स्त्रियांनी करवा, स्वतःच्या प्रदर्शनाची अशावेळी हौस ठेऊ नये. महाराष्ट्रात माझ्या पूजेला येतात किंवा मला एअर-पोर्टवर भेटायला येतात तेव्हा तेथील पुरुषांना खूष करायला बघतात. मी या सर्वाबद्दल पुरुषांनाच दोष महिला अगदी नटूनथटून येतात. देवीला भेटायचे तर सुंदर दिसायला हवेच असे त्या समजतात. महाराषष्ट्रांतील महिला आता म्हणायचा का? आता बायकांची तन्हा पहा. त्यासुद्धा उथळ वाटतात. हिंडणे-फिरणें व बडबड करत राहणे म्हणजे पुरुषांची नजर खेचण्याचेच प्रकार इतक्या त्या उच्छृंखल झाल्या आहेत. कारण इतक्या वर्षांच्या दबावाखाली राहिल्याने त्या कसेही करून देते. कारण स्त्रीत्वाचा सन्मान केल्यानेच तिचा गौरव होत असतो. याचा अर्थ असा नाही की बायकांनी उठापळ बोलत रहावे, तिने सन्मानपूर्वक नवऱ्यावरोबरीनेच रहावे: त्याच्या इच्छा जाणून पुन्या कराव्या. स्त्रीमध्ये फार मोठी शक्ती आहे. ती पुरुषाला उद्युक्त दिल्लीकरांची वरोबरी करायला लागल्या आहेत. मला मनापासून वाटते की भारतीय संस्कृतीमधील अगदी बारीक बारीक गोष्टी तुम्हाला समजावून सांगाव्या. तुम्ही या करू शकते, उभारी देऊ शकते. पण सारखेच जर जमीन धोपटत संस्कृतीची पूर्ण माहिती करून घ्या. देवीमहात्य वाचा, देवीच्या सर्व गुणांबद्दलही जाणून घ्या म्हणजे खर्या अर्थाने तुम्ही स्त्रिया रहाल तर एक दिवस त्यांतूनच ज्वालामुखी भडकेल. महाराष्ट्रात त्यामानाने बरे आहे, तिकडे हुंडापद्धत नाही. दक्षिणेकडे पात्र हुंडा फार घेतात. म्हणूनच सारे मद्रासी दिल्लीकडे आले असावेत. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला फार महान समजले जाते. गृहलक्ष्मीच बनून जाल. उत्तर हिंदुस्थानात पत्नीला मुळीच मान देत नाहीत पण मुलींना खूप चांगले वागवतात या गोष्टीचे मला नवल वाटते. ही अगदी मुलसलमानी पद्धत आहे. मुलगी लग्न झाल्यावर सासरी जाईल पण पत्नी आयुष्यभर तुमच्याबरोबर असणार आहे. त्याचप्रनमाणे नवन्याला मान द्यायचा नाही पण मुलाचे कोडकौतुक करायचे हाही एक विचित्र प्रकार मुलगा झाला नाही तर सगळे खलास; झाला आणि मोठा होऊन आईला मार देऊत लागला म्हणूनच राधा-कृष्ण असे म्हणतात. कारण राधेशिवाय कृष्ण काहीच नाही. तिच्या शक्तीमुळेच कृष्ण कंसाला ठार करू शकले. आपल्या संस्कृतीमध्ये इतक्या सुंदर-सुंदर पद्धती आहेत की सूक्ष्मपणे त्यांचा विचार केला की त्यांचे महत्त्व पटते. भारतीय संस्कृतीबद्दल लिहिणाच्या लोकांनी त्यातील दोषांबद्दलच लिहिले, त्याची महानता त्यांनी लक्षात घेतली नाही. एखाद-दूसरा दोष त्यामध्ये आला असेल पण म्हणून तिची महानता कमी होत नाही. आता 'स्वार्थ' हा शब्दच पहा; 'स्व'चा अर्थ जाणणे म्हणजे स्वार्थ, परमस्वार्थ हाच जो तुम्हाला परमात्याची भेट (योग) करवतो. मी पाहते की परदेशी महिला भारतीय स्त्रियांप्रमाणे कपडेलत्ते तरी हरकत नाही. स्त्रीला सुरूवातीपासूनच अशी तिच वागणूक मिळत गेली तर तिच्यामध्ये असुरक्षितपणाची भावना घर करून बसते; अशीं स्त्री तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही किंवा तुमचा सर्वनाश करेल. मुलांनासुद्धा आयांनी नीट वळण लावून सहजयोगाला योग्य असे चालणे-बोलणे-बागणे शिकवले तर त्यांची खूप उन्नती होईल. पण असे दिसत नाही. एक तर मुलांना सारखें रागावून धाकात ठेवले जाते किंवा फाजील लाड केले जातात. मुलांना इज्जत दिली पाहिजे. एवढंच नव्हे तर घरच्या नोकरांनाही इज्जतीने कुटुंबातला माणूस असल्यासारखी वागणूक दिली पाहिजे. बायकांनी सारखे है पला आवडत नाही, हा पसारा काय केलाय, हे ठीक झाले नाही. इ, बडबड करू नये. घर स्वच्छ ठेवायची, स्वयंपाक करायची त्यांना आवड असली पाहिजे. दुसर्यांसाठी सारखे कष्ट करायची शक्ती हवी. याचा अर्थ असा नाही की पुरुषांनी काहीच न करता लोळत पडायचे. इंग्लंडमध्ये भांडी घासण्याचे काम पुरुष करतात. पुरुषांना आपण पुरुष आहोत याचा अहंकार फार असतो. पुरुष आणि स्त्री असा फरक मला तर दिसतच नाही. करनेवाला तोच आहे व भोगनेवाला तोच आहे. आपण स्वतःला पुरुष समजतो हा एक फार मोठा अहंकार आहे. आपण तर सर्व आईची लेकरे आहोत. करण्यात, त्याच्यासारखे राहण्या-वागण्यांत फार रूचि घेतात. त्यांची त्या फार इज्जत बाळगतात. फार वर्षांपूर्वी मी जपानला गेले होते तेव्हा सगळीकडे समुद्यकिनार्याजवळच्या एका ठिकाणी गेले तर हजारो लोक तिथे जमलेले. चौकशी करता कळले की एक परिपूर्ण भारतीय स्त्री कशी असते, ते पहायला ते आले होते. इतकी त्यांची तळमळ: वर जिथे जिथे आम्ही गेलो तिथे तिथे उपहार म्हणून भेट-बस्तू दिलया. माझे केस पाहून तर ते म्हणाले आमच्या रॉयल फॅमिलीतल्या महिला फक्त असे केस ठेवतात व बाकी सा्या पार्लरमध्ये जातात. आपल्या देशातच राहिल्यामुळे आपल्याकडे जे सुंदर, सभ्य आहे ते आपल्या लक्षात येत नाही. बाहेर पडल्याबरच त्याची भानसन्मान केले गेले. भारतीय संस्कृती आणि सभ्यता (२३) 1998_Chaitanya_Lehari_M_(Scan)_3,4.pdf-page-24.txt सहजयोग्यांतही हा अहंकार असतो. शहाणपणाची गोष्ट ते लक्षात घेत नाहीत म्हणून लोक झगडे करतात. समजून ध्यायला हवी ती म्हणजे पुरुष आणि स्त्री (पती-पत्नी) एकाच रथाची दोन चाके आहेत आणि एक चाक लहान झाले औषधांमध्ये मूल्य आहेत. उदा. केळे खाल्ल्यावर चणे द्या; तर रथ चालत नाही. उलट चाकच फिरत राहते. उजव्या बाजूच्या चाकाचे (पती) काम बाहेरचे सर्व सांभाळणे, बाहेरची पिणे, आइस्क्रीम खाल्यावर कॉफी पिणें चूक आहे. ह्या सर्व कामे करणे, बाहेरची स्वच्छता करणे. इंग्लंडमध्ये सर्व पुरुष लहान-लहान गोष्टी शरीर स्वास्थ, मनःस्वास्थ्य, चित्तशुद्धी शनिदवार-रविवारी आपल्या घराबाहेरची जागा झाडून स्वच्छ करतात. आपल्याकडे पूर्वीच्या काळी बाहेरची सफाई पुरुषच करत असत. घरांतील स्त्रियांच्या कामाला हातभार लावला तरच त्याचे काम किती कष्टाचे असते हे समजते. आपल्या स्वतःबद्दल कोणत्याही प्रकारची विशिष्ट थारणा बाळगणे हे चांगले नाही. आमच्याकडच्या काही मुली संस्कृती जाणून घ्या सांगतात की आमची लग्ने बाहेरच्याच मुलांबरोचर होऊ देत. कारण त्या म्हणतात की सहजयोगिनी झाल्यावर आ्हाला वंडुक्यांचा मार नकोसा वाटतो. पाश्चिमात्य मुलींना तन्हेतनहेने राणा प्रताप. आजकाल असे चारित्र्यवान नेते कुठे दिसतात ? पटवून देऊन भारीय लोकांबरोबर लग्नाला तयार करावे लागते. पण लग्नानंतर इंकडची मुलेच परदेशांत जातात. ज्यांना असे परदेशांत जायचे आहे त्यांनी म्हणूनच घरांतली घेणे प्रत्येक सहजयोग्यांचे परम कत्त्यव्य आहे. तुमच्याकडूनच सारी कामे करणाऱ्याचे शिकून घ्या. नाहीतर तुम्हाला तिकडे कुणी विचारणार नाही. आनंदाचा स्त्रोत आत्मा आहे, तो आपण मिळवला आहे. म्हणून आता तो आनंद आपल्या नसानसांमधून प्रवाहीत झाला पाहिजे. आपल्या जीवनात, व्यवहारांत तो उठून दिसला पाहिजे. त्यासाठी आपली दानत विकसित झाली पाहिजे. जो देऊ शकत नाही तो या आनंदाची मजा लुटत नाही. हे सर्व प्रवाही झालेच पाहिजे तर त्याचा उपयोग. नाहीतर डबक्यांत राहणाच्या बेडकाची अवस्था होईल. जीवनाचा रस मिळवायचा असेल, आल्याचा अनुभव व आनंद मिळवायचा असेल तर जरूरी आहे की आपले हृदय उघडून त्या आनंदाच्या प्रवाहात सामील झाले पाहिजे. तुमची आई इतके वय झाले असले तरी किती मेहनत करते, दर तिसर्या दिवशी प्रवास करते, लाखो लोकांची कुम्डलिनी जागृत करते तुम्ही जाणता यात फक्त देण्याची शक्ती आहे. तुम्ही जास्त देत राहिलात की वृद्धत्व येणारच नाही. सूक्ष्मामध्ये हृदय उघडले गेले पाहिजे हेच आपल्या संस्कृतीच्या सभ्यतेचे तत्व आहे. आणि त्याचेच तुम्हाला आचरण करायचे आहे. या संस्कृतीचे गुणगान जितके करावे तितके थोडे आहे. पण ती आपल्या अंतरंगात खोलवर रुजली पाहिजे. तिला सोडू नकाच तर तिचा प्रसार करा. आपले संगीत, आपली कला इ. सर्व फार गहन आहे. ते सर्व जाणून घ्या, त्याच्या सूक्ष्म तत्त्वांमध्ये उतरा. हे आपल्या भारतमातेचे सौंदर्य आहे. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये, घरगुती आपल्याकडच्या उन्हांतून आल्यावर गूळ-पाणी द्या पण द्वाक्षे खाल्ल्यावर लिमका यांच्या परिपोषणासाठी आहेत. म्हणून त्यांचा अर्थ लक्षांत घ्यायला हवा. तीच गोष्ट चारित्र्याची. चारित्र्याला उंची देणारी कोणती गोष्ट असेल तर सभ्यता. सभ्यतेमुळेच आपल्याला काय अयोग्य आहे, अशोभनीय आहे है तुम्ही जाणता, म्हणून आज तुम्हाला एवढंच सांगणे आहे की आपली भारतीय व तिचा स्वीकार करा. त्यांतूनच तुमचे चारित्र्य उच्च स्थितीला येईल. श्री शिवाजी महारजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला मानाने परत पाठवले. तसेच आपल्या संस्कृतीत परस्त्री मातेसमान व परकन्या लेकी समान असे मानतात. न्हणून या महान संस्कृतीची गहनता समजून परदेशातील सहजयोगी ते शिकतील. तुमच्या अहंकाराशी लढू नका. झगडण्याचा प्रयत्न केल्यास तो अधिकच तुमच्या डोक्यावर चढेल. लढण्याचा हा मार्ग नाही, की तुमच्याकडे अहंकार आहे आणि तुम्ही त्यांच्याशी लढ़ाई करीत आहात, 'मी आता तुला ठोसा मारतो, "मग तो वाढेल अधिक ठोसे माराल तसा अधिक मोठा होईल, अहंकाराशी कधीही भांडू नका. केवळ त्याला पहाणे हाच एक मार्ग आहे. तुमचे चित्त फार महत्त्वाचे आहे. तुमचे चित्त आता प्रकाशीत झाले आहे. ज्याच्याकडे तुम्ही पहाल ते योग्य आकाराचे होईल. अहंकार मोठा झाल्यास, त्याच्याकड़े फक्त लक्ष टेवा, उत्तम म्हणजे, आरशामधे स्वतःला पहा आणि विचारा "काय श्री ईगो कसे काय आहे" मग तो खाली येईल. पण त्याच्याशी भांडू नका फक्त पहायचे असते. अनेक प्रकारेची अहंकार असू शकतात. अधिक शिकलेले असाल तर तुम्ही अहंकारी होता. शिकलेले नसाल तरी अहंकार असतो. कारण आपण कोणीतरी आहोत हे दाखवायचे असते. विविध प्रकारचे अहंकार असतात. श्री माताजी२८-७-८५ माताींच्या चरणी अर्पण प. पु. श्री सर्व सभासदासाठी विनामूल्य (२४)। काम ा