अंक क्र. ३, ४ मार्च-एप्रिल' ९९ 7R 47 CAL चैतन्य लहरी मार्च/एप्रिल ा अनुक्रमणिका तपशील पान नं. १) शिव-पूजा (दिल्ली फेब्रु, ९९) ३ २) श्री आदिशक्ती पूजा (कबेला जून ९८) १० ३) सहज-समाचार १३ ४) श्री गणेश पूजा (कबेला सप्टें, ९८) १५ ५ ) सहजयोग सूक्ष्मता व गहनता (दिल्ली डिसें. ९८) २० ६) श्रीराम पूजा (स्वित्झर्लंड ८७) ২४ ७) हिंसा अधर्म व अशांति दूर करण्यासाठी सहजयोग (दिल्ली डिसें. ९७) २९ चैतन्य लहरी मार्च/एप्रिल ९९ ট প তে फोटोंचा तपशील कव्हर पान. १ प. पू. श्री माताजींचा प्रसन्न फोटो खाली डाव्या बाजूला मुंबईतील पब्लिक प्रोग्रॅम स्टेजवरील सजावटीचा काही भाग खाली उजव्या बाजूला पुण्यातील पब्लिक प्रोग्रॅम स्टेजवरील सजावटीचा काही भाग कव्हर पान. २ प. पू. श्री माताजींचा दिल्ली शिवरात्री पुजेतील फोटो ( फेब्रु ९९) खाली डावी बाजू शिवरात्री पुजेपूर्वीचे स्टेज डेकोरेशनचा काही भाग * खाली उजवीकडे शिवरात्री पुजेतील फोटो कव्हर पान. ३ प. पू. श्री माताजींचा दिल्ली वाढदिवस मार्च ९९ पुजेतील फोटो खाली डावी बाजू वाढदिवसापुर्वी संगीत कार्यक्रमाच्या स्टेजवरील काही भाग है खाली उजव्या बाजूचा वाढदिवस पुजेपुर्वीचे स्टेज डेकोरेशनचा काही भाग कव्हर पान, ४ ॐ वरील डाव्या, उजव्या बाजूला पुण्यातील एकंदर २०० शाळांमध्ये रोज सकाळी सामुहिक ध्यान घेतले जात होते. त्यापैकी एका शाळेतील मुले ध्यान करताना. * खालील भागात श्री माताजीच्या समक्ष पश्लिक प्रोग्रॅममधील सामुहिक जागृतीनंतरचे हजा लोकांची कुण्डलिनी जागृत झाली तो क्षण. ও मधोमध पब्लिक प्रोग्रॅममधील हजारो लोक प. पू. श्री माताजींचे भाषण ऐकताना. ॐ मधोमध पुण्यातील पब्लिक प्रोग्रॅमच्या आकर्षक कमानिचा दर्शनी भाग. ४ चैतन्य लहरी मार्च/एप्रिल ९९ शिव-पूजा प. पू. श्री माताजी निर्मला देवींचे भाषण (सारांश) दिल्ली : फेब्रु ९९ असेल तर तुमच्यामधील आरसा स्वच् राहील व परमात्म्यांचे प्रतिबिंब स्यामधे येऊ शरकेल. पण ई्षा असली तर हा आरसा प्रतिधिवित कर शकणार नाही. महणून कुणावद्दलही रा किचा आकस बाळगणे ही खराब गोप्ट आहे, म्हणूनच येशू रिरिस्तानी सर्वाना क्षमी करा असे सांगितले तीच गोष्ट अनेक सायू-सती सांगत आळे. जसे तुम्ही क्षमा करत जाल तसे त्या गोष्टी महादेव आपल्या नियत्रणाखाली घेतात आणि त्याची शक्ति अति- आज आपण श्री महादेव श्रीशंकरजींची पूजा करण्यासाठी एकत्र आली आहोत, श्री शंकराच्या नावाने सृष्टरीमध्ये अनेक प्रकारची व्यवस्था आहे. आदि शंकरावार्याच्या प्रभावामुळे शंकराबी पूजा मोज्या प्रमाणावर होऊ लागली दक्षिण भारतात दोन प्रकारचे पथ आहेत. एक वैष्णव लोकांचा श्री विष्णुला मानणाच्यांचा तर टुसरा श्री शिवाना मानणाच्याचा. आपल्या देशातील लोक विभाजन करण्यामच्ये फार हुशार आहेत, करण्याचा प्रकारच म्हणा, आणि त्याचे एकत्रीकरण करायला गेले तर वेगळेच पण विपरीत रूप बनते. अय्याप्पा हया देवतेचा हाथ प्रकार लोकानी केला. त्यात सांगताल की विष्णूने जेव्हा मोहिनीरूप धारण केले तेव्हा शिव त्यांच्या पौटी जन्माला आले ही फार चुकीची गोष्ट आहे. आपल्या देशात अशा अनेक चुकीच्या गोष्टी सुरु होतात व त्यातून वेगवेगळे पंथ निर्माण होतात. आपल्या लोकांना कसल्या ना करसल्या नावारखाली झगडे करण्याया नादच आहे आणि त्यासाठी काही निमित्त मिळाल नाही तर काहीतरी काल्पनिक कथा तयार करून त्याच्यासाठी झगड़े करतील. या ईन्वरावेही जणू विभाजन सूक्ष्म असल्यामुळे ते या गोष्टींचा निकाल लाकतात व त्यासाठी शिक्षा देतात. हे हुमचे नाही. मी पाहते की सहजयोगामध्ये आल्यावरही ही ईरषा सुटत नाही, कुणाला ट्रस्टी लागते, या ट्रस्टी वा लिडरमध्ये खर तर काही अर्थ नसतो. माताजीनी हा एक खेळ घालवलेला असतो. पण तरीही ह्या ग्रकारानी लोकांची डोकी खराब होतात. मलाच त्यासाठी काय करावे कळत नाही. हे कार्य जगभर इतके पसरले आहे की संपर्क तेवण्यासाठी कुणाला तरी असे नेमण्याची माझी गरज आहे महणून हे करते. तस पाहिले तर या बावतीमध्ये बरीच सुधारणा झाली आहे तरी पण अजूनही कोण महादेवाये कार्य असले, नेमले तर इतराना स्याच्याबद्ल ईर्षा बाढू दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. सूरज आणि सुर्यापासूनचे किरण, शब्द आणि अर्थ व चाल आणि चालना, तसे दे दोन्ही एकच आहेत. म्हणजे जो सोपान मार्ग - लीडर झाला वगैरे चर्चा चालतेव. दुसरी एक गोष्ट म्हणजे, विशेषतः भारतीयामधे ही ईरषा पैशाच्या बाबलीत फारच प्रबळ होते, सहजयोगमधेही पैशाच्या बाबतीत ही प्रवृत्ति बरीब आहे, कुणाकडे पैसा जास्त आहे, कोण गरीब आहे, सहजयोगाच्या कार्यामधून कोण किती पैसे कमावतो ह्या गप्पा व चर्चा अजूनही चालतात, ज्याचे हृदय पैशामधे गुंतले आहे तो सहजयोगाच्या कार्यासाठी काही कामाचा नाही. अशा तो येणार नाही. म्हणून श्री शिवाच्या पायाशी पोचण्याचा श्री. विष्णुचा हृदयात जड़वाद, मौतिक लालसा टिकून आहे असे समजा. जड आणि भौतिक गोष्टीमधे तुमचे अंतःकरण अडकलेले असेल तर ठीक केली पाहिजेत. ते झाले तरच आपण श्री. शिवापर्यत पोचू तुमचा उद्धार होणे अवघड आहे, आपल्या देशाची हीच विशेषता आहे. परदेशांत ह्या गोष्टीकडे कुणी फारसे लक्ष देत नाही, तसे आपले हळूहळू उत्थान घडत जाते. या चक्रांवद्दल भी खूप काही . पाहिले तर रशियासारख्या पौर्वात्य भागांमध्ये पैसा खूप कमी आहे पण तरीही लोक त्याची चिता बाळगत नाहीत. आपण लोक स्नान करुत, हात-पाय घुऊन देवाधी आरती-प्रार्थना करती त्यापेक्षा हृदयाला स्नान पालून व स्वच्छ करून प्रार्थना केली तर जासत बरे सुषुम्ना नाडीचा मध्य मार्ग, हाच श्री विष्णूचा मार्ग आहे व त्या मार्गावरून आपण शिवतत्वापर्यत पोयू शकतो. म्हणजे मंझिल श्री शिव तर मार्ग श्री विष्णू, हा मार्ग तयार करण्यासाठी श्री विष्णू व श्री. आदिशकती यांनी फार मेहनत केली आहे. त्यामध्ये श्री. शिवांचे काही कार्य नाही, ते आपले आरामात बसले आहेत, ज्याला यायचे असेल तो येईल ज्याला यायचे नसेल मार्ग आपण पत्करला पाहिज आणि ल्या मार्गावरची चक्रे आपण शकू. चक्रे ठीक झाली की हा श्री विष्णूमार्ग उघडतो व त्यातूनव सांगितले आहे, त्यातलेच एक आपले हृदय ज्याला डावे हृदय चक्र म्हणतात. खरे तर है चक्र नसून श्री महादेवाचे प्रतिबिब आहे. शिवाचे स्थान मस्तकाव्या वर म्हणजे विचार बुद्धि यांच्या पलीकडे आहे, म्हणून त्या स्थानापर्यत पोचण्यासाठी प्रशम आपले हृदय किती स्वच्छ आहे हे आपण बघितले पाहिजे. आपल्या हृदयात अनेक प्रकारच्या दोषाची धाण असते. उदा, ई्षा, तुम्हाला कोणी आास दिला असेल, सुमचे नुकसान केले असेल तर त्याच्या बद्धल ईर्षा बाळगून काही उपयोग नाही, तुमचे हृदय जर स्वच्छ होईल. आपल्याकडे जे षडरिपु आहेत त्यामध्ये राग, क्रोध हा फार वाईट शत्रु आहे. एकदा का माणसाला क्रोध अनावर झाला की समोहाचा पगड़ा येतो व त्याला वाईट वाट्र लागते आणि आपण का रागावतो आपल्याला राग का आवरता येत नाही इ. विचारानी तो ३ चैतन्य लहरी मार्च/एप्रिल ९९ नाही असे स्वतःलाच म्हणायची सबय केली तर कदाचित क्रोध कमी होऊ शकेल, तसे क्रौधाची समस्या इतकी कठीण आहे की ती सोडवणे फार कलीण असते, काहीही समोर आले की लगेच ज्यावर प्रतिक्रिया करणे ही आणरखी एक समस्या, जास्त करून परकीय लोकामध्ये बरीच आहे. "मला हे आवडत नाही." असे सारखे म्हणायचा हा त्याचाय प्रकार, असे म्हणणारे तुम्ही कोण? पेण आजकाल ही एक फँशनच बनून गेली आहे. खरे तर हे योलण्याची जरुरीच नसते. हा आज्ञाचा दोष आहे. कुणी तुम्हाला फूले दिली आणि तुम्ही म्हणालात मला फूले आवडत नाहीत तर ती देणाच्याची भावना तुम्ही दुखावता व त्याचा अनादर करता; त्याच्यामागचे प्रेम तुमच्या लक्षात येत नाहीं. सुदाम्याने पुरचुडी करून आणलेले साधे पोहे श्रीकृष्णानी कसे आकडीने खाल्ले सुम्हाला माहीत आहे. कुणी एखादा गरीब माणूसही एखादी वस्तू मो्या प्रेम भावनेने तुम्हाला देतो त्यावा आदर करावा. हे कांचेला मागच्या बाजूने पारा लावण्यासारखे आहे. त्यानंतरच त्याचा आरसा होतो व प्रति्बिब त्यात येते. अशी भावना बाळगाली की ग्रासतो. पण क्रोध आला की माणूस स्वतःला विसरतो आणि तोंडाला येईल ते बड़बडत राहतो, ल्याच्या हृदयांत सावलेली घाण अशा वेळी त्याच्या तोडातून बाहेर पड़ते. हा राग आवरला पाहिजे, त्यासाठी आपण का रागावतो इकडे चित्त लावावे. काही लोकांचा क्रोध व्यक्तिगत असतो तर काही वेळा तो समाजसापेक्ष असतो. म्हणून कोध का येतो हे विचारांत घेतलेले चांगले लोक की कधी मला म्हणतात"माताजी, तुमच्याविरुद्ध कुणी काही बोलले तर आम्हाला राग येतो.' मला तर याचे हसूच येते, मग मी गसतीने सांगते "मी तर प्रेम करायला बघत असते, म्हणून अशा गोष्टी सोडून द्या. उलट ज्याच्यामुळे राग होतो त्याच्याबद्दल दया बाळगायला शिकाये, कोधित होणा्या माणसाने अत्यंत शालीन व्हायचा प्रयत्न करावा. सामाजिक स्तरावरही आपल्याफडे अशा काही संस्था आहेत ज्या या क्रोधामधूनव हाणासारी, मारपीट असले प्रकार करत असतात. काही वेळा तर मारपीट करणार्यांची सेना तयार होते. ही फार गंभीर व भयानक गोष्ट आहे. आता या गोष्टी आपल्या संरक्षणासाठी कुणी करते असेल तर ते समजण्यासारखे असेल. पंण जो माणूस परमात्म्याचा मव्त आहे तुमच्यात कलात्मकताही निर्माण होते. ही कलात्मकता प्रेमाची आहे त्याला कसल्याच सरक्षणावी जरूरी नाही कारण त्याच्यामधे श्री महादेव वास करून राहिलेले असतात. अशा माणसाला कोण काय व त्यातून दिल्या गेलेल्या वस्तूमधील कला तुम्हाला जाणवते व तो देणारा मनुष्य किती प्रेमळ, मनमोकळा, उदार व सज्जन आहे दे तुम्ही लक्षात घेता. असे केले की तुमची नज़र आपोआप स्वतःकडे वळते. माझ्यामधे हे प्रेम आहे का है तुम्ही बघू लागती, आपण वरवरचेच प्रेम दर्शवत तर नाही ना हे तुमच्या ल्षाल येऊ लागते. आपणच अनेक चुका करत राहिलो, आपल्यातला कमीपणा लक्षात घेतला नाही आपल्यामधेच जर काही चुकीच्या चारणा असतील तर आपण कुणालाच सुखी करू शकणार नाही. हा स्वार्थीपणा म्हणायचा. 'स्वार्थ हा फार सुंदर शब्द आहे, स्व म्हणजे आत्मा व आत्म्याचा अर्थ म्हणजे स्वार्थ. स्वार्थ बाळगणारे बरेच लोक शिवांची पूजा करत असतात है मी कर शकणार ? त्याला कितीही त्रास दिला, छळले तरी कुणीही याला नष्ट करु शकणार नाही, आपल्याला कुणीही नष्ट करू शकत नाही असा त्याचा ठाम विश्वास असतो. उलट त्याला आरास देणाच्यांचाच नाश होत असतो. ही श्रद्ा जेव्हा तुमच्या हृदयात निर्माण होते तैव्हा तुमचे हृदय पूर्णपणे स्वच्छ झालेले असले. श्री. शिवांचे स्थान आपल्या हृदयांत प्रतिबिव स्वरुप आईे वे आरसा जेव्हा साफ असतो तेव्हाच त्याच्यातील प्रतिबिध स्वच्छ स्पष्ट असते. शिवांचा क्रोध एक वेळेसच होतो असं म्हणतात पण मी त्यांचा क्रोध खूप बेळा बधितला आहे. किवहुना तो त्यांचा अधिकारच आहे. आदिशक्तीच्या विरोधांत कार्य करणाऱ्यापर्यत ते पाहते, शिवाय हे लोक फार कंजूष व क्रोधी पण असतात. पण कुठेही असले तरी शिवांवे हात तैथपर्यत जाऊ शकतात. मग ते कुणाचेही ऐकत नाहीत. त्यांना माहीत असते की आदिशवती स्वतःहून आपल्या विरोधी लोकाना दंड वा शिक्षा करणार नाहीत उलट क्षमाच करतील. पण त्याचा हात इतका लांब आहे की तो कुठेही पोचू शकतो व त्याला कुणीही अडवू शकत नाही! व्याना कोण रोखणार ? शिवासारखा दाता दुसरा कोणी नाही, ते प्रेमाचा सोतच आहेत, तो सोतच सगळीकड़े बहात आहे आणि त्यांच्यामुळेच हे सर्व कार्य चालले आहे. शिवचरणांचीच ही लिला आहे व त्यातच जगभर सहजयोग पसरत चालला आहे व त्या सागरांत तुम्ही न्हाऊन गेले आहात. यानंतर तुमचे चित्त श्री शिवांच्या चरणी लीन होऊन जाते व त्यामुळे तुमच्यामधील पंचतत्वाचे गुण सूक्ष्म होतात. याआधी मी चार तत्वाबद्दल बोलले होते पण पाघवे तत्व, ज्याला 'आकाश यावरुन तुमच्या लक्षात आले असेल की सहजयोगी म्हणून तुमच्या वैयक्तिक जीवनांतही शिवांचेच अनुक्रण तुम्ही केले पाहिजे असे केल्याने अनेक फायदे होतात. एक म्हणजे तुम्हाला हृदयाचे तास कधी होणार नाहीत. हृदयाचे विकार क्रोध बळावल्यामुळे होतात. क्रोधापासून पंत्चाताप वाटू लागला की अंजायनावा चास हतो. नुसते म्हणून वा बोलून क्रोध कमी होऊ शंकत नाही. म्हणून मला वाटते की आरशासमोर उभे राहून स्वतःवरच रागवायची सवय केली, माझ्यासारखा महामूर्ख कोणी त्यावद्दल जास्त बोलले नव्हते. मानव हे सूक्ष्मतत्वही म्हणतात ( Ether ) जाणतो. सूक्ष्मस्थितीला आकाशतत्वाकडूनच ईथर प्रवाही होते, त्याचप्रमाणे हे आकाशतत्वही चलायमान व्हायला हवे, हे आकाशतत्व सगळीकडे व्यापून असल्यामुळे जिथे-जिथे काही अडचण वा समस्या असेल तिथेतिथे या आकाशतत्वामधून तुमचे चित्त पोधू शकते व ज्याची जरूर आहे ते कार्य घटित होते हे प्रत्यक्षांत घडत असते. असे आल्यावर ंवि ০০ (৪ चैतन्य लहरी मार्च/एप्रिल ९ वाटावे की पुरुषी कपड्यातील ही एक स्क्रीच आहे. कधी कधी मद्मस्त होऊन हतीसारखे डोलायलाही लागतात. अशा तन्हेने बसण्या-जठण्यात, बोलण्या-चालण्यात ही घमेंड़ दिसून येते. सहजमधे या गोष्टींना काही अर्थ नाही. स्वतःला कुणी विशेष आहोत असे समजण्यात काही अर्थ नाही. कारण अशी झाले की लोक त्याला चमल्कार समजतात पण खरे तर ही चमत्काराची गोष्ट नाही तर सूक्ष्मतत्त्वाचे कार्य आहे. तुमचे चित्त शिवाच्या चरणी अशा जागृत स्थितीला आल्यावर तुमच्यामधे जे सूक्ष्मातिसूक्ष्म असे जे भाव असतात किंवा जी स्थिती असते ती जागृत होते. हे मिळवण्यासाठी आपले हृदय पूर्णपणे साफ व्हायला हवे. मी मानवामधील तीन रिपूबद्दल बर सागितले, चौथा रिपू जो आहे समजूत (घमेड) वाढली तर तुम्ही वशेषचे फक्त शेष रहाल, म्हणून स्वतःवहल करसलीही परेड बाळगू नका तुम्ही परमात्म्याला है लक्षात ध्या, मद' म्हणजे घरमेंड महिलांना घरमेंड झाली की त्या सानणारे, ईश्वरभक्त व साक्षात्कारी योगी आहात म्हणजे নाहीतर आनंदाला तुम्ही मुकाल, शिवशक्तीमधे आनंद आनंदव आहे. माणूस आनंदाच्या अनुभवामधेच मस्त होण्यासाठी शिवशक्ति असते. पण भी पाहत की बरेचसे शिवभक्त म्हणवणारे लोक आनंदी नसतात त्याच्याशी नुसते बोलणेही कठिण असते. वाचा फायदा का्य ? शिव भवित करतात तेव्हा. साक्षात नटराज पुरुषसारखे चालायला-वागायला लागतात. मग ही घ्मेंड पेसा, रूप व शिक्षण कशामुळेही आली की स्त्री पुरुषासारखी अनत जाते उलट पुरुषामध्ये अशी घ्मेड आली की तो स्त्रीसारखा वागू लागतो. आरशासमोर जास्त असणे प्रसाधन, कंपड़े यात मग्न असणे इ. मध्ये रमतो, त्याच्या चालण्या-बोलण्याची ढबही लटकत-मुरडत अशी स्त्रीसारखी होते इतकी की पाहणान्याला असतात. आनंदाचे मूर्तिमंत कलात्मक रूपच पण हे शिवभक्त म्हणजे रुद्धाक्षाच्या नुसत्या माळा घालाणारे! तयानेव त्यना हृदयाचा अटॅक येणार असतो. त्यातून शिवमभिक्त मस्माचे कपाळावर आडवेच पट्टे फासणार तर विध्णुभवत उमे पट्टे फासणार, खरे तर आडवा न्हणजे खूप शक्तिवान तर उभा म्हणजे ऊर्ध्वगारमी, म्हणून दोन्ही पड़े लावणे बरे! स्हणून लक्षात घेतले पाहिजे की ज्या शिवतत्वासाठी आपण चालती तो सोपानमार्गच हवा. त्या मार्गामधे एक एक वाईट गोष्टी सोडत चालायचे आहे, दुसऱ्यावे चांगले- वाईट बघण्याआधी आपल्यातील चागल्या-वाईट गोष्टीकड़े लक्ष घायचे आहे. सतत मी कसा आहे?" हे पहात बसलात की सर्व भुते पळून जातील. एरी हीच सारी भुते आपल्याच आज्ञा वक्रावृर जिमा होतील आणि असा साणूस दुःखदायी बनतो. दुसर्याला दुःख देणारा माणूस कधी सुखी डोऊ शकणार नाही. उलट तो स्वतःच आतमच्ये दुहोईल तुम्हाला शांति सुख, आनंद व प्रेम मिळावा ही एकच आईची भावना असते ण शिवाची गोष्टी वेगळी; ते बिघडले की अशी चपाराक देतात की मलाही भीति वाटू लागते, तसेच ते भवतानी अज्ञानातून केलेल्या चुकाची क्षमा करणारे आहेत आणि त्याची तपच्या क्याना वरदान देणारे आहेत. पण जया माणसाला मुळातव सज्जनपणाची आवड नाही ल्याला ते ठीक करतात. सहणून ्याना भयकर असे म्हणतत म्हणजे एकदा विधडले की कृणावेही ऐकत नाहीत. पण हे सर्वस्वाचा अंत होण्याच्या वेळी होणार. याळाच मी लास्ट जजमेट या शब्दात सांगत आले आहे. तुम्ही काय करत आडात, कुठल्या वाटेने चालला आहात है सर्व तुमच्यामधे रेकॉर्ड होत असते. त्यानुसारच तुम्ही स्वर्गात किंया नरकात जाता. हदुम्हाला नरकात पातवण्यावे काम मी नाही तर शिव करणारे आहे. काही लोकाना वाटते मी आपण माताजीना इतके मानतो, त्याच्यासाठी इतके करतो तरी आपल्याला शिक्षा का मिळते? ्याला कारण मी नाही. पण शिवांची मर्यादा मी आहे तशी मझी मर्यादा तेच आहेत. म्हणून भक्तीमधे मुंबईतील पब्लिक प्रोग्रॅमच्यावेळी श्री माताजी स्टेजवरती येताना ५. चैतन्य लहरी भार्च / एप्रिल ९९ दोधांचा स्वभाव अगदी वेग-वेगळा अ काळजीपूर्वक साहिले पाहिजे, मी हे एवढन्यासाठी सांगत आहे की सहजयोग्यातही काही खराब व पैशाच्या मागे लागलेले लोक नाही. या शिवतत्वाबद्दल लोकामधे काही चुकीच्या धारणा आल्या आहेत. जदा. भांग प्यायली की शिव-तत्व प्राप्त होते. तीच समजूत दारू पिण्याबद्ल. अशा अनेक गोष्टी शिवतत्त्वाच्या नावाखाली लोकानी पसरवल्या. शिव विष प्यायले तस तुम्ही पिऊ शकाल का? संसारातील सर्व विष संपवण्यासाठी त्यांनी ते प्राान केले. सल्यामुळे तुम्हाला सूप आहेत. टुसर्यांचे नुकसान करणारेही आहेत. हे सर्व लोक बाहेर फेकले जातीलच पण जाता·जाता श्री शिवाच्यासमोर येतील, मला कोणी Bankrupt झाल्याचे सांगितले तरी मी त्याबदल काही ऐकून घेत नाही. जे आपणहूनच सरक्षणकववापासून बाहेरजातात ्याना कोण वाववणार? म्हणून प्रत्येकाने आपले संरक्षण शिवाकडूनही मिळवले पाहिजे/ मातेचे संरक्षण आहेच पण शिवाकडूनही ते घेतले पाहिजे. म्हणून मी ज्या पाच तत्त्वाबद्धल सांगितले ते सूक्ष्मलेतून तुम्ही मिळचायला हवे. आणि त्यासाठी ध्यान तुम्हाला केलेच पाहिजे. ध्यान करणारे व न करणारे तंबाखू खाण्यात चूक मानल नाहीत. शिवांचा तबाखूशी काही संचध सहजपणे ओळखून येतात. ध्यान मनापासून झाले नाही, त्यामधे मन स्थिरावले नाहीतर त्या ध्यानाचा लाभ मिळत नाही. त्याचा काही फायदा नाही., ध्यान असे पाहिजे की रोमारोमातून आनंद उमटला पाहिजे. श्री शिव तुम्हाला अशा आनंदाने पुलकित करतात, त्याच्या नुसत्या नामस्मरणातूनही आनंद वाटला पाहिजे काही लोकाव्या वाबतीत हे होत नाही याचे मला आतचर्य वाटते. शिवभक्त लोक शुष्क, दुःखी असू शकतव नाही. या बावतीत एक गोष्ट अशी की जे लोक अती कार्यमग्न कार्याच्या पाठीमागे लागलेले असतात ते उजव्या बाजूचे होत राहतात. हे प्रमाणाबाहेर गेले की ते शिवापासून विभक्त होतात. आणि मग त्याचे परिणाम दिसू लागतात सरस्वतीदेवी ही शिवांची बहीण- जे लोक बरीच ज्ञानसाधना वा कलोपासना करतात त्यानी ही गोष्ट नहमी लक्षात ठेवली पाहिजे. म्हणून ज्ञान व कला याबाबतीत जे बुकीच्या गोष्टी करतात- चुकीच्या कल्पना माडणे, विपरीत ज्ञान पसरवणे, अश्लील कला जोपासणे- आणि सरस्वतीचा अपमान करतात ते एक फार मोठा गुन्हा करत असतात आणि शिव त्यांना मोठी शिक्षा करतात. आदिशकतीच्या तुमची आई कुठेही राहू शकेल, कुठेही झोपू शकते, काहीही खाऊ बाबतीलही ल्यांचे असेच कडक नियम आहेत यांत मुळीच शंका नाही. म्हणून सहजयोग्यांनी स्वतःकड़े लक्ष दणे फार जरुरीचे आहे. 'माझ्यात कार्य कमी आहे. भी कोणत्या चुका करतो' इकड़े सलत ध्यानपूर्वक लक्ष दिले पाहिजे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये याचा अंगदी सोपा मार्ग दाखवून दिला आहे. आजकाल नया जमाना आला आहे म्हणजे काहीही केले तरी चालते हा विचार मूळ धरत आहे. पण ते बरोबर नाही. सारतात रहायचे असेल तर भारतीय संस्कृतीचे पूर्णपापें तवन्याला है आवडते ही भाषा सगळीकडे ऐकायला मिळते. अनुसरण केलेच पाहिजे सारी जीवनप्रणालीच कशी असावी याचे भारतीय संस्कृतीमधून विवरण केले आहें. या संस्कृतीमधे तीन मुख्य तत्वे आहेत. सर्वप्रथम विवतत्त्व, आपल्या संस्कृतीमधील सर्व मर्यादा शिवतत्त्वामच्ये आहेत. लहान- सहान गोष्टीपासून मोठ्या गोष्टीबद्दल सर्व मर्यादा शिवतत्त्वामधे आहेत व त्याच्याकडे शिवावे फार लक्ष असते. त्याचे उल्लघन केलेले त्यांना चालत म्हणूनच ते धोज्याची फुले खात असत. कारण त्याने विषाचा प्रभाव नष्ट होतो. तसेच साईनाथ लोकाची तंबाखूची सवय जावी म्हणून चिलीम ओढायचे. मंत्री लोकही तंबाखू खाताता, शिपायाकडूनही वेळ पड़ली तर मागतात. महाराष्ट्रात तंबाखू पेरत नाही पण खाण्याची सबय फार आहे. म्हणून साईनाथाना ती संपवून टाकायची होती. पण लोक उलटे त्यांचे आवरण करण्यासाठी नाही. तरी ती सबय शिवतत्त्वाच्या विरोधीत आहे. तसेच देवीचे कार्य जगातील दुष्टाचा व मुताचा सहार करणे, ते लुमचे कार्य नाही, याच दृष्टीने जे अनेक साधु-संतांनी केले ते तुम्ही करु शकणार नाही. तशी शक्ति तुमच्याजवळ नाही आणि ते तुमचे कार्यही नाही. जुमचे कार्य आहे की स्वत:ला ठीक करणे, स्वच्छ करणे आणि शिवतत्त्वाच्या स्थितीला येणे. तशी स्थिती मिळवली नाही तर सर्व मेहनत बेकार जाईल. चुकीच्या गोष्टींचे अनेक तन्हेने समर्थन करणे शक्य असले तरी तुम्हाला योग्य त्या मार्गानेच जायचे आहे. योग्य प्रकारेच वागायचे आहे. म्हणून सर्वप्रथम आपण आपले हृदय स्वच्छ केले पाहिजे. आपल्या ज्या काही वाईट सवयी आहेत त्यांचा हृदयावर फार परिणाम होत असतो. एक जमाना असा होता की जे विद्यार्थी येतील त्यांना जंगलात रहावे लागायचे. म्हणजे ऐषआरामाची सबय मोडून टाकली जायवी; फार तर झोपडीमधे जमिनीवर (शेणाने सारवलेल्या) झोपायला मिळे. अगावर फार कमी कमड़े असत कारण कपड़चाची लालसा वाटू नये म्हणून. शकते है तुम्हाला माहित आहेत. आणखी एक गोष्ट म्हणजे भारतीय लोकांना खाण्याचे चोचले फार असतात. महिलाना तर फारच मला पण जेवणासाठी सारखा आग्रह करतात. पण मी बाहेरचे किंवा हॉटेलचे जेवण घेत नाही, घरवेच जेवण, तेही मीठ- साखर नसलेले मला लामले, भारतीय महिला, पंजाबी, गुजराथी इ. सगळ्या प्रातातल्या महिला खाना बनवण्यात फार चतुर. नवन्यांनाही त्या खायला धालून बुहु इनवून ठेवतात! माझ्या दिवसभर त्या खाण्या-पिण्याच्याच गोष्टी करत बसल्या तर त्यांना सहजयोगी कसे म्हणणार? एकूण खाण्यापिण्यामधे हिंदुस्तानी लोक फारच उत्साही. त्यांची अशीच एक दुसरी सवय म्हणजे परदेशात पूजेसाठी आले तरी त्यांनी अटॅच्ड बाथरुम हवीं असते. आपल्या घरी कधी ज्याना त्याची गरज वाटत नसली तरी तिथे रहायच्या जागी आधुनिक व्यवस्था असलेली attached चैतन्य लहरी भार्च/एप्रिल ९९ bathroom हवी असते. गणपती पुळयालही तीच तन्हा., परदेशी सहजयोग्यासाठी त्यांना सवय नरसते म्हणून वेगळ्या बाथरुम्स स्याच्यावर इतका जोर देत आहे. त्यासाठी तुम्हाला घरदार सोडण्याची जरुर नाही. पण आपल्यामधील है दोष हळहळ कमी करण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे व आपल्यामघे एक प्रकारचा आस्वाद निर्माण केला पाहिजे. साझ्या म्हणण्याचा अर्थ एवताच आहे की आपण शरीराचे गुलाम बनण्याऐवजी शरीराला आपले गुलाम बन्तवले पाहिजे. उदा मलग असला तरीही. जमिनीवर झोयाची मुद्धाम सवय केली. की झीप येईल्य. शारिरिक आरामदायी राह्याच्या गोष्टी सोडून याद्या मुप्कळ जणीना बसघा प्रवास वालत नाही. भग ते कुणाच्या ना कुणच्या सरी कारमधून जाएयात्या मागे लागलाल पाण बसमचूनवे जाऊन बधू या अशा निर्धाराने बसने जायचा प्रयत्न करते नाहीत. पूर्वाच्या काळी बसनेच सगळीकडे प्रवास करावा लागे. आमच्या लहानपणी बाधण्यात येतात. पण ह्या लोकानाही त्यांच्यासारखी वेगळी व्यवस्था लागते! मग ते परकीय लोकच म्हणू लागले की आम्हाला हिंदुस्तानी पद्धत चालेल. म्हणून ल्यांची अदलावदल केल्यावर हे भारतीय लोक एकदाचे खुष झाले. सहजयोग्यानी अशा गोष्टी करणे एक शरमेची गोष्ट आहे. आणखी एक हैराण करणारी गोष्टी म्हणजे कबेल्यात पूजेसाठी येणारे इतर परकीय लोक वेगवेंगळ्या जातीचे असले तरी आनंदाने जसे असेल तसे एकत्र राहतात पण भारतीय लोक हॉटेलमधे जाऊन राहतात. या सर्वामधून त्याग करण्याच्या भावनेचा अभाव दिसून येतो. आजकालच्या मॉडन पद्धतीमधे त्याग ही भावनाच लुप्त होते असल्यासारखे दिसते. या लोकाकडे नोकर-चाकर नाहीत. सर्व कामे आफली आपल्यालाच करावी लागतात. फालतू गोष्टींकडे चित्त लागणे, थेकार गोष्टीच्या मागे लागणे या सवयी तुम्हाला फकत एक साधारण सर्वसामान्य माणूस बनवतात. आजकालच्या बायका व्युटिपा्लरव्या मागे लागतात. पुण्यासारख्या गावात ब्राहण महिलाही स्लीवलेस ब्लाऊज घालतील, काळा चष्मा लावतील आणि स्कूटर बा कारमध्ये भटकतील. तर घरात मोटार असूनही चार-पाच गैल टूर असलेल्या शाळेत पायी जावे लागे; ती घरातली शिस्त होती. मी तर हातात चप्पल घेऊन अनवाणी चालह असे. कारण त्यामुळे जमिनीमघून व्हायब्रेशन्स मिळत. तुम्हीसुद्धा चष्पल बूट न घोलता थोडे तंरी ाजमिनीजर अनवारणी चाललात तर रखूप कायदा होईल. एकदरीत प्रल्येक गोष्ट आरामात कशी होईल इकडे आपण लक्ष देतो. या तन्हेने सर्व तन्हेवी शारीरिक गुलामगिरी कमी करुन हे परम शिवतत्त्व आपल्याला घारण करायचे आहे. त्यासाठी वुठल्याही बाहा गोष्टीची अमुकच कपड़े घालायचे, मोधिग कपडेच हवेत इ. थी काही जरुर ना्ी. ज. आहे त्याचा स्थीकार करावा त्यात काही विधडणार नाही. उलट जे आहे त्यात समाधानी रहावला तुम्ही शिकाल. नुकताब गॅस सिलिडर सोळा रुपयांनी वाढला म्हणून महिलामडळी आंदोलन करु लागल्या पण नुसत्या पावडरवर ंघरा रूपये खर्च करताना त्यांना काही वाटत नाही. तीच गोष्ट पुण्यासारख्या पुण्यभूमीची ही तहा! मला हे समजतच नाही. शिवाकडे पहा, ते आरामात बसलेले असतात. बराती म्हणून गेले तर नंदीवर बसून, नंदी त्याचा फार आवडता. कारण ते म्हणतील त्याला मान डोलवणारा! पार्कतीला त्याबददल काही विरोध नव्हता पण किच्या भावाला है एक आश्चर्यच वादले. मला तुम्ही असेच रहा असे म्हणायचे नाही पण नको त्या गोष्टीच्या मागे लागण्यात, त्यावर पैसे उधळण्यात कार्य अर्थ? समजदारी' असावी; जे आहे त्यात रहायला शिकावे, खाना जसा आहे, जसा मिळेल लसा मान्य करावा; कुठे जेवायला गेले तर लिथल्या जेवणाला नावे ठेवणे किंवा घरात काही केले तर ते धरातल्या नोकराची, पूर्वी शमर रुपयात वालायचे आता त्यांनाही हजार रुपये लागतात बर कपड़े बर्रे पण मागतात. पगार वाढला अमक्या-तमक्या घरातल्यासारखे नाही बनले अशी टीका करणे. अशा तन्हेने खाण्यामधे जिभेचे चोचले पुरवणे हा प्रकार हिंदुस्तानी लोकांमधे फार जास्त चालतो. हे प्रकार थाबायला हवेत. हे परदेशी लोक तुमचे जेवण घेतात पण त्यांनी कशाला नावे ठेवल्याचे माझ्या कानावर येत नाही. आता त्यांच्याकडया इंग्रजी खाना तुम्ही घेऊच शकणार नाही ही गोष्ट वेगळी. पण असल्या सवयीमुळे जीवनातील आनंदाला तुम्ही पारखे होता. पूर्वीध्या काळी पार होण्यासाठी हिमालयात जावे लागायचे. जगलात राहून नदीवर आघोळ करावी लागायची. जमिनीवर झोपायये, कपडे नावापुरते धालायचे असे अनेक कष्ट केल्यावर व गुरुवी सेवा केल्यावर पार होण्याची संधी मिळत असे. पण एकदा पार झालेला शिष्य वागला यार व्हायचा तुम्हा लोकांना काहीही न करता सहजा-सहजी आत्मसाक्षात्कार मिळाला. पण तुमच्या डोक्यात अजूनही पूर्वीच्याच गोष्टी रुतून बसल्यासारख्या टिकून आहेत; त्याच गोष्टी तुम्हाला छाटून टाकायच्या आहेत. म्हणून मी की खर्च वाढतात मग महागाई वादणारच, सेर्वसाधारण समज क सूजबूज याळगली तर त्रास होत नाही, म्हणजे शिवतत्व सुधारेष मी गांधीजीव्या आश्रमात होते त्यची आश्रमातील शिस्त फास . कडक, सडास-्रायरूम स्वतंः साफ कारायधी कपडे व जेवणाचे ताट स्वतः घुवायचे, जेवणात फक्त उकड़लली माजी व त्यावर मोहरींवे तेल, एवढ़ा कडकपणा सहन करणारे फार थोडे, बरेच जग थोडे दिवस राहून पसार व्हायचे या सगळ्या गोष्टींसाठी आस्थाद समजला पाहिजे, मी तर म्हणेन की जुम्ही स थोडे दिवस उकडलेल्या माजाव खाऊन पहा खाण्यापिण्याच्या। चोचल्यामुळे शिवतत्व खराब होते पूर्वी लोक एखादा दिवस उपास करते. स्था निमित्ताने काही स्याग करते पण आजकाल है बोलणेही अवघड आहे. समाधानी व संतुष्ट राहणीसाठी खाण्यापिप्याच्या जरूरी नाही. आणखी एक गोष्ट म्हणजे आपल्याकडे जातपातचे प्रकार े व सारी मेहानत बेकार जाते ; व तत्सम गोष्टींची मुळीच ७ चैतन्य लहरी मार्च/एप्रिल ९९ आपण नाराज होतो का, आपल्याला रांग येतो का, मी सारखे दुसयांचे दोष काढतो का इ. स्वतःतले दोष पहात चला आणि तुम्हाला स्वत:मधील दोष दिसून आले तरच तुम्ही स्वतःला सुधारु शकता. अंधारामध्ये प्रकाश आला की सर्व नीट दिसते तसे तुम्हाला तुमचेच दोष दिसून येतात; तसे दिसून आल्याशिवाय तुम्ही स्वत:ला स्वच्छ कसे करणार? तसे स्वच्छ झालात की त्या परम पिता परमेश्वराचे दर्शन हृदयांत घेऊ शकाल आणि दुसन्यांनाही ते दर्शन देऊ शकाल सर्वाना अनेत आशीर्वाद अजून चालतात. काथस्थ, आह्मण, हिंदू वरगैरे भेदभाव केले जातात. सहजयोगातही ते जाती-जातीचे आपापले गुप बनबून राहतात. जेवायला बोलवायचे तरीही जात पाहून करणार, सहजयोगी झाल्यावर जात कशी शिल्लक राहते ? शिवाना जात माहीत नव्हती. बराती म्हणून त्यनी लुळे पांगळे लोकही बरोबर घेतलें. ्हणून शिवतत्वाला येण्याच्या दवैष्टीने असे जाती-पातीवद्दल कढाक्ष पाळणे चुकीचे आहे. तीच गोष्ट खाप्या-पिण्याची, प्रत्येक जातीला आपापल्या पद्धतीचे जेवण व पदार्थ आवडतात य पाहिजे असतात. वेगवैगळया प्रकारचे पदार्थ खाण्यातही रस असतो हे समजून धेप्याऐवजी आपल्याच पद्धतीचे जेवण ठेवण्याचा आग्रह कशासाठी ? सर्व त्हेच्या जेवणाचा स्वाद घेता आला पाहिजे. तो स्थाद रसनेमधून येतो आणि तिथूनच वाचा उमटने. साध्या बोलण्यातही एक प्रकारचा गोडवा दिसून आला पाहिजे नाही तर चेहराच मुळी आहे ते एक आरसा आहे, त्या आरशामधें प्रतिबिंब येण्यासाठी रातणासारखा दिसला तर बोलणे बघायलाच नको पुरुषांची आणि स्त्रियांची दोषाचीही हीच तन्हा, अशा चमत्कारीक परिस्थितीत शिवतत्व कुठे दिसणार ? शिव तर प्रेमाचे महासागर आहेत. शत्रु, राक्षस यांनीही ज्यांनी वरदान दिले त्या शिवाचे तत्व आपल्यामधे आपण लहान सहान फालतू गोष्टीमधेच घुटमळत राहिलो तर कसे जागृत होणार? ज्या तन्हेने आपण एकमेकावर टीका करत राहतो, जात-पातीसारखे भेदभाव करत राहती त्यामधे शिव कसे दिसून येणार? शिवाच्या प्रेमधारेमधे आल्यावर तुम्ही उलटी सुलटी बात करु शकत नाही, त्यात काही अर्थ नाही. तुमच्यामधे प्रेम, समज व एकमेकांबरोबरचा आनंद दिसून आला पाहिजे. सहजयोगी एकमेकांत भांडत नाहीत है खरे, तसेच भेटतात तेव्हा प्रेम वाटतात हेहि खरे फवत खाणे-पिणे, कपडेलते या वैयक्तिक गोष्टींमधे थोड़ा अधिक समजूतदारपणा तुम्ही दाखवला पाहिजे. त्यासाठी तुमचे चित तुमच्याच हृदयांत उतरले तर चांगले होईल. अमेरिकेत तर हे फार जरुरी आहे कारण तिकडे या बाबतीत नाना प्रकारचे थेर चालू चालले असतात व फॅशन म्हणून (या पुढील भाषण इंग्रजीतून झाले.) मी या लोकांना शिवतत्त्वाबद्दल सांगत होते. शिवचे प्रतिबिब चक्रावर नसून तुमच्या हृदयात आहे, तुमच्याजवळ जे तुम्ही तो आरसा स्वच्छ केला पाहिजे त्या आरशातच प्रतिबिंब येण्यासाठी याच गोष्टीकडे नीट लक्ष दिले पाहिजे. त्या संबंधात मी त्यांना षदरिपूबद्दल सांगितले, त्यातल्या पाच रिपू बद्दल मी जास्त बोलले कारण शेवटचा रिपू म्हणजे हाव त्यांच्यापेक्षा तुम्हा पाश्च्यात्य लोकासाठी जास्त महत्त्वाचा आहे; कारण त्यचे जीवनच लालसेने भरलेले आहे आणि श्री शिव त्याच्या पलीकडे आहेत. म्हणून तुम्ही विशेष लक्षात घ्यायला हवे की तुमच्या हृदयांत श्री शिवांचे पूर्ण प्रतिबिब तुमचे हृदय स्वच्छ झाल्यावरच येणार आहे. द्वेष, मत्सर, शत्रुत्वाची नाहीत तर तुमचे हृदय दगडासारखे होईल आणि त्यामघे शिवाचे प्रतिबिंब येऊ शकणार नाही. सध्याच्या या कलियुगामध्ये श्री शिवाये गुण तुमच्या व्यक्तिमत्वातून दिसून आले पाहिजेत. त्या गुणांचा आविष्कार प्रकट होणारे लोक आज फार थोडे आहेत. म्हणून तुम्ही सतत स्वतःकडे पाहणे फार महत्त्वाचे आहे. "माझे काय चुकते आहे, माझे लक्ष कुठे लागले आहे, मी दुसर्यांचे दोष ने पाहता स्वतःची काळजी घेत आहे का इ. प्रश्नांकडे जागरुक राहून लक्ष ठेवा, पाश्चाल्य लोकाची एक धारणा आहे की इतरांवर टीका करण्याचा त्यानाच अधिकार आहे "मला है आवडत नाही, ते आवडले नाही" अंशी सारखी टिका करणे योग्य नाही. हे म्हणणारे तुम्ही कोण? तुमच्यासाठी कुणीतरी कष्ट घेउन काही तरी करतो याचा तुम्हाला विसर पडतो आणि वर तुम्ही तुमच्या बोलण्याने त्यालाच दुखावता! सहजयोग्यांनी अशी भाषा करणे अत्यंत चूक आहे, सहजयोगात त्याला परवानगी नाही, सहजयोगात हे चालणार नाही श्री शिवांकडे पहा, त्याना काहीही चालते, त्याना सर्व प्रकारची जनावरे आवडतात. त्यांच्या विवाह-समारंभात बराती म्हणून त्यांनी जे लोक बरोबर आणले ते सर्व कुणी आंधळे, कणी भावना, मोह, लालसा, इ. दोष जर तुमच्यामधून गेले बदलत राहतात. पण तुम्ही तसे वागणार नाही, आपापल्या ठेकाणी जे सन्मानाने (सादगी) राहतात त्यांचेच नाव होते, इतरांवे नाही. आता तुम्हाला आत्म्याचा प्रकाश मिळाला आहे आणि त्या प्रकाशात तुम्हाला स्वतःला सुधारुन ठीक करायचे आहे. तुम्ही शिवाच्या चरणी आला आहाल, तुम्ही स्वतःला धन्य समजा की तुम्हाला आत्मसाक्षात्कार प्राप्त झाला आहे दुसर्याला सुधारण्याच्या मागे न लागता स्वतःला ठीक करत चला. पूर्वीच्या काळी दोन-चार साक्षात्कारी पुरुष असायचे, तुम्ही आता आत्मसाक्षात्कारी लोक आहात हे लक्षात ध्या. तुमचे बोलणे हृदयांपासून आले, त्यात माधुर्य आले की कुणीही तुमच्या बोलण्यावर नाराज होणार नाही. लडान मुले असोत वा बडिलघारी माणसे असोत, तुम्ही त्यांना सुख वाटलेत की स्वतःही सुखीलंगडे, कुणी एक पायच नसलेले असे विचित्र लोक आणले कारण व्हाल, तुम्हाला शिवाचे आशीर्वाद मिळाले की तुम्ही समाधानी होता, मी स्वतः समाधानी आहे का, द्सर्याच्या वागप्या बोलण्याने हजारोनी त्याना त्यांच्याबद्दल सहानुभूति व कंरुणा होती, ले स्वतःतर शुद्ध आनंदाचा स्रोत आहेत म्हणून तुमचे हदय जर प्रेमाने व आनंदाने ८ चैतन्य लहरी मार्च / एप्रिल ९९ सरलेले असेल तरच त्यांचे प्रतिविन तुमध्या हृदयाल पडणारं सहणून मी त्या पडरिपूरबडल नायनाट होत नाही लोप्यंत तुमचा आरसा मळलेलाचे राहणार मी त्या लोकांना (भारतीय) हेहि सागिलले की पा्चात्य सहजयोगी स्वतःव्या ऐपआरामबद्धल भारतीयाइतके कार्टेकोर नरः ।, अगदी समृद्ध अशी जीवन पद्धती असूनही त्याना काही ही. चालते, कुठेही रहाण्यास तथार असतान. त्याना अका गोष्टीची फिकीर नसते. ही एक चागली स्थिती पाश्चात्य सहजयोग्यानी मिळवली आहे. मी भारतीय सहजयोग्यांनाही त्यांचे अनुकरण करण्यास च फालतू गोष्टीमधे चित्त न बाया घालविण्यास सागत असते. त्यानेत तुम्ही खन्या अंथर्थाने आत्मसन्मुख व्हाल तुम्ही काय करत आहात, इतरांच्यापेक्षा तुम्ही कशामुळे वेगळे आहात है तुम्हाला समजत आहे. कारण सदाशिवांचे स्थान तुमचे मत भावना विवार यांच्यापनीकड़े आहे (डोक्यावर आहे). त्याच्याशिवाय दुसरे काही महत्वाचे नाही, नुसती प्रतिक्रिया करत राहण्याने काही मिळणार नाही हे तुम्ही लक्षात घेतल्यावरच हे घटित होणार आहे, काही गोष्टी भारतीयांनी शिकण्याची तर काही इतर मोष्टी परकीयानी शिकण्याची जरुरी आहे. तुम्ही लोकानी खूप सुधारणा केली आहे. दारू सोडली बावकांच्या मागे लागणे यंद कैले, तुमचे चिंत स्वच्छ झाले, व्यसने सोडून दिलीत इ. गोष्टी ार चागल्या केल्या आहेत पण तरीही ओोड़े फार दोष जे अजूनही शिल्लक आहेत तेही दूर झाले पाहिजेंत ब जुम्ही पूर्णपणे स्वच्छ- शुद्ध झाले पाहिजे. मगव तुम्हाला शिवतत्व खन्या अर्थाने समजणार आहे व त्याच्या आशीर्वादातून तुम्ही आनन्दाच्या महासागरात बोलले कारण झया रिपूंचा जोपर्यंत तुमच्या आत्म्याचा प्रकाश तुमच्या वागण्या-बोलप्यात पडण्याची सध्याच्या काळात फार जरुरी आहे, तसे झाले तर सहजयोग तुमच्यासाठी फलदायी झाला असे म्हणता येईल. याच परिवर्तनाची स्हणजे मानवी स्थितीपासून आत्मस्थितलीला येण्याचीय आता जरूरी आहे. आजच्या पूजा फ्रसंगानून हेच दिसून येत आहे. पूर्वीच्याकाळचे गुरु शिष्यांची कार कडक परीक्षा घेत असत. त्यांना डोक्यावर उे रहायला लावत, पाण्याल उभे करत. वैळप्रसगी ए्याना गुरुच्या हातवा मार खावा लागे इतकी कडक परीक्षा होऊननही एकरद-दुसर्यालाच गुरुकडून आत्मसाक्षात्क मिळायचा. या सर्व गोष्टीना फार काळ जात असे. म्हणूजन मला उतरणार आहत. परमेश्वराचे सर्वाना आशीद वाटू लागले की प्रथमच आत्मसाक्षात्काराची प्रकाश साधकाना दिला तर त्याच प्रकाशात स्याचे दोथ त्याच्याच नजरेस येतील आणि ही पद्धत यशस्त्री झाली है तुमचे तुम्हाला समजत आहे. मन ट ले এ मार्गाच्या डेकोरेशनचा काही भाग पुण्यातील प्रोगॅमच्यावेळचे श्री माताजीच्या ९ चैतन्य लहरी मार्च/एप्रिल ९९ श्री आदिशक्ती पूजा प. पू. श्री माताजी निर्मला देवींचे भाषण (सारांश) कबेला जून ९८ रीतीने उत्क्रातीची सुरूवात झाली. ज्याची सुरूवात पाण्यातील सूक्ष्म अशा जंतूपासून झाली पुढे त्यांची उत्क्ाली घडली. म्हणून प्रथम पाणी निर्माण केले व अनेक विश्वे निर्माण केली तेव्हा तिने आपल्या उत्क्रांतीचा विलास खेळण्यासाठी तिने पृथ्वी मातेची निवड केली. अशा रीतीने प्रथम सूक्ष्म जतूची निर्मिती झाली. (माझ्या पुस्तकात तुम्ही पहाल की हायड्रोजन, कार्बन व ऑक्सिजन हे सर्व करसे एकमेकात मिसळले गेले व नंतर नायट्रोजन कसा कार्यरत झाला व जीवसृष्टीची रशियातील लोक तसे पाहिले तर स्वच्छ मनाचे आहेत. विशेषतः शास्त्रज्ञसुद्धा खूप स्वच्छ मनाचे आहेत. ते खूप दबावाखाली होते म्हणून ते गहन गोष्टीचा शोध घेऊ लागले. रासायनिक किवा प्रकाशाचे गुणधर्माबाबतचे त्यांचे शोध घेऊन थांबले नाहीत तर त्याबाबत सूक्ष्मात जाऊन त्यांनी प्रकाश वलयांबाबत बरेच काही ज्ञान मिळविले, हात व शरीराभोवती असणारी वलये, त्यांचे ह्या संशोधनाचा सर्व जगात स्वीकार केला गेला. आता है सज्जन विशेषज्ञ आहेत, त्यांनी लौकिक मिळविला व उच्च पदावर स्थित आहेत, ते सांगतात, एकूण खूप सुरुवात कशी झाली. हे सर्व माझ्या पुस्तकातून, ते प्रकाशित झाल्यानंतर समजेलच.) दुसरे एका पुस्तकात है सर्व लिहिले आहे. जवळजवळ लिहून झाले आहे. फंक्त आणखी काही चक्राबद्दल बाकी आहे, त्यामुळे तुमच्या लक्षात येईल, की मी जे लिहिले आहे, त्याबाबत लोकांना शंका राहणार नाही. ते समजतील की हे शास्त्रीय सत्य आहे व मी जे सांगते ते प्रत्यक्ष आहे. आदिशक्तीला आईच्या स्वरूपात जाणून घेणे हे अशक्य होते, विशेषतः तुम्हाला नवल वाटेल की खिश्चन धर्मात हा मातेचा उल्लैख टाळण्यात आला. इस्लामनेही है टाळले. आदिशक्तीला माता म्हणून पूर्ण दुर्लक्षिण्यात आले. भारतीय तत्त्वज्ञानात माता म्हणून स्विकारण्यात आले. कारण भारतीय हे, शक्तीचे पूजक आहेत. आणि हे सर्व पुढे चालत आले व हा अवस्थेला पोहोचले व सर्व लोकांना पूर्ण माहित झाले की या मातृशक्तीने हे सर्व कार्य करून ठेवले आहे. या मातृतत्त्वामुळेच सर्व लोक पक्के जाणतात की सर्वकाही ही माताच घडविते. अशा रीतीने अनेक स्वयंभू' आहेत की जे ह्या पृथ्वी मातेतून निर्माण झालेत, उदा. तुम्हाला माहीत आहे की महाराष्ट्रात महाकाली, महासरवस्ती महाकालीची स्थाने आहेत व आदिशक्तीचेही स्थान आहे. जे लोक नाशिकला गेलेत त्यानी चतुःशिंडी पाहिली असेल. ही चतुःशिडी हीव साक्षात् आदिशवती, जी शक्ती म्हणजेच तिचा चौथा आयाम, (Fourth १५० संस्था ते चालवतात, फार नग्र व चांगले ग्रहस्थ आहेल. आणि त्यांच्या या शोधाबाबत मला आनंद होतो की, शास्त्रीय पद्धतीने हे सिद्ध झाले तर त्याला कोणी आव्हान देणार नाही. हे सर्व बीजगणितातील सिद्धांत देऊन ते सिद्ध करून एक पुस्तक लिहिले. हात ते न्हणतात आपल्या जाणीवाच्या (Consciousness) फलीकडे एक निर्वात क्षेत्र असते, त्या क्षेत्रातच तुम्ही सत्य जाणू शकता आणि सर्व जे सत्यात उतरते तेच विज्ञान होय. विज्ञान असेव निर्माण होते त्यांनी माझे अनेक फोटो काढलेले दाखविले. त्यातील विशिष्ट एक असा की आम्ही बोटीत असताना माझ्या सहस्त्रारातून शक्ती बाहेर पड़त असतानाचा, से म्हणाले तीच सर्व वैश्विक शवतीचा उगम आहे आणि तीच ही आदिशक्ती होय. तीच सर्व काही निर्माण करते. सर्व वातावरण आपण पहातो ते सर्व कृत्रिम होय. तिने काय घड़विले हे जाणायचा प्रयत्न केला तर तिने प्रथम हे केले की तिचे प्रकटीकरण हे डाव्या बाजूस महाकालीच्या रूपात झाले. (माझ्या पुस्तकात हे लिहिले आहे.) ती डाव्या बाजूचे महाकाली तत्त्व आहे ज्यातून तिने श्री गणेशांची निर्मिती केली. श्री गणेशाना त्यांच्या पवित्रतेमुळे निर्माण करण्यात आले, त्याच्यालील निष्पापता त्यांच्या मांगल्यामुळे. सर्व सुष्टी निर्माण करण्याचे आधी त्यांना निर्माण केले. श्री गणिशांना प्रथम निर्मिले, मग ती स्थित झाली. मग ती विराटाच्या शरीरांत शिरली आणि मग दुसरे बाजूने गोलाकार गरतीने उजव्य बाजूस जाते आणि सर्व विश्वाची निर्मिती करते, ज्यंना भुवने म्हणतो- तयांचे मिळून एक विश्व, अशा अनेक विश्वांचे मिळून एक भुवन होते, अशी ज्यामुळे तुम्ही उध्ध्वगती जाता. शेवट या Dimension) महालक्ष्मीमार्गामधूनच तुम्हास आत्मसाक्षात्काराचा लाभ होतो, आदिशवतीच या सर्व क्रिया धडवून आणते. हे कठीण कार्य आहे. आधीची कार्य तशी कठीण नव्हती, कारण सृष्टीला (नेवर) ते निर्माण करणे फार सोपे आहे. भूमाता ही आदिशक्तीशी सलग्न आहे. सर्व सृष्टीसुद्धा, पंचतत्वेसुद्धा आहेत. हे सर्व सहजपणे निर्मिले गेले. जेव्हा मानव आलेत त्यांना त्यांचे स्वातंत्र्य देण्यात आले, आणि हीच एक जात जी मायेच्या' विचारांत आणि त्यातील अहंकारात सापडली या अहकारामुळे, मायेने त्यंना चकविले असे मला वाटते आणि त्यामुळे या विश्वनिर्मितेच्या तत्वाला ते विसरले, सर्व काही धरून चालले. आमचे अस्तित्व हा जणू आमचा हक्कच आहे, आम्हीच मिळविले आहे.व सर्व गोष्टींचे आम्हीच मालक आहोत असे म्हणू लागले, यातूनच त्यांच्या मंनावर परिणाम होऊन, दुसर्या देशावर आक्रमण करणे, अनेकांना ठार गारणे, या गोष्टींचा उगम झाला, याचे त्यांना कधीही वाईट बाटले एकूण चौदा भुवने आहेत. ही सर्व उजव्या बाजूस निर्माण करण्यात आलेत. मग ती पुन्हा वर येते मग पुन्हा खाली उतरते, आदिचक्रे किंवा पीठे निर्माण करीत. ही सर्व पीठे निर्माण करून खाली येते व कुंडलिनी म्हणून ती स्थिरावते. कुंडलिनी म्हणजे आदिशक्तीचा अंश, काही भाग. याचेपुढेही राहिलेले कार्य बरेच आहे. अशा रीतीने ही सर्व शेष शक्ती वरील सर्व प्रवासानंतर, वलयाकित (Residual) कुंडलिनीस्वरूपात खाली उतरते, या कुंडलिनी व पिठातील चकांमुळे जी प्रथम निर्माण केली गेली, खाली येताना जी चक्रे विराटाच्या शरीरात आहेत त्यांना निर्माण करते, हे सर्व घडल्यानंतर तर तिने मानव निर्माण केला, पण एकदम नाही तर उत्क्रातीच्या पायन्यातून गमन करून, अशा १० चैतन्य लहरी मार्च / एप्रिल ९९ बाटले, की ज्या गुरुकडून तिला काही मिळाले नसतानाही ती म्हणत होती, भी माझे पैसे दिले इ. बरेच काही केले. तसे तिच्याकडे काही विशेष दिसले नाही, तरीही माझ्यासारख्या नवख्याला ती गुरुबद्दल नाही. दुसर्यावर आक्रमण करणे प्रभुत्व मिळविणे. दुसन्यनिा इजा पोहोचविणे यावाच आयुष्यमर विवार केला. त्यानी कधी आत्मनिरीक्षण केले नाही, की आपण जे काही करतो ते अत्यंत चूक आहे याा विचारही केला नाही. हे थोबविले पाहिजे या स्वतंत्रतेतूनच जगात सर्व गोंचळ माजला व वा घटनाची सूत्रे ज्यांच्या हातात होती ै अतिशख कुर होते व दुसयाबदल त्याना काही मावनाच नव्हत्या पृथ्वीवर हे सैव अविरत घडत आले. च्लूक सांगत होती पण सहजयोगात मी पाहिले. लोक जरा बुजरे दिसतात. उघडपण नहजयोगाबदल दुसर्यांना सांगण्यास टाळतात, हे अत्यंत चुकीचे आहे. यास तुम्हीच जबाबदार आहात. तुम्ही मुमुक्षु होता इ. वगैरे ठीक आहे. सुम्हाला आत्मसाकषात्कार मिळाला, तो तुम्ही दुसऱ्यांना देण्याचा प्रथत्न कैला पाहिजे. मी मान्य करते की पुरुष यात पुढे येऊन कार्य करतात पण त्यामांनाने स्त्रिया तितव्या प्रमाणात करत नाहीत. त्याबाबत त्यांनी जाणीव ठेवून कार्य केले पाहिजे, त्या ते करू शकतात पण किरकोळ समस्याचाबत त्यांचीच चिता करत बसतात. बायकांची अनेक पत्रे मला येतात त्यात असले चूक, तसले चूक, सारख्या तक्ारीच. ती वाचणयात काही अर्थ नाही, त्याचा अगदी कंटाळा येतो. तर मला सांगावेसे वाटते की पुरुष अगदी कार्यक्षम असले तरी स्त्रयानी त्या शवती असल्यामुळे मोठ्या संख्येने उभे राहिले पाहिजे. त्या का मागे राहतात याचे कारण समजत नाही. त्या अनेकात परिवर्तन घडदू शकतात, दुसर्याचे हिंत करू शकतात. गरेग करुणा निर्माण करू शकतात जे स्त्रियात मातृत्त्वाचे प्रतिक आहे. या गुणारहित त्याचे स्त्रीत्व अर्थहीन ठरते. फॅशन्स किवा आपलेच चेहरे पहात बसण्यात त्या आपला वेळ वाया आता सहजयोगाला सुरूवात झाली व त्यामुळे सहजयोग्यांना आदिशक्तीचे आशिर्वाद लाभत आहे. तरीही सहजयोग्यामध्ये अत्यंत भुरलेले असे लोक मला अजून दिसत नाही, सहजयोगी म्हणवतात पण काही फॅशन म्हणून आलेत कदावित् स्वतःच्या दूष्टीतून चागले समजणारे किंवा स्वतःवा स्वार्थ साधण्यासाठी, काही असेल ते हे अल्यत चुकीचे आहे. जुम्ही जर सहजयोगी आहात तर तुम्ही सर्व जगाला जयाबदार आहात. तुम्हीच फवत असे लोक आहात, जे पुढे सरसावले, काहीतरी प्राप्त केले व सघ्याच्या परिस्थितीत असे वागले पाहिजे की, तुम्ही संत व आत्मसाक्षात्कारी म्हणप्यास लायक व्हाल. काही वेळेस त्यांची वागणूक पाहिली तर धककाच बसतो. त्यांना स्वतःबहल वा दुसर्याबद्दल बिलकुल आदर नसतो व त्यांचा एकंदरीत दृष्टीकोन फार गमतीचा बाटतो. काही पैशाच्या मागे तर काही सततेच्या ग असतात. जे सत्तेव्या मागे आहेत ते फार धोकादायक असतात ते सहजयोगाला बदनाम करतात ते दुसर्यांचा अपमान करतात प्रभुत्व गाजवतात व भयंकर वाटतात. सर्व ट्रष्टी त्याची सहजयोगात सला मिळविण्याकडे आणि स्यासाठी सर्व युवत्या वापरखात. काही काळ त्यांचे चालते पण मग ते सहजयोगांच्या बाहेर होतात. शुद्धीकरणाची क्रिया चालू आहे. एका उच्च ईश्वरी अशा जाणीनेव्या क्षेत्रात तुम्ही उलरला आहात है पक्के जाणले पाहिजे आणि मग तुम्ही इतर सामान्य माणसाप्रमाणे ज्यांच्यात काही पारमार्थिकता नाही, असे वागत असाल तर ते किती दिवस असे चालेल. म्हणून तुम्ही ध्याने केले पाहिजे, प्रगती झाली पाहिजे व चांगले सहजयोगी घडले पाहिजे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. काही ठिकाणी, काही देशात तसे आमचे सुदैव आहे. पण काही देशातील लोक अजून याबाबतीत बहिरे व मुके वाटतात की ते सहजयोगाला समजू शकणार नाहीत असे वाटते. त्यातील काही माझ्या कार्यक्रमाला येतात पण परत दिसत नाही, याला मला वाटते सहजयोगीच जयाबदार आहेत. ज्या पद्धतीने ते कार्य करतात ते सहज नाही. यात कुठेतरी काही चुकते आहे ज्यामुळे ते सफल ठरत नाही, जसे काही ठिकाणी ते सफल तरते. हे सर्व काही घडते आहे, आदिशक्ती आहे आणि तिच्यामुळेच हे सर्व घडते हे मला सांगायचे. पुढचे कार्य तुमच्याकडूनच झाले पाहिजे. तुमच्या हातूनच ते घडणार आहे, तुम्हीच एक आहात जे लोकात परिवर्तन घडवून आणणार, आपण किती लोकांना आत्मसाक्षात्कार दिला याचा सर्वांनी विचार केला पाहिजे. जाणले पाहिजे. सहजयोगाकरिता आपण काय केले. मी विमानातून प्रवास करते असताना माझ्या बाजूस एक स्त्री बसली होती. ती जरा गरम दिसली, मला समजेना नंतर ती म्हणाली मी एका गुरूची शिष्या आहे. अगदी गर्वाने सांगितले. तिच्या गुरुबद्दल ती सांगू लागली. मला आश्चर्य घालचतात. आता तुम्हाला आत्मसाक्षात्कार मिळाला. आतापर्यंत काय केले ? काय मिळविले याचा विचार करा. वेळ फार थोड़ा आहे. सहजयोगात आज लोक नवीन नवीन विधित्र क्लुफ्त्या काढताहेत. जसे काही विधिकमाविषयी काही सांगतील, हे आपलाच जणू अधिकार असल्यासारखे आहे. ते लोकाना त्रास देतात घाबरवतात व आपल्या कह्यात ठेवायचा प्रयत्न करतात, जणू काही ते स्वतः फार सोज्वळ आहेत. त्यातील काही, हे माताजींनी सागतले, हे त्याचे विचार आहेत. स्वतःच्या अधिपत्यातून हे निर्माण करतात, सांगत सुटतात पण त्यांनी किती लोकाना साक्षात्कार दिला?' हे विचारले पाहिजे, त्यात सकारात्मक दृष्टी आहे हे शोचले पाहिजे. दुसन्याविषयींच बोलत रहाणे, टीका करणे, द्वोष दाखविणे हेच चालते. या सर्व प्राथमिक बाबी, आधीही होत्या त्या आता थांबल्या पाहिजे. आता है पुस्तक एकदा सर्व जगात जाईल तेव्हा आपल्या कार्याची सर्वाना माहिती होईल. मग कोण आपल्याला आव्हान देणार नाही, आणि अशी एकदा मान्यता मिळाली की आपण त्याच्यायोग्य राहिले पाहिजे, आपली क्षमता तेवढीच दिसली पाहिजे. आपण मागे राहता कामा नये. जसे, काही सहजयोग्यांना विशेषतः सहजयोगिनींना जर सहजयोगाविषयी त्याना विशेष माहिती नसते, चक्राबद्दल नसते. देवताइल नसते, मग ते सहजयोगी कसले? तुम्हाला सर्व माहिती असावी. तुम्हाला है समजत नाही की तुम्ही बाहेरुन सहजयोगी नाही तर आतून आहात. चक्रांच्या जाणीवा सहजयोगाचे आत होणारे कार्य व परिणाम है तुम्ही आतून जाणले पाहिजे हे अजून तुमच्या लक्षात येत नाही. मी त्या शक्तीचा उगम आहे आणि आहे, हे तुम्ही जाणता. तशीच पूर्णता तुम्ही प्राप्त करून लोकांना हाताला व त्यांना सहजयोगात आणा अजूनही काही मागे रहातात आणि ज्या देशावे ते घटक आहेत तेथे ते ११ चैतन्य लहरी भार्च/एप्रिल १९ तुम्ही परत जाल सेव्हा आत्मनिरिक्षण करा साक्षात आदिशक्तीच तुमच्या समोर आहे. तशी मी तुम्हास साधी दिसेल मी नम्र आहे आणि लक ते बरूनव चालतात. मी काही करत नाही, मी कोणाळाही शिक्षा करत नाही. कोणालाही, पण तुम्हीच सव्तःला शिक्षा घड़वून आणता तुम्हीच मग निष्फल ठरता जर तुम्ही स्त ची खबरदारी घेतली नाही, उन्नती केली नाही तर या शास्त्रज्ञांचे हे शोध महान आहेत, मी त्यांना पूर्वी कधी ओळखत नव्हते, ते खूप तज्ञ आहेत तसे अत्यंत विनयशील आहेत. ते म्हणाले, भी या जगाला निर्माण करणाच्यासमोर आहे तरी मी सर्वसामान्य आहे. मी विचारले तुम्हाला काय वाटते कार्य घड़ावे? ते उत्तरले, अगदी तुमच्या समोर भी बसलोय, साक्षात आईच्या समोर, मी म्हणाले हुमच्याचर माझे दडपण किंवा प्रभुत्व असे बाटत नाही हे जाणून खूप बेरे चाले त्यानी सागितले. तुमच्या आतील करुणा व प्रेम मला जाणवते. तेव ले आहे हीत् कारुणा व प्रेम आपल्यात असणे हे सर्वांनी जाणले पाहिजे. मग तुम्ही कोणाचेहीं हृदय दुखवू शकत नाही, कोणाला काही बोलून दुखावणे हे पाप आहे. असे करण्यात काही लोकाना आनंद वाटतो. सव्तला फार हुार समजतात पण ते खरे नाही. तुम्ही जेव्हा दुस्याशी बोलता तेव्हा ते सुखावह व गोड असावे. दुसरी मोष्ट म्हाणजे तुमची बृत्ती, जरा इकड़वे तिकडे झाले की संपले, आणखी एक वृती महणजे जसे तुम्ही गप्प बरना, माझा तुमचा काही संबंध नाही, अशा बकतव्याबल, सांगायलाच हवे. आणि दूसरे म्हणजे काही लोकांची सर्व काही काबीज करण्याची जृती अगदी सूक्ष्म असते. त्याच्याकडे अनेक युव्त्या चाली असतात. ज्यामुळे लोकाना स्वतः व्या ताव्यात तेव्ण, यातून तुम्हाला काय लाभ होणार ? यातून काय साधणार? या ऐेहिक जगान तुम्ही थोडे लोकप्रियं असाल किंवा एखाद्या पदावर असाल इ. इ. पण यात कारय आईे? है थोडेच सहाय्यक ठरणार आहे. सगळ्यात लाभाचे स्हणजे तुम्ही सहजयोगाचे उत्तम प्रदर्तक होणे हे चीगले. सहजयोगाचे उत्तम प्रवर्तक होणे त्यामुळे तुम्हीं. सुखाबणार याचे चुम्हाला नवल बाटेल, तुम्हा पाश्चात्य लीकानी स्वतःमध्ये करुणा निर्माण केली पाहिजे. प्रत्यक्ष रशियातील लोक हे नुसते नमरच नाही जर त्यांचे समर्पण पाहिले तर मला आश्चर्य वाटते. डोळे वर करून माझ्याकडे बघत नाहीं. हे त्यांना कुूठून समजले है सर्व वरील शोधानंतर नाही तर त्याचे आधीपासून आहे ते इतके सुदर अगदी नम ख प्रेमाणे परिपूर्ण अहेत. लहान मुलानीही लहान लहान वस्तू माझ्यासाठी आणल्या मला अगदी गोडीने भेट देण्यासाठी रशियन लोकांनी एवढी क्षमता कशी मिळविली हे बघून आश्चर्य वाटते. आणि स पाश्चात्य देशात अध्यात्मिकदृष्ट्या सर्वात उंचावर असतील जयामुळे ते सगळ्यात सामर्थ्यवान होतील, बंधू या जुम्ही आपल्या देशात काय कारय करणार? ते कसे घडवून आणाल, तुम्ही जर त्या ईश्वरी तवाये साधन आहात, हे तुम्ही साधले, तर सर्व काही सोपे होते आणि राहतात आणि काहीच करत नाही, याचे फार आश्चर्य वाटते. आपल्या देशवासीयाना, स्यांना याची खात्री देऊ शलो नाही, यावडल तुम्हाला दोष दिला जाईल, सहजयोगाला या विस्ताराच्या पायरीवर एक किंवा दोन देश पुरे नव्हे. सर्व देशांना सहजयोगाकडे वळवले पाहिजे. सर्व लोकांना सहजयोगात आणण्याची ही कल्पना चांगली आहे व आपल्याकडील वाडमयामुळे त्यांना खा्री पटेल. त्यंना ते सांगितले पाहिजे. पण हे सहजयोग प्रसाराचे कार्य करतानासुद्धा काही लोकांना अहंकार वाढतो. गग मी मोठा सहजयोगी आहे मी मोठा आई प्रिमुख चुकीच्या कल्पना त्याच्या डोक्यात शिरतात. है चूके ऑहे. नम छोऊन तुम्ही विचार केला पाहिजे जेवदे तुम्ही मिळवाल तेवढे अधिक म व्हायला हवे. जसे फळानी बहरलेले झाड खाली अधिक वाकते. असे तुम्ही अधिक नम व्हायला हवे तसे हे कठीण आहे कारण पाश्चात्य संस्कृतीतच विनय नाही आक्रमकपणा, प्रमुत्व यांचीच तो संस्कृती आहे. प्रभुत्वाच्या आकाक्षिने ते सर्व जगात पोहोचले, खूम काही कमावले, पण काय मिळविले? पण प्रत्य काहीच नाही, त्या्याच देशात अनेक लोक नशेच्या औपधात अडकलेत, ते नश्कडे का वळतात. आणि मग अनेक पापकत्ये त्यांचेकडून होतात ते मी येथे सीगत नाही. पण तुम्हास माहीत आहे ते काय करतात. भारतात या गोष्टीचा विधारसुद्धा शिवत नाही तर चुकते कोठे ते पहा व ते करे सुधारायचे ते पाहा, मदत करा, मी सांगितल्याप्रमाणे यासाठी मी एक संस्था काढणार आहे, ल्यात तुम्हीही सहभागी होऊ शकता, असे काहीतरी तुम्ही तुमच्या देशात घडवा. सर्वप्रथम तुम्ही अहंकारातून मुक्त व्हा है घडल्यारत तुमे नित स्थिर होईल. अहंकारावाबतीत तुम्हाला सोपे आहे कारण तुम्ही खिस्तांना पूजता, कारण ते आज्ञा चक्रावर स्थित आहे. जरी लुम्ही खिस्तांना मजता तरी त्यांची शालीनता तुमच्यात नाही, पण सर्व उलट आहे. सगळीकड़े पाहिले तर धर्माने जे काही सागितले त्याविरुूद्ध लोक वागतात, हिंद घर्मातील तत्वज्ञान सांगते की प्रेकात आमा असी सम जातीमेद किया उच्च नीच हा भेद का? दुसरीकडे खिस्तानी सागितले, सर्वाना क्षमा करावी नम्र असावे पण खरित्चनांकडे पाहिले तर त्योंना विनय ठाऊक नाही, ती कल्पनाचा त्याच्यात नाही. स्त्रिया तशाच, पुरुष तसेच, सारखे झगडे चालतात. कुणीही विनयशील असणे आतून शांत असणे, हा प्रश्नच नाही. ते परोकारी आहेत इ. हे लोक जरसे दिखावा करतात. सर्व कृत्रिम वाटते. अगदी शब्दार्थाने जरी पाहिले तरी त्यांच्या हृदयात काही प्रेम किवा वारुणा दिसत नाही. जेव्हा आपण सत्य स्विकारतो, तेव्हा या कृत्रिम गोष्टीची साथ करू शकत नाही, दुसरयना आपण फसवितो, जेव्हा तुम्ही तसे घडता याचा अर्थ अशा बहराच्या काळात तुमचा जन्म सार्थकी लागला असे म्हणता येईल. तसे नसते तर तुम्ही थोडे आधी जन्माला आला असता किंचा आणखी वेगळे असता, पण तुमचा जन्म विशेष आहे. आपली किमत जाणा, कोण आहोत है जाणा, समजून घ्या, स्वतःविषयी आदर ठेवा आणि सहजयोगी म्हणून ज्या प्रमुख गोष्टी आहेत त्या करा. तुमची नोकरी इंतर तुमची कामे, हे तर चालू आहेच. पणि जर सहजयोगाचे कार्य करत IM वृतती, स्वभाव यदलेल आणि ुच्यात माधुर्य येईल. सर्वाधे आवडते वहाल जण लोक म्हणतील है कोण साधु वालले एयदेच मला सागायये आहे. जे काही शोब लागले ते माझ्यापुरते नसून, जगारराठी आहे आणि हे सर्व जगासमोर आले व सिद्ध झाले तर माझ्यासाठी व तुमच्यासाठीही है एक स्थित्यंतर ठरेल, सर्व ा असाल तर सर्व कार्यासाठी तुम्हाला वेळ असेल. जेव्हा तुमही ईश्वरी कार्य करता तेव्हा तोच तुमच्या कार्यात मढत करती आणि तुम्हाला आश्वर्य वाटेल की या कार्यास कसा वेळ मिळत असती? १२ क सारे चैतन्य लहरी मार्च/एप्रिल ९९ सहन-समाचार शाळांमधून सहजयोग कार्यक्रम टृष्टीने कार्यप्रणाली ध्यान मार्गदर्शक पत्रके देण्यात आली, सहजयोगाची माहिती व ध्यान हे मुलांसाठी सोपे जावे हा उद्देश दठेवण्यात आला. अशी एकसूतरी पद्धत उरवण्यात आल्याने कार्यकत्यांमव्ये एकवाक्यता निर्माण झाली. या सर्व शाळाम्ये सकाळी व दुपारी अशा शाळा भरत असल्याने रोज दोन्ही वेळा शाळात कार्यकरत्त्यांनी जाणे जरूरीचे होते जानेवारी महिन्यापासून हा कार्यक्रम सुरू झाला आहे व अनेक सहजयोगी व सहजयोगिनी या कार्यामध्ये सहभाग घेत आहेत. प्रत्येक परिपाठामध्ये साधारण २०० ते ४०০ विद्यार्थी सहभागी होतात शाळामधील शिक्षक वर्गही वेळात वेळ काढून सहजयोगाची सविस्तर माहिती घेण्याबाबत प्रलिसाद देत आहें य त्यांच्यासाठी बहुलेक शाळामध्ये वेगळे कार्यक्रम घेतले जात आहेत. विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे या सर्व कार्यात महिला सहजयोगिनींचा पुढाकार व हातभार विशेष करून बाढला आहे. प. पू. श्री माताजीच्या कृपेतच हे कार्य होत असल्याची जाणीयही सर्व सहजयोग्यांना प्रकर्षाने होत आहे. या सर्व कार्यक्रमाची माहिती, प्रतिसाद व परिणाम शाळा- व कार्यकरत्यांता सूचना इ.बद्ल पुणे केद्रातील महिला सहजयोगिनीनी पुढ्ाकार घेऊन शाळासध्ये सहजयोग त्याच कार्याचा पुढील मोठा टप्पा स्डण्जे पुणे महानमरपालिकेच्या शाळामच्ये हे कार्य सुक् करणे. या कार्यासाठी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील अधिकान्यांचरोबर संपर्क साधून त्यांना सहजयोग मुलांसाठी कसा उपयुक्त व आवश्यक आहे हे समजाकून देण्यात आले. त्यासाठी या विभागातील कर्मचार्यांसाठी एक कार्यक्म घेण्यात आला. त्यानंतर प्रायोगिक तत्त्वावर निवडक २० शाळामध्ये सहजयोगपद्धतीची माहिती मुलाना देण्यात आली व तीन-चार आठवडे शाळेत मुलांच ध्याने घेण्यात आले. हे कार्यक्रम मूल्यशिक्षणाअतर्गत घेण्यात येणाच्या येळेत झाले. त्याचबरोबर या शाळातील शिक्षकांना सहजयोगाची जास्त माहिती व मुलांसाठी त्याचे विशेष फायदे याची सरखोल माहिती देण्यासाठी स्या शाळांतील शिक्षकांचा एक सेमिनार आयोजित करण्यात आला व त्याला चागला प्रतिसाद मिळाला. नोव्हेंबर-डिसेंबर ९७ मध्ये हे कार्य झाल्वावर शाळातील मुले व शिक्क अशा दोघांकडूनही शिक्षणविभागाला योग्य प्रतिकरिया मिळाल्या. विशेषतः मुले ध्यानासुळे शांत होत असल्याचे यहुतेक मुख्याध्यापकाचे व शिक्षकचि मत झाले होते. हा अनुकूल प्रतिसाद मिळाल्यावर महानगरपालिकेच्या शिक्षण-मंडळाकडून पुण्यातील सर्व २३० शामध्ये हा कार्यक्रम राबवण्याधी लेखी अधिसूचना सर्व शाळा-मुख्याध्यापकांकडे पाठवण्यात आली. जानेवारी ते मार्च ९९ या अचधीमध्ये हे सर्व कार्यक्रम करण्याची योजना होती. या मोत्या प्रमाणावरील कार्यामध्ये एकसूत्रता आणण्याच्या सुरू केल्याच्या कार्याबद्दल पूर्वी वृत्तांत दिलेलाव आहे. त्यानी मुख्याध्यापकांना महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाकड़े रिषोर्ट पाठवले आहेत. या कार्यक्रमाची व्याप्ती आणखी बाढवण्यासाठी शिक्षण मंडळाने सहजयोगाची ही उपयुक्तता महाराष्ट्र राज्य सरकारकडे शिफारस करून पाठवली आहे. त्या शिफारसीची प्रत पुढील पानावर दिली आहे. त्याचा पाठपुरावा करून राज्य सरकारची अनुमती मिळविण्याचे प्रयत्न चालू आहेत. जाणवत आहे सयाबहल व का कै アレ श्री माताजींच्या पुण्यालील पब्लिक प्रोग्रॅमच्या वेळचे सनईवादन १३) चैतन्य लहरी मार्च /एप्रिल १९ नियास : ३३८७२०. उभे दत्तात्रय मारूतराव कय : ३२४२१८ अध्य. २२०५) a मंडक, पुणे महानगरंपातिका. आपपत कॉलनी, की + ही, तोतत रेरिडेनी, फट नं. १८ को पुणे २९. दिनांक 24 FES 199! प्रति, मा.লা.অলি देशमुख्, शिक्षण पाज्य मंत्री, महाराष्ट्र राज्य,मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांसी - विषय - सहजयोग प्यान घारणेचा शालेय विद्याष्यांना होणारा लाभ... महोप्य, शपणास कळविणेत आनंद होतो की, पुणे सहजयोग देंद्र या सांस्थेतप्रे यांना सुष्वातीला प्रायोगित पच्दतीवर तीन चार शाळांमध्ये नैतिक मूल्य मापन पिरियडकरिता परवानगी विली होती. या पध्दतीने ध्यानघारणा केल्यनंतर मुलांगच्ये बराव चांगला फरक विसून आला. शाळेतील केंद्रप्रमुखांचे निरीक्षाण खालीलप्रमाणे आाहे. ৭. मुलांचे वित्त स्थिएर होत असून एयामुळे एकप्रता वाढली आाहे. २. मुलांचे दंगा करायचे प्रमाण कमी झषले व त्यापुळे त्वांचेमध्ये शि्त आली आहे. ३. मुलांचे वर्तणुकीत चांगला प्रारक जाणवম आहे. ४. मुलांचे तसेच मुलीच्या तक्ारी कमी झारया आहेत. त्यामुळे मुलांचे कक्ष शिक्षकांचे शिकवण्याकडे अस्ते. ५. सर्वांना कात्मचिंतनाषी सवय लागती आहे. ६. मुलांचे आरोग्य सुघारले आहे. तसेच मुलांची स्मरणशक्ती वाढली आहे. ७. य्गामध्ये मुलांची उपस्थिती वाडली आहे. ८. व्यप्तिमत्व विकास वाढत आहे व एकमेकांशी संबंध सौहार्दाचे होत खाहेत. परील चांगले रिपोर्टस पाहन पुणे महानगएपालिका कक्षेतील सर्वष्या सर्व २३० शाळांमध्ये सहजयोग ध्यान पध्दतीने ध्यानधारणा चालू आहे व स्थाचा पफ्रारच चांगला परिणाम दिसून येत आहे. ख-या अर्थनि नैतिक मूल्याचे शिक्षण याव्यारे मिळत आहे व मुलांचेषर चांगले संस्कार घडत आाहेत. या योगे भावी पिढीमा व्यक्तिमत्व विकাस निश्वितच होईल, यावद्दल मला शंका नाड़ी. आपले माहितीसाठी सदर बाब सादर करीत आाहे. कळाये, आपला विश्वासू, 113n (बस्तात्रय उभे ) १४) चैतन्य लहरी मार्च/एप्रिल ९९ श्री गणेश पूजा प. पू. श्री माताजी निर्मला देवींचे भाषण (सारांश) कबेला : सप्टें. ९८ असतो. इस्लाममध्ये तर पावित्र्याला खूपच महत्त्व दिले आहे. पुढे ते इतके पराकोटीला गेले की पुरुष येश्यांकडे जाऊ नयेत म्हणून मोहम्मदसाहेबानी एका पुरुषाला चार-पाच लग्नाच्या बायका ठेवण्याची परयानगी दिली. वेश्या-व्यवसायात एकदा पडल्यावर त्या बायकांना अनिर्बंधपणे वागण्याची मुभा मिळते, त्यामुळे समाजातल्या उच्च-भू लोकावरही परिणाम होत गेला आणि येशू-खिस्तांनी केलेल्या उपदेशाची त्याना काही किंमत वाटेनाशी झाली आणि आपण वाटेल तसे वागायला स्वतंत्र आहोत असे त्यांना वाटू लागले. त्यांच्या नियंत्रणाखाली असनेल्या मंहिलाबरोबर से मनास येईल तसे वागू लागले. पण असे लोक उघडपणे किंवा टुसर्या कसल्या प्रकारे असे व्यभिचार करतात हे श्रीगणेश बधत असतात आणि त्याची त्याना व्यवस्थित शिक्षा करतात. अशा प्रकारे वागणे ही एक भयानक गोष्ट आहे आणि सहजयोगात अशा लोकाना स्थान नाही. सहजयोग्यांनी सर्वप्रथम भरकटणारी नजर रोखली प्राहिजे. आणि त्याचा घनिष्ट संबंध खिस्तांच्या शकतीबरोचर आहे. बहुतेक खिश्चन धर्मीय देशामधील लोकांची नजर भरकटणारी असल्यावे सला दिसते, येशू खिस्तांना ते मानतात, त्यांची पूजा करतात आणि तरीह त्याची दृष्टी सगळीकडे भरकटत असते. हा आश्चर्यकारक विरोधाभास आहे. अशी भरकटणारी नजर स्थिस्ताच्या पावित्र्याचे प्रतीक कधीच होणार नाही. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट स्हणजे तुमच्यामध्ये सूज्ञता असेल तरच श्रीगणेशाची शक्ति तुमच्यामध्ये कार्यान्वित होते व प्रचीतीला येते, श्रीगणेशांकडानच तुम्हाला सूज्ञता मिळालेली आहे. पण मोठा प्रश्न असा आहे की लोकांना सूजता म्हणजे काय है नीट समजत नाही. बौद्धिक क्षमता आणि सूज्ञता या अगदी वेगळ्या गोष्टी आहेत. बुद्धीवादी चलाख असतात, आक्रमक प्रवृत्तीचे असतात, तसेच कधी कधी अहंकारी असतात, त्यांना आपण फार यशस्वी लोक असल्याचा भ्रम असतो. लोकांना फसवण्यामागे ते असतात. लोकांना श्रीगाणेशाना समजून घेण्यासाठी सर्वप्रथम पावित्र्याचे सहत्व लक्षात घ्यायला हवे ही गोष्ट फक्त स्त्रियांनाच लागू आहे असे नाही तर पुरुषांच्या बाबतीतही पावित्र्याला तितकेच, किबहुना जास्त महत्व आहे, तुम्हाला आत्मन्मान असेल तर पावित्र्य सांभाळणे मुळीच अवधड नाही. तसे नसेल तर तुम्ही अगदी हलक्या, अवनतीकारक गोष्टींच्या मागे लागाल. म्हणून पावित्र्य समजणे लक्षात ठेवणे आणि त्याचे पूर्ण पालन करणे फार महत्त्वाचे आहे. त्यासाठी योग्य ते प्रोटॉकॉल पाळलेच पाहिजेत आणि आपण श्रीगणेशांच्या स्थितीला आल्यावर भलत्या सवयीना बळी पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. लोक पावित्र्याचा आदर का करू शकत नाहीत मला समजत नाही. आजकाल तर या पावित्र्याची सर्व प्रकारे विटंबना होत असल्याने परिस्थिती फार गंभीर बनत चालली आहे. पाश्चात्य देशामध्ये मुलांच्या बाबतीत विशेष करून फार अन्याय केला जात आहे. पूजेच्या या मंगल समयी ज्या धाणेरडया रोगांनी लोकांना पछाडले आहे त्यांचे नाव घेणेही बरोबर वाटत नाही. भारतात अशा घटना ऐकूसुद्धा येत नाहीत. काही थोडे फार लोक या गैर प्रकारात स्वतःचे नुकसान करून घेत असले तरी त्यांना पकडून तुरूगात डॉबून ठेवतात. सहजयोग्यांनी आपल्या पावित्र्याबद्दल जागरूक असणे फार जरूरीचे आहे. मी कालच सांगितले की प्रत्येक विवाहेच्छु, पुरुषाने वा स्त्रीने आपणहून आपल्यासाठी मुलगी वा मुलगा शोधण्याची गरज नाही. कारण तसे करणेही पवित्र्याच्या मर्यादांचे उल्लंघन आहे. तुमच्या आई-बडिलांनीच तुमचा विवाह निश्चित करावा असे मी हणत नाही पण तुम्ही सहजयोगी आहात आणि म्हणून सहजयोगातच या गोष्टी धडू देत. कारण तुम्हाला श्रीगणेशासारखे बनवले आहे आणि तेच येशू-खिस्तांच्या रुपात पृथ्वीवर अवतरले होते. म्हणून परववित्र्याबद्दल तुमचा दृष्टिकोन कसा असायला हवा है समजणे फार महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे आपण स्वत:च आपल्या पारवित्र्याचे जतन केले नाही तर सहजयोग सांभाळणे फार अवघड आहे आणि अशा चुकीच्या गोष्टीबद्दल भारावून टाकतात. सहजयोगामध्ये या गोष्टींना वाव नाही. सहजयोगात यशस्वी होणे म्हणजे सूक्ष्मतत्वात उतरणे व आत्मज्ञानाच्या प्रकाशाचे तेज बाणवणे आणि सहजयोगाला समर्पित होणे. नियमितपरणे ध्यान केल्याशिवाय ही स्थिति मिळत नाही. म्हणून ध्यान करणे हे फार महत्त्याचे आहे. जे लोक ध्यान करत नाहीत त्यांना सहजयोगांतून काहीही मिळणार नाही कारण तुमच्या स्वतःच्या आतमधील प्रेरणांमधूनच ही सूज्ञता तुमच्यामध्ये प्रस्थापित होणार आहे. आणि हे सर्य श्रीगणेशांची शक्ति कार्यान्वित झाल्यावरच होणार বন वागणुकीमुळे सहजयोगाचे आशीर्वादही तुम्हाला मिळायला हवे तसे मिळणार नाहीत, काल रुमानिया आणि युक्रेनमधील सहजयोगी फार सुंदर गात असलेले तुम्ही पाहिले. याचे एक कारण म्हणजे स्वभावतः ते फार नम्र लोक आहेत. त्यांनी आपल्या पूर्वीच्या आयुष्याबद्दलच्या सर्व चुकीच्या कल्पना टाकून दिल्या आहेत. म्हणून नम्रतेमधूनच आपण आपला आत्मसन्मान करायला शिकत १५. चैतन्य लहरी मार्ध / एप्रिल ९९ आहे. त्याच्याकडूनच तुम्हाला सुज्ञता मिळत असते. सुक्षवेक डीवटी एकटाच जाणार हे धंटित होणारी नोष्ट म्हण तुरहाला सम समजते ही सु जञता तुम्हाला आतमधूनच बाणवली पाहिजे. त्यासाठी पाह्याजून काही करून उपयोग होत नसतो. स्यापर उपाग वपकती. नसलो मग तुम्हाला शुद्ध आनंद प्राप्त होतो, जो श्रीगणेशाच्या नृत्यामधून जाणवतो, श्रीगणेश बालकासारखे असल्यामुळे नृत्याचा निर्मळ आनंद उपसोगतात आणि तोच आनंद तुम्हालाही प्राप्त होती. म तुमहीही एक बालक बनती. लकषान गुलाला कसलीही हाव, लालसा नसते उठ्ट ते टुसयवरोवर वाटून घेत असते. ही स्थिति ग्हजेच दुम्ही गण' झाल्याची स्थिति- श्रीगणेशचि शिपाई, त्याना सर्व शक्ति परमेश्वराकडून मिळालेली असते. आणि ते जगमर श्रीगणेशाचे कार्य करत असतात. श्रीगणेश ॐारच आहेत. देवीने सर्वप्रथम देवता बनवली ती श्रीगणेश. कारण तिला मगलता हवीं होती. ल्यासाठीच श्रीगणेशाची निमिती केली. तुमच्यागच्ये मगलता आहे ती श्रीगणेशामुळेद. काही लोकाना काही ना काहीतरी करून प्रॉब्लेम बतवण्याची सवय असते. असे लोक auspicious नसतात, जे लोक शांति व प्रेम पसरवतात त्याना श्रीगणेशाचे आशीर्वाद मिळतात. तुमच्चामधील सूजतेचा तुम्ही शोध घ्या. लहान-सहान मोष्टीवरून तुम्ही चिड़चिड़ता किंवा अस्वस्थ होता. याचे कारण तपासून पहा. किवा एकमेकामध्ये माडणे करता [मारामाच्या करता ह का होते ? असे होण्याचे कारण म्हणजे आणि उपा शोति समाान प्रसन्न ता दापा अर त्याप्रमाणेच श्रीगणेश तुम्हाला शिक्षाही करत असतात. काल जौरावे वादळ आले. लोकाची गडवड झाली, एक तथू उखडून गेला, खरे तर या हवामानामध्ये तंत्रवी गरजच काय सला समजत नाही पण काही लोकाना तबूशिवाय दुसरे काही चालत नाही. उधडयावर आरामात झोप चांगली लागते, इशे येताना तबू व सगळा बाडविस्तरा आणण्याची गरज नाही. आपली गैरसोय होईल, आरामदायक रहायला मिळणार नाही बगैरे गोष्टींची फिकीर वे चिता करू नये. तुम्हला सर्व त्हेच्या सुरसोयी व आरामच हवा असे वाटत असेल तर सहजयोगाला तुमचा काहीही फायदा नाही. पूर्वीच्या काळी हिमालयान जाऊन, एका पायाबर उभे राहणे यगैरे तपश्च्या करणाच्या साधकांनाही आत्मसाक्षात्कार मिळाला नाही. यण तो तुम्हाला तो विनासायास मिळाला आहे. म्हाणून स्वतःव्या या श्रीमत चैनीच्या प्रवृत्ती आता सोडून द्यायला हव्या. सुख-आरामाच्या मागे लागण्यात काहीही अर्थ नाही. गी या वयातही कुठल्याही ठिकाणी कसल्याही परिस्थितीत आरामात राहू शंकते. म्हणून मी म्हणते की सन्याशाच्या जीवनपद्धतीचे नुसते अवलबन अनण्याचा प्रयत्न तुम्ही करायला हवा मर तुम्हाला या लहान-सहान याहा गोष्टीची पर्वा चाटणार नाही. अडचण ही आहे की आपल्या न करता सन्यासी तुमच्यामधील श्रीगणेश जागृत झालेले नाहीत, किंवा त्यांची शक्ति तुमच्यावरोबर नाही. अशा वागण्याला शहाणपण म्हणत नाहीं. जगामध्ये जें थोर शतकानुशतके लोकांना आदर आहे ते फार सूज्ञ होते, त्याना कधी राग येत नसे, त्याना कसली लालसा नव्हती, कसल्याही भौतिक गोष्टींच्या ते मागे लागलेले नव्हते. इतर लोकांसारखे जे लालसा व हाव याध्यामधेच आयुष्यमर झगडत राहिले, हे लोक नव्हते, म्हणून पवृति, विचार, सवयी इ. सर्वावर आजूबाजूच्या जीवनपद्धतीचा प्रभाव पड़तो; आपण आपल्या स्वतःध्या जगामध्ये राषू रकत नाही आणि फॅशन, स्टाईल इ व्या मध्ये अडवकून राहतो व त्याचा परिणाम म्हणून सूजञता मभावून बसतो. फेशन करा असे सांगत नाही कारण त्याव्या त्याच्या सूझतेमधूनच त्यांना ते शिक्षण मिळणार आहे. सुजञता हीच तुम्हाला तुमचे जीवन योग्य कसे तेवायचे याचे मार्गदर्शन करत असते. तुम्ही इथे अध्यात्मिक उन्नती भिळवण्यासाठी आला आहात एका विशिष्ट महान पुरुष होऊन गेले ज्यच्याबददल भी कुणालाही ही फैशन करा, ती स्तरावर पोचण्यासाठी आला आहात. पुन्हा एकदा सूज्ञतेच्या शक्तीयडल बोलणार आहे. वाहही क्वरण्याच्या आधि तुम्ही स्वतःमधील मूझतेे सारण करा व जे. काय करणार आहात से लुमच्या জुरा, ही वयझाली की तुसचा उतावळेपणाकম कमी होईले तुम्ही जत जहाल. एसेच स्वत मला दोपी- समजा तुमध्या लयाल येऊन बुमची अपराधीपाणाची भावना नाहीशी होईल. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला "मला हे पाहिजे, ते मिळवायचे आहे, अमूक-तमूक गोष्टी हव्या" इ लालसा, जजी फार बाईट सबय आहे, असते पण एकदा या गोष्टीमधील फालतूपाणा मी १ ० साठी योग्य आहे. की नाही याचा विद्यार यास भहाणपणा नाही हेडी कु सूजञततून समजल्यावर या वासना कीण होतील, नाही तर तुम्ही सतत माझा, माझी प्रकृती, माझे घर, माझी मुले इ. अनेक 'मी पणाच्या लालसेत गुलून रहाल, सूजञतेच्या गहनतेतून तुम्हाला समजते की माझे-माझे म्हणतो ते खरं तर माझे नाहीच, मी एकटा प. पू. श्री माताजींच्या पुण्यातील पब्लिक प्रोग्रॅमच्यावेळी कव्वालीचा कार्यक्रम ऐकलाना साला आलो आणि जन १६ चैतन्य लहरी मार्च/एप्रिल ९९ अनुभव तुम्हाला येईल. इथे, जपान-अमेरिका असे टूर-दर असलात तरीही ही एकाकारिता तुम्हाला जाणवेल. मग तुम्हा सर्वाची विचार- धारणा एकच होईल, लुम्ही एकाच कार्याला मदत कराल आणि समान जीवन व्यतील कराल. पूजेला आलेल्या अनेक लोकांना एकमेकांबरोवर आनंदाने असलेले मला दिसते, एकमेकाची काळजी करताना मी पाहते. समजा एखाद्या रशियातील सहजगोग्याला काही प्रश्न असेल तर मला अमेरिकेतील सहजयोग्याचें त्या रशियातील व्यक्तीला अमेरिकेत पाठवण्यास सांगा असे पत्र वेते. हे बरेच बेळा घडले आहे; मी ल्याच्यापैकी कुणाला काही सांगत नाही, बोलतही नाही आणि जरी एखाद्या वेळी असे काडी नुसते बोलले तरी कितीतरी लोक मदतीला आपणकूत पुढे येतात, टुसऱ्या देशात जाऊन कार्य करायचे असेल तरी मी म्हटल्यावर लोक पुद्धाकार घेतात. अर्थात मी अशा गोष्टी काही समजदार लोकानाच करायला सांगते. याच एकाकारितेच्या भावनेमबून काही लोक जेरुसलेमला तेथील लोकांना मदत करण्यासाठी गेले. मलाही जेरूसलेमला जायची इचा होती पण तेथील अतिरेक्यांच्या कारवायामुळे ते जमले नाही. नंतर जेरूसलेममधील. सहजयोग घेतलेले लोक ईजिप्तमध्ये तेथील मुसलमान लोकाना मदत करण्यासाठी मेल्यावे मला समजले, मला या गोष्टीचे फारच आश्वर्य वाटले. मुसलमान लोकाबरोवर त्यांना मैत्री बनवावीशी बाटली अशी निरपेक्ष मैत्रीची भावना होणे है एकाकारितेये लक्षेण आहे. सहजयोग्याच्या सहवासात तुम्हाला नुसते समाधान वाटते. एवढंच नव्हे तर आणखी सहजयोग्बांना आपल्यात अशा निम्नरस्तर लोकाची पुढच्या पिळ्याना आठवणही होत नाही. तुम्हा सहजयोगींच्या दृष्टीने महत्याची गोष्ट म्हणजे तुम्हीसुद्धा सर्व मानवजातीचा उद्घार करण्यासाठी सहजयोगात आहात. म्हणून तुमचे ध्येय अध्यात्मक गहनता मिळवणे हेत असले पाहिजे, हे तुम्हालाही, माहीत असेलच, त्यासाठी तुमचे चित्त सतत आतमध्ये, स्वतःकडे असले पाहिजे. कसलीही भीती আळगू नका. या सर्व सूचना तुम्हाला सूল बनण्यासाठीच आहेत. तारतम्य ठेवण्यासाठी आहेत. जे लोक फक्त स्वतःच्या सुखसोयीबदल तारतम्य ठेवतात किंवा स्वतःसाठी पेसा, आरोग्य यांच्यावह्ल Sensible असतात स्थाना सूज्ञ (WIse) म्हणता येणार नाही. एखाद्या चांगल्या संस्कारात वाढलेले लहान मुलाला पाहिले तर दिसते की तो नेहनी दुसरगाबद्धल काळजी घेत असतो. दुस्याला काय करमी आहे, काय केल्याने इकड़े पहात असतो व साध्यासुध्या गोष्टीमधून दुसन्याला प्रसन्त करण्रयाचा प्रयत्न करत असतो, त्यात त्यावा काही स्वार्थ किंवा फायदी नसतो तसेच आपल्या दानीपणाचे प्रदर्शनही त्याला करायवे नसते तर तो खर्या अर्थान प्रामाणिक असतो. यालाच सामूहिकता दुसण्याला सुख मिळेल म्हणतात. तुमच्यामधील ही सामूहिकता श्रीगणेशाकडून कशी बळकट होते याबद्ल आज मी तुम्हाला विशेष करून सागणार आहे. कुणी म्हणाले होते की आईनस्टाइनने असेच काहीतरी सागितले होते की तुम्ही सर्वजण थड चैतन्याचा अनुभव घेऊ शकलात तर ते श्रीगणेशच्याच कृपने शक्य होते. मग आपण सर्वजण एक होती. अशी ही थिअरी आहे. इथेही एका शास्त्रज्ञाने सिद्ध केले आहे की तुम्ही जैव्हा शात (Cool) होता तेव्हा सर्व अणु-परमाणू एकत्रितपणे बाहतात. बएरवी तसे आणावेसे सुम्हाला वाटते. प्रकाश मिळालेल्या एका व्यवतीला दुसर्या तोब प्रकाश मिळालेल्या व्यक्तीच्या मेटीगाठीतून आनंद मिळत असतो. टुसर्याला जागृति देणे ही पण फार समाधान देणारी गोष्ट असते. पण नवीन-नवीन लोकांना जागृति देतानाही आपला अहंकार वाढणार नाही याची काळजी घ्या: कारण तसे झाले तर ते श्रीगणेशांच्या विरोधात जाईल: खिस्तानाही अहंकारी लोक आवडत नसत; नवीन नवीन लोकाना जागृति देऊन आपला गुप बनवायचा आणि इतरावर मॉलेपणा दाखवायचा है ल्याना पसंत नव्हते. श्रीगणेश आणि खिस्त एकच आहेित. एकाकार आहेत, तशीच एकाकारिता आपल्यामध्ये घडवून आणली माहिजे मग तुम्ही लौकिक धर्म विसरून जाता; नाही तरी धर्माच्या नावाखाली लोक एकगेकांत भारामार्या नसून वाहताना ते एकमेकावर आदळत असतात. त्याचप्रमाणे आपल्याला श्रीगणेशाचे आशीर्वाद मिळून त्यांची शक्ति आपल्यामध्ये कार्यान्चित झाल्याचे आपल्याच सूज्ञतेमघून आपल्याला समजले की तुम्ही सहजयोगी म्हणून एका उच्च स्थितीला येता. असे सहजयोगी एक (सामूहिक) होतात, म्हणजे ते एकमेकांसाठीच जगतात, एकमेकांचा आनंद लुटतात, एकमेकाच्या सुखसोयी पाहतात. या अर्थाने श्रीमत-गरीब, निरोगी-आजारी असे भेदभाव संपून एकाकार होताल. समारंभासाठी एकत्र जमलेल्या सहजयोग्यांमध्येही ही एककारिता दष्टीस पडते, कसलेही काम पडले तरी ते करायला प्रत्येकजण तत्पर असतो. असे आनंदात असलेले सहजयोगी पहायला मलाही आवडते. ते आपापसामध्ये कुणालाही दुखावणार नाहीत. उलट एकमेकांना मदत करण्यासाठी सदैव पुढे येताल. भरी सेमलेले यरेचसे लीडर्स असे सूज आहेत, ते प्रश्नांची गुंतागुंत होऊ देत नाहीत, ते प्रसंगांमध्ये गांगरून जात नाहीत आणि आपल्यापैकी सहजयोगाच्या विरोधात कार्य करणाऱ्यांना सर्वजण करते असल्याचे तुम्ही पाहताच, वर्तमानपत्रातूनही त्याच्या कारवायांच्या, अप्रमाणिकपणाच्या बातम्या येतात, थोडे दिवस त्यांची चलती झाली तरी अखेर त्याचे पितळ उधडे पड़णार आहे आणि तीच बेळ आता आली आहे. धर्मा- धर्मामधील वरचढ़पणाच्या सर्व कल्पना नाहीशा व्हायलाच हव्या. सर्व धर्म श्रीगणेशाच्या मांगल्यशक्तीतूनव आलेले असल्यामुळे एकच धर्म इतर धर्मापेक्षा चांगला कसे होणार ? एकाकारिता आल्यावर घर्मा- धर्मावद्दलच्या उच्च-नीचपणाच्या सर्व कल्पना फोल ठरून गळून जातात. हे सर्व उच्च-नीच भाव मानवानेच निर्माण केले. उदा, अमेरिकेत काळे-गोरे या वादामध्ये खूप धुमाकूळ चालला आहे जाणतात. ही एकाकारिता मिळवण्यासाठी तुम्हाला आतमध्ये खोलवर (गहनता) गेले पाहिजे तसे झाल्यावरच तुम्ही सर्व एकच असल्याचा १७ चैतन्य लहरी मार्च/एप्रिल ९९ असतो. श्रीगणेश तुमच्यामध्ये ठीक असले तरच प्रेम ही भावना भारतामध्येही पूर्वी काही लोक अस्पृश्य जातीचे समजले जात. त्याचा खुप छळ झाला. पण हे भेद कुठल्याही शास्त्राने मानलेले तुम्ही समजू शकता. नाहीत. आज तेच अस्पृश्य उच्चवर्णीयांच्या विरोधात वागत आहेत. श्रीगणेशा- कडून सूज्ञता मिळाल्यावर तुम्हाला समजून येते की माणसा-माणसामध्ये उत्चनीच हा फरकच मुळात नसतो; सर्वांना परमेश्वरानेच निर्माण केले म्हणून सर्व एकसारखेच आहेत. एकदा हे समजल्यावर ही एकाकारिता व्यापक होते. ही काही विशेष वेगळी किंवा समाजसुधारकांची भाषा नसून ते तुमच्या अंतःकरणातूनच बाहेर व्यक्त होते. पण प्रथम ही एकाकारिता कुटुबामधून सुरू झाली पाहिजे, ज्या कुटुंबात एकवावयता नसते त्यातील मुलामध्ये एकाकारिता प्रस्थापित होणार नाही. म्हणून मी तुमच्यामधील शरीगणेश ठीक असले तर कुणीही तुम्हाला घक्का लावू सांगत असते की कुटुंबामध्ये भाडण-तटण, वादा- वादी असता कामा नये जिश्े अशी परिस्थिति असते तिथून बाहेर पडणे चांगले, त्थासाठी आम्ही घटस्फोट मान्य केला आहे. जिथे एखादा पुरुष बाहेर - करणारा असतो त्याला सहजयोगांतून बाहेर काढले जाते. कारण अशा एका व्यक्तीमुळे इतर जण खराब होतात. असा पुरुष किंवा स्त्री सहजयोगात कुटुंब-व्यवस्थेच्या स्थिरतेच्या दृष्टीने राहणे योग्य नाही. सहजयोगी म्हणून तुमची ही जबाबदारी आहे की तुमचे कौटुंबिक नाते-संबध आदर्श व निष्कलंक असले पाहिजेत कुटुंबातील जोड़ीदारावरोबर तुम्ही आनंद्र मिळवू शकत नसाल तर तुम्हाला आनंद कधीच, कुठेही गिळणार नाही. ींगणेशाना प्रसन्न न लेवल्यामुळेव पती-पत्नीमध्ये सबंध विधडताল, श्रीगणेश प्रसन्न असले की पती-पत्नीमध्ये पूर्णपणे सलोखा व प्रेम राहतेव. म्हणून स्वतःमधील श्रीगणेश आधी ठीक करा आणि मग दुसऱ्याकडे पहा. तुम्ही आजपर्यंत इतक्या चांगल्या स्थितीला आला आहात, जगात सगळीकडे खूप सहजयोगी आता झाले; सी पण तुमच्या सर्वासाठी खुप कष्ट घेतले असले तरी तुम्ही पण मला खूप आधार दिलात, त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. विशेषतः या पाश्चात्य देशांमध्ये, जेथे श्रीगणेश-तत्त्वाचे काहीही आचरण वा संबंध नाहीत ल्या ठिकाणीही तुम्ही लोकांनी सहजयोग पत्करला आणि त्याच्यात इतक्या चांगल्या स्थितीला आलात ही फार मोठी गोष्ट आहे. सहजयोगामध्ये सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही श्रीगणेश-शक्ति शकणार नाही, तुमचे नुकसान करू शकणार नाही, कुणीही तुम्हाला अस्वस्थ करू शकणार नाही कारण तुम्हाला शांति प्रदान करणारे श्रीगणेशच आहेत. आजकाल जगात सर्वत्र अशांति माजली आहे याचे कारणही श्रीगणेशीचा आदर केला जात नाही हेच आहे. मी खूप मोठे लोक पाहिलेत; कुणी अमक्या संस्थेचा मुख्य, कुणी लष्कराचा अधिकारी पण कुणालाही श्रीगणेशाचे काही देणे-घेणे नाही, खरे तर त्याच्यामधील गणेशतत्व फार बिघडून गेले आहे. अशा मोठ्या लोकांचा, नेत्यांचा काही उपयोग नाही पण लोक त्यांच्या मागे लागतात. ते गुपचुपपणे काही कारस्थाने करत असतील पण लोक ते आणतील, कारण तुम्ही मागल्य ठेवले नाही तर सर्व जगाला आज ना उद्या ते कळणारव, सत्ययुग आल्यामुळे या सान्या अनिष्ट गोष्टी उघड होणार आहेत. आपल्या हृदयातव सत्याचा प्रकाश आल्यामुळे त्या प्रकाशातव है घाणेरडे प्रकार नष्ट होणार आहेत. सत्य हाही एक श्रीगणेशांचाच गुण आहे. येशू खिस्तांच्याद्वारे ते आपल्या मेंदूमध्ये सत्यावर प्रकाश आणतात. खिस्तानी एवढे महान कार्य केले, कष्ट घेतले पुण आता त्यांचेच अनुयायी म्हणणाच्या लोकांकडे पहा. म्हणून आपण खिस्तांच्या मार्गाने आपण गेलो तर आपणव आपले व्यक्तिमत्त्व अध्यात्मिक जीवनाच्या उंच पातळीवर आणू शकतो. त्यातच अध्यात्मिकतेचा सारा आनंद सामावलेला आहे जो दूसर्या कशानेही मिळण्यासारखा नाही. बाकी गोष्टी तात्पुरते समाधान देतील, मोठेपणा मिळेल पण श्रीगणेश-शक्ती ही एकच शक्ती जीवनाच्या सर्वागातून शांति व आनंद प्रदान करणारी आहे. श्रीगणेश आपल्या सर्व चक्रांवर जागृत होतात आणि सर्व चक्रे ठीक होऊन तुम्ही तो आनंद मिळवता जो श्रीगणेशांनीच वरदान स्हणून दिलेला असतो. आजकाल लोक बरीच घाणेरडी पुस्तके लिहीत आहेत तसेच काही चांगले लोक श्रीगणेशाची सूज्ञता व मागल्य या तत्त्वांबद्दल लिहीत आहेत, काहीजणांनी श्रीगणेशांबद्दल फार गोड गोष्टीही लिहिल्या आहेत. आजपर्यंत प्रेमकथा खूप झाल्या पण आता त्याच्यापलीकडील काही लेखन व्हायला हवे, तेच श्रीगणेशतत्व आहे, त्याच्यात आनंदच आनंद आहे. आणि शुद्ध प्रेमाची समज आहे. ज्या व्यक्तीकडून तुम्हाला शुद्ध प्रेम मिळते श्रीगणेशाचे खूप ध्यान करायला हवे. जमिनीवर बसून खूप ध्यान करा. तुम्ही मूमातेपासून दूर जाता, तिला स्पर्श न करता तिचा आदर ठेवत नाही यावाच अर्थ तुम्ही श्रीगणेशांचाही अनादर करता. त्याची निर्मितीच मुळी भूमीमधून झाली आणि तेव या भूमातेचे निसता करलात; सान्या पंचमहाभूतांचेही तेव नियंत्रण करतात आणि तुमच्यावरही तेव नियंत्रण ठेवतात काल आपण एक सुंदर सिनेमा पाहिला त्यातही श्रीगणेश एका माणसाबरोबर फिरत आहेत व त्याला तुम्हाला हे दाखबू या की श्रीगणेश आणि है करू नको' असे सारखे सांगत आहेत असे दाखवले आहे. आणि त्यांचे न ऐकल्यामुळेच लोकांना दुर्घर आज़ार होतात, तुम्हाला कौटुबिक तसेच राष्ट्रीय अडचणी येतात. म्हणून सर्व अमंगल: मुंडळीपासून दूर रहा. लहान मूल पाहिले, नुसता त्याचा फोटो जरी पाहिला तरी मनाल लगेच प्रेम वाटू लागते. पण काही लोकांना दोन- तीन वर्षाच्या मुलाचाही त्रास वाटतो मुलांबद्दल जर तुमच्या मनात आदर नसेल तर तुम्ही श्रीगणेशाना कसे समजणार? लहान मुले किती सुंदर असतात. ते तुम्हालाच नव्हे तर मलाही ओळखतात कारण त्यांच्यामध्ये प्रेम जाणण्याची उपजत भावना असते. प्रेम ही भावना अहंकारी लोकांना समजायला अवघड जाते, कारण त्यांचे दुसया कुणावर नाही तर फक्त स्वतःवरच प्रेम असते आणि ते दुसर्यावर प्रेम करतात तेव्हा त्यांच्यामध्ये काहीतरी स्वार्थ लपलेला १८ चैतन्य लहरी भार्च/एप्रिल ९९ प्रदक्षिणा करण्याची शर्यत भावाबरोबर जिंकली होती ल्या कथेमधून दिसून येते. त्याच्या दृष्टीने भूमातेपेक्षाही आपली आर्ह मोठी होती. ते वाहन म्हणून उंदराचा उपयोग करतात त्यातूनही त्यांची नम्रताच दिसून येते. पहिल्या कथेमधून हेही दिसले की वेग हा यश मिळवण्याचा उपाय नाही. त्यावरोबरच सगळ्चात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे हेही समजूत घेतले पाहिजे, या कथेतही नातेवर प्रेम करणे, तिचा आदर करणे व तीच सर्वश्रेष्ठ आहे हे समजणे ही महत्त्वाची गोष्ट, याच टृष्टीने श्रीगणेश आपल्यामध्ये प्रकट होतात. हे झाले की तुमची अध्यात्मिक प्रगति होतच राहते. मला आशा आहे की तुम्ही श्रीगणेशाना आता नीटपणे आपल्यामध्ये प्रस्थापित कराल आणि एकाकारिता बळकट बनवाल, त्याला नीट समजून घेतले पाहिजे. आपल्यामध्येही काही श्रीगणेश- तत्वाप्रमाणे न वागणारे लोक आहे, म्हणूनच आपल्याला काही त्रास झाले तर शुद्ध हुदयातून व शुद्ध मनाने तुम्ही श्रीगणेशांकडे आशीर्वाद मागितले तर ते द्यायला ते सदेव तयार असतात. पण जर तुम्ही त्यांची पर्वा केली नाही आणि पावित्र्य जपले नाही ते तुमची गय न करता तुम्हाला शिक्षा करतीलच. त्यांच्याजवळ क्षमा नाही, खरिस्तांच्या रूपामध्ये त्यानी क्षमा सांगितली पण क्षमा म्हणजे काहीही केले तरी क्षमा करायवी असाही अर्थ नाही तर ती एक नियंत्रण करणारी शक्ति आहे. खिस्तांनी क्षमा करायला सागितले तरी श्रीगणेश एका सीमेपर्यंत तसे करतात व त्याच्या पलीकडे गेल्यावर मात्र शिक्षाच देतात, त्यांना बाईट लोकांना उघडकीस आणून शिक्षा करावीच लागते. म्हणून खिस्तानी क्षमा शिकवली हे त्याची महानता पण श्रीगणेश क्षमेची सीमा दाखवतात. म्हणूनच त्यांच्या हातात एक शक्तीशाली आयुध आहे. आत्मसाक्षात्कारानतर अनुभवास येणारे थंड चैतन्यही श्रीगणेशांच्या कृपेमचूनच मिळते. तेच तुम्हाला शीति करतात. त्यानंतरच एकाकारिता प्रस्थापित होते मग आपल्या देशांतील वाईट गोष्टीसुद्धा स्वदेशाभिमान असूनही आपल्याला समजतात आणि त्या सुधारण्याचा तुम्ही प्रयत्न करता. सत्ययुगाचे हे एक मोठे वैशिष्ट्य आहे, वाईट गोष्टी उघडकीस येतात आणि चांगल्या गोष्टीचा स्वीकार करायचे धैर्य त्याच्या लीडरबहल किवा सहजयोग्याबड्दल तकारवजा पत्र पाठवलेले मला आवडत नाही. हे योग्य नाही; ल्याची जरूरही नाही. त्यापेक्षा तुम्ही क्षमाशीलता सहजयोग्यानी मला दुसऱ्या यळगून एकमेकांत 'एक बनून रहा. जास्त लोकांना तुमच्याबरोबर आणा; कुणालाही बेकार न समजता त्यांना एकत्र आणा, क्षमा आणि पाविज्य वाढवले की सर्व काही सुरळीत होत जाईल. वेगळेपणाची भावना, जी असुरक्षित मानगसिक भावनेतून निर्माण होते, सोडून द्या. जे लायक नसतील त्यांच्याकडे श्रीगणेश वघतील आणि त्यांना वाहेर ढकलतील, म्हणून तुम्ही त्यांच्यामुळे विचलित होऊ नका आणि 'एक' होण्याचा प्रयत्न तुम्हाला मिळते आणि तुमच्यासारखे लोक एक होतात. अशा समूहाच्या कल्पना एकच असतात, विचार एकच असतात आणि सर्वजण एकाच आनंदाचा उपभोग घेतात. ही एकाकारिता तुमच्यामध्ये पूर्णपणे प्रस्थापित व्हायला हवी. जे सहजयोगी पैसा कमवण्याच्या मागे करत रहा, सला आशा आहे की तुम्ही जास्त ध्यान करून तुमच्यातील श्रीगणेश-तत्त्व विकसित करण्याचा प्रयत्न कराल , आणि तुमचे पावित्र्य व शाति मजबूत बनवाल. असतात किंवा स्वत:भोवती लोक गोळा करण्याच्या नादात असतात परमेश्वराचे सर्वाना अनंत आशिर्वाद त्यांना हे जमणार नाही; तसेच जे लोक स्वतःसाठी नवरा/बायको शोधण्याच्या प्रयत्नात राहतात त्यांनाही जमणार नाही. ही अध्यात्मिक प्रगति नम्रपणामधूनच होते, श्रीगणेशांची नम्रता त्यांनी लहानपणी आपल्या मातेच्या भोवती फेरी मारून पृथ्वी- ा पुण्यातील पब्लिक प्रोग्रॅमच्या वेळेस श्री माताजी स्टेजवर येताना १९) म चेतन्य लहरी मार्च /एप्रिल ९९ सहजयोग : सुक्षमता व गहनता प. पू. श्री माताजी निर्मला देवींचे प्रवचन (सारांश) दिल्ली : १६ डिसें. ९८ बत आल्यावर तुमच्या लक्षांत येते की तुम्ही कुणीकडे अग्रेसर होत आहात, तुमची दशा कोणती आहे हे तुम्ही समजू शकता. ही सूक्ष्मता तुम्हाला अजून मिळाली नसेल तर तुम्ही कुठेंतरी कमी पडत आहात है प्रथम लक्षात घ्या आणि ती कमतरता (दोष) ठीक केले पाहिजेत. हया सूक्ष्मतेचा विचार करताना आपल्याला शास्त्रांचाही चांगला आधार मिळतो. आपला हा भारतदेश महन एवढ्या थंडीमध्ये आणि अनेक असुविधा असूनही तुम्ही सर्वजण इथे आलात याचा एक साती म्हणून मला फार आरनंद व समाधान बाटत आहे. दुसरा कुठला सोयिस्कर दिवस जसत नव्हता म्हणून तुमच्यासाठी गैरसोयीचा असूनही हाव दिवस ठरवण्यात आला. विमानतळावर माझे नीट दर्शन झाले नाही असे बच्याच लोकांचे म्हणणे होते मला पण त्यावेळी तुमच्याकड़े जास्त लक्ष देता आले नाही. म्हणून आज तुम्ही सर्वजण इथे जमलात है फार छान झाले, वाखाणण्यासारखा आहे. असाच उतल्साह सगळीकडे मिळाला तर हा भारत देश एक दिवशी सहजयोगाचे महाद्वार बनेल. (टाळ्या) सच्याचा काळ हो एक धोर कलियुग म्हणावा लागेल. कलियुगाचे एक वैशिष्ट असे की माणूस चटकन् भातिमध्ये अडकतो, त्याचा सारासार विवेक काम करेनासा होतो आणि त्या भ्रांतीमुळे तो कुठे भरकटत राहतो त्याचे त्यालाच कळत नाही. आजकाल लोक वाहेल त्या पुढान्यामागे लागतात, चुकीच्या गोष्टीना बळी पडून त्यांचा स्वीकार करतात आणि आपलेच नुकसान करून घेतात. धर्माचा मार्ग सोडून, अधमच्या मार्गाला म बिचकता लागतात आणि त्याबद्दल त्यांना काही फिरीरही वाटत नाही. उलट त्याच चुकीच्या गोष्टी तत्वज्ञानाने, तसाच उच्च विचारांनी भारलेला देश आहे. आपल्याकडील या तत्वज्ञानाचे ग्रंथ अद्वितीय आहेत. इतकी खोल तात्विक ग्रंथसंपदा जगामध्ये इतरत्र कुठे आढळत नाही. हे ज्ञान बाहेरच्या देशांत पोचले तरी त्याच्या गहनतेत उतरण्याची क्षमला फक्त तुम्हा लोकांजवळच आहे. पण आपल्या लोकांनाच आपल्या या वाङ्मयीन पवित्र संपत्तीची नीटशी कल्पना नाही. प्राचीन काळापासून मानवी जीवनाबद्दलच्या उच्च तस्वाचे वर्णन व विश्लेषण आपल्या ग्रधामध्येच आढळते. उदा. आत्मसाक्षात्कार म्हणजे काय व तो मिळाल्यावर मानवाला कोणत्या गोष्टी प्राप्त होतात हा विषय पहा आता मी पण त्यायदल बरीच माहिती उघड करून तुम्हाला सांगितली आहे व समजावली आहे. पण त्याचा साक्षात अनुभव मिळाल्याशिवाय तुमचे खरे समाधान होणार नाही. म्हणून ही अनुमूलि मिळवण्याची व जाणण्याची पफ़ार आवश्यकता आहे. प्रथम आपण हे लक्षात घेतले पाहिजे की आपला देह पवमहाभूत तत्वामधून यनला आहे आणि या पाच तत्त्वाद्रारेव सर्व कार्य होत असते. त्यामधूनच सर्व घटना घडून येतात व आपला मानव-जन्मही त्याचे तत्वापासून बनलेला आहे. जनावरांमध्येही तीच तत्त्वे कार्यान्वित असतात. पण मानवामध्ये त्याचा प्रादुर्भाव प्रकर्षाने असतो व त्यामुळेच मानवप्राण्यांमध्ये स्थापित केलेली कुण्डलिनी त्याच्यामधूनच कार्यान्वित होऊ शकते. सणून सानाह जन्म ही एक. उत्वं अवस्था आहे बकुण्डलिनीचे उत्थान है त्मसाक्षात्कार हेत व तेच जुमच्यामधील कुष्डलिनी। करणार आहे. मी हे जे काही कुण्डलिनी शक्तीयहधल सांगत आहे आमसाक्षात्कार मिळवणे हेच मनुष्य-जन्माचे परमश्रेष्ठ तेषहि आपल्या अनेक ्ामचून पूर्वीच लिहून ठेवलेले आहे. बाराव्या शतकात ज्ञानेश्वरानी त्यायचल स्पष्ट लिहिले. सोळाव्या शतकात तर कबीरासारख्या अनेक संतांनी त्याचबद्ल खूप सांगितले. तुकाराम, रामदास, नामदेव अशा संतांनीही आपल्यामध्ये ही शकती असते व ती जागृत केली पाहिजे हेच सागितले. असे सर्व कार्य याव देशांत घडून आले कारण या देशातले रहिवासी एक विशेष धारणेचे लोक आहेत, धर्मामध्ये रुजलेले लोक आहेत, त्यांच्याजवळ अनेक शतकापासून ही सस्कृति रूजल्यामुळे अधार्मिक गोष्टीकडे ते वळतव नाहीच, इतर देशात मी पाहते की दिल्लीवाल्यांचा अशा कार्यक्रमाबद्दलचा उत्साहही पुन्हा-पुन्हा करत राहतात आणि वर त्याधी बढ़ाई मारत राहतात. जणू अशा गोष्टी करणे म्हणजे सत्कर्मच केल्यासारखे ते समजतात. अशा या वणव्यासार्या बारी बाजूनी पेटलेल्या जगामध्ये तुम्ही सहजयोगी म्हणून जगत आहात, या कलियुगाचे अनेक प्रताप पुराणात सांगितले आहेत, एक कहाणी अशी आहे की हा कलि एक दिवस नलराजाव्या तावडीत सापडला आणि त्या कलीनेचे त्याला त्याची पत्नी दमयंतीपासून दूर होण्यास भाग पाडले असल्यामुळे नलराजाने कलीचा सर्वना करण्याचे उरवले. त्यावेळी कली राजाला म्हणाला "माझे महत्त्व काय आहे हे तू आधी जाणून घे आणि मग मला मारायचे असले तर खुशाल ठार कर पण आधी हे लक्षात घे त्याच्याकडूनच होण्यासारखे आहे. म्हणून, आ की मानवजात भ्रांतीच्या विळख्यति माझ्यामुळे गानवजन्माचे परम उच्िष्ट आहे आल्यावरच आत्मसाक्षात्काराचे महान कार्य-होणार आहे." उद्दिष्ट आहे, भारतामध्ये हे फार पूर्वीपासून मान्य झालेले आहे व संगितले गेज़े इतकेच नव्हे तर त्याशिवाय जीवनातील कसल्याही कीर्तीला वा सुखाला अर्थ नाही हीच शिक इथल्या संस्कृतीमधून पढवली गेली. जीवनात मिळवण्यासारखी सर्वश्रेष्ठ वस्तू हीच आहे व या कलियुगातच तुम्हालाही आत्मसाक्षात्कार मिळाला आहे आणि त्याची महानता पण तुमच्या लक्षात आली आहे. त्याच्या गहनतेत उतरल्यावरच तुम्हाला शांति व आनंद मिळणार आहे. पुष्कळजण अशा उच्च स्थितीला आले आहेत. या गहनतेमध्ये सूक्ष्मता धार्मिकता आहे. (२०) Ro चैतन्य लहरी मार्च/एप्रिल ९९ धर्म व अधर्म यांत त्या लोकाना काही फरकच वाटत नाही, उलटआक्षरामध्येी एक सुप्त अर्थ असती. अक्षरागुळे शब्दाला अर्थ केतो আर्थ जणू शुब्दाची सेवा करत असता। आपल्या देशात वेगवेगळया गोष्टीवहल वेगवैगळे शब्द वर्णन करताना वापरतात. ही भाषा-शैली ते आग्रहाने करतात आणि त्यांतच स्वतःला फार मोले वीर म्हणू नसून आपल्या संस्कृतीचे ते वैशिष्ट्य आहे, म्हणून या संस्कृतीमध्ये जन्माला आलेले, शिकलेले अशा लोकांना हे समजून घ्यायला हवे की ही आपली अशी विशिष्ट संस्कृति आहे. पण बहुतेक लोकांना या आपल्याच संस्कृतीची नीट माहिती नसते, आपण जे काही करतो ते का करतो है जाणप्यावी उत्सुकता नाही, वाडवडिलांपासून चालत आलेले आहे न्हणून करायचे एवढेच ते समजतात. म्हणून आपली नसतात, म्हणून तुम्ही विशेष आहात असे मी म्हणते. पण तितकीच संस्कृति मुळातून जाणणे हे फाम महत्त्वाचे आहे. म्हणजे आपली ही भारभिकता कशामध्ये आहे हे समजून येईल. माणसामध्ये ही धार्मिकता कशी च कुठून आली हे समजून धेतले पाहिजे. परदेशी लोकांची विचारधारा आणि आपल्या लोकांची विचारधारा खूप वेगळी परदेशी लोकाना अंसे काही समितले की आधी ते पडताळून पाहतात शास्त्रीय पद्धतीने े , पण स्यालून ते किती प्रगति किया निष्कर्षापर्यत येऊ शकणार? आपल्याकड़ील विधारयारा वेगळी आहे, म्हणजे थोर ऋषी] मुनीनी जे सांगून ठेवल आहे त्याची परीक्षा घेण्याची जरूरी আ্टत नाही । सहजपणे से स्वीकारले जाते. कारण से जानसपन्न होते म्हणून ते सोंगलात त्याला मीन्यता मिळते. शिवाय आत्मसाक्षातकारानेतरव व्यावी सत्यता अधार्मिक कृत्ये करणे एक आव्हान म्हणून ते स्वीकारतात. उदा. मादकद्रव्यांचे सेवन करण्यात कशाला भीति बाळगावची असा विचार लागतात, या देशातील च इतर देशांतील लोकांच्या वृत्तीमध्ये हा मूलभूत फरक आहे. म्हणून भारतातील सर्व लोक मग ते शहरातील खेड्यातील, शिकलेले, अशिक्षित कसेही असले तरी सर्वजण धर्म व अघर्म हा फरक पाळणारे असतात. बाहेरच्या देशांमधील लोक पाप बा पुण्य हयाच्याकडे बधायलाचे तयार दुसरी गोष्ट म्हणजे त्या लोकांना शोधक (खोज) नजर जास्त आहे तशी शोधक किवा चिकित्सक प्रवृत्ति आपल्या लोकामध्ये करमी आहे, आपण लोक परंपराधीन आहे, जे चालत आले आहे ते करत आहे; त्याची पद्धति पण वेगळी आहे. राहण्याचा आपला कल असतो. याला कारण म्हणजे त्या लोकानी एक प्रकारे अंधार पाहिला असल्यामुळे प्रकाशाचे महत्त्व ते मानलात. हीच आपल्या लोकाम्ये कमतरता आहे असे मला बाटते, आणि म्हणूनच भारतीयाना सहजयोगाच्या गहनतेत उतरणे अवघड जाते. म्हणूनच तुम्हीं लक्षात ध्यायला हवे की सहजयोगाचे बीज रतुमच्यामध्ये अंकुरल्यावर त्याचा मोठा वृक्ष कसा होईल हयाची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी ध्यान केलेच पाहिजे व ्यायप्रमाणे सहजयोगात्ा प्रसार केला पाहिजे, त्याशिवाय तुम्ही स्वत:थी उन्नति करु शकणार नाही. प्रत्येक सहजयोग्याने कमीतकमी एक हजार लोकांना आत्मसाक्षात्कार दिला पाहिजे, त्या बाबतीत लाज वाटण्याचे काही कारण नाही. कसला सकोच बाळगण्याची जरुर नाही, उलट स्पष्टपणे सरळ-सरळ बोलण्याची जरूर आहे. कारण तुम्ही भारतीय आहात म्हणून मी बारंबार सांगत असते की भारतदेशाचे नागरिक असण ही तुमच्याजवळ असलेली मूल्यवान गोष्ट आहे; इथे जन्म मिळणे हे हजार जन्मामध्ये केलेल्या सत्कर्माचे फळ आहे. या मातीतून मिळालेला घर्म- हिंटू, मुसलमान या अर्थाने नव्हे- हायेथील लोकांचा स्वाभाविक सज्जनपणाबदडलचा ओढा आहे आणि त्याचे कारण म्हणजे आपल्या देशांत अनेकानेक थोर कषी- मुनीनी दिलेली शिकवण व उपदेश, जीवनामध्ये पावित्र्य राखण्यास त्यानी शिकवले; त्यासाठी कसली जबरदस्ती केली नाही तर माणसांच्या संपूर्ण स्वातंत्र्यातूनच त्यांना पायित्र्यतेकडे बळवले. या स्वतंत्रतेमध्येच तुम्हीं आलात, स्वतंत्रता म्हणजे 'स्व'चे त्र म्हणजेच आत्म्याचे तंत्र, हिंदी व संस्कृतमभाषेमधील सर्य शब्दाना, व्यंजनांनाही एक विशेष अर्थ असतो, अक्षारानाही अर्थ आहे त्यामध्ये बरेच काही व्याकरण भरलेले आहे. माझ्या हे सर्व सांगण्याचा हेतु एवढाच आहे की आपल्यामध्ये यी पाच तत्वांना एक-एक व्यजन म्हणून स्थापित केलेले आहे. या व्यंजनालाच शव्ति म्हणतात, व्यजनामध्ये शवित आल्यावर त्याला बरोबर आहे की नाही याच्या मागे लामतात मट्यासारत्खी असते सहजयोगांतही तुम्ही असेच वागता; भी काही सागितले की म्हणून, बरोबर समजता. आत्मसाक्षात्कारानंतर तुम्हाला योग्य ती स्थिति येते तेव्हा तुम्हाला आपोआपच त्याची सत्यता समजते. म्हणून आपल्याकड़े गुरुला फार उच्च स्थान दिले जाते, गुरुने जे सांगितले त्यावद्दल शंका मनतिही येता कामा नये. अर्थात आजकाल ज्या प्रकारचे गुरु ठिकठिकाणी बनत बालले आहेत त्याबद्दल काही बोलगे कठीण आहे. अण खरा गृरू ओळसण्याची पद्धधति आहे आणि ती म्हणजे जी तुम्हाला साक्षात् अनुमव देतो तोव खरा गुरु घेसे देऊन हिरे-मोती असे ते, माताजी म्हणतात तुम्ही मुखु असु शकत नाही, लोक दुकानदारी करत असतात. म्हणून अनुभव प्राप्त करुन घेतला पाहिजे व तो मिळाल्यावर त्याचा स्वीकारही केला पोहिजे. त्याच्या गहनतेत उतरुन त्याचा पड़ताळा कफुन घेतला पाहिजे, याच्या उलट पाल्चात्य देशामध्ये तुम्ही काही सागितले तरी ते शास्त्रीय परीक्षण व सिद्धतेच्या मागे लागतात. मग ते परीक्षण करणारे ल्या क्षमतेचे आहेतु का नाही याची ते पर्या करत नाही. पण ते शास्त्रीय परीक्षेचा आग्रह धरतात, एक परीक्षा झाली तरी दुसर्या कसोटीवर आणखी परीक्षा करु पाहतात. त्यावरुन वादविवाद-चर्चा करतात. याळा कारण म्हणजे ते आत्मसाक्षातकारी नसतात व त्यामध्ये संपूर्णपणे अधिकारी झालेले नसतात. म्हणून जोपर्यंत कसल्याही प्रणालीचा साक्षात् व जिवंत अनुमव होत नाही व त्या अनुभवामध्ये तुम्ही पूर्णपणे Nourish होत नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये एक अधुरेपण टिकून हृFEigeri काडून वाखवणारे गुरु स आपल्याला बादते की नाचात काय, मुला मुलीचे काडीही नाव ठेवले तरी चालेल, पण हे घूक आहे खरे उर मुलाचे नावही नीट विचार करन ठेवणे चांगले, कारण नावाच्या एक-एक २१ चैतन्य लहरी मार्च/एप्रिल ९९ हाच टृष्टिकोन असतो. याला कारण म्हणजे ते लोक स्वतःला बुद्धियान व अधिकारी समजतात. तसे झाले नाही तर पुस्तकामागून पुस्तके लिहून ते आपली अमान्यता जाहीर करतात. पण जर काही त्यांना शेवटी पटले तर मात्र ते ल्या गोष्टीबद्दल दुराग्रही बनतात. याच्या उलट भारतामध्ये थोर साधु-संतांनी जे सांगितले ते त्यांच्या ज्ञानाधिकारातून येत असल्याने सर्व लोक स्वीकारतात. अशा थोर व ज्ञानी पुरुषांच्या बोलण्याबद्दल कसलीही शंका घेणे त्याना प्रशस्त वाटत नाही व त्याची परीक्षा घेण्याची जरुरी वाटत नाही. तसेच आत्मसाक्षात्कार मिळाल्यानंतर त्या अनुभूतीमध्ये प्रगल्म झाले पाहिजे असे सांगितलेले आहे. त्यामध्ये परिपूर्णता मिळवली पाहिजे व नंतरच संतोच्या सांगण्याचा पड़ताळा येईल असेही सागितले आहे. हा दृष्टिकोनामधील मूलभूत फरक आहे. तुम्ही नुसते विचार करुन शंका-कुशंका काढत बसलात तर निष्पन्न काहीच होणार नाही आणि तुमच्याच प्रगतीमध्ये अडथळे येतील. यावर उपाय होच आहे की है जञान मिळवण्यासाठी सतानी सांगितलेल्या वचनावर विश्वास खिस्त मोहम्मद गुरुनानक, ज्ञानदेव इ. श्ोर पुरुषानी जे सागून ठेवले आहे याच्यावर म्हणूनव विश्वास ठेवायला एवा कारण आपण अजून ल्यांच्या अध्यात्मिक स्थितीला आलेलो नाही. त्याचे विश्लेषण करत बसू नका, तसे केले तर त्यातच हरवून जाल, विश्वास ठेऊन तुम्ही गहनतेमधून त्यांच्या स्थितीपर्यत आलात तरच त्यांचे म्हणणे सत्य राहते व त्यामुळे सत्य का असत्य या निर्णयाप्रत तुम्ही येऊ शकत नाही. म्हणून हा बुद्धीचा खेळ कमी करून आपल्या शास्त्रांमध्ये जे सत्य म्हणून सांगितले गेले आहे ते मानलेच पाहिजे. नानकसाहेबांनी जो गुरुगंथ तयार केला त्यासाठी सर्व आत्मसाक्षात्कारी संतांच्या कवितांचा आधार घेतला. पण त्याचे नुसते पारायणच केले जाते हाहि एक खुळा प्रकार आहे, त्या गुरुग्रंथात जे लिहिले आहे ते समजण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच ते आपण आत्मसात करु शकू व फलस्वरुप आपण उत्क्रांत होऊ शकू. म्हणून मी वर सांगितल्याप्रमाणे गुरु जे काही सांगतों त्याला प्रमाण म्हणून स्वीकारले पाहिजे. कारण ुम्ही अजून व्या ज्ञानामध्ये इतकी प्रवीणता मिळचलेली नाही. ती प्रवीणता मिळचण्याया तुम्ही सातल्याने प्रयत्न करायला हवा तशी रिथिति मिळवल्यानंतर गुरुच्या नामिध्ये संगिण्याचा पडताळा घेऊन पहा, परदेशी सहजयोग्यामध्ये मला दिसून येते की ते लवकर पार होतातय पण शिवाय लवकर गहनता पण भिळवतात. आपल्या लोकांमध्ये तेवढी गहनता अजून आलेली नाही. आमच्याकडे पूर्वापार हेच चालत आले आहे, अमक्या गुरुने हे सागितले आहे, श्रीराम असे म्हणत होते इ.च्या पलीकडे आपण जायला तयार नसतो. तुम्ही त्यांच्या जवळ गेलात का, त्यांना आपल्यामध्ये सामावून घेलले का, ल्यांच्याकडून तुम्हाला काही प्रेरणा मिळाली का असल्या गोष्टीचा विचार करत नाही. आता महाराष्ट्रातील सर्व संलानी भजने गायला लावली. एक बारकरी पंथ काढला- तसे प्रत्येक ठिकाणी पंथच पंथ असतात- पण त्यांना बिचार्यांना कल्पता प छेऊनव ल्याकडे वाटचाल केली पाष्टिजे. त सम आहे का नाही हे तुम्हाला समजेल. सहजयोग्यांना आता सत्य व असत्य जाणण्याची क्षमता मिळालेली आहे. सत्य वा असत्य, प्रेम वा द्वेष हे सर्व तुम्ही व्हायब्रेशन्सवर जाणू शकता. पण त्याही पलीकडे जाऊन ही व्हायब्रेशन्स म्हणजे काय हेहि तुम्हाला समजून घ्यायचे आहे, त्या व्हायब्रेशन्समध्ये काय आहे हे समजून घ्यायचे आहे, त्यांच्यामागे कसली सूक्ष्म शक्ति आहे हे समजून घ्यायचे आहे. हे परमचैतन्य मिळाल्यावर तुमच्यामध्ये सूक्ष्म अशी कोणती घटना होते हे पहा. आपला देह पंचमहाभूतांपासून बनला आहे. आत्मसाक्षात्कारानंतर सहणजे कुण्डलिनी वर येऊन टाळूमधून बाहेर येऊन सर्वव्यापी शवितमध्ये मिसळली की हीच परमेश्वरी शक्ति तुमच्यामधून वाहू लागते. त्यावेळेस ही शक्ति त्या पंचमहाभूताच्या सूक्ष्म स्वरुपात शिरते. परमेश्वरापासून आलेल्या आणखी एका सूक्ष्म वस्तूला भारतीय तत्वज्ञानांत "बिंदू" म्हणतात. बायबलमध्ये ज्याला GOD असे म्हणतात त्या शब्दाचा आणखी एक सूक्ष्म अर्थ Silent Commandment असा सांगता येईल, म्हणजे भारतीय तत्वज्ञानाप्रमाणे शब्दांमधून आधी नाद येतो हा नाद नंतर बिन्दू होतो, त्या बिन्दूमधून ही पंचमहाभूत तत्वे एकापाठोपाठ वाहेर येतात. सर्वप्रथम आलेले तत्त्व म्हणजे LIGHT (तेज)- सहजयोगात हयाचाच सगळीकडे प्रमाब असतो. प्रथम तत्त्वाचे गर्भितरूप म्हणजे LIGHT उदा. साक्षात्कारी माणसाचा चेहरा शास्त्रीय पद्धतीने प्रयोग करुन पडताळा घेतल्याशिवाय काहीही तेजस्वी असतो. Radiance is the subtlty of LIGHT, लोकाना त्याचे नव्हती की हे लोक वर्षानुवर्ष तेवढेच करत बसतील म्हणून, त्याच्यावर विचार करुन, गहनतेत उतरुन, अग्रेसर बनतील अशी त्याची आशा होती, म्हणून साधु-संतानी जे सागितले तैवढेच चालत राहिले, महाराष्ट्रात वारकरी लोक महिनाभर चालत-चालत वारीला जातात, अंगावर फाटके-तुटकेच कपड़े घालतात. झाजा-टाळ कुटत चालत राहतात आणि वारी करुन परत आल्यावर देव भेटला असे समजात, पण खरे तर त्याच्या मागचा संताचा उद्देश होता की इकड़े- निकडे चित्त भरकटण्याऐवजी त्यांनी परमात्म्याचे ध्यान करावे. नामस्मरण करावे म्हणजे चित्त स्थिर होईल, शांत होईल. अशा तन्हेने आपल्याकड़े पंथ निधाले, तेच-तेच लोक करत राहिले पण त्याचा काही फायदा त्यांना मिळाला नाही. तुम्ही सहजयोगी आहात, तुम्हाला आत्मसाक्षात्कार मिळाला आहे म्हणून तुम्ही विशेष लोक बनले आहात. आता तुम्हाला गहनतेत उतरलेच पाहिजे, त्यांतूनच तुम्हाला सूक्ष्मता प्राप्त होईल. ही सूक्ष्मताच मी आता समजाबून सांगणार आहे. (पुढील भाषण इंग्रजीमधून झाले ) पाल्चात्य देशामध्ये कुणी काही सांगितले तरी प्रथम त्याची प्रायोगिक चाचणी परीक्षा धेण्याची त्यांची बृति असते. ग्रंथामधून लिहिलेल्या गोष्टींबद्दलही त्यांचा हाच आग्रह असतो. म्हणून ते लोक त्यामुळे त्या व्यक्तीचा लोकांवर प्रभाव पडतो व मान्य करत नाहीत. खिस्त, मोझेस अशा लोकांच्याबाबतीतही त्यांचा २२ णद्येल तछक चैतन्य लहरी मार्च/एप्रिल १९ वैशिष्ट्य जाणवते. माझ्या बऱ्याचशा फोटोमध्ये माझ्या चेहऱ्याभोवती तेजस्वी प्रकाश दिसतो है तुम्ही पाहिले आहे. म्हणजे तेज सूक्ष्म झील्यावर दिसू लागते, हीच तुमच्यामधील सूक्ष्मतेची प्रगति, तुमच्या वेहऱ्यावर ही हळूहळू तेज येऊ लागते. तेजानतर वायु तयार झाला, वायूचे सूकष्म रूप म्हाणजे थड चैतन्य, जशी जशी तुमची स्थिति उन्नत होते तसे तसे है तत्त्वाचे सूकष्म स्वरुप तुमच्यामधून प्रकट होऊ लागते. म्हणजे नुसती व्हायब्रेशन्स येतात असे नव्हे तर थड झुळूक जाणबते आणि हेच वायुतत्वाचे सूक्ष्म रुप त्यानंतर जलतत्व आले. आपल्यामध्ये जल आहेच. जलतत्वाचे सूक्ष्म रुप म्हणजे त्वचेवरची गूदुता, आत्मसाकषात्कारी व्यक्तीची ही आणखी एक खूण आहे, ती प्रत्यक्ष जाणवते. अशी व्यक्ति नाजूक मृदु वृतीची बनते. त्याच्या योलण्यात मूदुता असते, त्याच्या शब्दातून बहन होते. ही मृदुता त्याच्या स्वभावातून, वागण्या-बोलपयातून जाणवते व जलाच्या स्वच्छ करण्याच्या गुणासारखी काम करते. ल्यानंतरचे तत्व म्हणजे अग्ति हा अग्नि शांत, शीतल असतो. ल्याचा ताप होत नाही. उलट आपल्यासधील चुकीव्या प्रवृत्ति जळून जातात. इतरांच्यामधील चुकीच्या गोष्टी जळतात. उदा, एकदा रागाने भडकलेला माणूस नुसता माझ्यासमोर जरी आला तरी त्याचा राग उतरतो. याशिवाय आत्मसाक्षात्कारी पुरुषाला जाळता येत नाही, खुम्ही पूर्णपणे सहजयोगी झालात तर अग्नीपासून तुम्हाला भय नाही. उदा. सीतादेवीने अग्निप्रवेश केला तरी ती जिवत राहिली. म्हणजे जल आणि अग्नि दोन्हीमध्ये दिव्यत्व येते. म्हणूनच ज्याला तुम्ही स्पर्श करता, पाण्यात जेव्हा हात बुडवता तेव्हा क्या वस्तुला व पाण्याला व्हायब्रेशन्सवर मिळतात, म्हणूनच जलाचे गुण थंडपणा व पाण्याची निवारणशक्ति त्यांच्यात प्रकट होते. अशा अर्थाने सूक्ष्मता प्राप्त झल्यावर अनेक गुणांचा आविष्कार होत राहतो. तो प्रत्यक्ष द्ृष्टिस येतो आणि त्यासाठी प्रयोग करण्याची जरूर उरत नाही. शेवटचे तत्व म्हणजे भूमीमाता-तत्व. रशियामधील माझ्या एका फोटोमध्ये कुण्डलिनी भूमातेमध्ये आलेली दिसली, माझ्या खोलीत ठेवलेली फुले खूप बहरतात, लोक म्हणतात की अशी मोठ्या आकाराची फुले कधीच बघायला मिळत नाहीत. हे कसे होते ? तर हे भू-तत्त्व कार्य बनले पाहिजे. ज्यांना व्हायबरेशन्स आहेत अशा सहजयोग्यांनी कभीत-कमी ही क्षमता मिळवली पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुमच्या वहायब्रेशन्समघून दिसून येतात. तुम्ही आता एक महान स्थिति मिळवली आहे, ही गोष्ट म्हणूनच तुम्ही नीट समजून घेतली पाहिजे. इंतरामध्ये या धटना घडत नाहीत. चर्च, मंदिर किंवा मशिदीत नुसले जाऊन या गोष्टी होत नाहीत; ल्यातून त्यांनी काही मिळवले नाही. त्यांच्या चेहर्याकडे बधितलेत तर तुम्हाला दिसून येईल, कारण अशामबून त्यंचिा सत्या बरोबर संबंध आलेला नसतो, आत्मसाक्षात्कारानंतरच हा संबंध घटित होतो आणि तुम्हाला या सूक्ष्म मोष्टी समजू लागतात आणि ती सूक्ष्म तत्वे तुमच्यामधून कार्यान्वित होतात. तुम्ही स्वतःला नीट ओळखावे म्हणून मी या सर्व गोष्टी आज सांगत आहे. स्वतःला नीट ओळखू शकलात व समजू शकलात की तुम्ही खूप काही कार्य करु शकता; आत्मविश्वासाने "मी सहजयोगी आहे" असे तुम्ही स्पष्टपणे सांगू शकता. मग "मी सहजयोगासाठी काय करत आहे ही समजही तुम्हाला येते. तुमच्यापैकी काही सहजयोग्यानी प्रचंड कार्य केले आहे पण इतर बरेच जण अजूनही माझा नवरा माझ्याशी फार भाडतो गाझा मुल नीट वाग नाही, माझी आई अशी आहे" अशा फालतू गोष्टी मला सागत राहतात किंया पत्रातून कळवतात. सहजयोगांत तुम्ही याच्यासाठी आला का?तुमच्या चायतीत जे काही ससारात होत आहे त्याचा निमूटपण स्वीकार करा आणि मगव तुम्हाला कश्ी मदत मिळते. तुमचे प्रक्न क्स सुटतात याचे तुमचे तुम्हालाव आश्चर्य वाटेला सहज' म्हणज नुसते तुम्हाला आत्मसाक्षात्कार सहजपणे मिळतो असे नाही तर तुम्ही स्वतः 'सहज' बनायचे आहे. मगच तुमचा स्वभाव, तुमच्यामधील सूक्ष्म तत्ये 'सहज' बनून जातात आणि सर्व काही घडून येते. मदतीला गण आणि यक्ष तत्पर आहेतच प सध्या त्याची काळजी करु नका. मुख्य व महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे मिळाले आहे त्याची महानता लक्षात घेऊन स्वतःला तुमच्या तुम्हाला नीट ओळखा. मला जरा कुठे काही प्रश्न दिसला तरी लगेच कार्य येते व प्रश्न सुटतो. Everything Works out. पण हे सर्व मू-तत्त्व कार्य करते; फुलाना पोषकता पुरवून त्यांची वाढ करते भू-तत्वाची सूक्ष्मता असेच कार्य करते, त्याच्यापासूनच फुले, वृक्ष यांना जन्म हे तत्त्व खूप कार्य करत असते. पण आपण भू-मातेचा आदर करत नाही, त्याला नुकसान पोचवतो. प्रदूषण माजवतो, झाडे तोडतो. या भूमि-तत्वापासून आपल्याला सुकमपणे अनेक गुण मिळतात. एक म्हणजे मारदस्तपणा (gravity) ज्याच्यामुळे माणूस दुसऱ्यांना आकर्षुन घेतो दुसऱ्यावर प्रभात पाडतो पृथ्वीमातेनेही आपल्याला घरून ठेवले नसते तर आपण उड़ालो असतो (फेकले गेलो असतो) याशिवाय भू-मातेकडून आपल्याला सहनशीलता व संयम मिळतो. जो माणूस रागीट व शीचकोपी असतो त्याच्यामधील भूतत्व क्षीण असते पृथ्वीमाता साणसाने दिलेले सर्व शास सहन करनें. श्रीगणेशसुद्धा एका मर्यादेपर्यंत खूप सहन करतात. म्हणून आपणही सहनशील, संयमी घडून तुमच्या कल्याणासाठी व उन्नतीसाठी होत असते. ही स्थिती मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही सातत्याने केला पाहिजे, मिळतो. पण आपल्यामध्येही आत्मपरीक्षणामधून तुम्ही स्वतःला सुधारु शकता. म्हणून मला आशा आहे की तुम्ही तुमच्याजवळच्या या सूक्म शक्ति जाणाल, त्यातून गहनता मिळवाल आणि सहजयोगाचे कार्य कराल, तुम्हा सर्वांना त्यासाठी माझे आशिर्वाद आहेत याची खात्री बाळगा. ग २३ ww चैतन्य लहरी मार्च /एप्रिल ९१ श्रीराम पूजा प. पू. श्री माताजी निर्मला देवींचे भाषण (सारांश) स्वित्झर्लंड : १९८७ त्याच्या हलकया फळाची जाणीत त्यानी होऊ दिली नीी, यावरून हेच दिसते की त्यांना प्रत्येक मनुष्याबद्दल आदर होता. ते स्वतः मर्यादापुरुषोत्तम होते, मर्यादा कशा व किती पाळायच्या याचे ते उत्तम उदाहरण होते. कुणावरोबर कसे वागायचे-बोलायचे याचे ते उत्तम उदाहरंण होने. आज आपण श्रीरामाची पूजा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. श्रीरामाचे स्थान आपल्या उजव्या हृदयात आहे. ते एक म्यादा पुरुषोतम पुरुषाचे आदर्श अवतरण होते. आदर्श राजा, आदर्श पुत्र, आदर्श पति, आदर्श पिता इ. सर्व सबंधोमध्ये आदर्श कसे असावे है त्यानी त्यांच्या जीवनामधून दाखवून दिले, म्हणून श्रीरामाचे सर्व आपल्यामच्ये प्रस्थापित होतील व आपल्या व्यक्तिमत्त्वामचून त्यांचा आविष्कार होईल याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. आपल्याकडेही श्री. लालयहादुर शास्त्री है असेच एक थोर पुरुष होते. एकदा एक मिटिंग चालली असताना खोलीत पखा जरुर नव्हती तरी चालत राहिला होता. त्यांनी त्यासाठी कुणालाही न बोलावता स्वतः उलून पंख्याचे बटन बंद केले. स्वतःसाठीच्या कसल्याही कामासाठी ते कुणालाही काही हुकूम देत नसत किवा सगित नसत, हा त्यांचा मोळा गुण होता. त्याचा जन्म सूर्य वंशात झाला आणि त्याना अग्नितत्वाचे आशीर्ाद होते. साधारणपणे आपण पाहतो की सूर्य- स्थानात जन्म झालेल्या, लोकांची, मग ते कितीही हलवया कुळात, जिथे डाव्या बाजूचे सर्व त्रास असतात अशा कुळात झालेला असेल, आज्ञा फार सराब असते. सूर्यस्थानात जन्म तसा री साषात्कारी पुरुष होता पण अककार गुण कार बलावल्यामुळे तो राक्षास बनलो पण अलीकडच्या तरुण मुला- मुलीचे प्रकार व अहंकार पाहिले की त्यानी राधणालाही मागे टाकले असे मला वाटते, रावणाला दहाच तोंडे होती पण या अलीकडय्या माणसाना एकशे-आठ तोड़े असावीत! अहंकार आणि द्वेय हे फा हलक्या प्रवृत्तीचे धोतक असतात पण आजकाल असे खूप दिसतात, सहजयोगातही से कसे तरी शिरले असावेत. श्रीराम लोक ु वनवासात असताना एका म्हाता्या भिल्लीणीते दिलेली उप्टी बोरेही त्यांनी आनंदाने स्वीकारली व खाल्ली सीतादेवीनेही ती मागितली आणि खाल्ली, लक्ष्मणालाही त्यांचा हेवा वाटू लागला व त्यानेही त्यांच्याकडील बोरे हणजे आूत अशा जातीतल्या उष्टी योरे देणार्या भिल्लीणीचे प्रेस वे है मागून खाल्ली, ते पाहून श्रीराम नुसते हसले. श्रीरामानी दासावले श्रीराम आपल्या भकती किती शुद्ध होती प्रजेच्या सुखासाठी सदैव जागरुक व तत्पर असत. जसा Oyster शिपल्यामध्ये मोती जपून व साभाळून ठेवतो त्याला स्वच्छ व चकवकीत करतो. दिसावीत म्हणून सर्वाचा काळजीपूर्वक सभाळ श्रीराम करीत झालेल्या व्यक्तीनी अत्यत नमर असायला हवे, त्यांच्या व्यवहारात दिसून आले पाहिजे की ते कशाही परिस्थितीत विचलित होत नाहीत, त्याना कशामुळेही आपण महान व्यक्ती आहोत असा समज होत नाही. शास्त्रींच्या जीवनाकडे पाहिल्यावर समजते की ते फार त्यावप्रमाणे सर्व माणसे सद्गुणांनी तेजस्वी असत, त्यातच त्यांना समाधान वाटत असे. नम व साधे होते. मला हे आवडत गाही, ते चालणार नाही इ. बढया श्रीरामांचे गुण तुम्हाला आत्मसात करायचे असतील तर तुम्हाला मारणारे लोक त्यांच्या निकृष्ठ स्तराची जाणीव करून देतात, त्यांच्याजवळ सहनशीलता मुळीच नसते. माणसाच्या मोतेपणा इतराबद्दलच्या सहननशीलतेमधून दिसून येतो. दुसन्यांना साभाळून न धेणारा मनुष्य आपल्याच अहंकाराचे प्रदर्शन करतो. श्रीरामांबद्दल त्यांच्या प्रजेला अत्यंत आदर व प्रेम वाटत असे. त्यांची पत्नी आदरणीय जनकराजाची मुलगी होती. अत्यंत रुपवान होती. तसेच ते आपल्या वडिलांचेही लाडके पुत्र होते. पण श्रीराम स्वतः अत्यंत नग्र स्वभावाचे होते. त्यांच्या जीवनातून ही नमता अनेक प्रसंगामध्ये दिसन येते. वनवासात जाताना ते अगदी साध्या बोटीतून गेले, त्या बोटीच्या नावाड्यालाच आपण आपल्या भावी राजासमोर आहोत याची कुचंबणा वाटत होती, ल्यांनी फवत वल्कलेच परिधान केली होती कारण वनवासात त्यांना राजघराण्यातील कसल्याही सुविधा नको होत्या, उलट त्यांनीच त्या भभा वि नावाड्याला सांगितले की आता मला वनवासात साध्या व माणसासारखेच राहिले पाहिजे, अगदी हलक्या जातीतील लोकांनाही पुण्यातील पब्लिक प्रॉग्रेमच्या वेळच्या अनेक रांगोळयापेकी एक २४ चैतन्य लहरी मार्च/एप्रिल ९९ तसे नव्हते, तर ते फार चतुर हॉते. (diplomat) म्हणजे चाणाक्ष (Intelligent) होते. ( यावेळेस काही लोक आपापसात योलत होते त्यांना श्री. माताजींनी खडसावून लक्ष देण्यास सांगितले.) पण सहजयोगात तुम्हाला श्रीरामासारखे बागून बालणार नाही ललट तुम्हाला कधी कधी परशुरामासारखेही व्हावे लागेल. नाही तर कार्य होणार नाही. तर श्रीराम आयुष्यभर, त्यांच्या बोलण्यात वागण्यात, एकसूत्रीपणा जपायचे.. उदा. त्यांचे एकपत्नीवत. अयोध्येला परत आल्यावर सीतेला पुन्हा एकटीला आश्रमात सोडल्यावर त्यांनी राजसूययज्ञ केला, त्यातून त्यांना अजिक्य सम्राट असल्याचे दाखवायचे होते. त्यावेळेसही या यज्ञाला पत्नी हची म्हणून एवटेच नव्हे तर त्याशिवाय यज्ञ झाला नाही तरी चालेल असेही सागितलें मग सीतेव्या सोन्याचा पुतळा ठेऊन यज्ञ करण्यास त्यानी होकार दिला. सांगायचा मुद्दा म्हणजे त्यांनी जे जे काही केले त्यात पूर्णपणे धर्माच्या मर्यादेत केले. धर्माचरण करण्यात त्यानी कसलीही कसूर ठेवली नाही. दुसरे एक उदाहरण म्हणजे सीतेला आश्रमात सोडून दिल्यावर श्रीराम कधीही बिछान्यावर झोपले नाहीत तर जमिनीबर झोपायचे. अनेक कवींनी राम-सीतेच्या प्रेमाचे गोडवे गाइले आहेत. सीता शेवटी धरणीमातेच्या पोटात जाऊन अंतर्धान पावली, त्याच धरणीमातेने लिला जन्म दिला होता. त्यानंतर मात्र श्रीरामांना पराकाष्टेये नैराश्य आले आणि त्यांनीही शरयू नदीमध्ये शिरून अवतारसमाप्ति केली. या सर्वामधून व्यक्तिमत्वाचे चढ-उतार कसे असतात है आपल्याला दिसून येते. रावणाच्या कैदेत राहिलेल्या सीतेचा श्रीरामंनी पुन्हा स्वीकार करावा है त्यावेळच्या समाजाला, प्रजेला पटले नाही आणि एक आदर्श राजा म्हणून पत्नीचा जीवनभर त्याग करणार्याचा श्रीरामांनी निर्णय घेतला बंधू लक्ष्मणावरोबर राजरथातून तिला वाल्मिकीच्या आश्रअमात पोचवली व पोचल्यावर तिला त्यायद्दल कळवण्यात आले. आता सीता ही आदिशक्तीच होती आणि तिला जरी वाईट बाटले तरी तिने करसलीही प्रतिक्रिया न सर्वप्रथम श्रीरामांची अंगभूत स्थिति समजून घेतली पाहिजे, श्रीराम तुमच्या उजव्या हृदयात प्रस्थापित आहेत. मानवप्राण्यांच्या उजव्या बाजूचे हृदय लोकांना माहीत नसते. सहजयोंगामध्ये डावे, उजवे व मध्य अशी तीन हुदये आहेत. उजव्या बाजूचे हृदय है फार महत्वाचे स्थान आहे. उजवे हृदय दोन्ही फुप्फुसावर नियंत्रण तेवते. तसेच घसा व कान यांचे अंतर्भागही त्याच्याच. देखरेखीरखाली असतात. ल्याचे बाह्याग (features) श्रीकृष्णांकडून मिळतात. तसेच डोळे व कानाचे अंतर्भागही श्रीरामाकडून मिळतात. या अवयवाचे आतील व बाहेरील हे दोन्ही भाग सुव्यवस्थित असणे महत्त्वाचे आहे. श्रीरामानी व्यक्तीच्या बाह्यागाबद्दल कधीही टीका केली नाही कारण त्याना मानवाच्या आतील भागांची जास्त काळजी होती. म्हणजे एका अर्थाने ते उजव्या हृदयात असले तरी इंसाचक्रामवून व काही प्रमाणात विशुद्धी चक्रातून कार्य करतात. म्हणून एखादी व्यक्ती बराह्यांगांवरून दिसायला सुंदर नसली- पाश्चात्य देशात बाह्यातील देखणेपणाला फार महत्त्व देतात- तरी श्रीरामासारखी व्यव्ती विवाह करण्यावे सांगितल्यावर त्यानी ठाम नकार दिला सुदृुढ, उंच आणि अजानुवाहू असते. तसेच ती Plump असते- श्रीविष्णूंचे जल हे तत्त्व असल्यामुळे. आजकाल हडकुळेपणाची फार तारीफ होते, ती एक फॅशन झाली आहे. अर्थात Phump शरीरयष्टीचा माणूस एरवी चांगलाच असतो असाही त्याचा अर्थ नाही, पण अशी व्यक्ती आतमधून अत्यंत सुंदर असते. तिच्यामधये आस्था इ. गुण पूर्णार्थाने भरलेले असतात. सहजयोग्याजवळ हे गुण नसले तर तो सहजयोगीच नाही असे स्हणावे लागेल. तसेच उगीच मोठ्या आवाजात बोलणारा, मोठ्याने सारखा हसणारा] माणूसही सहजयोगी नव्हे श्रीरामांचा मृदुपणा अलौकिक होता, कधी कधी पराकोटीला मेल्यासारखा दिसायचा. रावणाबरोबर युद्ध करत असताना ल्यांनी बाण मारून त्याचे एक डोके उडवले पण दुसऱ्या डोक्यावर बाण मारताच पहिले डोके पुन्हा गळयात परत येऊन बसले आणि हा प्रकार चालूच राहिला. मग लक्ष्मणाने त्यांना रावणाच्या हृदयावर बाण का नाही मारत असे विचारल्यावर ते म्हणाले, "त्याच्या हृदयात सीता आहे म्हणून हृदयाबर बाण मारला तर तिला इजा होईल. त्यासाठीच मी त्यावी मस्तके उडवत आहे म्हणजे त्याचे चित्त त्याच्या मस्तकांवर लागले प्रेम, कंरूणा, दाखवता ते मान्य केले- आजकालच्या स्त्रियांसारखी को्टात जाऊन हक्क मागण्याची, पैसे मागण्याची भाषा मुळीच केली नाही; उलट स्पष्ट शब्दात त्यांना परत जायला सांगितले त्यावेळेस ती गरोदर होती. भारतातल्या एखाद्या महिलेने अशा प्रसंगी आत्महत्या केली असती. दोन्ही गोष्टी अर्थात सारख्याचे, एकामध्ये की मग मला हृदयावर बाण मारता येईल." हयातील संकोच लक्षात ध्या; त्यांच्या बोलण्यातला संकोच बघा. वनवासात असंताना शूर्पणखा राक्षसीण सुंदर रूप घेऊन रामाकडे आली आणि तिने श्रीरामांना विचारले, 'माझ्याबरोबर तू लग्न का करत नाहीस?' मर्यादापुरुषोत्तम श्रीरामांना असा प्रश्न बिचारणेही फार भयानक गोष्ट, एखाद्याने असा प्रश्न विचारल्यावर त्याला मारून्वच टाकले असते, पण श्रीराम हसत-हसत म्हणाले, 'मी विवाहित आहे आणि एकपत्नीत्वाचे वचन घेतले आहे. तू माझ्या भावाला विचार,' मग शूर्पणखेने लक्ष्मणाला विचारले तर ताबडतोब चिडून जाऊन त्याचे तिचे नाक कापून टाकले. श्रीरामांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते एकसूत्री होते. श्रीकृष्ण आकरमकपणा तर दुसर्यामध्ये टुबळेपणा, घण सीतेने धीरगंभीरपणे मुलाना जन्म देऊन त्यांचे संगोपन करण्याचा निर्णय घेतला आणि लक्ष्मणाला आपल्या भावाची काळजी ध्यायला सांगितले. सीतादेवीच्या या भूमिकेमधून दिसणारे तिचे व्यक्मित्व, तेजस्विता व भारदस्तपणा लक्षात घ्या. मर्यादापुरुषोत्तम म्हणून गणल्या जाणार्या श्रीरामापेक्षा ती तसूभरही कमी पडली नाही. रावणाच्या कैदेत असताना तिच्या महाभयंकर शक्तीमुळे तिला स्पर्श करण्याची हिम्मत त्याला झाली नाही. इतका तो तिच्यापुढे घाबसून गेला होता. जा २५ चैतन्य लहरी मार्च / एप्रिल ९९ आक्रमक, अहंकारी, तापट, दुसर्यावर हुकूम गाजवणारे लोकच खरे तर दुर्बल असतात, त्याचेच व्यक्तिमत्त्व व चारित्र्य चागले असते तर त्यांनी असले प्रकार केलेच नसते, वाईट भावनांव्या आहारी लकेत बंदिवासात असताना हनुमान तिला भेटायला आला होता. श्रीरामांनी दिलेली अंगठी ल्याने तिला दाखवल्यावर तिची खात्री झाली, तरीपण त्याच्यायरोबर हनुमान एवढा बलशाली असूनही, जायला तिने नकार दिला आणि श्रीरामाने रावणावरोबर युद्ध करून गेल्यामुळे ते असे वागतात किंवा ते इतके दुर्बल असतात की त्याला ठार केल्यावर त्याच्याबरोबरच परत येण्याचा आपला निश्चय सांगितला. कारण रावणाचा वध होणे ही काळाची गरज होती. सीतेचे हे बागणे प्रतिक्रियाल्मक नव्हते तर लो तिचा संयम होता. रावणाने तिचे मन बळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण सीता पूर्णपणे शात व दृढनिश्चयी राहिली. रावणासारख्या महादुष्ट राक्षसाच्या बंदिवासाल असूनही असे धैर्य बाळगणे व दाखवणे दुसऱ्या कुणा नाही, चालत नाही" अस म्हणणारा मनुष्य बेकार आहे आणि स्त्रीला श्य नव्हते. सध्याच्या काळात अा स्त्रीची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. सीताच्या जीवनाचा हाच संदेश आहे. श्रीरामांची कल्याणकारी वृत्ति ते राज्य करू लागल्यावर दिसून आली. त्यांना जनतेच्या आपत्तीवद्दल कणव होती, काळजी होती. आपल्या राज्यातली प्रजा सुखी-समाधानी व आनंदी असावी हेच त्याचे घ्येय होते; त्यांची फार मोठ्या प्रेमाने ते काळजी घेत, आश्रमात एकटी असतानाच सीतेने दोन पुत्रांना जन्म दिला, वाल्मिकीऋषीनी त्या दोधांना रामायण गाण्याचे शिक्षण दिले. श्रीराम राजसूययज्ञ करत असताना त्यानी त्याच्यापुढे रामायण गाऊन दाखवले, नंतर राजसूर्ययज्ञाचा घोड़ा आश्रमात आल्यावर त्या दोघा असते स्यात कसली कमतस्ता खपत नाही तो माणूस भिकारी आहे तो रागाच्या भरात वाहवत जातात आणि। काहीही सहन करण्याची शक्ती त्याच्यामध्ये उरलेली नसते. या दृष्टीने भूमि-माता सर्वात शवितशाली आहे कारण ती सर्व काही सहन करू शकते. ज्याला खूप सहनशीलता आहे तोच खरा शक्तिशाली असतो आणि ज्याच्याजवळ अशी सहनशीलता नसतो तो दुर्बल असतो. मला है सहन होते भूमीला भार आहे) अशा माणसाना देव का निर्माण करतो सला समजत नाही कृणालाही अशी व्यव्ती आवडणार नाही. सहनशील मनुष्य महालात असला काय किवा जंगलात असला काय, या लोकांबरोबर असला काय किंवा त्या लोकांवरोबर असला काय, ल्याला सर्व सारखेच कारण तो जे आहे त्याल सुखी असतो. अशी सहनशीलता मिळवली की तुम्ही खन्या सहजयोगासाठी पात्र होता. मग ती तुम्झाला बोलून दाखवायची किंवा त्याचा बास होत असल्यावी जाणीवही उरत नाही, तुम्ही सर्व काही सहजपणे सहन करू शकता. याला फक्त सुख- सोयी, आराम हेय हवे असेव मी. म्हणेन सर्वात चागली गोष्ट म्हणजे कशाबाच प्रश्न येऊ न देणे, उदा. मी कार चालवत नाही म्हणून मला ड्रायव्हिगचा प्रश्न नाही, टेलिफोन ठेवत नाही म्हणून टेलिफोनची कंटकट नाही, बैंकेचे व्यवहार करत नाही म्हणून नाही म्हणून इनकम्-टॅक्सचा प्रश्न नाही! म्हणजे काही वस्तु घ्यावीशी वाटणे व मग ती मिळाल्यावर तिच्या कटकटीचा क्रास सोसणे हे व्यर्थ आहे. युरोपियन लोकांना 'प्रॉब्लेम, प्रॉब्लेम' ही फार सवय आहे, आम्ही फक्त भूमितीमध्ये प्रॉब्लेम वधितले! पण हय लोकांच्या बोलण्यातच प्रॉब्लेम हा शब्द वारवार येतो, काही करायला सागितले तरी ' नो प्रॉब्लेम' म्हणणार! म्हणून ज्याच्यामुळे प्रॉब्लेम मुलानी परकडला, हनुमानसुद्धा त्यांचा युद्धात पराजय करून तो सोडबू शकला नाही; त्यानी श्रीरामाकडे येऊन या दोन तेजस्वी मुलांचा पराक्रम सांगितला आणि श्रीराम स्वतः तिकड़े गेले. मुलासमोर आलेले त्यांना पाहिल्यावर सीतेने त्यांना ते कोण आहेत हे सांगितले आणि त्यांच्याबरोबर युद्ध न करण्याची मुलांना आज्ञा दिली. हे सर्व पाहून श्री हनुमानांनाही, जे श्रीरामाचे परमभक्त होते, आश्चर्य वाटले की श्रीरामानी हे सर्व का केले ? हनुमान हे गैंबरीएल होते आणि साधेपणा आणि कार्याची चपलता या गुणांचे आदर्श होते. जन्मतःच त्यानी सूर्याला गिळून टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जन्मभर श्रीरामांची सेवा केली, त्यांच्याशी पूर्णपणे एकनिष्ठ राहिले. त्यांना नऊ सिद्धी प्राप्त झाल्या होत्या. रामरावण युद्धात लक्ष्मण येशुद्ध झाल्यावर एका पर्वतावर जाऊन एक विशिष्ट बनस्पती आणण्यास त्यांना पाठवण्यात आले, पण तिथे गेल्यावर त्यांना ती बनस्पती सापडेना म्हणून त्यांनी तो सबंध पर्वत हातावर उचलून युद्धमूमीवर आणला, एवढी प्रचंड शक्ती असूनही ते इतके साधे व समर्पित होते, एकनिष्ठ होते शक्तिशाली माणसाची हीच ओळख आहे. बैंकाचा त्रास नाही, पैसे मिळवत ज्याच्याजवळ शक्ती आहे. त्याने नम्र राहून अहिंसेचे पालन केले पाहिजे. महात्मा गांधीनीही हीच अहिंसेची शिकवण दिली, ते म्हणत दुर्बल माणूस प्रतिकार करूच शकत नाही. म्हणून ल्याच्या अहिंसेमेक्षा शक्तिशाली माणसाची अहिंसा हीच खरी अहिंसा; शक्तिशाली का अहिंसा माणसाची त्याच्या स्वत:च्या क पुण्यातील पब्लिक प्रोग्रेमच्या वेळच्या अनेक रंगोळ्यांपेकी एक शक्तीबद्दलच्या आत्मविश्वासांतून निर्माण होत असते. उलट RE चैलन्य लहरी मार्च/एप्रिल ९९ विसरल्यामुळे हे होते. श्रीराम पि हृदयथक्ावर पितृधर्म ्हणून कसा पाळतो इकडे तुम्ही लक्ष ्यायला हवे. जे यडिल म्हणून कर्तव्यात कसूर ठेवलात त्यांना हदयाचे आजार होतात; तसेच जे पति-धर्माचे पालन करत नाहीत त्यांनाही हृदय-चक्रावर वास होतात. पाश्चात्य देशामा:ध्ये थंड हवेगुळे लोकांना जास्त बेळ घरात रहावे लागल्यामुळे आतूनक प्रकारची शुष्कता येते व श्रीरामचि माधुर्य करुणा मिळाल्यामुळे त्यांना दम्याचे विकार येतात. पाश्चात्य देशात हा एक गंभीर आजार बनला आहे. त्यालून पेशावरून लोकना कसवणे लुवाडणे, छळणे असे प्रकार वाढले की हे आजार भयानक होतात. या सर्वाच्या मुळाशी पैसा हेच कारण असते. सींतादेवी श्रीलक्ष्मीच होती आणि तीच श्रीरामांची शब्ति होती. म्हणून तुम्ही वांगला पिता किंवा पति राहिला नाहीत तर श्रीलक्ष्मी नाराज होते. म्हणून गृहलक्ष्मीचे फार महत्त्व आहे. पण स्त्रीने आधी गृहलक्ष्मी वनले पाहिजे, ती उद्धट असली तर गृहलक्ष्मी- तत्त्य खराब होते. पत्नीने गृहलक्ष्मी बंनून पती व कुटुंबाची देखभाल केली पाहिजे. मधुर बोलणे ठेवले पाहिजे व पाहुण्यांचा सन्मान ठेवला पाहिजे. पणे तुम्ही अयोग्य स्त्रीच्या मागे लागलात, तिला प्रौत्साहन दिले की सामूहिकता खराब होते. अशा सामूहिकतेतून आक्रमकपणा दाखविणाच्या दुसयाना चास देणाच्या स्वियांना मुळीच परसाहन देता कामा नये तुलसीद्धास तर म्हणलतात की अशा बायकाना लोक दिला पाहिजे गृहलक्ष्मीपदाला अयोग्य असणाच्या स्त्रियाना ठो दिला पाहिजे है बोलणे आजकालच्या वातावरणात्त पटणार नाही. माझी तसा उद्देश नाही पण सांगण्याचा मुद्दा हा की अशा महिलाच्या बाधा टूर केल्या पाहिजेत. नाही तर तुम्हाला पण उजव्या हृदयाचे वरास होतील. पति-पत्नी है दोधेजण समाजाचे धटक आहेत. जे पुरुष पत्नीला छळतात त्याचे उजवे हृदय खराब असते, तरेच जे | पत्नीच्या अंमलाखाली राहतात त्यांनासुद्धा उजव्या हृदयाचे आरस होतात. तुम्ही संतुलनातच सतत राहिले पाहिजे. कुटुंबातील संबंध व वातावरण सुंदर ठेवणे ही पति-पत्नी दोघांची जयाददारी आहे. एकट्या-दुकटयाची नाही. दोघांनी मानव-धर्माप्रमाणे वागले पाहिजे. एकमेकावर प्रेम करून आदर केला पाहिजे, एकमेकाची साथ करत राहिले पाहिजे. म्हणजे एकाच रथाची ती दोन चाके आहेत हे लोकांना कळेल, आणि दोघेही संतुलना। आहेत म्हणून हे घडते है त्यांना समजेल, ते समान असले तरी सारखे नाहीत, आता श्रीरामानी बेळ आली तेव्हा पत्नीचा त्याग केला तसेच सीतेनेही बेळ आल्यावर श्रीरामांचा त्याग केला, एक पुरुष आणि एक स्त्री या त्यावेळच्या त्याच्या भूमिका होत्या. पण ते करताना पुरुषाला आणि स्त्रीला जे शोमेल त्याप्रकारे केले. म्हणून स्त्रीने स्त्रीसारखेच तर पुरुषाने पुरूषासारखेच असले पाहिजे. म्हणून श्रीरामाना मर्यादापुरुषोत्तम म्हणताल. पुरुषाच्या म्हणून ज्या ज्या मर्यादा आहेत. त्या त्यानी पाळल्या. मर्यादा स्हणजे कुणालाही वर्चस्वाखाली न तृधर्माचे द्योतक आहेत व प्रस्थापित आहे. आपण पितृचर्म वडील निर्माण होतात ती चस्तूच सोडून द्या. तुम्हीं कशाचाडी त्याग कस शंकिती. फक्त त्यासाठी त्या वस्तूबद्दलची आसक्ती सोडून द्या. पुष्काळ लोक मला सांगतीत की आम्हाला Ego या प्रलेम आहे. पण अहंकारव सोडून या ना मगरीची भीति तर बाटते पण तिच्याच तोडात पाय ठेवायचा आहे असा मगरीने पाय पकडला म्हणून येणार जिये प्राच्लेम आहे तिथे जायघेव शाला ? आणि तुमवा सगळधात मोठा प्रॉब्लेम म्हणाल तर घड्याळ, मला विमानतळावर जायचे असले तरी आजूयाजूच्या सर्वांना धड्याळाची काळजी! मला विमानाच्या वेळेवर जायवे असते पण प्रोबलेम यांनाच! मला तर कधी कंधी वाटते की मांझ्या जाण्या'कडेच त्याचे लक्ष तर नाही ना? अतिशय बारीक-सारीक तपशीलात डोके घालण्याची सवय असणाऱ्या लोकांना हा प्राब्लेम असतो. विमान मिळाले तरी उत्तम, नाही मिळाले तरी उत्तम असे असताना प्रॉब्लेम कुठे आला ? खरी गोष्ट अशी आहे की कुठल्याही गोष्टीला प्रॉब्लेम म्हणणे हा सत्य टाळण्याचा प्रयत्न असतो. खर तर सत्य गोष्टीला सामोरे जाण्याची घमक असावी लागते. तसे केले तर प्रॉब्लेम राहणारच नाही. समजा रस्त्यात तुमची कार अचानक बंद पडली तर टुसर्या जाणाच्या कारमध्ये लिफ्ट मिळेल किया रात्रभर तुमची कार ठीक होईपर्यत थायावे लागेल तर त्याला तोड़ द्या. नुसते प्रॉब्लम झाला म्हणण्यात काय अर्थ ? आणि एखादा वाघ येऊन तुम्हाला खाण्याची भीती वाटत असेल तर लमात आणा की तुम्ही मेलात तरी पुन्हा जन्म घेणारच आहात! अशा दृष्टीकोनातून जीवनाकडे पाहिलेत तर समजेल की कुच प्रॉब्लेम नाही, ज्याला प्रॉब्लेस समजले जायचे ते पाण्यावरच्या बुडबुडघासारखे होते. आता क्रालच मला लोक सांगत होते की प्रोगॉमला हॉल मिळत नाही, भी म्हणाले की उघड्यावरच कार्यव्रम करू. थोडक्यात म्हणजे हा प्रकार झाला मग माझ्याकडे हृदयाची उबदार भावना वामी कार [ठक } ४। श्रीरामांचे अनुकरण करायला शिका.. श्रीरामांनी त्यांच्या चारित्र्यामधून, संतुलित जीवनामधून, नम्रपणा व माधुर्य या गुणांमधून आपल्याला दाखवून दिले आहे की राजाने कल्याणकारी राज्य कसे करावे, तसेव प्रेमळ पती व पिता म्हणून कसे बागावे आणि गहनता कशी प्राप्त करावी. त्यांनी महाराष्ट्रभर संचार करून तेथील भूमी चैतन्यमय केली, त्या भूमीवर चालताना ते अनवाणी चालले आणि महाराष्ट्र-भूमीला चैतन्य दिले. त्या भ्अमतीत त्यांनी शिलारूपी बनलेल्या अहिल्येला पदस्पर्श करुन शापमुक्त केले. त्यांच्या अवततरणाचा हाच उद्देश होता. . श्रीराम हे प्राणवायूच आहेत. आपल्यामधील प्राणवायू जेव्हा तप्त होतो तेव्हा श्रीराम आपल्याबरोबर नाहीत हे आपण समजले पाहिजे, तुमच्या नाकामधून आणि तोड़ामधून येणारी हवा थेडथ असले माहिजे. तुमची कशी असते मला माहित नाही. पण माझ्यामधून येणारी हवा नेहमीच थंड असते. ही इवी गरम होऊत तुमच्या नाकातोडातून येते तेव्हा नाकपुड्या फुललात, डोळे वटारले जातात. तुमच्या तौडी रागीट शब्द उमटतात आणि एकूण तुम्ही राजणासारखें रागीट जनता श्रीरामावे, त्यांच्या जीवनाचे सौदर्य तुम्हीं ২৬ चैतन्य लहरी मार्च/एप्रिल ९९ मी काही चागले लोक व लीड़र्स पाहते पण त्याच्या बायका कड़क व रुक्षा स्वभावाच्या असतात, रहस्यमय वागतात व स्वार्थी, त्रारसदायक असतात. तुम्ही तुमच्यामुळे सहजयोगाला नुकसान पोंचवू शकत् नाही. उलट तुम्ही तुमच्या पतीइतकी गहनता ज्यामुळे तो लीडर आहे, मिळवून त्याच्या प्रतिष्ठेला शोभेल अशी सहजयोगिनी बनले पाहिजे. आजच्या दसन्याच्या दिवशी आपण निश्चय करू या की आपण रामराज्य निर्माण करू, जिथे परेम, शांती, सुरक्षितता, कल्याण, करूणा आणि आनंद यांचे साम्राज्य असेल, श्रीरामासारखे तुम्ही पण मर्यादाये उल्लंघन होणार नाही अशी शिस्त बाणवली पाहिजे. स्वित्झरलंडमध्ये हे आणणे, दुसन्याचे काहीही न बळकाचणे उदा, जे आक्रमक प्रवृत्तीचे असतात ते प्रोग्रॅममध्येही आक्रमकपणा दाखवून माझ्यापुढे बसतील, मी आल्याबरोवर मला दिसतील अशा जागी थाबतील वा बसतील. याला मयादापालन म्हणल नाही. मागे बसलात तरी हरकत नाही. लीडर मडळीनी पुढे बसणे जरूरीचे आहे. दिखाऊपणावा उपयोग नाही. मी अशा मंडळींना चागळी ओळखते. पाठीमागे राहणे ही सर्वांत आदरमूर्वक गोष्ट आहे. या बाबतीत लीडरानी काळजी घेतली पाहिजे, अशा दिखाऊ मंडळींना त्यानी माझ्यापुढे येऊ देता कामा नये आज आपण है पण ठरबले पाहिजे की लीडर्सच्या बायका नम, करुणामय, सामूहिकतेत मधुरपणाने वावरणान्या, दयाळू आणि गृहलक्ष्मीपदाला शोभेशा नसतील त्या लीडर्सना काढून टाकले पाहिजे. कारण लीडरची पत्नी आईसारखी असते. आईप्रणाचे पाच प्रकार सांगितले आहेत, त्यातील एक म्हणजे गुरुपल्नी, म्हणजेच लीडरधी पत्नी. म्हणून लीडस्सनी त्याच्या बायकांना सुधारून ठीक केले पाहिजे. नाही तर त्या आपल्याला व सहजयोगाला कमीपणा आणतील म्हणून लीडसंच्या पत्नीनी अत्यंत काळजीपूर्वक राहून इतरांना सुधारले पाहिजें उगीच लोकंबद्दल नवन्याकडे चहाड्था करू नये. लीडरवी पत्नी म्हणून आगाऊपणा चालत नाहीं, श्रीराम आणि सीतादेवीच्या चरित्रांतून तुम्हाला खूप शिकण्यासारखे आहे. त्यांनी आपल्यासाठी खूप काही करून ठेवले आहे. त्यानी स्वतः आयुष्यात खूप तास भोगले, राजा व राजपत्नी असूनही ले वनवासात अत्यंत साधेपणाने राहिले. सीतेने सर रावणासारख्या राक्षसाच्या बंदिवासात दिवस काढले पण एकमेकाच्या जीवनकार्यात ते पूरक राहिले. असे व्यक्तिमत्व बनल्यावर सहजयोगातील पति-पत्नीही आदर्श पती-पत्नी बनतील. झाले तर मला खूप समाधान होईल कारण स्वित्झरलंडला श्रीरामाचे खूप अशीर्वान जरूरी आहेत; इथे स्वार्थ आणि अनर्थकारक गोष्टी फार बोकाळल्या आहेत, पैसे देणार्या देशांबद्दलही अत्यंत हीन दर्जाची भावना माजली आहे. म्हणून आपण असल्या निम्नस्तरावरील राक्षसी वृत्तीच्या लोकांच्या हृदयात परिवर्तन घड़बून आणण्याचे महत्त्व जाणले पाहिजे. आजकालच्या युगात मारपारिक युद्ध होण्याची शक्यला कमी असली तरी आर्थिकदृष्ट्या लोकांची होणारी पिळवणूक थांबवून लोकांच्या पैशाचा आणि कल्याणाचा हा हास थांबवला पाहिजे. रामराज्य प्रस्थापित करायचे असेल तर सत्ताधारी अधिकारी लोकांच्या हृदयातील श्रीराम पुन्हा एकदा जागृत झाले पाहिजेत, म्हणून आपण तथी श्रीरामाची अंतःकरणापासून प्रार्थना करू या परमेश्वराचे तुम्हा सर्वांना अनंत आशीर्वाद. शनारय ह र पुण्यातील पब्लिक प्रोग्रॅमच्या वेळच्या अनेक रांगोळयांपैकी एक (२८) चैतन्य लहरी मार्च/एप्रिल ९९ हिंसा अधर्म व अशांति दूर करण्यासाठी सहजयोग प. पू. श्री माताजी निर्मला देवींचे प्रवचन (सारांश) दिल्ली: ४ डिसें. ९७ सर्वप्रथम हे लक्षात घ्यायला इवे की आजपर्यंत 'सत्यव्या अनेक प्रकारे व्याख्या केल्या गैल्या, अरीच पुस्तके व राथ पण या विषयावर लिहिले गेले. धर्माच्या नावाने ग्रंथ, परवचने, भजन, मक्ती हेहि आपण सर्वांनी पाहिले आहे. आज तेज बहादुरचा खास दिवस आहे.त्यांनी पण सांगितले आहे की परमात्म्याची भव्त करा, त्यातून तुम्ही आपल्यामध्ये संतुलन प्रस्थापित करू शकाल, शांति मिळवाल आणि यातून तुमच्यातील सर्व दुर्गुण टूर होतील. पण आजकालचा जमाना असा दिसत नाही; आजकालच्या लोकामध्ये कुणी साधक आहेत जे सत्याच्या शोध घेत आहेत तर दुसरे कुणी असे आहेत की त्यांना परमात्म्याचीसुद्धा फिकीर नाही, भीती नाही, नरकात जावे लागेल या कल्पनाही ते मानत नाहीत. असे म्हणतात की मनुष्याने केलेल्या पापांचे फळ त्याला अनेक जन्म भोगावे लागते पण या दुसन्या प्रकारच्या लोकांना त्याचीही पर्वा नाही. इतके ते दगडासारखे मह आहेत. हत्या करणे हे पाप आहेच पण त्यातून माणसांची किंवा मुलांची हत्या करणे है महापाप आहे, पण पाप-पुण्याची भाषाच ज्यांना कळत नाही, आम्ही करतो तेच बरोबर असे जे मानतात, पैशारसाठी वाटेल तये करायला - खूनसुद्धा - जे कचरत नाहीत अश्ा त्हेचे लोक सध्याच्या काळात आहेत. पण पूर्वी परिस्थिति इतकी खराब नव्हती. तसे आताही बरेच जण चांगले धार्मिक आहेत, पाप-पुण्याची कदर करणारे आहेत. पण आततार्थी, उग्रवादी लोकांपुढे त्यांचे काही चालत नाही. आणि मग लोकाना दिव आहे का व कुठे आहे' असा संभ्रम होतो, सज्जन लोकांनाही अतिरेक्याकडून त्रासच का मोगावा लागतो असा प्रश्न उठतो. धर्माच्या नावाखालीही आजकाल लोक यावर सध्याच्या काळी कोणता जपाय असेल. तर तो सहजयोग Anlalle. स्वतःतञ ओळरपल्याशिवाय तुम्ही धर्म जाणू शकत नाहीं आणि परमात्माही म्हागजे आपल्या स्वरूपाा न्या जाणू शकत नही. कारण घर्मांच्या नावावर अनेक बुकीच्या गोष्टी चालल्या आहेत. त्यावरोबरच चांगल्या संस्कारांबद्लही बरीच चर्चा होत आहे पण माणसाबी स्थिति सुधारण्यासाठी काय केले पाहिजे हे बन्याय लोकांना समजेनासे झाले आईे. माणूसच जर दुसर्या यापासून त्याला त्रास होऊ लागला तर परमात्म्याला तो कसा जाणणार? मनुष्य आजकाल संबेदना हरवून बसला आहे म्हणून आपण कारय करत आहोत, कुछल्या गर्तत माणसापासून भयभीत झाला , त फसणार आहोत है त्याला उमजत नाही. कितीही समजाऊन सांगितले तरी ते फक्त त्याच्या डोक्यात येते किंवा मनाला पटते पण त्याच्या मलीकडे ते माणसाच्या आंतमध्ये उतरत नाही, समजा बुद्धीला पटले तरी एकदा नीट वागेल पण परत पुन्हा चुकीब्या वाटेला लागेल. हे आजकाल सगळीकडे चालले आहे, देवाबडल एक प्रकारचा अधिश्वास वाढत चालला आहे. परमेश्वर वर्गैरे नसतो असा विचार मूळ धरत आहे आणि चैतन्य-शक्ति म्हणून काही आहे असे कुणाला वाटत नाही., म्हणून आपण प्रथम है समजून च्यायला पाहिजे की जोपर्यंत मनुष्यामध्ये आतून परिवर्तन होत नाही, तोपर्यंत जीवनातील वास्तविकाता त्यांच्या लक्षात येत नाही आणि समजल्यावर त्यावद्दलची ल्याला आत्मीयता येत नाही तोपर्यंत त्याची स्थिती जनावराहूनही खालच्या स्तराला जाणार आहे. एका जातीची जनावरे एकब आली तर एकमेकाना भारणार नाहीत पण आपण लोक आपल्याच मानव-जातीच्या लोकांचा संहार करत आहोत- त्याला मग काहीही मोठे नाव दिले म्हणून का्य होणार? यात कुणाचेच बांगले होण्यासारखे नाही. पण मी हे नुसते सागून होणारे नाही तर त्यासाठी तुमच्यामच्येच परिवर्तन घडून आले पाहिजे आणि तुमचे खरे स्वरूप तुम्हाला समजजले पाहिजे. हुमे खरे स्वरूप तुम्हाला समजाये याची सर्व व्यवस्था परमे्वराने तुमच्याम्येच करून ठेवलेली आहे. तुमव्यामध्ये कुणंडलिनी म्हणून एक शक्ती आहे. त्याबदडदल आणि वक्रांबद्दल तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. सर्व ग्रंथात, सर्व धर्मात कुण्डलिनीचे वर्णन आहे आणि सर्व सहान संतनी तिच्याबद्दल सांगितले आहे. मौहम्मदसाहेबानीही सांगितले होते की जेव्हा त्यांचे उतथात झाले तेव्हा ते पाढ्याशुम्र घोड़यावर स्वार झाले होते व सात तार केले जातात. त्याच्यातही त्याना काही वाईट दिसत नाही, तसेच देवाच्या नावावर पेसा लुबाडणे, खरे-खोटे सांगणे, पाखडीपणा करणे हेहि प्रकार खूप चालतात. या सर्वामुळे आजकालची परिस्थिति फार गंभीर आहे आणि ही वाईट स्थिती का आली याचाही कुणी गभीरपणे विचार करत नाही. या सर्व पैशाच्या खेळामा्ग लागून आपण कुठल्या नरकाल ढकलले जाणार आहोत हेही अशा दुर्जनांना समजेनासे झाले आहे. जगामध्ये अणि विशेषतः आपल्या देशामध्ये गरीबी फार आहे ही खरी गोष्ट आहे. ती दूर करण्याचे उपाय विचार करून करण्यासारखे आहेत. मुळात प्रश्न असा आहे की लोक आंधळे झाले आहेत; त्यांना आपल्या चुका कळेनाशा झाल्या आहेत आणि चिडयासारखे आपलाच सर्वनाश करून घेण्याकडे भरकटले आहेत. २९ चैतन्य लहरी मार्च/एप्रिल महाल पार करुन मेले जींच आपली सात चके. पण खोलवर जाऊन कुणी ते वाचत नाही, समजणे तर दूरच. या परिवर्तनाशिवाय दुसरा कुठला मार्ग नाही, कारण या परिवर्तनामधूनच तुमच्यामध्ये शक्ति येते, स्वतःचा आत्मसन्मान तुम्ही राखू लोगता आणि त्यातूनच तुम्ही गौरवशाली होता आणि मग आपण आपल्या आत्म्याला जाणले हे स्वस्थपाणे तुम्ही त्यांच्याकडे पाहिले तर हे लोक वेड्यासारखे कुठे धावत आहेत असे तुम्हाला वाटेल, मग तुम्ही त्या लोकांनाही चार शब्द सांगून त्यांना योग्य मार्ग दाखवाल. ही जी शक्ति तुमच्यामध्ये प्रस्थापित करून ठेवलेली शव्ति आहे तिला जागृत करण्याची शक्ति तुमच्याचजवळ आहे, स्वतःला शुद्ध करण्याची शक्ति तुमच्याजवळ आहे. रस्त्यात 'स्वच्छ दिल्ली असे बरेच फलक तुम्ही पाहिलेत, स्व' म्हणजे तुम्हीच, तुमचा आत्मा केवदे ऐश्वर्य आपल्याला मिळाले हे तुम्हाला समजते. पण तुम्हीं आत्मा आहात असे मी म्हणून काही होणार नाही. तुम्ही कशावरून' असे म्हणणार, म्हणून हे सिद्ध व्हायला हवे. आणि हीच सिद्धता तुम्हाला सहजयोगातून मिळते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, तुमच्यामध्येच, किंबहुना प्रत्येक मनुष्यामध्ये ही अवित आहे. इथे बसलेल्या जवळजवळ सर्व लोकानी त्याचा अनुभव घेतला आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेशामध्ये एवढ्या मोत्या संख्येने सहजयोग स्वीकारला ही माझ्यासाठी मोठ्या आनंदाची गोष्ट आहे. त्यांनी सहजयोगाचा अभ्यास करून त्यामध्ये त्याच्याकडूनच सर्व स्वच्छ करता येते, बाहेरून स्वच्छ करण्याचा काय फायदा? आतून स्वच्छ झालात की तुम्ही कोण आहात, तुमच्यामध्ये किती सद्गुण आहेत, तुमच्यामध्ये इतराबद्दल किती प्रेम आहे हे सर्व तुमच्यामधून लोकांना समजेल. हा अनुभव खूप लोकांना मिळालेला आहेच पण आता तो अजून खूप खूप लोकांना मिळवून ्यायचा आहे. ठिकठिकाणाहून कार्यक्रमाला लोक इथे ज़मले आहेत. उत्तर प्रदेश, दिल्लीमधूनही, तसेच परदेशांलूनही काही लोक आले आहेत. तर तुम्ही आता सर्व एक झाला आहात है लक्षात ध्या, ही नुसती बौद्धिक भावना नसून तुमचा तुम्हालाचे आतमधून त्याचा प्रत्यय होते अहे. जणू एकाच सागराच्या पाण्यावरील लाटा. तुमच्यापैकी प्रत्येक जण इतर अनेक माणसांना जागृति देण्यास समर्थ आहे आणि असाव हा सहजयोग पसरणार आहे. पण तुम्ही सहजयोगाशी प्रतारणा करू नका काईी लोक चुकीची कामे करत असतील तर तिकड़े लक्ष देऊ नका, स्वत:कड़े लक्ष ठेवा व आपण सहजयोगासाठी काय करत आहोत है पहा, एक गुरू दुनिया बदलून टाकतो आणि तुम्ही तर हजारोंनी आहात. सर्व ठिकाणी सहजयोगी झाले आहेत आणि सर्वजण एक आहेत. पूर्वीच्या काही साधु संतांचा खूप छळ झाला पण आता तसे होणार नाही. आपण सर्व एक आहोत, त्यामध्ये हिंदु-मुसलमान-खिश्चन असा भेदमाव उरला नाही. कुछल्याही देशाचे रहिवासी असलात तरी आपल्यातील ही एकता े. स्थिरता मिळवली आहे. म्हणून तुमचेही है एक कर्तव्य आहे की तुमच्यामधील या शक्तीला तुम्ही जाणून घ्या. आणि तुमच्यामध्ये कोणकोणत्या शक्त्या आहत ते समजून घ्या. तुमच्यामधील प्रथम शक्ति ही आहे की तुम्ही दुसऱ्याला जागृति देऊ कला, जगामध्ये इतव्या बासना, लालसा, कामना दिसतात त्याना अंत असेल असे वाटत नाही. पण आपल्यामध्ये आत्मशक्तीचा प्रकाश एकदा अधार दूर होऊन उमटला की आपण त्या प्रकाशामध्ये वाटयाल करू लागतो; ल्यात आपल्याला मोठे समाधान व आनंद मिळतो. याच अनुभवाची आपण इतके दिवस वाट पहात होतो आणि त्याची प्रचीती आज आपल्याला मिळणार आहे. त्यात कसल्या कल्पना किवा सांगण्याच्या गोष्टी नाहीत तर त्यात साक्षात अनुभव आहे आणि तो मिळाल्यावर मानव महामानव बनून जातो. सहामानव बतण्याचा पहिला अनुभव म्हणजे असा मनुष्य आपल्यामध्येच इतर माणसांना जाणू शकतो. याला सामूहकि चेतना म्हणतात. ही सामूहिक चेतना जागृत झाल्यावर दुसरा असा कुणी उरत नाही मग आपण दुसयाला कसे मारणार? कुणाला फसवणार? स्वतःलाच आपण माराणे किंया फसवणे शक्यच नाही. आपल्यामध्येव सारे विश्व सामावलेले आहे असे तुम्ही बनून जाता. या सर्व गोष्टी नुसत्या समजून उपयोग नाही तर त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्यालाच आला पाहिजे. हा अनुभव आल्यावर तुम्हाला समजेल की सारी शांति तुमच्यामध्येच आहे, तुम्ही शांतीचे सागर आहात, शंतीचे सुंदर रूप तुमच्यामध्ये विराजमान झाले आहे. तीच शांति इतरांनाही देण्याची इच्छा तुम्हाला होते. अशा तन्हेने एक आंतरिक एकता तुमच्यामध्ये प्रस्थापित होते, धर्मा-धर्माची यर्चा करण्याची जरूर नाही, कुणाला घावरण्याची किंवा धमकी देण्याची जरुरी नाही. तुमच्यामध्ये प्रकाश आला की तुम्ही स्वतःचाच सन्मान करता आणि जगामध्ये सतत चालणार्या स्पर्धचा, धापळीचा े र तुमच्यावर परिणाम होत नाही. आता मी इथे येत होते तेव्हा रस्त्यामधून मोटारींच्या रांगाच रागा बालल्या होल्या, एक क्षणभर मुंबईतील पब्लिक प्रोग्रॅमच्या वेळच्या प्रदर्शनाचा काही दर्शनी भाग ३० चैतन्य लहरी मार्च/एप्रिल ९९ पाहिजे. ध्यानामधून हे प्राप्त करायचे आहे. न्यासाठी बुी वापरायची गरज नाही किया एका पायावर उभे रहायचे बगैरे कष्ट करायची जरूर नाही. तुम्ही फवत त्याच्यात विरघळून जायचे आहे. प्रेमशक्तीची महानता हीच असते की तुम्हाला कसले कष्ट पड़त नाहीत, हुमच्यामध्ये जागरण झाल्यामुळे सारे जगच एक अंदभुत गोष्ट बनते. तसे पाहिले तर परमीत्म्यानि हे जग कार सुंदर असे निर्माण केले आहे तुमच्यामध्येही त्याने कुपडलिनीची स्थापना एवढ्याचसाठी केली की तुम्ही त्याया अनुभव ध्यावा. पण माणसानेध छोट्या-छोटया गोष्टींमये अडकुन घेऊन स्वतःवाच प्रश्न निर्माण केला आहे. नुसतेमला पटत नाही म्हणण्यात कार्य अर्थ आहे? सर्व धर्मामध्ये आत्मसा्षात्कार झाला पाहिजे हेव सागितले आहे त्याशिवाय परमात्म्याला तोपर्यंत तुमची बेवैनी टूर होणार नाही, तुमचे बास संपणार नाहीत. पण एकदा तुम्ही या प्रेमसागरात ओढले गेलात की तुमचे तुम्हालाच समजेल. पुष्कळ सहजयोगी मला सांगतात की "आमचे पूर्वजन्मीचे खूप पुण्य असेल त्यौना आता पूर्वजन्मीचे विसरून या जन्माकडे बधायला सांगते. तुमच्यात झालेल्या या परिवर्तनाचा स्वीकार करायला सांगते आणि ते प्रेम पुसरवायला सांगते. एखादा मनुष्य खराब असेल, सहजयोगातही असे खराब लोक घुसले असतील पण ल्यांच्याशी तुमचा काही संबंध नाही. तुमचा संबंध परमात्म्याबरोबर आहे, या परमचैतन्याबरोबर आहे. इतका सोपा आणि तरीही शास्त्रीय असा दुसरा कुठलाही मार्ग नाही. पूर्वी जे गुरु, संत होऊन गेले ते तुम्हाला जागृति देऊ शकले नाहीत आणि त्यांना समजणे तुम्हाला शक्य नव्हते. कुण्डलिनीचे जागरण करणे ही सर्वसाधारण माणसाच्या बुद्धीला पेलणारी क्रिया आहे. जात-मात व्ैरे व्यर्थ हानिकारक गोष्टींचा याच्याशी काही संबंध नाही. एकमेकांमधील हा एक वेगळा नातेसंबंध आहे, त्यांच्यात लोभ, मोह, मत्सर यांना थारा नाही. आहे ते फवत प्रेम, सहजयोगात असे संबंध बनतात. काही उणीवा रहात जाणून घ्या. वर सांगितल्याप्रमाणे हा एक अनुभव आहे, आपल्या आतमध्ये काही घटित झाले आहे, तुम्हाला एक विशेष व्यक्ति बनायचे आहे ही सहजयोगाची मुख्य गोष्ट आहे. सहजयोगामध्ये पेसे भरून सभासद होण्याचा प्रकार नाही. उलट है घटित होणे अगदी विनासायास होते. पण तुम्ही लक्षात घेतले माहिजे की है बनणे सोपे नाही. कुण्डलिनी जागृत झाल्यावर तुमचा संबंध चारी दिशांना ध्यापून राहिलेल्या परमचैतन्यशक्तीबरोबर होतो आणि त्यामधूत तुम्ही एकाकार होता. उदा. येथील सर्व विद्युतउपकरणांचा संचंध या विजेच्या सोताबरोबर आहे तसाचे तुमचा संबंध आहे. तसे झाले की तुम्हीच पहाल की तुमचे सर्व प्रश्न सुटतात, तुमची सर्व कामे पार पड़तात. कुणी गडबड केली तरी ले ठीक केले जाते आणि हा अनुभव आल्यावर तुम्हीच समजाल की आपण उगीचच काळजी करते होतो. हाच अनुभव तुम्ही सर्वांना सांगायची आहे. आज आपला देश फार गंभीर परिस्थितीमधून चालला आहे. म्हणून तो परिस्थिती सुधारण्याची जबाबदारी आता तुमच्यावर आहे. एकजूट होऊन तुम्हाला है कार्य करायचे आहे. त्यासाठी सर्व आशीर्वाद, तुम्हाला सर्व शकत्या मिळाव्या हे आशीर्वाद, तुसच्या पाठीशी आहेत.. आजपर्यंत होऊन गेलेली सर्व अवतरणे तुमच्यामध्ये दृश्यमान झाली पाहित म्हणजे लोकाना सहजयोगाची महति व विशेषता कळेल. राष्ट्रामध्ये इतक्या वाईट प्रवृत्ति कशा पसरल्या आहेत हे समजत नाही. त्यामागे पैसा नसेल असे नाही पण त्याहूनही वाईट गोष्ट म्हणजे त्यामागे असलेल्या राक्षसी महत्त्वाकांक्षा व प्रवृत्ति धूर्वी एकच रावण होता पण आज जगामच्ये सर्वत्र अनेक रवण निर्माण झाले आहेत पण सहजयोगीच या रावणांना नष्ट करण्यास समर्थ आहेत. ही नष्टवा करणे म्हणजे त्यांचे जागरण करणे, त्यांना जागृत करून तुम्हाला जा एा दुसरा मार्ग नाही हे होत नाही म्हणून आम्हाला आता ही स्थिति मिळाली" पुण मी मिळालेला आनंद त्यांनाही मिळचून देणे सहज' चा मार्ग प्रेमाचा आहे व प्रेम हेच सत्य आहे. तुम्ही कुणावर प्रेम करता तेव्हा त्याच्यायद्दल सर्व जाणता, म्हणून तुम्हाला प्रेमशक्तीच वापरायची आहे. ही चैतन्यसृष्टी आपल्यावरही प्रेमाचाच वर्षाव करत असते हे लोकांना समजत नाही. हेच प्रेम एक दिवस जगभरातील मानवजातींमध्ये पसरणार आहे आणि ते एक तवीन सुंदर जग बनणार आहे. तुमच्या आयुष्यातच है घडणार आहे. (टाळ्या पड़तात) तुम्हाला काही खास मेहनत घ्यावी लागणार नाही. सगळी आनंदाची गोष्ट आहे. लाब-लांबून ट्रकमध्ये बसून आज इधे येलातही तुम्ही त्याची मज़ा घेत हता; राहण्याची झोपण्याची इथे नीट व्यवस्था झाली नाही तरी तुम्ही आनंदात होता. विमानातून प्रोग्रॅमसाठी येतानाही मला वाटायचे की विमान बेळेवर पोचू दे नाहीतर इथे मोज्या संस्थेने लोक आले तर त्यांना त्रास होईल. पण मी आले तेव्हा तुम्ही सर्वजण हसत-खेळत आनंदात असल्याचे मला दिसले, एरवी इंतजार करणे म्हणजे लोकना वैताग येतो पण इथे तुम्ही इंतजार करण्याचाही आनंद घेता. या सुंदर जीवनात तुम्हाला उतरायचे आहे. त्यासाठी प्रयत्नशील झाले असतील तर त्याही ध्यानातून दूर करता येतात. असे सुंदर, महान जीवन प्राप्त करून घेण्याचा तुमचा अधिकार आहे आणि ते प्राप्त करून घ्यायला पाहिजे. आपला भारतवर्ष ही योगभूमि आहे. इथे काही वाईट गोष्टी चालल्या असल्या तरी ही भूमी योगभूमी आहे. कारण इथे चेतन्य भरभरून बहात आहे, चारी दिशাनी ते पसरत आहे. लोक प्रदूषणाच्या गोष्टी करतात पण मला तर चहूंकडे चैतन्यच नजरेस येत आहे. तुम्ही सर्व बसले आहात तिथेही चैतन्यच आहे. जसजसा सहजयोग पसरलेल तसतसे प्रदूषणसारखे प्रश्न संपून जातील. मी म्हाणले ती खूणगाठ बांधून ठेवा. स्वतःव जीवनाकडे, ते कसे व्यतीत करत आहोत हे पहा, दिवसरात्र पैशासारख्या बेकार गोष्टीचीच काळजी करत चसतो का, का ध्यानात राहून आपल्याकडेच लक्ष देऊन आपल्याला बघत आहोत इकड़े बघा. आपला गौरव, आपली महानता लक्षात घ्या कारण सहजयोगातून मिळालेली ही प्रेमशक्ति (३१) चैतन्य लहरी मार्च/एप्रिल ९९ नावाखाली जे पढवले जाते आणि नरकात जाण्याच्या गोष्टी सांगितल्या जातात त्याचा काही उपयोग आता होते नाही. कारण लोकांच्या मनात त्याबहलची भीति उरली नाही, देवाची किंवा पाप करण्याची भीति उरली नाही. म्हणून माणसामध्येच परिवर्तन घडवून आणण्याची जरूरी आपण लक्षात ध्यायला हवी. या नवीन परिवर्तित व्यक्ती शंतीचे सागर असतील आणि तीच शांती सगळीकडे सर्वदूर पसरवणे हे तुमचे परम कर्तव्य आहे. त्यासाठी पैसा हवा. पैसाच द्यायला हवा अशी जरूरी नाही, ते सर्व कार्य ठीक होणार आहे. तुम्ही फक्त स्वतःला, आपल्यातील विशेषला व जाणायवी आहे. आपण इतवया सख्येने इथे आलात, बाहेरूनही आलात, इथे विशेष चांगली व्यवस्था माझ्या मनात असूनही जमली नाही तरी तुम्ही सर्वजण आनंदात आहात याचे मला समाधान आहे. हे सगळे कसे जमून येते समजत नाही. पाण तुमच्या आतील एकतेचेच हे स्वरूप आहे. मंडपात बसलात, नदीकाठी बसलात तरी तुम्हाला मुजा मिळते. वार सहजयोगी नुसते एकत्र आले तरी ते त्याचा आनंद लुटतात. या आनंदाचा स्रोत आपल्या हृदयातच आहे आणि हाच पुढे सहस्त्रारात गेल्यावर निरानन्द म्हणून अनुभवास येतो. मग लहान- सहान, साध्या-सुध्या, छोटया-छोट्या गोष्टीतूनही तुम्हाला आनंद- आनंदच मिळतो. त्या स्थितीमध्ये समाजात लोकांना त्रास देणार्या दुःख देणाऱ्या चुकीच्या गोष्टी आढळल्या की तुमचे चित्त तिकडे जाऊन कार्य घडून येते. तुमचे चित्त तिकडे लागले पाहिजे. ते प्रकाशित झाल्यामुळे कार्यान्वित होते. आणि हे सर्व सामूहिकतेमधून झाले पाहिजे. आपलेच चित्त स्वच्छ नसेल, संसारातल्या आपल्याच गोष्टीमध्ये अडकलेले असेल तर हे कार्यान्वित होऊ शकत नाही. पण जेव्हा ते परमचैतन्याने पल्लवीत महानता पसरवतील आणि या शांतीमुळे आपल्या जीवनाचे सत्य व सौंदर्य जाणतील. त्याच दृष्टीमधून त्यांना इतरांमरधील सौंदर्य लक्षात येईल. विध्वंस, अत्याचार बगैरे ज्या हानिकारक घटना घडतात त्याचे मूळ आपण एकमेकास अलग समजून चालतो हे असते आणि शांति प्रस्थापित झाल्यावर आपण सर्व एकाच माळेचे मणी आहोत हे लक्षात येते. किंबहुना तारे, ग्रह वरगैरे सर्वासकट आपण एकाच परमात्म्याचे अंश आहोत हे समजते. पण हे सर्व परिवर्तन तुम्हीच घडवून आणणार आहात. त्याशिवाय इतर कोणत्याही मार्गाने हे होणे नाही. तुम्ही साधक असल्यामुळे तुम्हाला है सहज जमण्यासारखे आहे आणि तुमच्यामध्ये शांति प्रस्थापित झाली की लोकांच्या ते नजरेत यईल आणि अशा तनहेने तुम्ही प्रस्थापित होण्यासाठी तुमच्यामध्ये प्रथम शुद्ध प्रेम प्रवाही झाले पाहिजे. त्याशिवाय शांनीची नुसती भाषा करून उपयोग नाही. शतीचे पारितोषिक मिळालेले लोक पाहिल्यावर मलाच आश्चर्य वाटते की त्याना शांतीसाठी कसे निवडले? कारण आतमधून ते अशात आहेत. तुमच्यात परिवर्तन झाल्यावरव तुम्ही आतमधून शांत होणे शक्य आहे. या सर्वीन परिवर्तित व्यक्तीमत्वाबद्दल सर्व प्रेषितांनी अवतरणांनी, साधुसंतांनी सागितलेलेच आहे, ग्रंथामधून ते लिहिलेले आहे. तुमच्यामध्ये ल्यासाठीचा आत्मविश्वास असला की है परिवर्तन घटित होणे मुळीच अवघड नाही. शांति पसरवू शकाल, शांति असते तेव्हा कार्य घडूनच येते. काल हा विचार मनात आला आणि आज तेच घडून आले असे अनुभव तुम्हाला येतात. तुम्ही दोन-चार सहजयोगी एखाद्या कार्याला गेला तरी इतर अनेक सहजयोगी तुमच्याबारोबरच असतात. (यापुढील भाषण इंग्रजीतून झाले) इथे जमलेल्या लोकांत बरेच हिंदी भाषेचे लोक असल्यामुळे मी सांगितल्यापैकी मुख्य भाग म्हणजे घम्माच्या परमेश्वराचे तुम्हा सर्वांना अनंत आशिर्वाद हिंदीत बोलले. मी *7ा पुण्यातील पब्लिक प्रोग्रॅमच्या वेळी आयोजित केलेल्या प्रदर्शनाथा काही भाग पुण्यातील पब्लिक प्रोग्रॅमच्या वेळी असंख्य वाहनांची व्यवस्था करताना ३२ सर्व सहजयोगी सभासदासाठी विनामूल्य ा ० ाभ ० कु लि ्ी क का श সथ अ ल ्र प.पू.श्री माताजी निर्मलादेवी समंसी अध्यात्मिक प्रवचनाचा कार्यक्रम जि ६ प्रवेश विनामूल्य की ा शभ हैं २ রম। ---------------------- 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-0.txt अंक क्र. ३, ४ मार्च-एप्रिल' ९९ 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-1.txt 7R 47 CAL 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-2.txt चैतन्य लहरी मार्च/एप्रिल ा अनुक्रमणिका तपशील पान नं. १) शिव-पूजा (दिल्ली फेब्रु, ९९) ३ २) श्री आदिशक्ती पूजा (कबेला जून ९८) १० ३) सहज-समाचार १३ ४) श्री गणेश पूजा (कबेला सप्टें, ९८) १५ ५ ) सहजयोग सूक्ष्मता व गहनता (दिल्ली डिसें. ९८) २० ६) श्रीराम पूजा (स्वित्झर्लंड ८७) ২४ ७) हिंसा अधर्म व अशांति दूर करण्यासाठी सहजयोग (दिल्ली डिसें. ९७) २९ 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-3.txt चैतन्य लहरी मार्च/एप्रिल ९९ ট প তে फोटोंचा तपशील कव्हर पान. १ प. पू. श्री माताजींचा प्रसन्न फोटो खाली डाव्या बाजूला मुंबईतील पब्लिक प्रोग्रॅम स्टेजवरील सजावटीचा काही भाग खाली उजव्या बाजूला पुण्यातील पब्लिक प्रोग्रॅम स्टेजवरील सजावटीचा काही भाग कव्हर पान. २ प. पू. श्री माताजींचा दिल्ली शिवरात्री पुजेतील फोटो ( फेब्रु ९९) खाली डावी बाजू शिवरात्री पुजेपूर्वीचे स्टेज डेकोरेशनचा काही भाग * खाली उजवीकडे शिवरात्री पुजेतील फोटो कव्हर पान. ३ प. पू. श्री माताजींचा दिल्ली वाढदिवस मार्च ९९ पुजेतील फोटो खाली डावी बाजू वाढदिवसापुर्वी संगीत कार्यक्रमाच्या स्टेजवरील काही भाग है खाली उजव्या बाजूचा वाढदिवस पुजेपुर्वीचे स्टेज डेकोरेशनचा काही भाग कव्हर पान, ४ ॐ वरील डाव्या, उजव्या बाजूला पुण्यातील एकंदर २०० शाळांमध्ये रोज सकाळी सामुहिक ध्यान घेतले जात होते. त्यापैकी एका शाळेतील मुले ध्यान करताना. * खालील भागात श्री माताजीच्या समक्ष पश्लिक प्रोग्रॅममधील सामुहिक जागृतीनंतरचे हजा लोकांची कुण्डलिनी जागृत झाली तो क्षण. ও मधोमध पब्लिक प्रोग्रॅममधील हजारो लोक प. पू. श्री माताजींचे भाषण ऐकताना. ॐ मधोमध पुण्यातील पब्लिक प्रोग्रॅमच्या आकर्षक कमानिचा दर्शनी भाग. ४ 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-4.txt चैतन्य लहरी मार्च/एप्रिल ९९ शिव-पूजा प. पू. श्री माताजी निर्मला देवींचे भाषण (सारांश) दिल्ली : फेब्रु ९९ असेल तर तुमच्यामधील आरसा स्वच् राहील व परमात्म्यांचे प्रतिबिंब स्यामधे येऊ शरकेल. पण ई्षा असली तर हा आरसा प्रतिधिवित कर शकणार नाही. महणून कुणावद्दलही रा किचा आकस बाळगणे ही खराब गोप्ट आहे, म्हणूनच येशू रिरिस्तानी सर्वाना क्षमी करा असे सांगितले तीच गोष्ट अनेक सायू-सती सांगत आळे. जसे तुम्ही क्षमा करत जाल तसे त्या गोष्टी महादेव आपल्या नियत्रणाखाली घेतात आणि त्याची शक्ति अति- आज आपण श्री महादेव श्रीशंकरजींची पूजा करण्यासाठी एकत्र आली आहोत, श्री शंकराच्या नावाने सृष्टरीमध्ये अनेक प्रकारची व्यवस्था आहे. आदि शंकरावार्याच्या प्रभावामुळे शंकराबी पूजा मोज्या प्रमाणावर होऊ लागली दक्षिण भारतात दोन प्रकारचे पथ आहेत. एक वैष्णव लोकांचा श्री विष्णुला मानणाच्यांचा तर टुसरा श्री शिवाना मानणाच्याचा. आपल्या देशातील लोक विभाजन करण्यामच्ये फार हुशार आहेत, करण्याचा प्रकारच म्हणा, आणि त्याचे एकत्रीकरण करायला गेले तर वेगळेच पण विपरीत रूप बनते. अय्याप्पा हया देवतेचा हाथ प्रकार लोकानी केला. त्यात सांगताल की विष्णूने जेव्हा मोहिनीरूप धारण केले तेव्हा शिव त्यांच्या पौटी जन्माला आले ही फार चुकीची गोष्ट आहे. आपल्या देशात अशा अनेक चुकीच्या गोष्टी सुरु होतात व त्यातून वेगवेगळे पंथ निर्माण होतात. आपल्या लोकांना कसल्या ना करसल्या नावारखाली झगडे करण्याया नादच आहे आणि त्यासाठी काही निमित्त मिळाल नाही तर काहीतरी काल्पनिक कथा तयार करून त्याच्यासाठी झगड़े करतील. या ईन्वरावेही जणू विभाजन सूक्ष्म असल्यामुळे ते या गोष्टींचा निकाल लाकतात व त्यासाठी शिक्षा देतात. हे हुमचे नाही. मी पाहते की सहजयोगामध्ये आल्यावरही ही ईरषा सुटत नाही, कुणाला ट्रस्टी लागते, या ट्रस्टी वा लिडरमध्ये खर तर काही अर्थ नसतो. माताजीनी हा एक खेळ घालवलेला असतो. पण तरीही ह्या ग्रकारानी लोकांची डोकी खराब होतात. मलाच त्यासाठी काय करावे कळत नाही. हे कार्य जगभर इतके पसरले आहे की संपर्क तेवण्यासाठी कुणाला तरी असे नेमण्याची माझी गरज आहे महणून हे करते. तस पाहिले तर या बावतीमध्ये बरीच सुधारणा झाली आहे तरी पण अजूनही कोण महादेवाये कार्य असले, नेमले तर इतराना स्याच्याबद्ल ईर्षा बाढू दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. सूरज आणि सुर्यापासूनचे किरण, शब्द आणि अर्थ व चाल आणि चालना, तसे दे दोन्ही एकच आहेत. म्हणजे जो सोपान मार्ग - लीडर झाला वगैरे चर्चा चालतेव. दुसरी एक गोष्ट म्हणजे, विशेषतः भारतीयामधे ही ईरषा पैशाच्या बाबलीत फारच प्रबळ होते, सहजयोगमधेही पैशाच्या बाबतीत ही प्रवृत्ति बरीब आहे, कुणाकडे पैसा जास्त आहे, कोण गरीब आहे, सहजयोगाच्या कार्यामधून कोण किती पैसे कमावतो ह्या गप्पा व चर्चा अजूनही चालतात, ज्याचे हृदय पैशामधे गुंतले आहे तो सहजयोगाच्या कार्यासाठी काही कामाचा नाही. अशा तो येणार नाही. म्हणून श्री शिवाच्या पायाशी पोचण्याचा श्री. विष्णुचा हृदयात जड़वाद, मौतिक लालसा टिकून आहे असे समजा. जड आणि भौतिक गोष्टीमधे तुमचे अंतःकरण अडकलेले असेल तर ठीक केली पाहिजेत. ते झाले तरच आपण श्री. शिवापर्यत पोचू तुमचा उद्धार होणे अवघड आहे, आपल्या देशाची हीच विशेषता आहे. परदेशांत ह्या गोष्टीकडे कुणी फारसे लक्ष देत नाही, तसे आपले हळूहळू उत्थान घडत जाते. या चक्रांवद्दल भी खूप काही . पाहिले तर रशियासारख्या पौर्वात्य भागांमध्ये पैसा खूप कमी आहे पण तरीही लोक त्याची चिता बाळगत नाहीत. आपण लोक स्नान करुत, हात-पाय घुऊन देवाधी आरती-प्रार्थना करती त्यापेक्षा हृदयाला स्नान पालून व स्वच्छ करून प्रार्थना केली तर जासत बरे सुषुम्ना नाडीचा मध्य मार्ग, हाच श्री विष्णूचा मार्ग आहे व त्या मार्गावरून आपण शिवतत्वापर्यत पोयू शकतो. म्हणजे मंझिल श्री शिव तर मार्ग श्री विष्णू, हा मार्ग तयार करण्यासाठी श्री विष्णू व श्री. आदिशकती यांनी फार मेहनत केली आहे. त्यामध्ये श्री. शिवांचे काही कार्य नाही, ते आपले आरामात बसले आहेत, ज्याला यायचे असेल तो येईल ज्याला यायचे नसेल मार्ग आपण पत्करला पाहिज आणि ल्या मार्गावरची चक्रे आपण शकू. चक्रे ठीक झाली की हा श्री विष्णूमार्ग उघडतो व त्यातूनव सांगितले आहे, त्यातलेच एक आपले हृदय ज्याला डावे हृदय चक्र म्हणतात. खरे तर है चक्र नसून श्री महादेवाचे प्रतिबिब आहे. शिवाचे स्थान मस्तकाव्या वर म्हणजे विचार बुद्धि यांच्या पलीकडे आहे, म्हणून त्या स्थानापर्यत पोचण्यासाठी प्रशम आपले हृदय किती स्वच्छ आहे हे आपण बघितले पाहिजे. आपल्या हृदयात अनेक प्रकारच्या दोषाची धाण असते. उदा, ई्षा, तुम्हाला कोणी आास दिला असेल, सुमचे नुकसान केले असेल तर त्याच्या बद्धल ईर्षा बाळगून काही उपयोग नाही, तुमचे हृदय जर स्वच्छ होईल. आपल्याकडे जे षडरिपु आहेत त्यामध्ये राग, क्रोध हा फार वाईट शत्रु आहे. एकदा का माणसाला क्रोध अनावर झाला की समोहाचा पगड़ा येतो व त्याला वाईट वाट्र लागते आणि आपण का रागावतो आपल्याला राग का आवरता येत नाही इ. विचारानी तो ३ 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-5.txt चैतन्य लहरी मार्च/एप्रिल ९९ नाही असे स्वतःलाच म्हणायची सबय केली तर कदाचित क्रोध कमी होऊ शकेल, तसे क्रौधाची समस्या इतकी कठीण आहे की ती सोडवणे फार कलीण असते, काहीही समोर आले की लगेच ज्यावर प्रतिक्रिया करणे ही आणरखी एक समस्या, जास्त करून परकीय लोकामध्ये बरीच आहे. "मला हे आवडत नाही." असे सारखे म्हणायचा हा त्याचाय प्रकार, असे म्हणणारे तुम्ही कोण? पेण आजकाल ही एक फँशनच बनून गेली आहे. खरे तर हे योलण्याची जरुरीच नसते. हा आज्ञाचा दोष आहे. कुणी तुम्हाला फूले दिली आणि तुम्ही म्हणालात मला फूले आवडत नाहीत तर ती देणाच्याची भावना तुम्ही दुखावता व त्याचा अनादर करता; त्याच्यामागचे प्रेम तुमच्या लक्षात येत नाहीं. सुदाम्याने पुरचुडी करून आणलेले साधे पोहे श्रीकृष्णानी कसे आकडीने खाल्ले सुम्हाला माहीत आहे. कुणी एखादा गरीब माणूसही एखादी वस्तू मो्या प्रेम भावनेने तुम्हाला देतो त्यावा आदर करावा. हे कांचेला मागच्या बाजूने पारा लावण्यासारखे आहे. त्यानंतरच त्याचा आरसा होतो व प्रति्बिब त्यात येते. अशी भावना बाळगाली की ग्रासतो. पण क्रोध आला की माणूस स्वतःला विसरतो आणि तोंडाला येईल ते बड़बडत राहतो, ल्याच्या हृदयांत सावलेली घाण अशा वेळी त्याच्या तोडातून बाहेर पड़ते. हा राग आवरला पाहिजे, त्यासाठी आपण का रागावतो इकडे चित्त लावावे. काही लोकांचा क्रोध व्यक्तिगत असतो तर काही वेळा तो समाजसापेक्ष असतो. म्हणून कोध का येतो हे विचारांत घेतलेले चांगले लोक की कधी मला म्हणतात"माताजी, तुमच्याविरुद्ध कुणी काही बोलले तर आम्हाला राग येतो.' मला तर याचे हसूच येते, मग मी गसतीने सांगते "मी तर प्रेम करायला बघत असते, म्हणून अशा गोष्टी सोडून द्या. उलट ज्याच्यामुळे राग होतो त्याच्याबद्दल दया बाळगायला शिकाये, कोधित होणा्या माणसाने अत्यंत शालीन व्हायचा प्रयत्न करावा. सामाजिक स्तरावरही आपल्याफडे अशा काही संस्था आहेत ज्या या क्रोधामधूनव हाणासारी, मारपीट असले प्रकार करत असतात. काही वेळा तर मारपीट करणार्यांची सेना तयार होते. ही फार गंभीर व भयानक गोष्ट आहे. आता या गोष्टी आपल्या संरक्षणासाठी कुणी करते असेल तर ते समजण्यासारखे असेल. पंण जो माणूस परमात्म्याचा मव्त आहे तुमच्यात कलात्मकताही निर्माण होते. ही कलात्मकता प्रेमाची आहे त्याला कसल्याच सरक्षणावी जरूरी नाही कारण त्याच्यामधे श्री महादेव वास करून राहिलेले असतात. अशा माणसाला कोण काय व त्यातून दिल्या गेलेल्या वस्तूमधील कला तुम्हाला जाणवते व तो देणारा मनुष्य किती प्रेमळ, मनमोकळा, उदार व सज्जन आहे दे तुम्ही लक्षात घेता. असे केले की तुमची नज़र आपोआप स्वतःकडे वळते. माझ्यामधे हे प्रेम आहे का है तुम्ही बघू लागती, आपण वरवरचेच प्रेम दर्शवत तर नाही ना हे तुमच्या ल्षाल येऊ लागते. आपणच अनेक चुका करत राहिलो, आपल्यातला कमीपणा लक्षात घेतला नाही आपल्यामधेच जर काही चुकीच्या चारणा असतील तर आपण कुणालाच सुखी करू शकणार नाही. हा स्वार्थीपणा म्हणायचा. 'स्वार्थ हा फार सुंदर शब्द आहे, स्व म्हणजे आत्मा व आत्म्याचा अर्थ म्हणजे स्वार्थ. स्वार्थ बाळगणारे बरेच लोक शिवांची पूजा करत असतात है मी कर शकणार ? त्याला कितीही त्रास दिला, छळले तरी कुणीही याला नष्ट करु शकणार नाही, आपल्याला कुणीही नष्ट करू शकत नाही असा त्याचा ठाम विश्वास असतो. उलट त्याला आरास देणाच्यांचाच नाश होत असतो. ही श्रद्ा जेव्हा तुमच्या हृदयात निर्माण होते तैव्हा तुमचे हृदय पूर्णपणे स्वच्छ झालेले असले. श्री. शिवांचे स्थान आपल्या हृदयांत प्रतिबिव स्वरुप आईे वे आरसा जेव्हा साफ असतो तेव्हाच त्याच्यातील प्रतिबिध स्वच्छ स्पष्ट असते. शिवांचा क्रोध एक वेळेसच होतो असं म्हणतात पण मी त्यांचा क्रोध खूप बेळा बधितला आहे. किवहुना तो त्यांचा अधिकारच आहे. आदिशक्तीच्या विरोधांत कार्य करणाऱ्यापर्यत ते पाहते, शिवाय हे लोक फार कंजूष व क्रोधी पण असतात. पण कुठेही असले तरी शिवांवे हात तैथपर्यत जाऊ शकतात. मग ते कुणाचेही ऐकत नाहीत. त्यांना माहीत असते की आदिशवती स्वतःहून आपल्या विरोधी लोकाना दंड वा शिक्षा करणार नाहीत उलट क्षमाच करतील. पण त्याचा हात इतका लांब आहे की तो कुठेही पोचू शकतो व त्याला कुणीही अडवू शकत नाही! व्याना कोण रोखणार ? शिवासारखा दाता दुसरा कोणी नाही, ते प्रेमाचा सोतच आहेत, तो सोतच सगळीकड़े बहात आहे आणि त्यांच्यामुळेच हे सर्व कार्य चालले आहे. शिवचरणांचीच ही लिला आहे व त्यातच जगभर सहजयोग पसरत चालला आहे व त्या सागरांत तुम्ही न्हाऊन गेले आहात. यानंतर तुमचे चित्त श्री शिवांच्या चरणी लीन होऊन जाते व त्यामुळे तुमच्यामधील पंचतत्वाचे गुण सूक्ष्म होतात. याआधी मी चार तत्वाबद्दल बोलले होते पण पाघवे तत्व, ज्याला 'आकाश यावरुन तुमच्या लक्षात आले असेल की सहजयोगी म्हणून तुमच्या वैयक्तिक जीवनांतही शिवांचेच अनुक्रण तुम्ही केले पाहिजे असे केल्याने अनेक फायदे होतात. एक म्हणजे तुम्हाला हृदयाचे तास कधी होणार नाहीत. हृदयाचे विकार क्रोध बळावल्यामुळे होतात. क्रोधापासून पंत्चाताप वाटू लागला की अंजायनावा चास हतो. नुसते म्हणून वा बोलून क्रोध कमी होऊ शंकत नाही. म्हणून मला वाटते की आरशासमोर उभे राहून स्वतःवरच रागवायची सवय केली, माझ्यासारखा महामूर्ख कोणी त्यावद्दल जास्त बोलले नव्हते. मानव हे सूक्ष्मतत्वही म्हणतात ( Ether ) जाणतो. सूक्ष्मस्थितीला आकाशतत्वाकडूनच ईथर प्रवाही होते, त्याचप्रमाणे हे आकाशतत्वही चलायमान व्हायला हवे, हे आकाशतत्व सगळीकडे व्यापून असल्यामुळे जिथे-जिथे काही अडचण वा समस्या असेल तिथेतिथे या आकाशतत्वामधून तुमचे चित्त पोधू शकते व ज्याची जरूर आहे ते कार्य घटित होते हे प्रत्यक्षांत घडत असते. असे आल्यावर ंवि ০০ (৪ 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-6.txt चैतन्य लहरी मार्च/एप्रिल ९ वाटावे की पुरुषी कपड्यातील ही एक स्क्रीच आहे. कधी कधी मद्मस्त होऊन हतीसारखे डोलायलाही लागतात. अशा तन्हेने बसण्या-जठण्यात, बोलण्या-चालण्यात ही घमेंड़ दिसून येते. सहजमधे या गोष्टींना काही अर्थ नाही. स्वतःला कुणी विशेष आहोत असे समजण्यात काही अर्थ नाही. कारण अशी झाले की लोक त्याला चमल्कार समजतात पण खरे तर ही चमत्काराची गोष्ट नाही तर सूक्ष्मतत्त्वाचे कार्य आहे. तुमचे चित्त शिवाच्या चरणी अशा जागृत स्थितीला आल्यावर तुमच्यामधे जे सूक्ष्मातिसूक्ष्म असे जे भाव असतात किंवा जी स्थिती असते ती जागृत होते. हे मिळवण्यासाठी आपले हृदय पूर्णपणे साफ व्हायला हवे. मी मानवामधील तीन रिपूबद्दल बर सागितले, चौथा रिपू जो आहे समजूत (घमेड) वाढली तर तुम्ही वशेषचे फक्त शेष रहाल, म्हणून स्वतःवहल करसलीही परेड बाळगू नका तुम्ही परमात्म्याला है लक्षात ध्या, मद' म्हणजे घरमेंड महिलांना घरमेंड झाली की त्या सानणारे, ईश्वरभक्त व साक्षात्कारी योगी आहात म्हणजे নाहीतर आनंदाला तुम्ही मुकाल, शिवशक्तीमधे आनंद आनंदव आहे. माणूस आनंदाच्या अनुभवामधेच मस्त होण्यासाठी शिवशक्ति असते. पण भी पाहत की बरेचसे शिवभक्त म्हणवणारे लोक आनंदी नसतात त्याच्याशी नुसते बोलणेही कठिण असते. वाचा फायदा का्य ? शिव भवित करतात तेव्हा. साक्षात नटराज पुरुषसारखे चालायला-वागायला लागतात. मग ही घ्मेंड पेसा, रूप व शिक्षण कशामुळेही आली की स्त्री पुरुषासारखी अनत जाते उलट पुरुषामध्ये अशी घ्मेड आली की तो स्त्रीसारखा वागू लागतो. आरशासमोर जास्त असणे प्रसाधन, कंपड़े यात मग्न असणे इ. मध्ये रमतो, त्याच्या चालण्या-बोलण्याची ढबही लटकत-मुरडत अशी स्त्रीसारखी होते इतकी की पाहणान्याला असतात. आनंदाचे मूर्तिमंत कलात्मक रूपच पण हे शिवभक्त म्हणजे रुद्धाक्षाच्या नुसत्या माळा घालाणारे! तयानेव त्यना हृदयाचा अटॅक येणार असतो. त्यातून शिवमभिक्त मस्माचे कपाळावर आडवेच पट्टे फासणार तर विध्णुभवत उमे पट्टे फासणार, खरे तर आडवा न्हणजे खूप शक्तिवान तर उभा म्हणजे ऊर्ध्वगारमी, म्हणून दोन्ही पड़े लावणे बरे! स्हणून लक्षात घेतले पाहिजे की ज्या शिवतत्वासाठी आपण चालती तो सोपानमार्गच हवा. त्या मार्गामधे एक एक वाईट गोष्टी सोडत चालायचे आहे, दुसऱ्यावे चांगले- वाईट बघण्याआधी आपल्यातील चागल्या-वाईट गोष्टीकड़े लक्ष घायचे आहे. सतत मी कसा आहे?" हे पहात बसलात की सर्व भुते पळून जातील. एरी हीच सारी भुते आपल्याच आज्ञा वक्रावृर जिमा होतील आणि असा साणूस दुःखदायी बनतो. दुसर्याला दुःख देणारा माणूस कधी सुखी डोऊ शकणार नाही. उलट तो स्वतःच आतमच्ये दुहोईल तुम्हाला शांति सुख, आनंद व प्रेम मिळावा ही एकच आईची भावना असते ण शिवाची गोष्टी वेगळी; ते बिघडले की अशी चपाराक देतात की मलाही भीति वाटू लागते, तसेच ते भवतानी अज्ञानातून केलेल्या चुकाची क्षमा करणारे आहेत आणि त्याची तपच्या क्याना वरदान देणारे आहेत. पण जया माणसाला मुळातव सज्जनपणाची आवड नाही ल्याला ते ठीक करतात. सहणून ्याना भयकर असे म्हणतत म्हणजे एकदा विधडले की कृणावेही ऐकत नाहीत. पण हे सर्वस्वाचा अंत होण्याच्या वेळी होणार. याळाच मी लास्ट जजमेट या शब्दात सांगत आले आहे. तुम्ही काय करत आडात, कुठल्या वाटेने चालला आहात है सर्व तुमच्यामधे रेकॉर्ड होत असते. त्यानुसारच तुम्ही स्वर्गात किंया नरकात जाता. हदुम्हाला नरकात पातवण्यावे काम मी नाही तर शिव करणारे आहे. काही लोकाना वाटते मी आपण माताजीना इतके मानतो, त्याच्यासाठी इतके करतो तरी आपल्याला शिक्षा का मिळते? ्याला कारण मी नाही. पण शिवांची मर्यादा मी आहे तशी मझी मर्यादा तेच आहेत. म्हणून भक्तीमधे मुंबईतील पब्लिक प्रोग्रॅमच्यावेळी श्री माताजी स्टेजवरती येताना ५. 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-7.txt चैतन्य लहरी भार्च / एप्रिल ९९ दोधांचा स्वभाव अगदी वेग-वेगळा अ काळजीपूर्वक साहिले पाहिजे, मी हे एवढन्यासाठी सांगत आहे की सहजयोग्यातही काही खराब व पैशाच्या मागे लागलेले लोक नाही. या शिवतत्वाबद्दल लोकामधे काही चुकीच्या धारणा आल्या आहेत. जदा. भांग प्यायली की शिव-तत्व प्राप्त होते. तीच समजूत दारू पिण्याबद्ल. अशा अनेक गोष्टी शिवतत्त्वाच्या नावाखाली लोकानी पसरवल्या. शिव विष प्यायले तस तुम्ही पिऊ शकाल का? संसारातील सर्व विष संपवण्यासाठी त्यांनी ते प्राान केले. सल्यामुळे तुम्हाला सूप आहेत. टुसर्यांचे नुकसान करणारेही आहेत. हे सर्व लोक बाहेर फेकले जातीलच पण जाता·जाता श्री शिवाच्यासमोर येतील, मला कोणी Bankrupt झाल्याचे सांगितले तरी मी त्याबदल काही ऐकून घेत नाही. जे आपणहूनच सरक्षणकववापासून बाहेरजातात ्याना कोण वाववणार? म्हणून प्रत्येकाने आपले संरक्षण शिवाकडूनही मिळवले पाहिजे/ मातेचे संरक्षण आहेच पण शिवाकडूनही ते घेतले पाहिजे. म्हणून मी ज्या पाच तत्त्वाबद्धल सांगितले ते सूक्ष्मलेतून तुम्ही मिळचायला हवे. आणि त्यासाठी ध्यान तुम्हाला केलेच पाहिजे. ध्यान करणारे व न करणारे तंबाखू खाण्यात चूक मानल नाहीत. शिवांचा तबाखूशी काही संचध सहजपणे ओळखून येतात. ध्यान मनापासून झाले नाही, त्यामधे मन स्थिरावले नाहीतर त्या ध्यानाचा लाभ मिळत नाही. त्याचा काही फायदा नाही., ध्यान असे पाहिजे की रोमारोमातून आनंद उमटला पाहिजे. श्री शिव तुम्हाला अशा आनंदाने पुलकित करतात, त्याच्या नुसत्या नामस्मरणातूनही आनंद वाटला पाहिजे काही लोकाव्या वाबतीत हे होत नाही याचे मला आतचर्य वाटते. शिवभक्त लोक शुष्क, दुःखी असू शकतव नाही. या बावतीत एक गोष्ट अशी की जे लोक अती कार्यमग्न कार्याच्या पाठीमागे लागलेले असतात ते उजव्या बाजूचे होत राहतात. हे प्रमाणाबाहेर गेले की ते शिवापासून विभक्त होतात. आणि मग त्याचे परिणाम दिसू लागतात सरस्वतीदेवी ही शिवांची बहीण- जे लोक बरीच ज्ञानसाधना वा कलोपासना करतात त्यानी ही गोष्ट नहमी लक्षात ठेवली पाहिजे. म्हणून ज्ञान व कला याबाबतीत जे बुकीच्या गोष्टी करतात- चुकीच्या कल्पना माडणे, विपरीत ज्ञान पसरवणे, अश्लील कला जोपासणे- आणि सरस्वतीचा अपमान करतात ते एक फार मोठा गुन्हा करत असतात आणि शिव त्यांना मोठी शिक्षा करतात. आदिशकतीच्या तुमची आई कुठेही राहू शकेल, कुठेही झोपू शकते, काहीही खाऊ बाबतीलही ल्यांचे असेच कडक नियम आहेत यांत मुळीच शंका नाही. म्हणून सहजयोग्यांनी स्वतःकड़े लक्ष दणे फार जरुरीचे आहे. 'माझ्यात कार्य कमी आहे. भी कोणत्या चुका करतो' इकड़े सलत ध्यानपूर्वक लक्ष दिले पाहिजे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये याचा अंगदी सोपा मार्ग दाखवून दिला आहे. आजकाल नया जमाना आला आहे म्हणजे काहीही केले तरी चालते हा विचार मूळ धरत आहे. पण ते बरोबर नाही. सारतात रहायचे असेल तर भारतीय संस्कृतीचे पूर्णपापें तवन्याला है आवडते ही भाषा सगळीकडे ऐकायला मिळते. अनुसरण केलेच पाहिजे सारी जीवनप्रणालीच कशी असावी याचे भारतीय संस्कृतीमधून विवरण केले आहें. या संस्कृतीमधे तीन मुख्य तत्वे आहेत. सर्वप्रथम विवतत्त्व, आपल्या संस्कृतीमधील सर्व मर्यादा शिवतत्त्वामच्ये आहेत. लहान- सहान गोष्टीपासून मोठ्या गोष्टीबद्दल सर्व मर्यादा शिवतत्त्वामधे आहेत व त्याच्याकडे शिवावे फार लक्ष असते. त्याचे उल्लघन केलेले त्यांना चालत म्हणूनच ते धोज्याची फुले खात असत. कारण त्याने विषाचा प्रभाव नष्ट होतो. तसेच साईनाथ लोकाची तंबाखूची सवय जावी म्हणून चिलीम ओढायचे. मंत्री लोकही तंबाखू खाताता, शिपायाकडूनही वेळ पड़ली तर मागतात. महाराष्ट्रात तंबाखू पेरत नाही पण खाण्याची सबय फार आहे. म्हणून साईनाथाना ती संपवून टाकायची होती. पण लोक उलटे त्यांचे आवरण करण्यासाठी नाही. तरी ती सबय शिवतत्त्वाच्या विरोधीत आहे. तसेच देवीचे कार्य जगातील दुष्टाचा व मुताचा सहार करणे, ते लुमचे कार्य नाही, याच दृष्टीने जे अनेक साधु-संतांनी केले ते तुम्ही करु शकणार नाही. तशी शक्ति तुमच्याजवळ नाही आणि ते तुमचे कार्यही नाही. जुमचे कार्य आहे की स्वत:ला ठीक करणे, स्वच्छ करणे आणि शिवतत्त्वाच्या स्थितीला येणे. तशी स्थिती मिळवली नाही तर सर्व मेहनत बेकार जाईल. चुकीच्या गोष्टींचे अनेक तन्हेने समर्थन करणे शक्य असले तरी तुम्हाला योग्य त्या मार्गानेच जायचे आहे. योग्य प्रकारेच वागायचे आहे. म्हणून सर्वप्रथम आपण आपले हृदय स्वच्छ केले पाहिजे. आपल्या ज्या काही वाईट सवयी आहेत त्यांचा हृदयावर फार परिणाम होत असतो. एक जमाना असा होता की जे विद्यार्थी येतील त्यांना जंगलात रहावे लागायचे. म्हणजे ऐषआरामाची सबय मोडून टाकली जायवी; फार तर झोपडीमधे जमिनीवर (शेणाने सारवलेल्या) झोपायला मिळे. अगावर फार कमी कमड़े असत कारण कपड़चाची लालसा वाटू नये म्हणून. शकते है तुम्हाला माहित आहेत. आणखी एक गोष्ट म्हणजे भारतीय लोकांना खाण्याचे चोचले फार असतात. महिलाना तर फारच मला पण जेवणासाठी सारखा आग्रह करतात. पण मी बाहेरचे किंवा हॉटेलचे जेवण घेत नाही, घरवेच जेवण, तेही मीठ- साखर नसलेले मला लामले, भारतीय महिला, पंजाबी, गुजराथी इ. सगळ्या प्रातातल्या महिला खाना बनवण्यात फार चतुर. नवन्यांनाही त्या खायला धालून बुहु इनवून ठेवतात! माझ्या दिवसभर त्या खाण्या-पिण्याच्याच गोष्टी करत बसल्या तर त्यांना सहजयोगी कसे म्हणणार? एकूण खाण्यापिण्यामधे हिंदुस्तानी लोक फारच उत्साही. त्यांची अशीच एक दुसरी सवय म्हणजे परदेशात पूजेसाठी आले तरी त्यांनी अटॅच्ड बाथरुम हवीं असते. आपल्या घरी कधी ज्याना त्याची गरज वाटत नसली तरी तिथे रहायच्या जागी आधुनिक व्यवस्था असलेली attached 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-8.txt चैतन्य लहरी भार्च/एप्रिल ९९ bathroom हवी असते. गणपती पुळयालही तीच तन्हा., परदेशी सहजयोग्यासाठी त्यांना सवय नरसते म्हणून वेगळ्या बाथरुम्स स्याच्यावर इतका जोर देत आहे. त्यासाठी तुम्हाला घरदार सोडण्याची जरुर नाही. पण आपल्यामधील है दोष हळहळ कमी करण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे व आपल्यामघे एक प्रकारचा आस्वाद निर्माण केला पाहिजे. साझ्या म्हणण्याचा अर्थ एवताच आहे की आपण शरीराचे गुलाम बनण्याऐवजी शरीराला आपले गुलाम बन्तवले पाहिजे. उदा मलग असला तरीही. जमिनीवर झोयाची मुद्धाम सवय केली. की झीप येईल्य. शारिरिक आरामदायी राह्याच्या गोष्टी सोडून याद्या मुप्कळ जणीना बसघा प्रवास वालत नाही. भग ते कुणाच्या ना कुणच्या सरी कारमधून जाएयात्या मागे लागलाल पाण बसमचूनवे जाऊन बधू या अशा निर्धाराने बसने जायचा प्रयत्न करते नाहीत. पूर्वाच्या काळी बसनेच सगळीकडे प्रवास करावा लागे. आमच्या लहानपणी बाधण्यात येतात. पण ह्या लोकानाही त्यांच्यासारखी वेगळी व्यवस्था लागते! मग ते परकीय लोकच म्हणू लागले की आम्हाला हिंदुस्तानी पद्धत चालेल. म्हणून ल्यांची अदलावदल केल्यावर हे भारतीय लोक एकदाचे खुष झाले. सहजयोग्यानी अशा गोष्टी करणे एक शरमेची गोष्ट आहे. आणखी एक हैराण करणारी गोष्टी म्हणजे कबेल्यात पूजेसाठी येणारे इतर परकीय लोक वेगवेंगळ्या जातीचे असले तरी आनंदाने जसे असेल तसे एकत्र राहतात पण भारतीय लोक हॉटेलमधे जाऊन राहतात. या सर्वामधून त्याग करण्याच्या भावनेचा अभाव दिसून येतो. आजकालच्या मॉडन पद्धतीमधे त्याग ही भावनाच लुप्त होते असल्यासारखे दिसते. या लोकाकडे नोकर-चाकर नाहीत. सर्व कामे आफली आपल्यालाच करावी लागतात. फालतू गोष्टींकडे चित्त लागणे, थेकार गोष्टीच्या मागे लागणे या सवयी तुम्हाला फकत एक साधारण सर्वसामान्य माणूस बनवतात. आजकालच्या बायका व्युटिपा्लरव्या मागे लागतात. पुण्यासारख्या गावात ब्राहण महिलाही स्लीवलेस ब्लाऊज घालतील, काळा चष्मा लावतील आणि स्कूटर बा कारमध्ये भटकतील. तर घरात मोटार असूनही चार-पाच गैल टूर असलेल्या शाळेत पायी जावे लागे; ती घरातली शिस्त होती. मी तर हातात चप्पल घेऊन अनवाणी चालह असे. कारण त्यामुळे जमिनीमघून व्हायब्रेशन्स मिळत. तुम्हीसुद्धा चष्पल बूट न घोलता थोडे तंरी ाजमिनीजर अनवारणी चाललात तर रखूप कायदा होईल. एकदरीत प्रल्येक गोष्ट आरामात कशी होईल इकडे आपण लक्ष देतो. या तन्हेने सर्व तन्हेवी शारीरिक गुलामगिरी कमी करुन हे परम शिवतत्त्व आपल्याला घारण करायचे आहे. त्यासाठी वुठल्याही बाहा गोष्टीची अमुकच कपड़े घालायचे, मोधिग कपडेच हवेत इ. थी काही जरुर ना्ी. ज. आहे त्याचा स्थीकार करावा त्यात काही विधडणार नाही. उलट जे आहे त्यात समाधानी रहावला तुम्ही शिकाल. नुकताब गॅस सिलिडर सोळा रुपयांनी वाढला म्हणून महिलामडळी आंदोलन करु लागल्या पण नुसत्या पावडरवर ंघरा रूपये खर्च करताना त्यांना काही वाटत नाही. तीच गोष्ट पुण्यासारख्या पुण्यभूमीची ही तहा! मला हे समजतच नाही. शिवाकडे पहा, ते आरामात बसलेले असतात. बराती म्हणून गेले तर नंदीवर बसून, नंदी त्याचा फार आवडता. कारण ते म्हणतील त्याला मान डोलवणारा! पार्कतीला त्याबददल काही विरोध नव्हता पण किच्या भावाला है एक आश्चर्यच वादले. मला तुम्ही असेच रहा असे म्हणायचे नाही पण नको त्या गोष्टीच्या मागे लागण्यात, त्यावर पैसे उधळण्यात कार्य अर्थ? समजदारी' असावी; जे आहे त्यात रहायला शिकावे, खाना जसा आहे, जसा मिळेल लसा मान्य करावा; कुठे जेवायला गेले तर लिथल्या जेवणाला नावे ठेवणे किंवा घरात काही केले तर ते धरातल्या नोकराची, पूर्वी शमर रुपयात वालायचे आता त्यांनाही हजार रुपये लागतात बर कपड़े बर्रे पण मागतात. पगार वाढला अमक्या-तमक्या घरातल्यासारखे नाही बनले अशी टीका करणे. अशा तन्हेने खाण्यामधे जिभेचे चोचले पुरवणे हा प्रकार हिंदुस्तानी लोकांमधे फार जास्त चालतो. हे प्रकार थाबायला हवेत. हे परदेशी लोक तुमचे जेवण घेतात पण त्यांनी कशाला नावे ठेवल्याचे माझ्या कानावर येत नाही. आता त्यांच्याकडया इंग्रजी खाना तुम्ही घेऊच शकणार नाही ही गोष्ट वेगळी. पण असल्या सवयीमुळे जीवनातील आनंदाला तुम्ही पारखे होता. पूर्वीध्या काळी पार होण्यासाठी हिमालयात जावे लागायचे. जगलात राहून नदीवर आघोळ करावी लागायची. जमिनीवर झोपायये, कपडे नावापुरते धालायचे असे अनेक कष्ट केल्यावर व गुरुवी सेवा केल्यावर पार होण्याची संधी मिळत असे. पण एकदा पार झालेला शिष्य वागला यार व्हायचा तुम्हा लोकांना काहीही न करता सहजा-सहजी आत्मसाक्षात्कार मिळाला. पण तुमच्या डोक्यात अजूनही पूर्वीच्याच गोष्टी रुतून बसल्यासारख्या टिकून आहेत; त्याच गोष्टी तुम्हाला छाटून टाकायच्या आहेत. म्हणून मी की खर्च वाढतात मग महागाई वादणारच, सेर्वसाधारण समज क सूजबूज याळगली तर त्रास होत नाही, म्हणजे शिवतत्व सुधारेष मी गांधीजीव्या आश्रमात होते त्यची आश्रमातील शिस्त फास . कडक, सडास-्रायरूम स्वतंः साफ कारायधी कपडे व जेवणाचे ताट स्वतः घुवायचे, जेवणात फक्त उकड़लली माजी व त्यावर मोहरींवे तेल, एवढ़ा कडकपणा सहन करणारे फार थोडे, बरेच जग थोडे दिवस राहून पसार व्हायचे या सगळ्या गोष्टींसाठी आस्थाद समजला पाहिजे, मी तर म्हणेन की जुम्ही स थोडे दिवस उकडलेल्या माजाव खाऊन पहा खाण्यापिण्याच्या। चोचल्यामुळे शिवतत्व खराब होते पूर्वी लोक एखादा दिवस उपास करते. स्था निमित्ताने काही स्याग करते पण आजकाल है बोलणेही अवघड आहे. समाधानी व संतुष्ट राहणीसाठी खाण्यापिप्याच्या जरूरी नाही. आणखी एक गोष्ट म्हणजे आपल्याकडे जातपातचे प्रकार े व सारी मेहानत बेकार जाते ; व तत्सम गोष्टींची मुळीच ७ 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-9.txt चैतन्य लहरी मार्च/एप्रिल ९९ आपण नाराज होतो का, आपल्याला रांग येतो का, मी सारखे दुसयांचे दोष काढतो का इ. स्वतःतले दोष पहात चला आणि तुम्हाला स्वत:मधील दोष दिसून आले तरच तुम्ही स्वतःला सुधारु शकता. अंधारामध्ये प्रकाश आला की सर्व नीट दिसते तसे तुम्हाला तुमचेच दोष दिसून येतात; तसे दिसून आल्याशिवाय तुम्ही स्वत:ला स्वच्छ कसे करणार? तसे स्वच्छ झालात की त्या परम पिता परमेश्वराचे दर्शन हृदयांत घेऊ शकाल आणि दुसन्यांनाही ते दर्शन देऊ शकाल सर्वाना अनेत आशीर्वाद अजून चालतात. काथस्थ, आह्मण, हिंदू वरगैरे भेदभाव केले जातात. सहजयोगातही ते जाती-जातीचे आपापले गुप बनबून राहतात. जेवायला बोलवायचे तरीही जात पाहून करणार, सहजयोगी झाल्यावर जात कशी शिल्लक राहते ? शिवाना जात माहीत नव्हती. बराती म्हणून त्यनी लुळे पांगळे लोकही बरोबर घेतलें. ्हणून शिवतत्वाला येण्याच्या दवैष्टीने असे जाती-पातीवद्दल कढाक्ष पाळणे चुकीचे आहे. तीच गोष्ट खाप्या-पिण्याची, प्रत्येक जातीला आपापल्या पद्धतीचे जेवण व पदार्थ आवडतात य पाहिजे असतात. वेगवैगळया प्रकारचे पदार्थ खाण्यातही रस असतो हे समजून धेप्याऐवजी आपल्याच पद्धतीचे जेवण ठेवण्याचा आग्रह कशासाठी ? सर्व त्हेच्या जेवणाचा स्वाद घेता आला पाहिजे. तो स्थाद रसनेमधून येतो आणि तिथूनच वाचा उमटने. साध्या बोलण्यातही एक प्रकारचा गोडवा दिसून आला पाहिजे नाही तर चेहराच मुळी आहे ते एक आरसा आहे, त्या आरशामधें प्रतिबिंब येण्यासाठी रातणासारखा दिसला तर बोलणे बघायलाच नको पुरुषांची आणि स्त्रियांची दोषाचीही हीच तन्हा, अशा चमत्कारीक परिस्थितीत शिवतत्व कुठे दिसणार ? शिव तर प्रेमाचे महासागर आहेत. शत्रु, राक्षस यांनीही ज्यांनी वरदान दिले त्या शिवाचे तत्व आपल्यामधे आपण लहान सहान फालतू गोष्टीमधेच घुटमळत राहिलो तर कसे जागृत होणार? ज्या तन्हेने आपण एकमेकावर टीका करत राहतो, जात-पातीसारखे भेदभाव करत राहती त्यामधे शिव कसे दिसून येणार? शिवाच्या प्रेमधारेमधे आल्यावर तुम्ही उलटी सुलटी बात करु शकत नाही, त्यात काही अर्थ नाही. तुमच्यामधे प्रेम, समज व एकमेकांबरोबरचा आनंद दिसून आला पाहिजे. सहजयोगी एकमेकांत भांडत नाहीत है खरे, तसेच भेटतात तेव्हा प्रेम वाटतात हेहि खरे फवत खाणे-पिणे, कपडेलते या वैयक्तिक गोष्टींमधे थोड़ा अधिक समजूतदारपणा तुम्ही दाखवला पाहिजे. त्यासाठी तुमचे चित तुमच्याच हृदयांत उतरले तर चांगले होईल. अमेरिकेत तर हे फार जरुरी आहे कारण तिकडे या बाबतीत नाना प्रकारचे थेर चालू चालले असतात व फॅशन म्हणून (या पुढील भाषण इंग्रजीतून झाले.) मी या लोकांना शिवतत्त्वाबद्दल सांगत होते. शिवचे प्रतिबिब चक्रावर नसून तुमच्या हृदयात आहे, तुमच्याजवळ जे तुम्ही तो आरसा स्वच्छ केला पाहिजे त्या आरशातच प्रतिबिंब येण्यासाठी याच गोष्टीकडे नीट लक्ष दिले पाहिजे. त्या संबंधात मी त्यांना षदरिपूबद्दल सांगितले, त्यातल्या पाच रिपू बद्दल मी जास्त बोलले कारण शेवटचा रिपू म्हणजे हाव त्यांच्यापेक्षा तुम्हा पाश्च्यात्य लोकासाठी जास्त महत्त्वाचा आहे; कारण त्यचे जीवनच लालसेने भरलेले आहे आणि श्री शिव त्याच्या पलीकडे आहेत. म्हणून तुम्ही विशेष लक्षात घ्यायला हवे की तुमच्या हृदयांत श्री शिवांचे पूर्ण प्रतिबिब तुमचे हृदय स्वच्छ झाल्यावरच येणार आहे. द्वेष, मत्सर, शत्रुत्वाची नाहीत तर तुमचे हृदय दगडासारखे होईल आणि त्यामघे शिवाचे प्रतिबिंब येऊ शकणार नाही. सध्याच्या या कलियुगामध्ये श्री शिवाये गुण तुमच्या व्यक्तिमत्वातून दिसून आले पाहिजेत. त्या गुणांचा आविष्कार प्रकट होणारे लोक आज फार थोडे आहेत. म्हणून तुम्ही सतत स्वतःकडे पाहणे फार महत्त्वाचे आहे. "माझे काय चुकते आहे, माझे लक्ष कुठे लागले आहे, मी दुसर्यांचे दोष ने पाहता स्वतःची काळजी घेत आहे का इ. प्रश्नांकडे जागरुक राहून लक्ष ठेवा, पाश्चाल्य लोकाची एक धारणा आहे की इतरांवर टीका करण्याचा त्यानाच अधिकार आहे "मला है आवडत नाही, ते आवडले नाही" अंशी सारखी टिका करणे योग्य नाही. हे म्हणणारे तुम्ही कोण? तुमच्यासाठी कुणीतरी कष्ट घेउन काही तरी करतो याचा तुम्हाला विसर पडतो आणि वर तुम्ही तुमच्या बोलण्याने त्यालाच दुखावता! सहजयोग्यांनी अशी भाषा करणे अत्यंत चूक आहे, सहजयोगात त्याला परवानगी नाही, सहजयोगात हे चालणार नाही श्री शिवांकडे पहा, त्याना काहीही चालते, त्याना सर्व प्रकारची जनावरे आवडतात. त्यांच्या विवाह-समारंभात बराती म्हणून त्यांनी जे लोक बरोबर आणले ते सर्व कुणी आंधळे, कणी भावना, मोह, लालसा, इ. दोष जर तुमच्यामधून गेले बदलत राहतात. पण तुम्ही तसे वागणार नाही, आपापल्या ठेकाणी जे सन्मानाने (सादगी) राहतात त्यांचेच नाव होते, इतरांवे नाही. आता तुम्हाला आत्म्याचा प्रकाश मिळाला आहे आणि त्या प्रकाशात तुम्हाला स्वतःला सुधारुन ठीक करायचे आहे. तुम्ही शिवाच्या चरणी आला आहाल, तुम्ही स्वतःला धन्य समजा की तुम्हाला आत्मसाक्षात्कार प्राप्त झाला आहे दुसर्याला सुधारण्याच्या मागे न लागता स्वतःला ठीक करत चला. पूर्वीच्या काळी दोन-चार साक्षात्कारी पुरुष असायचे, तुम्ही आता आत्मसाक्षात्कारी लोक आहात हे लक्षात ध्या. तुमचे बोलणे हृदयांपासून आले, त्यात माधुर्य आले की कुणीही तुमच्या बोलण्यावर नाराज होणार नाही. लडान मुले असोत वा बडिलघारी माणसे असोत, तुम्ही त्यांना सुख वाटलेत की स्वतःही सुखीलंगडे, कुणी एक पायच नसलेले असे विचित्र लोक आणले कारण व्हाल, तुम्हाला शिवाचे आशीर्वाद मिळाले की तुम्ही समाधानी होता, मी स्वतः समाधानी आहे का, द्सर्याच्या वागप्या बोलण्याने हजारोनी त्याना त्यांच्याबद्दल सहानुभूति व कंरुणा होती, ले स्वतःतर शुद्ध आनंदाचा स्रोत आहेत म्हणून तुमचे हदय जर प्रेमाने व आनंदाने ८ 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-10.txt चैतन्य लहरी मार्च / एप्रिल ९९ सरलेले असेल तरच त्यांचे प्रतिविन तुमध्या हृदयाल पडणारं सहणून मी त्या पडरिपूरबडल नायनाट होत नाही लोप्यंत तुमचा आरसा मळलेलाचे राहणार मी त्या लोकांना (भारतीय) हेहि सागिलले की पा्चात्य सहजयोगी स्वतःव्या ऐपआरामबद्धल भारतीयाइतके कार्टेकोर नरः ।, अगदी समृद्ध अशी जीवन पद्धती असूनही त्याना काही ही. चालते, कुठेही रहाण्यास तथार असतान. त्याना अका गोष्टीची फिकीर नसते. ही एक चागली स्थिती पाश्चात्य सहजयोग्यानी मिळवली आहे. मी भारतीय सहजयोग्यांनाही त्यांचे अनुकरण करण्यास च फालतू गोष्टीमधे चित्त न बाया घालविण्यास सागत असते. त्यानेत तुम्ही खन्या अंथर्थाने आत्मसन्मुख व्हाल तुम्ही काय करत आहात, इतरांच्यापेक्षा तुम्ही कशामुळे वेगळे आहात है तुम्हाला समजत आहे. कारण सदाशिवांचे स्थान तुमचे मत भावना विवार यांच्यापनीकड़े आहे (डोक्यावर आहे). त्याच्याशिवाय दुसरे काही महत्वाचे नाही, नुसती प्रतिक्रिया करत राहण्याने काही मिळणार नाही हे तुम्ही लक्षात घेतल्यावरच हे घटित होणार आहे, काही गोष्टी भारतीयांनी शिकण्याची तर काही इतर मोष्टी परकीयानी शिकण्याची जरुरी आहे. तुम्ही लोकानी खूप सुधारणा केली आहे. दारू सोडली बावकांच्या मागे लागणे यंद कैले, तुमचे चिंत स्वच्छ झाले, व्यसने सोडून दिलीत इ. गोष्टी ार चागल्या केल्या आहेत पण तरीही ओोड़े फार दोष जे अजूनही शिल्लक आहेत तेही दूर झाले पाहिजेंत ब जुम्ही पूर्णपणे स्वच्छ- शुद्ध झाले पाहिजे. मगव तुम्हाला शिवतत्व खन्या अर्थाने समजणार आहे व त्याच्या आशीर्वादातून तुम्ही आनन्दाच्या महासागरात बोलले कारण झया रिपूंचा जोपर्यंत तुमच्या आत्म्याचा प्रकाश तुमच्या वागण्या-बोलप्यात पडण्याची सध्याच्या काळात फार जरुरी आहे, तसे झाले तर सहजयोग तुमच्यासाठी फलदायी झाला असे म्हणता येईल. याच परिवर्तनाची स्हणजे मानवी स्थितीपासून आत्मस्थितलीला येण्याचीय आता जरूरी आहे. आजच्या पूजा फ्रसंगानून हेच दिसून येत आहे. पूर्वीच्याकाळचे गुरु शिष्यांची कार कडक परीक्षा घेत असत. त्यांना डोक्यावर उे रहायला लावत, पाण्याल उभे करत. वैळप्रसगी ए्याना गुरुच्या हातवा मार खावा लागे इतकी कडक परीक्षा होऊननही एकरद-दुसर्यालाच गुरुकडून आत्मसाक्षात्क मिळायचा. या सर्व गोष्टीना फार काळ जात असे. म्हणूजन मला उतरणार आहत. परमेश्वराचे सर्वाना आशीद वाटू लागले की प्रथमच आत्मसाक्षात्काराची प्रकाश साधकाना दिला तर त्याच प्रकाशात स्याचे दोथ त्याच्याच नजरेस येतील आणि ही पद्धत यशस्त्री झाली है तुमचे तुम्हाला समजत आहे. मन ट ले এ मार्गाच्या डेकोरेशनचा काही भाग पुण्यातील प्रोगॅमच्यावेळचे श्री माताजीच्या ९ 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-11.txt चैतन्य लहरी मार्च/एप्रिल ९९ श्री आदिशक्ती पूजा प. पू. श्री माताजी निर्मला देवींचे भाषण (सारांश) कबेला जून ९८ रीतीने उत्क्रातीची सुरूवात झाली. ज्याची सुरूवात पाण्यातील सूक्ष्म अशा जंतूपासून झाली पुढे त्यांची उत्क्ाली घडली. म्हणून प्रथम पाणी निर्माण केले व अनेक विश्वे निर्माण केली तेव्हा तिने आपल्या उत्क्रांतीचा विलास खेळण्यासाठी तिने पृथ्वी मातेची निवड केली. अशा रीतीने प्रथम सूक्ष्म जतूची निर्मिती झाली. (माझ्या पुस्तकात तुम्ही पहाल की हायड्रोजन, कार्बन व ऑक्सिजन हे सर्व करसे एकमेकात मिसळले गेले व नंतर नायट्रोजन कसा कार्यरत झाला व जीवसृष्टीची रशियातील लोक तसे पाहिले तर स्वच्छ मनाचे आहेत. विशेषतः शास्त्रज्ञसुद्धा खूप स्वच्छ मनाचे आहेत. ते खूप दबावाखाली होते म्हणून ते गहन गोष्टीचा शोध घेऊ लागले. रासायनिक किवा प्रकाशाचे गुणधर्माबाबतचे त्यांचे शोध घेऊन थांबले नाहीत तर त्याबाबत सूक्ष्मात जाऊन त्यांनी प्रकाश वलयांबाबत बरेच काही ज्ञान मिळविले, हात व शरीराभोवती असणारी वलये, त्यांचे ह्या संशोधनाचा सर्व जगात स्वीकार केला गेला. आता है सज्जन विशेषज्ञ आहेत, त्यांनी लौकिक मिळविला व उच्च पदावर स्थित आहेत, ते सांगतात, एकूण खूप सुरुवात कशी झाली. हे सर्व माझ्या पुस्तकातून, ते प्रकाशित झाल्यानंतर समजेलच.) दुसरे एका पुस्तकात है सर्व लिहिले आहे. जवळजवळ लिहून झाले आहे. फंक्त आणखी काही चक्राबद्दल बाकी आहे, त्यामुळे तुमच्या लक्षात येईल, की मी जे लिहिले आहे, त्याबाबत लोकांना शंका राहणार नाही. ते समजतील की हे शास्त्रीय सत्य आहे व मी जे सांगते ते प्रत्यक्ष आहे. आदिशक्तीला आईच्या स्वरूपात जाणून घेणे हे अशक्य होते, विशेषतः तुम्हाला नवल वाटेल की खिश्चन धर्मात हा मातेचा उल्लैख टाळण्यात आला. इस्लामनेही है टाळले. आदिशक्तीला माता म्हणून पूर्ण दुर्लक्षिण्यात आले. भारतीय तत्त्वज्ञानात माता म्हणून स्विकारण्यात आले. कारण भारतीय हे, शक्तीचे पूजक आहेत. आणि हे सर्व पुढे चालत आले व हा अवस्थेला पोहोचले व सर्व लोकांना पूर्ण माहित झाले की या मातृशक्तीने हे सर्व कार्य करून ठेवले आहे. या मातृतत्त्वामुळेच सर्व लोक पक्के जाणतात की सर्वकाही ही माताच घडविते. अशा रीतीने अनेक स्वयंभू' आहेत की जे ह्या पृथ्वी मातेतून निर्माण झालेत, उदा. तुम्हाला माहीत आहे की महाराष्ट्रात महाकाली, महासरवस्ती महाकालीची स्थाने आहेत व आदिशक्तीचेही स्थान आहे. जे लोक नाशिकला गेलेत त्यानी चतुःशिंडी पाहिली असेल. ही चतुःशिडी हीव साक्षात् आदिशवती, जी शक्ती म्हणजेच तिचा चौथा आयाम, (Fourth १५० संस्था ते चालवतात, फार नग्र व चांगले ग्रहस्थ आहेल. आणि त्यांच्या या शोधाबाबत मला आनंद होतो की, शास्त्रीय पद्धतीने हे सिद्ध झाले तर त्याला कोणी आव्हान देणार नाही. हे सर्व बीजगणितातील सिद्धांत देऊन ते सिद्ध करून एक पुस्तक लिहिले. हात ते न्हणतात आपल्या जाणीवाच्या (Consciousness) फलीकडे एक निर्वात क्षेत्र असते, त्या क्षेत्रातच तुम्ही सत्य जाणू शकता आणि सर्व जे सत्यात उतरते तेच विज्ञान होय. विज्ञान असेव निर्माण होते त्यांनी माझे अनेक फोटो काढलेले दाखविले. त्यातील विशिष्ट एक असा की आम्ही बोटीत असताना माझ्या सहस्त्रारातून शक्ती बाहेर पड़त असतानाचा, से म्हणाले तीच सर्व वैश्विक शवतीचा उगम आहे आणि तीच ही आदिशक्ती होय. तीच सर्व काही निर्माण करते. सर्व वातावरण आपण पहातो ते सर्व कृत्रिम होय. तिने काय घड़विले हे जाणायचा प्रयत्न केला तर तिने प्रथम हे केले की तिचे प्रकटीकरण हे डाव्या बाजूस महाकालीच्या रूपात झाले. (माझ्या पुस्तकात हे लिहिले आहे.) ती डाव्या बाजूचे महाकाली तत्त्व आहे ज्यातून तिने श्री गणेशांची निर्मिती केली. श्री गणेशाना त्यांच्या पवित्रतेमुळे निर्माण करण्यात आले, त्याच्यालील निष्पापता त्यांच्या मांगल्यामुळे. सर्व सुष्टी निर्माण करण्याचे आधी त्यांना निर्माण केले. श्री गणिशांना प्रथम निर्मिले, मग ती स्थित झाली. मग ती विराटाच्या शरीरांत शिरली आणि मग दुसरे बाजूने गोलाकार गरतीने उजव्य बाजूस जाते आणि सर्व विश्वाची निर्मिती करते, ज्यंना भुवने म्हणतो- तयांचे मिळून एक विश्व, अशा अनेक विश्वांचे मिळून एक भुवन होते, अशी ज्यामुळे तुम्ही उध्ध्वगती जाता. शेवट या Dimension) महालक्ष्मीमार्गामधूनच तुम्हास आत्मसाक्षात्काराचा लाभ होतो, आदिशवतीच या सर्व क्रिया धडवून आणते. हे कठीण कार्य आहे. आधीची कार्य तशी कठीण नव्हती, कारण सृष्टीला (नेवर) ते निर्माण करणे फार सोपे आहे. भूमाता ही आदिशक्तीशी सलग्न आहे. सर्व सृष्टीसुद्धा, पंचतत्वेसुद्धा आहेत. हे सर्व सहजपणे निर्मिले गेले. जेव्हा मानव आलेत त्यांना त्यांचे स्वातंत्र्य देण्यात आले, आणि हीच एक जात जी मायेच्या' विचारांत आणि त्यातील अहंकारात सापडली या अहकारामुळे, मायेने त्यंना चकविले असे मला वाटते आणि त्यामुळे या विश्वनिर्मितेच्या तत्वाला ते विसरले, सर्व काही धरून चालले. आमचे अस्तित्व हा जणू आमचा हक्कच आहे, आम्हीच मिळविले आहे.व सर्व गोष्टींचे आम्हीच मालक आहोत असे म्हणू लागले, यातूनच त्यांच्या मंनावर परिणाम होऊन, दुसर्या देशावर आक्रमण करणे, अनेकांना ठार गारणे, या गोष्टींचा उगम झाला, याचे त्यांना कधीही वाईट बाटले एकूण चौदा भुवने आहेत. ही सर्व उजव्या बाजूस निर्माण करण्यात आलेत. मग ती पुन्हा वर येते मग पुन्हा खाली उतरते, आदिचक्रे किंवा पीठे निर्माण करीत. ही सर्व पीठे निर्माण करून खाली येते व कुंडलिनी म्हणून ती स्थिरावते. कुंडलिनी म्हणजे आदिशक्तीचा अंश, काही भाग. याचेपुढेही राहिलेले कार्य बरेच आहे. अशा रीतीने ही सर्व शेष शक्ती वरील सर्व प्रवासानंतर, वलयाकित (Residual) कुंडलिनीस्वरूपात खाली उतरते, या कुंडलिनी व पिठातील चकांमुळे जी प्रथम निर्माण केली गेली, खाली येताना जी चक्रे विराटाच्या शरीरात आहेत त्यांना निर्माण करते, हे सर्व घडल्यानंतर तर तिने मानव निर्माण केला, पण एकदम नाही तर उत्क्रातीच्या पायन्यातून गमन करून, अशा १० 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-12.txt चैतन्य लहरी मार्च / एप्रिल ९९ बाटले, की ज्या गुरुकडून तिला काही मिळाले नसतानाही ती म्हणत होती, भी माझे पैसे दिले इ. बरेच काही केले. तसे तिच्याकडे काही विशेष दिसले नाही, तरीही माझ्यासारख्या नवख्याला ती गुरुबद्दल नाही. दुसर्यावर आक्रमण करणे प्रभुत्व मिळविणे. दुसन्यनिा इजा पोहोचविणे यावाच आयुष्यमर विवार केला. त्यानी कधी आत्मनिरीक्षण केले नाही, की आपण जे काही करतो ते अत्यंत चूक आहे याा विचारही केला नाही. हे थोबविले पाहिजे या स्वतंत्रतेतूनच जगात सर्व गोंचळ माजला व वा घटनाची सूत्रे ज्यांच्या हातात होती ै अतिशख कुर होते व दुसयाबदल त्याना काही मावनाच नव्हत्या पृथ्वीवर हे सैव अविरत घडत आले. च्लूक सांगत होती पण सहजयोगात मी पाहिले. लोक जरा बुजरे दिसतात. उघडपण नहजयोगाबदल दुसर्यांना सांगण्यास टाळतात, हे अत्यंत चुकीचे आहे. यास तुम्हीच जबाबदार आहात. तुम्ही मुमुक्षु होता इ. वगैरे ठीक आहे. सुम्हाला आत्मसाकषात्कार मिळाला, तो तुम्ही दुसऱ्यांना देण्याचा प्रथत्न कैला पाहिजे. मी मान्य करते की पुरुष यात पुढे येऊन कार्य करतात पण त्यामांनाने स्त्रिया तितव्या प्रमाणात करत नाहीत. त्याबाबत त्यांनी जाणीव ठेवून कार्य केले पाहिजे, त्या ते करू शकतात पण किरकोळ समस्याचाबत त्यांचीच चिता करत बसतात. बायकांची अनेक पत्रे मला येतात त्यात असले चूक, तसले चूक, सारख्या तक्ारीच. ती वाचणयात काही अर्थ नाही, त्याचा अगदी कंटाळा येतो. तर मला सांगावेसे वाटते की पुरुष अगदी कार्यक्षम असले तरी स्त्रयानी त्या शवती असल्यामुळे मोठ्या संख्येने उभे राहिले पाहिजे. त्या का मागे राहतात याचे कारण समजत नाही. त्या अनेकात परिवर्तन घडदू शकतात, दुसर्याचे हिंत करू शकतात. गरेग करुणा निर्माण करू शकतात जे स्त्रियात मातृत्त्वाचे प्रतिक आहे. या गुणारहित त्याचे स्त्रीत्व अर्थहीन ठरते. फॅशन्स किवा आपलेच चेहरे पहात बसण्यात त्या आपला वेळ वाया आता सहजयोगाला सुरूवात झाली व त्यामुळे सहजयोग्यांना आदिशक्तीचे आशिर्वाद लाभत आहे. तरीही सहजयोग्यामध्ये अत्यंत भुरलेले असे लोक मला अजून दिसत नाही, सहजयोगी म्हणवतात पण काही फॅशन म्हणून आलेत कदावित् स्वतःच्या दूष्टीतून चागले समजणारे किंवा स्वतःवा स्वार्थ साधण्यासाठी, काही असेल ते हे अल्यत चुकीचे आहे. जुम्ही जर सहजयोगी आहात तर तुम्ही सर्व जगाला जयाबदार आहात. तुम्हीच फवत असे लोक आहात, जे पुढे सरसावले, काहीतरी प्राप्त केले व सघ्याच्या परिस्थितीत असे वागले पाहिजे की, तुम्ही संत व आत्मसाक्षात्कारी म्हणप्यास लायक व्हाल. काही वेळेस त्यांची वागणूक पाहिली तर धककाच बसतो. त्यांना स्वतःबहल वा दुसर्याबद्दल बिलकुल आदर नसतो व त्यांचा एकंदरीत दृष्टीकोन फार गमतीचा बाटतो. काही पैशाच्या मागे तर काही सततेच्या ग असतात. जे सत्तेव्या मागे आहेत ते फार धोकादायक असतात ते सहजयोगाला बदनाम करतात ते दुसर्यांचा अपमान करतात प्रभुत्व गाजवतात व भयंकर वाटतात. सर्व ट्रष्टी त्याची सहजयोगात सला मिळविण्याकडे आणि स्यासाठी सर्व युवत्या वापरखात. काही काळ त्यांचे चालते पण मग ते सहजयोगांच्या बाहेर होतात. शुद्धीकरणाची क्रिया चालू आहे. एका उच्च ईश्वरी अशा जाणीनेव्या क्षेत्रात तुम्ही उलरला आहात है पक्के जाणले पाहिजे आणि मग तुम्ही इतर सामान्य माणसाप्रमाणे ज्यांच्यात काही पारमार्थिकता नाही, असे वागत असाल तर ते किती दिवस असे चालेल. म्हणून तुम्ही ध्याने केले पाहिजे, प्रगती झाली पाहिजे व चांगले सहजयोगी घडले पाहिजे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. काही ठिकाणी, काही देशात तसे आमचे सुदैव आहे. पण काही देशातील लोक अजून याबाबतीत बहिरे व मुके वाटतात की ते सहजयोगाला समजू शकणार नाहीत असे वाटते. त्यातील काही माझ्या कार्यक्रमाला येतात पण परत दिसत नाही, याला मला वाटते सहजयोगीच जयाबदार आहेत. ज्या पद्धतीने ते कार्य करतात ते सहज नाही. यात कुठेतरी काही चुकते आहे ज्यामुळे ते सफल ठरत नाही, जसे काही ठिकाणी ते सफल तरते. हे सर्व काही घडते आहे, आदिशक्ती आहे आणि तिच्यामुळेच हे सर्व घडते हे मला सांगायचे. पुढचे कार्य तुमच्याकडूनच झाले पाहिजे. तुमच्या हातूनच ते घडणार आहे, तुम्हीच एक आहात जे लोकात परिवर्तन घडवून आणणार, आपण किती लोकांना आत्मसाक्षात्कार दिला याचा सर्वांनी विचार केला पाहिजे. जाणले पाहिजे. सहजयोगाकरिता आपण काय केले. मी विमानातून प्रवास करते असताना माझ्या बाजूस एक स्त्री बसली होती. ती जरा गरम दिसली, मला समजेना नंतर ती म्हणाली मी एका गुरूची शिष्या आहे. अगदी गर्वाने सांगितले. तिच्या गुरुबद्दल ती सांगू लागली. मला आश्चर्य घालचतात. आता तुम्हाला आत्मसाक्षात्कार मिळाला. आतापर्यंत काय केले ? काय मिळविले याचा विचार करा. वेळ फार थोड़ा आहे. सहजयोगात आज लोक नवीन नवीन विधित्र क्लुफ्त्या काढताहेत. जसे काही विधिकमाविषयी काही सांगतील, हे आपलाच जणू अधिकार असल्यासारखे आहे. ते लोकाना त्रास देतात घाबरवतात व आपल्या कह्यात ठेवायचा प्रयत्न करतात, जणू काही ते स्वतः फार सोज्वळ आहेत. त्यातील काही, हे माताजींनी सागतले, हे त्याचे विचार आहेत. स्वतःच्या अधिपत्यातून हे निर्माण करतात, सांगत सुटतात पण त्यांनी किती लोकाना साक्षात्कार दिला?' हे विचारले पाहिजे, त्यात सकारात्मक दृष्टी आहे हे शोचले पाहिजे. दुसन्याविषयींच बोलत रहाणे, टीका करणे, द्वोष दाखविणे हेच चालते. या सर्व प्राथमिक बाबी, आधीही होत्या त्या आता थांबल्या पाहिजे. आता है पुस्तक एकदा सर्व जगात जाईल तेव्हा आपल्या कार्याची सर्वाना माहिती होईल. मग कोण आपल्याला आव्हान देणार नाही, आणि अशी एकदा मान्यता मिळाली की आपण त्याच्यायोग्य राहिले पाहिजे, आपली क्षमता तेवढीच दिसली पाहिजे. आपण मागे राहता कामा नये. जसे, काही सहजयोग्यांना विशेषतः सहजयोगिनींना जर सहजयोगाविषयी त्याना विशेष माहिती नसते, चक्राबद्दल नसते. देवताइल नसते, मग ते सहजयोगी कसले? तुम्हाला सर्व माहिती असावी. तुम्हाला है समजत नाही की तुम्ही बाहेरुन सहजयोगी नाही तर आतून आहात. चक्रांच्या जाणीवा सहजयोगाचे आत होणारे कार्य व परिणाम है तुम्ही आतून जाणले पाहिजे हे अजून तुमच्या लक्षात येत नाही. मी त्या शक्तीचा उगम आहे आणि आहे, हे तुम्ही जाणता. तशीच पूर्णता तुम्ही प्राप्त करून लोकांना हाताला व त्यांना सहजयोगात आणा अजूनही काही मागे रहातात आणि ज्या देशावे ते घटक आहेत तेथे ते ११ 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-13.txt चैतन्य लहरी भार्च/एप्रिल १९ तुम्ही परत जाल सेव्हा आत्मनिरिक्षण करा साक्षात आदिशक्तीच तुमच्या समोर आहे. तशी मी तुम्हास साधी दिसेल मी नम्र आहे आणि लक ते बरूनव चालतात. मी काही करत नाही, मी कोणाळाही शिक्षा करत नाही. कोणालाही, पण तुम्हीच सव्तःला शिक्षा घड़वून आणता तुम्हीच मग निष्फल ठरता जर तुम्ही स्त ची खबरदारी घेतली नाही, उन्नती केली नाही तर या शास्त्रज्ञांचे हे शोध महान आहेत, मी त्यांना पूर्वी कधी ओळखत नव्हते, ते खूप तज्ञ आहेत तसे अत्यंत विनयशील आहेत. ते म्हणाले, भी या जगाला निर्माण करणाच्यासमोर आहे तरी मी सर्वसामान्य आहे. मी विचारले तुम्हाला काय वाटते कार्य घड़ावे? ते उत्तरले, अगदी तुमच्या समोर भी बसलोय, साक्षात आईच्या समोर, मी म्हणाले हुमच्याचर माझे दडपण किंवा प्रभुत्व असे बाटत नाही हे जाणून खूप बेरे चाले त्यानी सागितले. तुमच्या आतील करुणा व प्रेम मला जाणवते. तेव ले आहे हीत् कारुणा व प्रेम आपल्यात असणे हे सर्वांनी जाणले पाहिजे. मग तुम्ही कोणाचेहीं हृदय दुखवू शकत नाही, कोणाला काही बोलून दुखावणे हे पाप आहे. असे करण्यात काही लोकाना आनंद वाटतो. सव्तला फार हुार समजतात पण ते खरे नाही. तुम्ही जेव्हा दुस्याशी बोलता तेव्हा ते सुखावह व गोड असावे. दुसरी मोष्ट म्हाणजे तुमची बृत्ती, जरा इकड़वे तिकडे झाले की संपले, आणखी एक वृती महणजे जसे तुम्ही गप्प बरना, माझा तुमचा काही संबंध नाही, अशा बकतव्याबल, सांगायलाच हवे. आणि दूसरे म्हणजे काही लोकांची सर्व काही काबीज करण्याची जृती अगदी सूक्ष्म असते. त्याच्याकडे अनेक युव्त्या चाली असतात. ज्यामुळे लोकाना स्वतः व्या ताव्यात तेव्ण, यातून तुम्हाला काय लाभ होणार ? यातून काय साधणार? या ऐेहिक जगान तुम्ही थोडे लोकप्रियं असाल किंवा एखाद्या पदावर असाल इ. इ. पण यात कारय आईे? है थोडेच सहाय्यक ठरणार आहे. सगळ्यात लाभाचे स्हणजे तुम्ही सहजयोगाचे उत्तम प्रदर्तक होणे हे चीगले. सहजयोगाचे उत्तम प्रवर्तक होणे त्यामुळे तुम्हीं. सुखाबणार याचे चुम्हाला नवल बाटेल, तुम्हा पाश्चात्य लीकानी स्वतःमध्ये करुणा निर्माण केली पाहिजे. प्रत्यक्ष रशियातील लोक हे नुसते नमरच नाही जर त्यांचे समर्पण पाहिले तर मला आश्चर्य वाटते. डोळे वर करून माझ्याकडे बघत नाहीं. हे त्यांना कुूठून समजले है सर्व वरील शोधानंतर नाही तर त्याचे आधीपासून आहे ते इतके सुदर अगदी नम ख प्रेमाणे परिपूर्ण अहेत. लहान मुलानीही लहान लहान वस्तू माझ्यासाठी आणल्या मला अगदी गोडीने भेट देण्यासाठी रशियन लोकांनी एवढी क्षमता कशी मिळविली हे बघून आश्चर्य वाटते. आणि स पाश्चात्य देशात अध्यात्मिकदृष्ट्या सर्वात उंचावर असतील जयामुळे ते सगळ्यात सामर्थ्यवान होतील, बंधू या जुम्ही आपल्या देशात काय कारय करणार? ते कसे घडवून आणाल, तुम्ही जर त्या ईश्वरी तवाये साधन आहात, हे तुम्ही साधले, तर सर्व काही सोपे होते आणि राहतात आणि काहीच करत नाही, याचे फार आश्चर्य वाटते. आपल्या देशवासीयाना, स्यांना याची खात्री देऊ शलो नाही, यावडल तुम्हाला दोष दिला जाईल, सहजयोगाला या विस्ताराच्या पायरीवर एक किंवा दोन देश पुरे नव्हे. सर्व देशांना सहजयोगाकडे वळवले पाहिजे. सर्व लोकांना सहजयोगात आणण्याची ही कल्पना चांगली आहे व आपल्याकडील वाडमयामुळे त्यांना खा्री पटेल. त्यंना ते सांगितले पाहिजे. पण हे सहजयोग प्रसाराचे कार्य करतानासुद्धा काही लोकांना अहंकार वाढतो. गग मी मोठा सहजयोगी आहे मी मोठा आई प्रिमुख चुकीच्या कल्पना त्याच्या डोक्यात शिरतात. है चूके ऑहे. नम छोऊन तुम्ही विचार केला पाहिजे जेवदे तुम्ही मिळवाल तेवढे अधिक म व्हायला हवे. जसे फळानी बहरलेले झाड खाली अधिक वाकते. असे तुम्ही अधिक नम व्हायला हवे तसे हे कठीण आहे कारण पाश्चात्य संस्कृतीतच विनय नाही आक्रमकपणा, प्रमुत्व यांचीच तो संस्कृती आहे. प्रभुत्वाच्या आकाक्षिने ते सर्व जगात पोहोचले, खूम काही कमावले, पण काय मिळविले? पण प्रत्य काहीच नाही, त्या्याच देशात अनेक लोक नशेच्या औपधात अडकलेत, ते नश्कडे का वळतात. आणि मग अनेक पापकत्ये त्यांचेकडून होतात ते मी येथे सीगत नाही. पण तुम्हास माहीत आहे ते काय करतात. भारतात या गोष्टीचा विधारसुद्धा शिवत नाही तर चुकते कोठे ते पहा व ते करे सुधारायचे ते पाहा, मदत करा, मी सांगितल्याप्रमाणे यासाठी मी एक संस्था काढणार आहे, ल्यात तुम्हीही सहभागी होऊ शकता, असे काहीतरी तुम्ही तुमच्या देशात घडवा. सर्वप्रथम तुम्ही अहंकारातून मुक्त व्हा है घडल्यारत तुमे नित स्थिर होईल. अहंकारावाबतीत तुम्हाला सोपे आहे कारण तुम्ही खिस्तांना पूजता, कारण ते आज्ञा चक्रावर स्थित आहे. जरी लुम्ही खिस्तांना मजता तरी त्यांची शालीनता तुमच्यात नाही, पण सर्व उलट आहे. सगळीकड़े पाहिले तर धर्माने जे काही सागितले त्याविरुूद्ध लोक वागतात, हिंद घर्मातील तत्वज्ञान सांगते की प्रेकात आमा असी सम जातीमेद किया उच्च नीच हा भेद का? दुसरीकडे खिस्तानी सागितले, सर्वाना क्षमा करावी नम्र असावे पण खरित्चनांकडे पाहिले तर त्योंना विनय ठाऊक नाही, ती कल्पनाचा त्याच्यात नाही. स्त्रिया तशाच, पुरुष तसेच, सारखे झगडे चालतात. कुणीही विनयशील असणे आतून शांत असणे, हा प्रश्नच नाही. ते परोकारी आहेत इ. हे लोक जरसे दिखावा करतात. सर्व कृत्रिम वाटते. अगदी शब्दार्थाने जरी पाहिले तरी त्यांच्या हृदयात काही प्रेम किवा वारुणा दिसत नाही. जेव्हा आपण सत्य स्विकारतो, तेव्हा या कृत्रिम गोष्टीची साथ करू शकत नाही, दुसरयना आपण फसवितो, जेव्हा तुम्ही तसे घडता याचा अर्थ अशा बहराच्या काळात तुमचा जन्म सार्थकी लागला असे म्हणता येईल. तसे नसते तर तुम्ही थोडे आधी जन्माला आला असता किंचा आणखी वेगळे असता, पण तुमचा जन्म विशेष आहे. आपली किमत जाणा, कोण आहोत है जाणा, समजून घ्या, स्वतःविषयी आदर ठेवा आणि सहजयोगी म्हणून ज्या प्रमुख गोष्टी आहेत त्या करा. तुमची नोकरी इंतर तुमची कामे, हे तर चालू आहेच. पणि जर सहजयोगाचे कार्य करत IM वृतती, स्वभाव यदलेल आणि ुच्यात माधुर्य येईल. सर्वाधे आवडते वहाल जण लोक म्हणतील है कोण साधु वालले एयदेच मला सागायये आहे. जे काही शोब लागले ते माझ्यापुरते नसून, जगारराठी आहे आणि हे सर्व जगासमोर आले व सिद्ध झाले तर माझ्यासाठी व तुमच्यासाठीही है एक स्थित्यंतर ठरेल, सर्व ा असाल तर सर्व कार्यासाठी तुम्हाला वेळ असेल. जेव्हा तुमही ईश्वरी कार्य करता तेव्हा तोच तुमच्या कार्यात मढत करती आणि तुम्हाला आश्वर्य वाटेल की या कार्यास कसा वेळ मिळत असती? १२ क सारे 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-14.txt चैतन्य लहरी मार्च/एप्रिल ९९ सहन-समाचार शाळांमधून सहजयोग कार्यक्रम टृष्टीने कार्यप्रणाली ध्यान मार्गदर्शक पत्रके देण्यात आली, सहजयोगाची माहिती व ध्यान हे मुलांसाठी सोपे जावे हा उद्देश दठेवण्यात आला. अशी एकसूतरी पद्धत उरवण्यात आल्याने कार्यकत्यांमव्ये एकवाक्यता निर्माण झाली. या सर्व शाळाम्ये सकाळी व दुपारी अशा शाळा भरत असल्याने रोज दोन्ही वेळा शाळात कार्यकरत्त्यांनी जाणे जरूरीचे होते जानेवारी महिन्यापासून हा कार्यक्रम सुरू झाला आहे व अनेक सहजयोगी व सहजयोगिनी या कार्यामध्ये सहभाग घेत आहेत. प्रत्येक परिपाठामध्ये साधारण २०० ते ४०০ विद्यार्थी सहभागी होतात शाळामधील शिक्षक वर्गही वेळात वेळ काढून सहजयोगाची सविस्तर माहिती घेण्याबाबत प्रलिसाद देत आहें य त्यांच्यासाठी बहुलेक शाळामध्ये वेगळे कार्यक्रम घेतले जात आहेत. विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे या सर्व कार्यात महिला सहजयोगिनींचा पुढाकार व हातभार विशेष करून बाढला आहे. प. पू. श्री माताजीच्या कृपेतच हे कार्य होत असल्याची जाणीयही सर्व सहजयोग्यांना प्रकर्षाने होत आहे. या सर्व कार्यक्रमाची माहिती, प्रतिसाद व परिणाम शाळा- व कार्यकरत्यांता सूचना इ.बद्ल पुणे केद्रातील महिला सहजयोगिनीनी पुढ्ाकार घेऊन शाळासध्ये सहजयोग त्याच कार्याचा पुढील मोठा टप्पा स्डण्जे पुणे महानमरपालिकेच्या शाळामच्ये हे कार्य सुक् करणे. या कार्यासाठी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील अधिकान्यांचरोबर संपर्क साधून त्यांना सहजयोग मुलांसाठी कसा उपयुक्त व आवश्यक आहे हे समजाकून देण्यात आले. त्यासाठी या विभागातील कर्मचार्यांसाठी एक कार्यक्म घेण्यात आला. त्यानंतर प्रायोगिक तत्त्वावर निवडक २० शाळामध्ये सहजयोगपद्धतीची माहिती मुलाना देण्यात आली व तीन-चार आठवडे शाळेत मुलांच ध्याने घेण्यात आले. हे कार्यक्रम मूल्यशिक्षणाअतर्गत घेण्यात येणाच्या येळेत झाले. त्याचबरोबर या शाळातील शिक्षकांना सहजयोगाची जास्त माहिती व मुलांसाठी त्याचे विशेष फायदे याची सरखोल माहिती देण्यासाठी स्या शाळांतील शिक्षकांचा एक सेमिनार आयोजित करण्यात आला व त्याला चागला प्रतिसाद मिळाला. नोव्हेंबर-डिसेंबर ९७ मध्ये हे कार्य झाल्वावर शाळातील मुले व शिक्क अशा दोघांकडूनही शिक्षणविभागाला योग्य प्रतिकरिया मिळाल्या. विशेषतः मुले ध्यानासुळे शांत होत असल्याचे यहुतेक मुख्याध्यापकाचे व शिक्षकचि मत झाले होते. हा अनुकूल प्रतिसाद मिळाल्यावर महानगरपालिकेच्या शिक्षण-मंडळाकडून पुण्यातील सर्व २३० शामध्ये हा कार्यक्रम राबवण्याधी लेखी अधिसूचना सर्व शाळा-मुख्याध्यापकांकडे पाठवण्यात आली. जानेवारी ते मार्च ९९ या अचधीमध्ये हे सर्व कार्यक्रम करण्याची योजना होती. या मोत्या प्रमाणावरील कार्यामध्ये एकसूत्रता आणण्याच्या सुरू केल्याच्या कार्याबद्दल पूर्वी वृत्तांत दिलेलाव आहे. त्यानी मुख्याध्यापकांना महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाकड़े रिषोर्ट पाठवले आहेत. या कार्यक्रमाची व्याप्ती आणखी बाढवण्यासाठी शिक्षण मंडळाने सहजयोगाची ही उपयुक्तता महाराष्ट्र राज्य सरकारकडे शिफारस करून पाठवली आहे. त्या शिफारसीची प्रत पुढील पानावर दिली आहे. त्याचा पाठपुरावा करून राज्य सरकारची अनुमती मिळविण्याचे प्रयत्न चालू आहेत. जाणवत आहे सयाबहल व का कै アレ श्री माताजींच्या पुण्यालील पब्लिक प्रोग्रॅमच्या वेळचे सनईवादन १३) 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-15.txt चैतन्य लहरी मार्च /एप्रिल १९ नियास : ३३८७२०. उभे दत्तात्रय मारूतराव कय : ३२४२१८ अध्य. २२०५) a मंडक, पुणे महानगरंपातिका. आपपत कॉलनी, की + ही, तोतत रेरिडेनी, फट नं. १८ को पुणे २९. दिनांक 24 FES 199! प्रति, मा.লা.অলি देशमुख्, शिक्षण पाज्य मंत्री, महाराष्ट्र राज्य,मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांसी - विषय - सहजयोग प्यान घारणेचा शालेय विद्याष्यांना होणारा लाभ... महोप्य, शपणास कळविणेत आनंद होतो की, पुणे सहजयोग देंद्र या सांस्थेतप्रे यांना सुष्वातीला प्रायोगित पच्दतीवर तीन चार शाळांमध्ये नैतिक मूल्य मापन पिरियडकरिता परवानगी विली होती. या पध्दतीने ध्यानघारणा केल्यनंतर मुलांगच्ये बराव चांगला फरक विसून आला. शाळेतील केंद्रप्रमुखांचे निरीक्षाण खालीलप्रमाणे आाहे. ৭. मुलांचे वित्त स्थिएर होत असून एयामुळे एकप्रता वाढली आाहे. २. मुलांचे दंगा करायचे प्रमाण कमी झषले व त्यापुळे त्वांचेमध्ये शि्त आली आहे. ३. मुलांचे वर्तणुकीत चांगला प्रारक जाणवম आहे. ४. मुलांचे तसेच मुलीच्या तक्ारी कमी झारया आहेत. त्यामुळे मुलांचे कक्ष शिक्षकांचे शिकवण्याकडे अस्ते. ५. सर्वांना कात्मचिंतनाषी सवय लागती आहे. ६. मुलांचे आरोग्य सुघारले आहे. तसेच मुलांची स्मरणशक्ती वाढली आहे. ७. य्गामध्ये मुलांची उपस्थिती वाडली आहे. ८. व्यप्तिमत्व विकास वाढत आहे व एकमेकांशी संबंध सौहार्दाचे होत खाहेत. परील चांगले रिपोर्टस पाहन पुणे महानगएपालिका कक्षेतील सर्वष्या सर्व २३० शाळांमध्ये सहजयोग ध्यान पध्दतीने ध्यानधारणा चालू आहे व स्थाचा पफ्रारच चांगला परिणाम दिसून येत आहे. ख-या अर्थनि नैतिक मूल्याचे शिक्षण याव्यारे मिळत आहे व मुलांचेषर चांगले संस्कार घडत आाहेत. या योगे भावी पिढीमा व्यक्तिमत्व विकাस निश्वितच होईल, यावद्दल मला शंका नाड़ी. आपले माहितीसाठी सदर बाब सादर करीत आाहे. कळाये, आपला विश्वासू, 113n (बस्तात्रय उभे ) १४) 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-16.txt चैतन्य लहरी मार्च/एप्रिल ९९ श्री गणेश पूजा प. पू. श्री माताजी निर्मला देवींचे भाषण (सारांश) कबेला : सप्टें. ९८ असतो. इस्लाममध्ये तर पावित्र्याला खूपच महत्त्व दिले आहे. पुढे ते इतके पराकोटीला गेले की पुरुष येश्यांकडे जाऊ नयेत म्हणून मोहम्मदसाहेबानी एका पुरुषाला चार-पाच लग्नाच्या बायका ठेवण्याची परयानगी दिली. वेश्या-व्यवसायात एकदा पडल्यावर त्या बायकांना अनिर्बंधपणे वागण्याची मुभा मिळते, त्यामुळे समाजातल्या उच्च-भू लोकावरही परिणाम होत गेला आणि येशू-खिस्तांनी केलेल्या उपदेशाची त्याना काही किंमत वाटेनाशी झाली आणि आपण वाटेल तसे वागायला स्वतंत्र आहोत असे त्यांना वाटू लागले. त्यांच्या नियंत्रणाखाली असनेल्या मंहिलाबरोबर से मनास येईल तसे वागू लागले. पण असे लोक उघडपणे किंवा टुसर्या कसल्या प्रकारे असे व्यभिचार करतात हे श्रीगणेश बधत असतात आणि त्याची त्याना व्यवस्थित शिक्षा करतात. अशा प्रकारे वागणे ही एक भयानक गोष्ट आहे आणि सहजयोगात अशा लोकाना स्थान नाही. सहजयोग्यांनी सर्वप्रथम भरकटणारी नजर रोखली प्राहिजे. आणि त्याचा घनिष्ट संबंध खिस्तांच्या शकतीबरोचर आहे. बहुतेक खिश्चन धर्मीय देशामधील लोकांची नजर भरकटणारी असल्यावे सला दिसते, येशू खिस्तांना ते मानतात, त्यांची पूजा करतात आणि तरीह त्याची दृष्टी सगळीकडे भरकटत असते. हा आश्चर्यकारक विरोधाभास आहे. अशी भरकटणारी नजर स्थिस्ताच्या पावित्र्याचे प्रतीक कधीच होणार नाही. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट स्हणजे तुमच्यामध्ये सूज्ञता असेल तरच श्रीगणेशाची शक्ति तुमच्यामध्ये कार्यान्वित होते व प्रचीतीला येते, श्रीगणेशांकडानच तुम्हाला सूज्ञता मिळालेली आहे. पण मोठा प्रश्न असा आहे की लोकांना सूजता म्हणजे काय है नीट समजत नाही. बौद्धिक क्षमता आणि सूज्ञता या अगदी वेगळ्या गोष्टी आहेत. बुद्धीवादी चलाख असतात, आक्रमक प्रवृत्तीचे असतात, तसेच कधी कधी अहंकारी असतात, त्यांना आपण फार यशस्वी लोक असल्याचा भ्रम असतो. लोकांना फसवण्यामागे ते असतात. लोकांना श्रीगाणेशाना समजून घेण्यासाठी सर्वप्रथम पावित्र्याचे सहत्व लक्षात घ्यायला हवे ही गोष्ट फक्त स्त्रियांनाच लागू आहे असे नाही तर पुरुषांच्या बाबतीतही पावित्र्याला तितकेच, किबहुना जास्त महत्व आहे, तुम्हाला आत्मन्मान असेल तर पावित्र्य सांभाळणे मुळीच अवधड नाही. तसे नसेल तर तुम्ही अगदी हलक्या, अवनतीकारक गोष्टींच्या मागे लागाल. म्हणून पावित्र्य समजणे लक्षात ठेवणे आणि त्याचे पूर्ण पालन करणे फार महत्त्वाचे आहे. त्यासाठी योग्य ते प्रोटॉकॉल पाळलेच पाहिजेत आणि आपण श्रीगणेशांच्या स्थितीला आल्यावर भलत्या सवयीना बळी पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. लोक पावित्र्याचा आदर का करू शकत नाहीत मला समजत नाही. आजकाल तर या पावित्र्याची सर्व प्रकारे विटंबना होत असल्याने परिस्थिती फार गंभीर बनत चालली आहे. पाश्चात्य देशामध्ये मुलांच्या बाबतीत विशेष करून फार अन्याय केला जात आहे. पूजेच्या या मंगल समयी ज्या धाणेरडया रोगांनी लोकांना पछाडले आहे त्यांचे नाव घेणेही बरोबर वाटत नाही. भारतात अशा घटना ऐकूसुद्धा येत नाहीत. काही थोडे फार लोक या गैर प्रकारात स्वतःचे नुकसान करून घेत असले तरी त्यांना पकडून तुरूगात डॉबून ठेवतात. सहजयोग्यांनी आपल्या पावित्र्याबद्दल जागरूक असणे फार जरूरीचे आहे. मी कालच सांगितले की प्रत्येक विवाहेच्छु, पुरुषाने वा स्त्रीने आपणहून आपल्यासाठी मुलगी वा मुलगा शोधण्याची गरज नाही. कारण तसे करणेही पवित्र्याच्या मर्यादांचे उल्लंघन आहे. तुमच्या आई-बडिलांनीच तुमचा विवाह निश्चित करावा असे मी हणत नाही पण तुम्ही सहजयोगी आहात आणि म्हणून सहजयोगातच या गोष्टी धडू देत. कारण तुम्हाला श्रीगणेशासारखे बनवले आहे आणि तेच येशू-खिस्तांच्या रुपात पृथ्वीवर अवतरले होते. म्हणून परववित्र्याबद्दल तुमचा दृष्टिकोन कसा असायला हवा है समजणे फार महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे आपण स्वत:च आपल्या पारवित्र्याचे जतन केले नाही तर सहजयोग सांभाळणे फार अवघड आहे आणि अशा चुकीच्या गोष्टीबद्दल भारावून टाकतात. सहजयोगामध्ये या गोष्टींना वाव नाही. सहजयोगात यशस्वी होणे म्हणजे सूक्ष्मतत्वात उतरणे व आत्मज्ञानाच्या प्रकाशाचे तेज बाणवणे आणि सहजयोगाला समर्पित होणे. नियमितपरणे ध्यान केल्याशिवाय ही स्थिति मिळत नाही. म्हणून ध्यान करणे हे फार महत्त्याचे आहे. जे लोक ध्यान करत नाहीत त्यांना सहजयोगांतून काहीही मिळणार नाही कारण तुमच्या स्वतःच्या आतमधील प्रेरणांमधूनच ही सूज्ञता तुमच्यामध्ये प्रस्थापित होणार आहे. आणि हे सर्य श्रीगणेशांची शक्ति कार्यान्वित झाल्यावरच होणार বন वागणुकीमुळे सहजयोगाचे आशीर्वादही तुम्हाला मिळायला हवे तसे मिळणार नाहीत, काल रुमानिया आणि युक्रेनमधील सहजयोगी फार सुंदर गात असलेले तुम्ही पाहिले. याचे एक कारण म्हणजे स्वभावतः ते फार नम्र लोक आहेत. त्यांनी आपल्या पूर्वीच्या आयुष्याबद्दलच्या सर्व चुकीच्या कल्पना टाकून दिल्या आहेत. म्हणून नम्रतेमधूनच आपण आपला आत्मसन्मान करायला शिकत १५. 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-17.txt चैतन्य लहरी मार्ध / एप्रिल ९९ आहे. त्याच्याकडूनच तुम्हाला सुज्ञता मिळत असते. सुक्षवेक डीवटी एकटाच जाणार हे धंटित होणारी नोष्ट म्हण तुरहाला सम समजते ही सु जञता तुम्हाला आतमधूनच बाणवली पाहिजे. त्यासाठी पाह्याजून काही करून उपयोग होत नसतो. स्यापर उपाग वपकती. नसलो मग तुम्हाला शुद्ध आनंद प्राप्त होतो, जो श्रीगणेशाच्या नृत्यामधून जाणवतो, श्रीगणेश बालकासारखे असल्यामुळे नृत्याचा निर्मळ आनंद उपसोगतात आणि तोच आनंद तुम्हालाही प्राप्त होती. म तुमहीही एक बालक बनती. लकषान गुलाला कसलीही हाव, लालसा नसते उठ्ट ते टुसयवरोवर वाटून घेत असते. ही स्थिति ग्हजेच दुम्ही गण' झाल्याची स्थिति- श्रीगणेशचि शिपाई, त्याना सर्व शक्ति परमेश्वराकडून मिळालेली असते. आणि ते जगमर श्रीगणेशाचे कार्य करत असतात. श्रीगणेश ॐारच आहेत. देवीने सर्वप्रथम देवता बनवली ती श्रीगणेश. कारण तिला मगलता हवीं होती. ल्यासाठीच श्रीगणेशाची निमिती केली. तुमच्यागच्ये मगलता आहे ती श्रीगणेशामुळेद. काही लोकाना काही ना काहीतरी करून प्रॉब्लेम बतवण्याची सवय असते. असे लोक auspicious नसतात, जे लोक शांति व प्रेम पसरवतात त्याना श्रीगणेशाचे आशीर्वाद मिळतात. तुमच्चामधील सूजतेचा तुम्ही शोध घ्या. लहान-सहान मोष्टीवरून तुम्ही चिड़चिड़ता किंवा अस्वस्थ होता. याचे कारण तपासून पहा. किवा एकमेकामध्ये माडणे करता [मारामाच्या करता ह का होते ? असे होण्याचे कारण म्हणजे आणि उपा शोति समाान प्रसन्न ता दापा अर त्याप्रमाणेच श्रीगणेश तुम्हाला शिक्षाही करत असतात. काल जौरावे वादळ आले. लोकाची गडवड झाली, एक तथू उखडून गेला, खरे तर या हवामानामध्ये तंत्रवी गरजच काय सला समजत नाही पण काही लोकाना तबूशिवाय दुसरे काही चालत नाही. उधडयावर आरामात झोप चांगली लागते, इशे येताना तबू व सगळा बाडविस्तरा आणण्याची गरज नाही. आपली गैरसोय होईल, आरामदायक रहायला मिळणार नाही बगैरे गोष्टींची फिकीर वे चिता करू नये. तुम्हला सर्व त्हेच्या सुरसोयी व आरामच हवा असे वाटत असेल तर सहजयोगाला तुमचा काहीही फायदा नाही. पूर्वीच्या काळी हिमालयान जाऊन, एका पायाबर उभे राहणे यगैरे तपश्च्या करणाच्या साधकांनाही आत्मसाक्षात्कार मिळाला नाही. यण तो तुम्हाला तो विनासायास मिळाला आहे. म्हाणून स्वतःव्या या श्रीमत चैनीच्या प्रवृत्ती आता सोडून द्यायला हव्या. सुख-आरामाच्या मागे लागण्यात काहीही अर्थ नाही. गी या वयातही कुठल्याही ठिकाणी कसल्याही परिस्थितीत आरामात राहू शंकते. म्हणून मी म्हणते की सन्याशाच्या जीवनपद्धतीचे नुसते अवलबन अनण्याचा प्रयत्न तुम्ही करायला हवा मर तुम्हाला या लहान-सहान याहा गोष्टीची पर्वा चाटणार नाही. अडचण ही आहे की आपल्या न करता सन्यासी तुमच्यामधील श्रीगणेश जागृत झालेले नाहीत, किंवा त्यांची शक्ति तुमच्यावरोबर नाही. अशा वागण्याला शहाणपण म्हणत नाहीं. जगामध्ये जें थोर शतकानुशतके लोकांना आदर आहे ते फार सूज्ञ होते, त्याना कधी राग येत नसे, त्याना कसली लालसा नव्हती, कसल्याही भौतिक गोष्टींच्या ते मागे लागलेले नव्हते. इतर लोकांसारखे जे लालसा व हाव याध्यामधेच आयुष्यमर झगडत राहिले, हे लोक नव्हते, म्हणून पवृति, विचार, सवयी इ. सर्वावर आजूबाजूच्या जीवनपद्धतीचा प्रभाव पड़तो; आपण आपल्या स्वतःध्या जगामध्ये राषू रकत नाही आणि फॅशन, स्टाईल इ व्या मध्ये अडवकून राहतो व त्याचा परिणाम म्हणून सूजञता मभावून बसतो. फेशन करा असे सांगत नाही कारण त्याव्या त्याच्या सूझतेमधूनच त्यांना ते शिक्षण मिळणार आहे. सुजञता हीच तुम्हाला तुमचे जीवन योग्य कसे तेवायचे याचे मार्गदर्शन करत असते. तुम्ही इथे अध्यात्मिक उन्नती भिळवण्यासाठी आला आहात एका विशिष्ट महान पुरुष होऊन गेले ज्यच्याबददल भी कुणालाही ही फैशन करा, ती स्तरावर पोचण्यासाठी आला आहात. पुन्हा एकदा सूज्ञतेच्या शक्तीयडल बोलणार आहे. वाहही क्वरण्याच्या आधि तुम्ही स्वतःमधील मूझतेे सारण करा व जे. काय करणार आहात से लुमच्या জुरा, ही वयझाली की तुसचा उतावळेपणाकম कमी होईले तुम्ही जत जहाल. एसेच स्वत मला दोपी- समजा तुमध्या लयाल येऊन बुमची अपराधीपाणाची भावना नाहीशी होईल. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला "मला हे पाहिजे, ते मिळवायचे आहे, अमूक-तमूक गोष्टी हव्या" इ लालसा, जजी फार बाईट सबय आहे, असते पण एकदा या गोष्टीमधील फालतूपाणा मी १ ० साठी योग्य आहे. की नाही याचा विद्यार यास भहाणपणा नाही हेडी कु सूजञततून समजल्यावर या वासना कीण होतील, नाही तर तुम्ही सतत माझा, माझी प्रकृती, माझे घर, माझी मुले इ. अनेक 'मी पणाच्या लालसेत गुलून रहाल, सूजञतेच्या गहनतेतून तुम्हाला समजते की माझे-माझे म्हणतो ते खरं तर माझे नाहीच, मी एकटा प. पू. श्री माताजींच्या पुण्यातील पब्लिक प्रोग्रॅमच्यावेळी कव्वालीचा कार्यक्रम ऐकलाना साला आलो आणि जन १६ 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-18.txt चैतन्य लहरी मार्च/एप्रिल ९९ अनुभव तुम्हाला येईल. इथे, जपान-अमेरिका असे टूर-दर असलात तरीही ही एकाकारिता तुम्हाला जाणवेल. मग तुम्हा सर्वाची विचार- धारणा एकच होईल, लुम्ही एकाच कार्याला मदत कराल आणि समान जीवन व्यतील कराल. पूजेला आलेल्या अनेक लोकांना एकमेकांबरोवर आनंदाने असलेले मला दिसते, एकमेकाची काळजी करताना मी पाहते. समजा एखाद्या रशियातील सहजगोग्याला काही प्रश्न असेल तर मला अमेरिकेतील सहजयोग्याचें त्या रशियातील व्यक्तीला अमेरिकेत पाठवण्यास सांगा असे पत्र वेते. हे बरेच बेळा घडले आहे; मी ल्याच्यापैकी कुणाला काही सांगत नाही, बोलतही नाही आणि जरी एखाद्या वेळी असे काडी नुसते बोलले तरी कितीतरी लोक मदतीला आपणकूत पुढे येतात, टुसऱ्या देशात जाऊन कार्य करायचे असेल तरी मी म्हटल्यावर लोक पुद्धाकार घेतात. अर्थात मी अशा गोष्टी काही समजदार लोकानाच करायला सांगते. याच एकाकारितेच्या भावनेमबून काही लोक जेरुसलेमला तेथील लोकांना मदत करण्यासाठी गेले. मलाही जेरूसलेमला जायची इचा होती पण तेथील अतिरेक्यांच्या कारवायामुळे ते जमले नाही. नंतर जेरूसलेममधील. सहजयोग घेतलेले लोक ईजिप्तमध्ये तेथील मुसलमान लोकाना मदत करण्यासाठी मेल्यावे मला समजले, मला या गोष्टीचे फारच आश्वर्य वाटले. मुसलमान लोकाबरोवर त्यांना मैत्री बनवावीशी बाटली अशी निरपेक्ष मैत्रीची भावना होणे है एकाकारितेये लक्षेण आहे. सहजयोग्याच्या सहवासात तुम्हाला नुसते समाधान वाटते. एवढंच नव्हे तर आणखी सहजयोग्बांना आपल्यात अशा निम्नरस्तर लोकाची पुढच्या पिळ्याना आठवणही होत नाही. तुम्हा सहजयोगींच्या दृष्टीने महत्याची गोष्ट म्हणजे तुम्हीसुद्धा सर्व मानवजातीचा उद्घार करण्यासाठी सहजयोगात आहात. म्हणून तुमचे ध्येय अध्यात्मक गहनता मिळवणे हेत असले पाहिजे, हे तुम्हालाही, माहीत असेलच, त्यासाठी तुमचे चित्त सतत आतमध्ये, स्वतःकडे असले पाहिजे. कसलीही भीती আळगू नका. या सर्व सूचना तुम्हाला सूল बनण्यासाठीच आहेत. तारतम्य ठेवण्यासाठी आहेत. जे लोक फक्त स्वतःच्या सुखसोयीबदल तारतम्य ठेवतात किंवा स्वतःसाठी पेसा, आरोग्य यांच्यावह्ल Sensible असतात स्थाना सूज्ञ (WIse) म्हणता येणार नाही. एखाद्या चांगल्या संस्कारात वाढलेले लहान मुलाला पाहिले तर दिसते की तो नेहनी दुसरगाबद्धल काळजी घेत असतो. दुस्याला काय करमी आहे, काय केल्याने इकड़े पहात असतो व साध्यासुध्या गोष्टीमधून दुसन्याला प्रसन्त करण्रयाचा प्रयत्न करत असतो, त्यात त्यावा काही स्वार्थ किंवा फायदी नसतो तसेच आपल्या दानीपणाचे प्रदर्शनही त्याला करायवे नसते तर तो खर्या अर्थान प्रामाणिक असतो. यालाच सामूहिकता दुसण्याला सुख मिळेल म्हणतात. तुमच्यामधील ही सामूहिकता श्रीगणेशाकडून कशी बळकट होते याबद्ल आज मी तुम्हाला विशेष करून सागणार आहे. कुणी म्हणाले होते की आईनस्टाइनने असेच काहीतरी सागितले होते की तुम्ही सर्वजण थड चैतन्याचा अनुभव घेऊ शकलात तर ते श्रीगणेशच्याच कृपने शक्य होते. मग आपण सर्वजण एक होती. अशी ही थिअरी आहे. इथेही एका शास्त्रज्ञाने सिद्ध केले आहे की तुम्ही जैव्हा शात (Cool) होता तेव्हा सर्व अणु-परमाणू एकत्रितपणे बाहतात. बएरवी तसे आणावेसे सुम्हाला वाटते. प्रकाश मिळालेल्या एका व्यवतीला दुसर्या तोब प्रकाश मिळालेल्या व्यक्तीच्या मेटीगाठीतून आनंद मिळत असतो. टुसर्याला जागृति देणे ही पण फार समाधान देणारी गोष्ट असते. पण नवीन-नवीन लोकांना जागृति देतानाही आपला अहंकार वाढणार नाही याची काळजी घ्या: कारण तसे झाले तर ते श्रीगणेशांच्या विरोधात जाईल: खिस्तानाही अहंकारी लोक आवडत नसत; नवीन नवीन लोकाना जागृति देऊन आपला गुप बनवायचा आणि इतरावर मॉलेपणा दाखवायचा है ल्याना पसंत नव्हते. श्रीगणेश आणि खिस्त एकच आहेित. एकाकार आहेत, तशीच एकाकारिता आपल्यामध्ये घडवून आणली माहिजे मग तुम्ही लौकिक धर्म विसरून जाता; नाही तरी धर्माच्या नावाखाली लोक एकगेकांत भारामार्या नसून वाहताना ते एकमेकावर आदळत असतात. त्याचप्रमाणे आपल्याला श्रीगणेशाचे आशीर्वाद मिळून त्यांची शक्ति आपल्यामध्ये कार्यान्चित झाल्याचे आपल्याच सूज्ञतेमघून आपल्याला समजले की तुम्ही सहजयोगी म्हणून एका उच्च स्थितीला येता. असे सहजयोगी एक (सामूहिक) होतात, म्हणजे ते एकमेकांसाठीच जगतात, एकमेकांचा आनंद लुटतात, एकमेकाच्या सुखसोयी पाहतात. या अर्थाने श्रीमत-गरीब, निरोगी-आजारी असे भेदभाव संपून एकाकार होताल. समारंभासाठी एकत्र जमलेल्या सहजयोग्यांमध्येही ही एककारिता दष्टीस पडते, कसलेही काम पडले तरी ते करायला प्रत्येकजण तत्पर असतो. असे आनंदात असलेले सहजयोगी पहायला मलाही आवडते. ते आपापसामध्ये कुणालाही दुखावणार नाहीत. उलट एकमेकांना मदत करण्यासाठी सदैव पुढे येताल. भरी सेमलेले यरेचसे लीडर्स असे सूज आहेत, ते प्रश्नांची गुंतागुंत होऊ देत नाहीत, ते प्रसंगांमध्ये गांगरून जात नाहीत आणि आपल्यापैकी सहजयोगाच्या विरोधात कार्य करणाऱ्यांना सर्वजण करते असल्याचे तुम्ही पाहताच, वर्तमानपत्रातूनही त्याच्या कारवायांच्या, अप्रमाणिकपणाच्या बातम्या येतात, थोडे दिवस त्यांची चलती झाली तरी अखेर त्याचे पितळ उधडे पड़णार आहे आणि तीच बेळ आता आली आहे. धर्मा- धर्मामधील वरचढ़पणाच्या सर्व कल्पना नाहीशा व्हायलाच हव्या. सर्व धर्म श्रीगणेशाच्या मांगल्यशक्तीतूनव आलेले असल्यामुळे एकच धर्म इतर धर्मापेक्षा चांगला कसे होणार ? एकाकारिता आल्यावर घर्मा- धर्मावद्दलच्या उच्च-नीचपणाच्या सर्व कल्पना फोल ठरून गळून जातात. हे सर्व उच्च-नीच भाव मानवानेच निर्माण केले. उदा, अमेरिकेत काळे-गोरे या वादामध्ये खूप धुमाकूळ चालला आहे जाणतात. ही एकाकारिता मिळवण्यासाठी तुम्हाला आतमध्ये खोलवर (गहनता) गेले पाहिजे तसे झाल्यावरच तुम्ही सर्व एकच असल्याचा १७ 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-19.txt चैतन्य लहरी मार्च/एप्रिल ९९ असतो. श्रीगणेश तुमच्यामध्ये ठीक असले तरच प्रेम ही भावना भारतामध्येही पूर्वी काही लोक अस्पृश्य जातीचे समजले जात. त्याचा खुप छळ झाला. पण हे भेद कुठल्याही शास्त्राने मानलेले तुम्ही समजू शकता. नाहीत. आज तेच अस्पृश्य उच्चवर्णीयांच्या विरोधात वागत आहेत. श्रीगणेशा- कडून सूज्ञता मिळाल्यावर तुम्हाला समजून येते की माणसा-माणसामध्ये उत्चनीच हा फरकच मुळात नसतो; सर्वांना परमेश्वरानेच निर्माण केले म्हणून सर्व एकसारखेच आहेत. एकदा हे समजल्यावर ही एकाकारिता व्यापक होते. ही काही विशेष वेगळी किंवा समाजसुधारकांची भाषा नसून ते तुमच्या अंतःकरणातूनच बाहेर व्यक्त होते. पण प्रथम ही एकाकारिता कुटुबामधून सुरू झाली पाहिजे, ज्या कुटुंबात एकवावयता नसते त्यातील मुलामध्ये एकाकारिता प्रस्थापित होणार नाही. म्हणून मी तुमच्यामधील शरीगणेश ठीक असले तर कुणीही तुम्हाला घक्का लावू सांगत असते की कुटुंबामध्ये भाडण-तटण, वादा- वादी असता कामा नये जिश्े अशी परिस्थिति असते तिथून बाहेर पडणे चांगले, त्थासाठी आम्ही घटस्फोट मान्य केला आहे. जिथे एखादा पुरुष बाहेर - करणारा असतो त्याला सहजयोगांतून बाहेर काढले जाते. कारण अशा एका व्यक्तीमुळे इतर जण खराब होतात. असा पुरुष किंवा स्त्री सहजयोगात कुटुंब-व्यवस्थेच्या स्थिरतेच्या दृष्टीने राहणे योग्य नाही. सहजयोगी म्हणून तुमची ही जबाबदारी आहे की तुमचे कौटुंबिक नाते-संबध आदर्श व निष्कलंक असले पाहिजेत कुटुंबातील जोड़ीदारावरोबर तुम्ही आनंद्र मिळवू शकत नसाल तर तुम्हाला आनंद कधीच, कुठेही गिळणार नाही. ींगणेशाना प्रसन्न न लेवल्यामुळेव पती-पत्नीमध्ये सबंध विधडताল, श्रीगणेश प्रसन्न असले की पती-पत्नीमध्ये पूर्णपणे सलोखा व प्रेम राहतेव. म्हणून स्वतःमधील श्रीगणेश आधी ठीक करा आणि मग दुसऱ्याकडे पहा. तुम्ही आजपर्यंत इतक्या चांगल्या स्थितीला आला आहात, जगात सगळीकडे खूप सहजयोगी आता झाले; सी पण तुमच्या सर्वासाठी खुप कष्ट घेतले असले तरी तुम्ही पण मला खूप आधार दिलात, त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. विशेषतः या पाश्चात्य देशांमध्ये, जेथे श्रीगणेश-तत्त्वाचे काहीही आचरण वा संबंध नाहीत ल्या ठिकाणीही तुम्ही लोकांनी सहजयोग पत्करला आणि त्याच्यात इतक्या चांगल्या स्थितीला आलात ही फार मोठी गोष्ट आहे. सहजयोगामध्ये सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही श्रीगणेश-शक्ति शकणार नाही, तुमचे नुकसान करू शकणार नाही, कुणीही तुम्हाला अस्वस्थ करू शकणार नाही कारण तुम्हाला शांति प्रदान करणारे श्रीगणेशच आहेत. आजकाल जगात सर्वत्र अशांति माजली आहे याचे कारणही श्रीगणेशीचा आदर केला जात नाही हेच आहे. मी खूप मोठे लोक पाहिलेत; कुणी अमक्या संस्थेचा मुख्य, कुणी लष्कराचा अधिकारी पण कुणालाही श्रीगणेशाचे काही देणे-घेणे नाही, खरे तर त्याच्यामधील गणेशतत्व फार बिघडून गेले आहे. अशा मोठ्या लोकांचा, नेत्यांचा काही उपयोग नाही पण लोक त्यांच्या मागे लागतात. ते गुपचुपपणे काही कारस्थाने करत असतील पण लोक ते आणतील, कारण तुम्ही मागल्य ठेवले नाही तर सर्व जगाला आज ना उद्या ते कळणारव, सत्ययुग आल्यामुळे या सान्या अनिष्ट गोष्टी उघड होणार आहेत. आपल्या हृदयातव सत्याचा प्रकाश आल्यामुळे त्या प्रकाशातव है घाणेरडे प्रकार नष्ट होणार आहेत. सत्य हाही एक श्रीगणेशांचाच गुण आहे. येशू खिस्तांच्याद्वारे ते आपल्या मेंदूमध्ये सत्यावर प्रकाश आणतात. खिस्तानी एवढे महान कार्य केले, कष्ट घेतले पुण आता त्यांचेच अनुयायी म्हणणाच्या लोकांकडे पहा. म्हणून आपण खिस्तांच्या मार्गाने आपण गेलो तर आपणव आपले व्यक्तिमत्त्व अध्यात्मिक जीवनाच्या उंच पातळीवर आणू शकतो. त्यातच अध्यात्मिकतेचा सारा आनंद सामावलेला आहे जो दूसर्या कशानेही मिळण्यासारखा नाही. बाकी गोष्टी तात्पुरते समाधान देतील, मोठेपणा मिळेल पण श्रीगणेश-शक्ती ही एकच शक्ती जीवनाच्या सर्वागातून शांति व आनंद प्रदान करणारी आहे. श्रीगणेश आपल्या सर्व चक्रांवर जागृत होतात आणि सर्व चक्रे ठीक होऊन तुम्ही तो आनंद मिळवता जो श्रीगणेशांनीच वरदान स्हणून दिलेला असतो. आजकाल लोक बरीच घाणेरडी पुस्तके लिहीत आहेत तसेच काही चांगले लोक श्रीगणेशाची सूज्ञता व मागल्य या तत्त्वांबद्दल लिहीत आहेत, काहीजणांनी श्रीगणेशांबद्दल फार गोड गोष्टीही लिहिल्या आहेत. आजपर्यंत प्रेमकथा खूप झाल्या पण आता त्याच्यापलीकडील काही लेखन व्हायला हवे, तेच श्रीगणेशतत्व आहे, त्याच्यात आनंदच आनंद आहे. आणि शुद्ध प्रेमाची समज आहे. ज्या व्यक्तीकडून तुम्हाला शुद्ध प्रेम मिळते श्रीगणेशाचे खूप ध्यान करायला हवे. जमिनीवर बसून खूप ध्यान करा. तुम्ही मूमातेपासून दूर जाता, तिला स्पर्श न करता तिचा आदर ठेवत नाही यावाच अर्थ तुम्ही श्रीगणेशांचाही अनादर करता. त्याची निर्मितीच मुळी भूमीमधून झाली आणि तेव या भूमातेचे निसता करलात; सान्या पंचमहाभूतांचेही तेव नियंत्रण करतात आणि तुमच्यावरही तेव नियंत्रण ठेवतात काल आपण एक सुंदर सिनेमा पाहिला त्यातही श्रीगणेश एका माणसाबरोबर फिरत आहेत व त्याला तुम्हाला हे दाखबू या की श्रीगणेश आणि है करू नको' असे सारखे सांगत आहेत असे दाखवले आहे. आणि त्यांचे न ऐकल्यामुळेच लोकांना दुर्घर आज़ार होतात, तुम्हाला कौटुबिक तसेच राष्ट्रीय अडचणी येतात. म्हणून सर्व अमंगल: मुंडळीपासून दूर रहा. लहान मूल पाहिले, नुसता त्याचा फोटो जरी पाहिला तरी मनाल लगेच प्रेम वाटू लागते. पण काही लोकांना दोन- तीन वर्षाच्या मुलाचाही त्रास वाटतो मुलांबद्दल जर तुमच्या मनात आदर नसेल तर तुम्ही श्रीगणेशाना कसे समजणार? लहान मुले किती सुंदर असतात. ते तुम्हालाच नव्हे तर मलाही ओळखतात कारण त्यांच्यामध्ये प्रेम जाणण्याची उपजत भावना असते. प्रेम ही भावना अहंकारी लोकांना समजायला अवघड जाते, कारण त्यांचे दुसया कुणावर नाही तर फक्त स्वतःवरच प्रेम असते आणि ते दुसर्यावर प्रेम करतात तेव्हा त्यांच्यामध्ये काहीतरी स्वार्थ लपलेला १८ 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-20.txt चैतन्य लहरी भार्च/एप्रिल ९९ प्रदक्षिणा करण्याची शर्यत भावाबरोबर जिंकली होती ल्या कथेमधून दिसून येते. त्याच्या दृष्टीने भूमातेपेक्षाही आपली आर्ह मोठी होती. ते वाहन म्हणून उंदराचा उपयोग करतात त्यातूनही त्यांची नम्रताच दिसून येते. पहिल्या कथेमधून हेही दिसले की वेग हा यश मिळवण्याचा उपाय नाही. त्यावरोबरच सगळ्चात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे हेही समजूत घेतले पाहिजे, या कथेतही नातेवर प्रेम करणे, तिचा आदर करणे व तीच सर्वश्रेष्ठ आहे हे समजणे ही महत्त्वाची गोष्ट, याच टृष्टीने श्रीगणेश आपल्यामध्ये प्रकट होतात. हे झाले की तुमची अध्यात्मिक प्रगति होतच राहते. मला आशा आहे की तुम्ही श्रीगणेशाना आता नीटपणे आपल्यामध्ये प्रस्थापित कराल आणि एकाकारिता बळकट बनवाल, त्याला नीट समजून घेतले पाहिजे. आपल्यामध्येही काही श्रीगणेश- तत्वाप्रमाणे न वागणारे लोक आहे, म्हणूनच आपल्याला काही त्रास झाले तर शुद्ध हुदयातून व शुद्ध मनाने तुम्ही श्रीगणेशांकडे आशीर्वाद मागितले तर ते द्यायला ते सदेव तयार असतात. पण जर तुम्ही त्यांची पर्वा केली नाही आणि पावित्र्य जपले नाही ते तुमची गय न करता तुम्हाला शिक्षा करतीलच. त्यांच्याजवळ क्षमा नाही, खरिस्तांच्या रूपामध्ये त्यानी क्षमा सांगितली पण क्षमा म्हणजे काहीही केले तरी क्षमा करायवी असाही अर्थ नाही तर ती एक नियंत्रण करणारी शक्ति आहे. खिस्तांनी क्षमा करायला सागितले तरी श्रीगणेश एका सीमेपर्यंत तसे करतात व त्याच्या पलीकडे गेल्यावर मात्र शिक्षाच देतात, त्यांना बाईट लोकांना उघडकीस आणून शिक्षा करावीच लागते. म्हणून खिस्तानी क्षमा शिकवली हे त्याची महानता पण श्रीगणेश क्षमेची सीमा दाखवतात. म्हणूनच त्यांच्या हातात एक शक्तीशाली आयुध आहे. आत्मसाक्षात्कारानतर अनुभवास येणारे थंड चैतन्यही श्रीगणेशांच्या कृपेमचूनच मिळते. तेच तुम्हाला शीति करतात. त्यानंतरच एकाकारिता प्रस्थापित होते मग आपल्या देशांतील वाईट गोष्टीसुद्धा स्वदेशाभिमान असूनही आपल्याला समजतात आणि त्या सुधारण्याचा तुम्ही प्रयत्न करता. सत्ययुगाचे हे एक मोठे वैशिष्ट्य आहे, वाईट गोष्टी उघडकीस येतात आणि चांगल्या गोष्टीचा स्वीकार करायचे धैर्य त्याच्या लीडरबहल किवा सहजयोग्याबड्दल तकारवजा पत्र पाठवलेले मला आवडत नाही. हे योग्य नाही; ल्याची जरूरही नाही. त्यापेक्षा तुम्ही क्षमाशीलता सहजयोग्यानी मला दुसऱ्या यळगून एकमेकांत 'एक बनून रहा. जास्त लोकांना तुमच्याबरोबर आणा; कुणालाही बेकार न समजता त्यांना एकत्र आणा, क्षमा आणि पाविज्य वाढवले की सर्व काही सुरळीत होत जाईल. वेगळेपणाची भावना, जी असुरक्षित मानगसिक भावनेतून निर्माण होते, सोडून द्या. जे लायक नसतील त्यांच्याकडे श्रीगणेश वघतील आणि त्यांना वाहेर ढकलतील, म्हणून तुम्ही त्यांच्यामुळे विचलित होऊ नका आणि 'एक' होण्याचा प्रयत्न तुम्हाला मिळते आणि तुमच्यासारखे लोक एक होतात. अशा समूहाच्या कल्पना एकच असतात, विचार एकच असतात आणि सर्वजण एकाच आनंदाचा उपभोग घेतात. ही एकाकारिता तुमच्यामध्ये पूर्णपणे प्रस्थापित व्हायला हवी. जे सहजयोगी पैसा कमवण्याच्या मागे करत रहा, सला आशा आहे की तुम्ही जास्त ध्यान करून तुमच्यातील श्रीगणेश-तत्त्व विकसित करण्याचा प्रयत्न कराल , आणि तुमचे पावित्र्य व शाति मजबूत बनवाल. असतात किंवा स्वत:भोवती लोक गोळा करण्याच्या नादात असतात परमेश्वराचे सर्वाना अनंत आशिर्वाद त्यांना हे जमणार नाही; तसेच जे लोक स्वतःसाठी नवरा/बायको शोधण्याच्या प्रयत्नात राहतात त्यांनाही जमणार नाही. ही अध्यात्मिक प्रगति नम्रपणामधूनच होते, श्रीगणेशांची नम्रता त्यांनी लहानपणी आपल्या मातेच्या भोवती फेरी मारून पृथ्वी- ा पुण्यातील पब्लिक प्रोग्रॅमच्या वेळेस श्री माताजी स्टेजवर येताना १९) म 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-21.txt चेतन्य लहरी मार्च /एप्रिल ९९ सहजयोग : सुक्षमता व गहनता प. पू. श्री माताजी निर्मला देवींचे प्रवचन (सारांश) दिल्ली : १६ डिसें. ९८ बत आल्यावर तुमच्या लक्षांत येते की तुम्ही कुणीकडे अग्रेसर होत आहात, तुमची दशा कोणती आहे हे तुम्ही समजू शकता. ही सूक्ष्मता तुम्हाला अजून मिळाली नसेल तर तुम्ही कुठेंतरी कमी पडत आहात है प्रथम लक्षात घ्या आणि ती कमतरता (दोष) ठीक केले पाहिजेत. हया सूक्ष्मतेचा विचार करताना आपल्याला शास्त्रांचाही चांगला आधार मिळतो. आपला हा भारतदेश महन एवढ्या थंडीमध्ये आणि अनेक असुविधा असूनही तुम्ही सर्वजण इथे आलात याचा एक साती म्हणून मला फार आरनंद व समाधान बाटत आहे. दुसरा कुठला सोयिस्कर दिवस जसत नव्हता म्हणून तुमच्यासाठी गैरसोयीचा असूनही हाव दिवस ठरवण्यात आला. विमानतळावर माझे नीट दर्शन झाले नाही असे बच्याच लोकांचे म्हणणे होते मला पण त्यावेळी तुमच्याकड़े जास्त लक्ष देता आले नाही. म्हणून आज तुम्ही सर्वजण इथे जमलात है फार छान झाले, वाखाणण्यासारखा आहे. असाच उतल्साह सगळीकडे मिळाला तर हा भारत देश एक दिवशी सहजयोगाचे महाद्वार बनेल. (टाळ्या) सच्याचा काळ हो एक धोर कलियुग म्हणावा लागेल. कलियुगाचे एक वैशिष्ट असे की माणूस चटकन् भातिमध्ये अडकतो, त्याचा सारासार विवेक काम करेनासा होतो आणि त्या भ्रांतीमुळे तो कुठे भरकटत राहतो त्याचे त्यालाच कळत नाही. आजकाल लोक वाहेल त्या पुढान्यामागे लागतात, चुकीच्या गोष्टीना बळी पडून त्यांचा स्वीकार करतात आणि आपलेच नुकसान करून घेतात. धर्माचा मार्ग सोडून, अधमच्या मार्गाला म बिचकता लागतात आणि त्याबद्दल त्यांना काही फिरीरही वाटत नाही. उलट त्याच चुकीच्या गोष्टी तत्वज्ञानाने, तसाच उच्च विचारांनी भारलेला देश आहे. आपल्याकडील या तत्वज्ञानाचे ग्रंथ अद्वितीय आहेत. इतकी खोल तात्विक ग्रंथसंपदा जगामध्ये इतरत्र कुठे आढळत नाही. हे ज्ञान बाहेरच्या देशांत पोचले तरी त्याच्या गहनतेत उतरण्याची क्षमला फक्त तुम्हा लोकांजवळच आहे. पण आपल्या लोकांनाच आपल्या या वाङ्मयीन पवित्र संपत्तीची नीटशी कल्पना नाही. प्राचीन काळापासून मानवी जीवनाबद्दलच्या उच्च तस्वाचे वर्णन व विश्लेषण आपल्या ग्रधामध्येच आढळते. उदा. आत्मसाक्षात्कार म्हणजे काय व तो मिळाल्यावर मानवाला कोणत्या गोष्टी प्राप्त होतात हा विषय पहा आता मी पण त्यायदल बरीच माहिती उघड करून तुम्हाला सांगितली आहे व समजावली आहे. पण त्याचा साक्षात अनुभव मिळाल्याशिवाय तुमचे खरे समाधान होणार नाही. म्हणून ही अनुमूलि मिळवण्याची व जाणण्याची पफ़ार आवश्यकता आहे. प्रथम आपण हे लक्षात घेतले पाहिजे की आपला देह पवमहाभूत तत्वामधून यनला आहे आणि या पाच तत्त्वाद्रारेव सर्व कार्य होत असते. त्यामधूनच सर्व घटना घडून येतात व आपला मानव-जन्मही त्याचे तत्वापासून बनलेला आहे. जनावरांमध्येही तीच तत्त्वे कार्यान्वित असतात. पण मानवामध्ये त्याचा प्रादुर्भाव प्रकर्षाने असतो व त्यामुळेच मानवप्राण्यांमध्ये स्थापित केलेली कुण्डलिनी त्याच्यामधूनच कार्यान्वित होऊ शकते. सणून सानाह जन्म ही एक. उत्वं अवस्था आहे बकुण्डलिनीचे उत्थान है त्मसाक्षात्कार हेत व तेच जुमच्यामधील कुष्डलिनी। करणार आहे. मी हे जे काही कुण्डलिनी शक्तीयहधल सांगत आहे आमसाक्षात्कार मिळवणे हेच मनुष्य-जन्माचे परमश्रेष्ठ तेषहि आपल्या अनेक ्ामचून पूर्वीच लिहून ठेवलेले आहे. बाराव्या शतकात ज्ञानेश्वरानी त्यायचल स्पष्ट लिहिले. सोळाव्या शतकात तर कबीरासारख्या अनेक संतांनी त्याचबद्ल खूप सांगितले. तुकाराम, रामदास, नामदेव अशा संतांनीही आपल्यामध्ये ही शकती असते व ती जागृत केली पाहिजे हेच सागितले. असे सर्व कार्य याव देशांत घडून आले कारण या देशातले रहिवासी एक विशेष धारणेचे लोक आहेत, धर्मामध्ये रुजलेले लोक आहेत, त्यांच्याजवळ अनेक शतकापासून ही सस्कृति रूजल्यामुळे अधार्मिक गोष्टीकडे ते वळतव नाहीच, इतर देशात मी पाहते की दिल्लीवाल्यांचा अशा कार्यक्रमाबद्दलचा उत्साहही पुन्हा-पुन्हा करत राहतात आणि वर त्याधी बढ़ाई मारत राहतात. जणू अशा गोष्टी करणे म्हणजे सत्कर्मच केल्यासारखे ते समजतात. अशा या वणव्यासार्या बारी बाजूनी पेटलेल्या जगामध्ये तुम्ही सहजयोगी म्हणून जगत आहात, या कलियुगाचे अनेक प्रताप पुराणात सांगितले आहेत, एक कहाणी अशी आहे की हा कलि एक दिवस नलराजाव्या तावडीत सापडला आणि त्या कलीनेचे त्याला त्याची पत्नी दमयंतीपासून दूर होण्यास भाग पाडले असल्यामुळे नलराजाने कलीचा सर्वना करण्याचे उरवले. त्यावेळी कली राजाला म्हणाला "माझे महत्त्व काय आहे हे तू आधी जाणून घे आणि मग मला मारायचे असले तर खुशाल ठार कर पण आधी हे लक्षात घे त्याच्याकडूनच होण्यासारखे आहे. म्हणून, आ की मानवजात भ्रांतीच्या विळख्यति माझ्यामुळे गानवजन्माचे परम उच्िष्ट आहे आल्यावरच आत्मसाक्षात्काराचे महान कार्य-होणार आहे." उद्दिष्ट आहे, भारतामध्ये हे फार पूर्वीपासून मान्य झालेले आहे व संगितले गेज़े इतकेच नव्हे तर त्याशिवाय जीवनातील कसल्याही कीर्तीला वा सुखाला अर्थ नाही हीच शिक इथल्या संस्कृतीमधून पढवली गेली. जीवनात मिळवण्यासारखी सर्वश्रेष्ठ वस्तू हीच आहे व या कलियुगातच तुम्हालाही आत्मसाक्षात्कार मिळाला आहे आणि त्याची महानता पण तुमच्या लक्षात आली आहे. त्याच्या गहनतेत उतरल्यावरच तुम्हाला शांति व आनंद मिळणार आहे. पुष्कळजण अशा उच्च स्थितीला आले आहेत. या गहनतेमध्ये सूक्ष्मता धार्मिकता आहे. (२०) Ro 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-22.txt चैतन्य लहरी मार्च/एप्रिल ९९ धर्म व अधर्म यांत त्या लोकाना काही फरकच वाटत नाही, उलटआक्षरामध्येी एक सुप्त अर्थ असती. अक्षरागुळे शब्दाला अर्थ केतो আर्थ जणू शुब्दाची सेवा करत असता। आपल्या देशात वेगवेगळया गोष्टीवहल वेगवैगळे शब्द वर्णन करताना वापरतात. ही भाषा-शैली ते आग्रहाने करतात आणि त्यांतच स्वतःला फार मोले वीर म्हणू नसून आपल्या संस्कृतीचे ते वैशिष्ट्य आहे, म्हणून या संस्कृतीमध्ये जन्माला आलेले, शिकलेले अशा लोकांना हे समजून घ्यायला हवे की ही आपली अशी विशिष्ट संस्कृति आहे. पण बहुतेक लोकांना या आपल्याच संस्कृतीची नीट माहिती नसते, आपण जे काही करतो ते का करतो है जाणप्यावी उत्सुकता नाही, वाडवडिलांपासून चालत आलेले आहे न्हणून करायचे एवढेच ते समजतात. म्हणून आपली नसतात, म्हणून तुम्ही विशेष आहात असे मी म्हणते. पण तितकीच संस्कृति मुळातून जाणणे हे फाम महत्त्वाचे आहे. म्हणजे आपली ही भारभिकता कशामध्ये आहे हे समजून येईल. माणसामध्ये ही धार्मिकता कशी च कुठून आली हे समजून धेतले पाहिजे. परदेशी लोकांची विचारधारा आणि आपल्या लोकांची विचारधारा खूप वेगळी परदेशी लोकाना अंसे काही समितले की आधी ते पडताळून पाहतात शास्त्रीय पद्धतीने े , पण स्यालून ते किती प्रगति किया निष्कर्षापर्यत येऊ शकणार? आपल्याकड़ील विधारयारा वेगळी आहे, म्हणजे थोर ऋषी] मुनीनी जे सांगून ठेवल आहे त्याची परीक्षा घेण्याची जरूरी আ্टत नाही । सहजपणे से स्वीकारले जाते. कारण से जानसपन्न होते म्हणून ते सोंगलात त्याला मीन्यता मिळते. शिवाय आत्मसाक्षातकारानेतरव व्यावी सत्यता अधार्मिक कृत्ये करणे एक आव्हान म्हणून ते स्वीकारतात. उदा. मादकद्रव्यांचे सेवन करण्यात कशाला भीति बाळगावची असा विचार लागतात, या देशातील च इतर देशांतील लोकांच्या वृत्तीमध्ये हा मूलभूत फरक आहे. म्हणून भारतातील सर्व लोक मग ते शहरातील खेड्यातील, शिकलेले, अशिक्षित कसेही असले तरी सर्वजण धर्म व अघर्म हा फरक पाळणारे असतात. बाहेरच्या देशांमधील लोक पाप बा पुण्य हयाच्याकडे बधायलाचे तयार दुसरी गोष्ट म्हणजे त्या लोकांना शोधक (खोज) नजर जास्त आहे तशी शोधक किवा चिकित्सक प्रवृत्ति आपल्या लोकामध्ये करमी आहे, आपण लोक परंपराधीन आहे, जे चालत आले आहे ते करत आहे; त्याची पद्धति पण वेगळी आहे. राहण्याचा आपला कल असतो. याला कारण म्हणजे त्या लोकानी एक प्रकारे अंधार पाहिला असल्यामुळे प्रकाशाचे महत्त्व ते मानलात. हीच आपल्या लोकाम्ये कमतरता आहे असे मला बाटते, आणि म्हणूनच भारतीयाना सहजयोगाच्या गहनतेत उतरणे अवघड जाते. म्हणूनच तुम्हीं लक्षात ध्यायला हवे की सहजयोगाचे बीज रतुमच्यामध्ये अंकुरल्यावर त्याचा मोठा वृक्ष कसा होईल हयाची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी ध्यान केलेच पाहिजे व ्यायप्रमाणे सहजयोगात्ा प्रसार केला पाहिजे, त्याशिवाय तुम्ही स्वत:थी उन्नति करु शकणार नाही. प्रत्येक सहजयोग्याने कमीतकमी एक हजार लोकांना आत्मसाक्षात्कार दिला पाहिजे, त्या बाबतीत लाज वाटण्याचे काही कारण नाही. कसला सकोच बाळगण्याची जरुर नाही, उलट स्पष्टपणे सरळ-सरळ बोलण्याची जरूर आहे. कारण तुम्ही भारतीय आहात म्हणून मी बारंबार सांगत असते की भारतदेशाचे नागरिक असण ही तुमच्याजवळ असलेली मूल्यवान गोष्ट आहे; इथे जन्म मिळणे हे हजार जन्मामध्ये केलेल्या सत्कर्माचे फळ आहे. या मातीतून मिळालेला घर्म- हिंटू, मुसलमान या अर्थाने नव्हे- हायेथील लोकांचा स्वाभाविक सज्जनपणाबदडलचा ओढा आहे आणि त्याचे कारण म्हणजे आपल्या देशांत अनेकानेक थोर कषी- मुनीनी दिलेली शिकवण व उपदेश, जीवनामध्ये पावित्र्य राखण्यास त्यानी शिकवले; त्यासाठी कसली जबरदस्ती केली नाही तर माणसांच्या संपूर्ण स्वातंत्र्यातूनच त्यांना पायित्र्यतेकडे बळवले. या स्वतंत्रतेमध्येच तुम्हीं आलात, स्वतंत्रता म्हणजे 'स्व'चे त्र म्हणजेच आत्म्याचे तंत्र, हिंदी व संस्कृतमभाषेमधील सर्य शब्दाना, व्यंजनांनाही एक विशेष अर्थ असतो, अक्षारानाही अर्थ आहे त्यामध्ये बरेच काही व्याकरण भरलेले आहे. माझ्या हे सर्व सांगण्याचा हेतु एवढाच आहे की आपल्यामध्ये यी पाच तत्वांना एक-एक व्यजन म्हणून स्थापित केलेले आहे. या व्यंजनालाच शव्ति म्हणतात, व्यजनामध्ये शवित आल्यावर त्याला बरोबर आहे की नाही याच्या मागे लामतात मट्यासारत्खी असते सहजयोगांतही तुम्ही असेच वागता; भी काही सागितले की म्हणून, बरोबर समजता. आत्मसाक्षात्कारानंतर तुम्हाला योग्य ती स्थिति येते तेव्हा तुम्हाला आपोआपच त्याची सत्यता समजते. म्हणून आपल्याकड़े गुरुला फार उच्च स्थान दिले जाते, गुरुने जे सांगितले त्यावद्दल शंका मनतिही येता कामा नये. अर्थात आजकाल ज्या प्रकारचे गुरु ठिकठिकाणी बनत बालले आहेत त्याबद्दल काही बोलगे कठीण आहे. अण खरा गृरू ओळसण्याची पद्धधति आहे आणि ती म्हणजे जी तुम्हाला साक्षात् अनुमव देतो तोव खरा गुरु घेसे देऊन हिरे-मोती असे ते, माताजी म्हणतात तुम्ही मुखु असु शकत नाही, लोक दुकानदारी करत असतात. म्हणून अनुभव प्राप्त करुन घेतला पाहिजे व तो मिळाल्यावर त्याचा स्वीकारही केला पोहिजे. त्याच्या गहनतेत उतरुन त्याचा पड़ताळा कफुन घेतला पाहिजे, याच्या उलट पाल्चात्य देशामध्ये तुम्ही काही सागितले तरी ते शास्त्रीय परीक्षण व सिद्धतेच्या मागे लागतात. मग ते परीक्षण करणारे ल्या क्षमतेचे आहेतु का नाही याची ते पर्या करत नाही. पण ते शास्त्रीय परीक्षेचा आग्रह धरतात, एक परीक्षा झाली तरी दुसर्या कसोटीवर आणखी परीक्षा करु पाहतात. त्यावरुन वादविवाद-चर्चा करतात. याळा कारण म्हणजे ते आत्मसाक्षातकारी नसतात व त्यामध्ये संपूर्णपणे अधिकारी झालेले नसतात. म्हणून जोपर्यंत कसल्याही प्रणालीचा साक्षात् व जिवंत अनुमव होत नाही व त्या अनुभवामध्ये तुम्ही पूर्णपणे Nourish होत नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये एक अधुरेपण टिकून हृFEigeri काडून वाखवणारे गुरु स आपल्याला बादते की नाचात काय, मुला मुलीचे काडीही नाव ठेवले तरी चालेल, पण हे घूक आहे खरे उर मुलाचे नावही नीट विचार करन ठेवणे चांगले, कारण नावाच्या एक-एक २१ 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-23.txt चैतन्य लहरी मार्च/एप्रिल ९९ हाच टृष्टिकोन असतो. याला कारण म्हणजे ते लोक स्वतःला बुद्धियान व अधिकारी समजतात. तसे झाले नाही तर पुस्तकामागून पुस्तके लिहून ते आपली अमान्यता जाहीर करतात. पण जर काही त्यांना शेवटी पटले तर मात्र ते ल्या गोष्टीबद्दल दुराग्रही बनतात. याच्या उलट भारतामध्ये थोर साधु-संतांनी जे सांगितले ते त्यांच्या ज्ञानाधिकारातून येत असल्याने सर्व लोक स्वीकारतात. अशा थोर व ज्ञानी पुरुषांच्या बोलण्याबद्दल कसलीही शंका घेणे त्याना प्रशस्त वाटत नाही व त्याची परीक्षा घेण्याची जरुरी वाटत नाही. तसेच आत्मसाक्षात्कार मिळाल्यानंतर त्या अनुभूतीमध्ये प्रगल्म झाले पाहिजे असे सांगितलेले आहे. त्यामध्ये परिपूर्णता मिळवली पाहिजे व नंतरच संतोच्या सांगण्याचा पड़ताळा येईल असेही सागितले आहे. हा दृष्टिकोनामधील मूलभूत फरक आहे. तुम्ही नुसते विचार करुन शंका-कुशंका काढत बसलात तर निष्पन्न काहीच होणार नाही आणि तुमच्याच प्रगतीमध्ये अडथळे येतील. यावर उपाय होच आहे की है जञान मिळवण्यासाठी सतानी सांगितलेल्या वचनावर विश्वास खिस्त मोहम्मद गुरुनानक, ज्ञानदेव इ. श्ोर पुरुषानी जे सागून ठेवले आहे याच्यावर म्हणूनव विश्वास ठेवायला एवा कारण आपण अजून ल्यांच्या अध्यात्मिक स्थितीला आलेलो नाही. त्याचे विश्लेषण करत बसू नका, तसे केले तर त्यातच हरवून जाल, विश्वास ठेऊन तुम्ही गहनतेमधून त्यांच्या स्थितीपर्यत आलात तरच त्यांचे म्हणणे सत्य राहते व त्यामुळे सत्य का असत्य या निर्णयाप्रत तुम्ही येऊ शकत नाही. म्हणून हा बुद्धीचा खेळ कमी करून आपल्या शास्त्रांमध्ये जे सत्य म्हणून सांगितले गेले आहे ते मानलेच पाहिजे. नानकसाहेबांनी जो गुरुगंथ तयार केला त्यासाठी सर्व आत्मसाक्षात्कारी संतांच्या कवितांचा आधार घेतला. पण त्याचे नुसते पारायणच केले जाते हाहि एक खुळा प्रकार आहे, त्या गुरुग्रंथात जे लिहिले आहे ते समजण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच ते आपण आत्मसात करु शकू व फलस्वरुप आपण उत्क्रांत होऊ शकू. म्हणून मी वर सांगितल्याप्रमाणे गुरु जे काही सांगतों त्याला प्रमाण म्हणून स्वीकारले पाहिजे. कारण ुम्ही अजून व्या ज्ञानामध्ये इतकी प्रवीणता मिळचलेली नाही. ती प्रवीणता मिळचण्याया तुम्ही सातल्याने प्रयत्न करायला हवा तशी रिथिति मिळवल्यानंतर गुरुच्या नामिध्ये संगिण्याचा पडताळा घेऊन पहा, परदेशी सहजयोग्यामध्ये मला दिसून येते की ते लवकर पार होतातय पण शिवाय लवकर गहनता पण भिळवतात. आपल्या लोकांमध्ये तेवढी गहनता अजून आलेली नाही. आमच्याकडे पूर्वापार हेच चालत आले आहे, अमक्या गुरुने हे सागितले आहे, श्रीराम असे म्हणत होते इ.च्या पलीकडे आपण जायला तयार नसतो. तुम्ही त्यांच्या जवळ गेलात का, त्यांना आपल्यामध्ये सामावून घेलले का, ल्यांच्याकडून तुम्हाला काही प्रेरणा मिळाली का असल्या गोष्टीचा विचार करत नाही. आता महाराष्ट्रातील सर्व संलानी भजने गायला लावली. एक बारकरी पंथ काढला- तसे प्रत्येक ठिकाणी पंथच पंथ असतात- पण त्यांना बिचार्यांना कल्पता प छेऊनव ल्याकडे वाटचाल केली पाष्टिजे. त सम आहे का नाही हे तुम्हाला समजेल. सहजयोग्यांना आता सत्य व असत्य जाणण्याची क्षमता मिळालेली आहे. सत्य वा असत्य, प्रेम वा द्वेष हे सर्व तुम्ही व्हायब्रेशन्सवर जाणू शकता. पण त्याही पलीकडे जाऊन ही व्हायब्रेशन्स म्हणजे काय हेहि तुम्हाला समजून घ्यायचे आहे, त्या व्हायब्रेशन्समध्ये काय आहे हे समजून घ्यायचे आहे, त्यांच्यामागे कसली सूक्ष्म शक्ति आहे हे समजून घ्यायचे आहे. हे परमचैतन्य मिळाल्यावर तुमच्यामध्ये सूक्ष्म अशी कोणती घटना होते हे पहा. आपला देह पंचमहाभूतांपासून बनला आहे. आत्मसाक्षात्कारानंतर सहणजे कुण्डलिनी वर येऊन टाळूमधून बाहेर येऊन सर्वव्यापी शवितमध्ये मिसळली की हीच परमेश्वरी शक्ति तुमच्यामधून वाहू लागते. त्यावेळेस ही शक्ति त्या पंचमहाभूताच्या सूक्ष्म स्वरुपात शिरते. परमेश्वरापासून आलेल्या आणखी एका सूक्ष्म वस्तूला भारतीय तत्वज्ञानांत "बिंदू" म्हणतात. बायबलमध्ये ज्याला GOD असे म्हणतात त्या शब्दाचा आणखी एक सूक्ष्म अर्थ Silent Commandment असा सांगता येईल, म्हणजे भारतीय तत्वज्ञानाप्रमाणे शब्दांमधून आधी नाद येतो हा नाद नंतर बिन्दू होतो, त्या बिन्दूमधून ही पंचमहाभूत तत्वे एकापाठोपाठ वाहेर येतात. सर्वप्रथम आलेले तत्त्व म्हणजे LIGHT (तेज)- सहजयोगात हयाचाच सगळीकडे प्रमाब असतो. प्रथम तत्त्वाचे गर्भितरूप म्हणजे LIGHT उदा. साक्षात्कारी माणसाचा चेहरा शास्त्रीय पद्धतीने प्रयोग करुन पडताळा घेतल्याशिवाय काहीही तेजस्वी असतो. Radiance is the subtlty of LIGHT, लोकाना त्याचे नव्हती की हे लोक वर्षानुवर्ष तेवढेच करत बसतील म्हणून, त्याच्यावर विचार करुन, गहनतेत उतरुन, अग्रेसर बनतील अशी त्याची आशा होती, म्हणून साधु-संतानी जे सागितले तैवढेच चालत राहिले, महाराष्ट्रात वारकरी लोक महिनाभर चालत-चालत वारीला जातात, अंगावर फाटके-तुटकेच कपड़े घालतात. झाजा-टाळ कुटत चालत राहतात आणि वारी करुन परत आल्यावर देव भेटला असे समजात, पण खरे तर त्याच्या मागचा संताचा उद्देश होता की इकड़े- निकडे चित्त भरकटण्याऐवजी त्यांनी परमात्म्याचे ध्यान करावे. नामस्मरण करावे म्हणजे चित्त स्थिर होईल, शांत होईल. अशा तन्हेने आपल्याकड़े पंथ निधाले, तेच-तेच लोक करत राहिले पण त्याचा काही फायदा त्यांना मिळाला नाही. तुम्ही सहजयोगी आहात, तुम्हाला आत्मसाक्षात्कार मिळाला आहे म्हणून तुम्ही विशेष लोक बनले आहात. आता तुम्हाला गहनतेत उतरलेच पाहिजे, त्यांतूनच तुम्हाला सूक्ष्मता प्राप्त होईल. ही सूक्ष्मताच मी आता समजाबून सांगणार आहे. (पुढील भाषण इंग्रजीमधून झाले ) पाल्चात्य देशामध्ये कुणी काही सांगितले तरी प्रथम त्याची प्रायोगिक चाचणी परीक्षा धेण्याची त्यांची बृति असते. ग्रंथामधून लिहिलेल्या गोष्टींबद्दलही त्यांचा हाच आग्रह असतो. म्हणून ते लोक त्यामुळे त्या व्यक्तीचा लोकांवर प्रभाव पडतो व मान्य करत नाहीत. खिस्त, मोझेस अशा लोकांच्याबाबतीतही त्यांचा २२ णद्येल तछक 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-24.txt चैतन्य लहरी मार्च/एप्रिल १९ वैशिष्ट्य जाणवते. माझ्या बऱ्याचशा फोटोमध्ये माझ्या चेहऱ्याभोवती तेजस्वी प्रकाश दिसतो है तुम्ही पाहिले आहे. म्हणजे तेज सूक्ष्म झील्यावर दिसू लागते, हीच तुमच्यामधील सूक्ष्मतेची प्रगति, तुमच्या वेहऱ्यावर ही हळूहळू तेज येऊ लागते. तेजानतर वायु तयार झाला, वायूचे सूकष्म रूप म्हाणजे थड चैतन्य, जशी जशी तुमची स्थिति उन्नत होते तसे तसे है तत्त्वाचे सूकष्म स्वरुप तुमच्यामधून प्रकट होऊ लागते. म्हणजे नुसती व्हायब्रेशन्स येतात असे नव्हे तर थड झुळूक जाणबते आणि हेच वायुतत्वाचे सूक्ष्म रुप त्यानंतर जलतत्व आले. आपल्यामध्ये जल आहेच. जलतत्वाचे सूक्ष्म रुप म्हणजे त्वचेवरची गूदुता, आत्मसाकषात्कारी व्यक्तीची ही आणखी एक खूण आहे, ती प्रत्यक्ष जाणवते. अशी व्यक्ति नाजूक मृदु वृतीची बनते. त्याच्या योलण्यात मूदुता असते, त्याच्या शब्दातून बहन होते. ही मृदुता त्याच्या स्वभावातून, वागण्या-बोलपयातून जाणवते व जलाच्या स्वच्छ करण्याच्या गुणासारखी काम करते. ल्यानंतरचे तत्व म्हणजे अग्ति हा अग्नि शांत, शीतल असतो. ल्याचा ताप होत नाही. उलट आपल्यासधील चुकीव्या प्रवृत्ति जळून जातात. इतरांच्यामधील चुकीच्या गोष्टी जळतात. उदा, एकदा रागाने भडकलेला माणूस नुसता माझ्यासमोर जरी आला तरी त्याचा राग उतरतो. याशिवाय आत्मसाक्षात्कारी पुरुषाला जाळता येत नाही, खुम्ही पूर्णपणे सहजयोगी झालात तर अग्नीपासून तुम्हाला भय नाही. उदा. सीतादेवीने अग्निप्रवेश केला तरी ती जिवत राहिली. म्हणजे जल आणि अग्नि दोन्हीमध्ये दिव्यत्व येते. म्हणूनच ज्याला तुम्ही स्पर्श करता, पाण्यात जेव्हा हात बुडवता तेव्हा क्या वस्तुला व पाण्याला व्हायब्रेशन्सवर मिळतात, म्हणूनच जलाचे गुण थंडपणा व पाण्याची निवारणशक्ति त्यांच्यात प्रकट होते. अशा अर्थाने सूक्ष्मता प्राप्त झल्यावर अनेक गुणांचा आविष्कार होत राहतो. तो प्रत्यक्ष द्ृष्टिस येतो आणि त्यासाठी प्रयोग करण्याची जरूर उरत नाही. शेवटचे तत्व म्हणजे भूमीमाता-तत्व. रशियामधील माझ्या एका फोटोमध्ये कुण्डलिनी भूमातेमध्ये आलेली दिसली, माझ्या खोलीत ठेवलेली फुले खूप बहरतात, लोक म्हणतात की अशी मोठ्या आकाराची फुले कधीच बघायला मिळत नाहीत. हे कसे होते ? तर हे भू-तत्त्व कार्य बनले पाहिजे. ज्यांना व्हायबरेशन्स आहेत अशा सहजयोग्यांनी कभीत-कमी ही क्षमता मिळवली पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुमच्या वहायब्रेशन्समघून दिसून येतात. तुम्ही आता एक महान स्थिति मिळवली आहे, ही गोष्ट म्हणूनच तुम्ही नीट समजून घेतली पाहिजे. इंतरामध्ये या धटना घडत नाहीत. चर्च, मंदिर किंवा मशिदीत नुसले जाऊन या गोष्टी होत नाहीत; ल्यातून त्यांनी काही मिळवले नाही. त्यांच्या चेहर्याकडे बधितलेत तर तुम्हाला दिसून येईल, कारण अशामबून त्यंचिा सत्या बरोबर संबंध आलेला नसतो, आत्मसाक्षात्कारानंतरच हा संबंध घटित होतो आणि तुम्हाला या सूक्ष्म मोष्टी समजू लागतात आणि ती सूक्ष्म तत्वे तुमच्यामधून कार्यान्वित होतात. तुम्ही स्वतःला नीट ओळखावे म्हणून मी या सर्व गोष्टी आज सांगत आहे. स्वतःला नीट ओळखू शकलात व समजू शकलात की तुम्ही खूप काही कार्य करु शकता; आत्मविश्वासाने "मी सहजयोगी आहे" असे तुम्ही स्पष्टपणे सांगू शकता. मग "मी सहजयोगासाठी काय करत आहे ही समजही तुम्हाला येते. तुमच्यापैकी काही सहजयोग्यानी प्रचंड कार्य केले आहे पण इतर बरेच जण अजूनही माझा नवरा माझ्याशी फार भाडतो गाझा मुल नीट वाग नाही, माझी आई अशी आहे" अशा फालतू गोष्टी मला सागत राहतात किंया पत्रातून कळवतात. सहजयोगांत तुम्ही याच्यासाठी आला का?तुमच्या चायतीत जे काही ससारात होत आहे त्याचा निमूटपण स्वीकार करा आणि मगव तुम्हाला कश्ी मदत मिळते. तुमचे प्रक्न क्स सुटतात याचे तुमचे तुम्हालाव आश्चर्य वाटेला सहज' म्हणज नुसते तुम्हाला आत्मसाक्षात्कार सहजपणे मिळतो असे नाही तर तुम्ही स्वतः 'सहज' बनायचे आहे. मगच तुमचा स्वभाव, तुमच्यामधील सूक्ष्म तत्ये 'सहज' बनून जातात आणि सर्व काही घडून येते. मदतीला गण आणि यक्ष तत्पर आहेतच प सध्या त्याची काळजी करु नका. मुख्य व महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे मिळाले आहे त्याची महानता लक्षात घेऊन स्वतःला तुमच्या तुम्हाला नीट ओळखा. मला जरा कुठे काही प्रश्न दिसला तरी लगेच कार्य येते व प्रश्न सुटतो. Everything Works out. पण हे सर्व मू-तत्त्व कार्य करते; फुलाना पोषकता पुरवून त्यांची वाढ करते भू-तत्वाची सूक्ष्मता असेच कार्य करते, त्याच्यापासूनच फुले, वृक्ष यांना जन्म हे तत्त्व खूप कार्य करत असते. पण आपण भू-मातेचा आदर करत नाही, त्याला नुकसान पोचवतो. प्रदूषण माजवतो, झाडे तोडतो. या भूमि-तत्वापासून आपल्याला सुकमपणे अनेक गुण मिळतात. एक म्हणजे मारदस्तपणा (gravity) ज्याच्यामुळे माणूस दुसऱ्यांना आकर्षुन घेतो दुसऱ्यावर प्रभात पाडतो पृथ्वीमातेनेही आपल्याला घरून ठेवले नसते तर आपण उड़ालो असतो (फेकले गेलो असतो) याशिवाय भू-मातेकडून आपल्याला सहनशीलता व संयम मिळतो. जो माणूस रागीट व शीचकोपी असतो त्याच्यामधील भूतत्व क्षीण असते पृथ्वीमाता साणसाने दिलेले सर्व शास सहन करनें. श्रीगणेशसुद्धा एका मर्यादेपर्यंत खूप सहन करतात. म्हणून आपणही सहनशील, संयमी घडून तुमच्या कल्याणासाठी व उन्नतीसाठी होत असते. ही स्थिती मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही सातत्याने केला पाहिजे, मिळतो. पण आपल्यामध्येही आत्मपरीक्षणामधून तुम्ही स्वतःला सुधारु शकता. म्हणून मला आशा आहे की तुम्ही तुमच्याजवळच्या या सूक्म शक्ति जाणाल, त्यातून गहनता मिळवाल आणि सहजयोगाचे कार्य कराल, तुम्हा सर्वांना त्यासाठी माझे आशिर्वाद आहेत याची खात्री बाळगा. ग २३ ww 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-25.txt चैतन्य लहरी मार्च /एप्रिल ९१ श्रीराम पूजा प. पू. श्री माताजी निर्मला देवींचे भाषण (सारांश) स्वित्झर्लंड : १९८७ त्याच्या हलकया फळाची जाणीत त्यानी होऊ दिली नीी, यावरून हेच दिसते की त्यांना प्रत्येक मनुष्याबद्दल आदर होता. ते स्वतः मर्यादापुरुषोत्तम होते, मर्यादा कशा व किती पाळायच्या याचे ते उत्तम उदाहरण होते. कुणावरोबर कसे वागायचे-बोलायचे याचे ते उत्तम उदाहरंण होने. आज आपण श्रीरामाची पूजा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. श्रीरामाचे स्थान आपल्या उजव्या हृदयात आहे. ते एक म्यादा पुरुषोतम पुरुषाचे आदर्श अवतरण होते. आदर्श राजा, आदर्श पुत्र, आदर्श पति, आदर्श पिता इ. सर्व सबंधोमध्ये आदर्श कसे असावे है त्यानी त्यांच्या जीवनामधून दाखवून दिले, म्हणून श्रीरामाचे सर्व आपल्यामच्ये प्रस्थापित होतील व आपल्या व्यक्तिमत्त्वामचून त्यांचा आविष्कार होईल याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. आपल्याकडेही श्री. लालयहादुर शास्त्री है असेच एक थोर पुरुष होते. एकदा एक मिटिंग चालली असताना खोलीत पखा जरुर नव्हती तरी चालत राहिला होता. त्यांनी त्यासाठी कुणालाही न बोलावता स्वतः उलून पंख्याचे बटन बंद केले. स्वतःसाठीच्या कसल्याही कामासाठी ते कुणालाही काही हुकूम देत नसत किवा सगित नसत, हा त्यांचा मोळा गुण होता. त्याचा जन्म सूर्य वंशात झाला आणि त्याना अग्नितत्वाचे आशीर्ाद होते. साधारणपणे आपण पाहतो की सूर्य- स्थानात जन्म झालेल्या, लोकांची, मग ते कितीही हलवया कुळात, जिथे डाव्या बाजूचे सर्व त्रास असतात अशा कुळात झालेला असेल, आज्ञा फार सराब असते. सूर्यस्थानात जन्म तसा री साषात्कारी पुरुष होता पण अककार गुण कार बलावल्यामुळे तो राक्षास बनलो पण अलीकडच्या तरुण मुला- मुलीचे प्रकार व अहंकार पाहिले की त्यानी राधणालाही मागे टाकले असे मला वाटते, रावणाला दहाच तोंडे होती पण या अलीकडय्या माणसाना एकशे-आठ तोड़े असावीत! अहंकार आणि द्वेय हे फा हलक्या प्रवृत्तीचे धोतक असतात पण आजकाल असे खूप दिसतात, सहजयोगातही से कसे तरी शिरले असावेत. श्रीराम लोक ु वनवासात असताना एका म्हाता्या भिल्लीणीते दिलेली उप्टी बोरेही त्यांनी आनंदाने स्वीकारली व खाल्ली सीतादेवीनेही ती मागितली आणि खाल्ली, लक्ष्मणालाही त्यांचा हेवा वाटू लागला व त्यानेही त्यांच्याकडील बोरे हणजे आूत अशा जातीतल्या उष्टी योरे देणार्या भिल्लीणीचे प्रेस वे है मागून खाल्ली, ते पाहून श्रीराम नुसते हसले. श्रीरामानी दासावले श्रीराम आपल्या भकती किती शुद्ध होती प्रजेच्या सुखासाठी सदैव जागरुक व तत्पर असत. जसा Oyster शिपल्यामध्ये मोती जपून व साभाळून ठेवतो त्याला स्वच्छ व चकवकीत करतो. दिसावीत म्हणून सर्वाचा काळजीपूर्वक सभाळ श्रीराम करीत झालेल्या व्यक्तीनी अत्यत नमर असायला हवे, त्यांच्या व्यवहारात दिसून आले पाहिजे की ते कशाही परिस्थितीत विचलित होत नाहीत, त्याना कशामुळेही आपण महान व्यक्ती आहोत असा समज होत नाही. शास्त्रींच्या जीवनाकडे पाहिल्यावर समजते की ते फार त्यावप्रमाणे सर्व माणसे सद्गुणांनी तेजस्वी असत, त्यातच त्यांना समाधान वाटत असे. नम व साधे होते. मला हे आवडत गाही, ते चालणार नाही इ. बढया श्रीरामांचे गुण तुम्हाला आत्मसात करायचे असतील तर तुम्हाला मारणारे लोक त्यांच्या निकृष्ठ स्तराची जाणीव करून देतात, त्यांच्याजवळ सहनशीलता मुळीच नसते. माणसाच्या मोतेपणा इतराबद्दलच्या सहननशीलतेमधून दिसून येतो. दुसन्यांना साभाळून न धेणारा मनुष्य आपल्याच अहंकाराचे प्रदर्शन करतो. श्रीरामांबद्दल त्यांच्या प्रजेला अत्यंत आदर व प्रेम वाटत असे. त्यांची पत्नी आदरणीय जनकराजाची मुलगी होती. अत्यंत रुपवान होती. तसेच ते आपल्या वडिलांचेही लाडके पुत्र होते. पण श्रीराम स्वतः अत्यंत नग्र स्वभावाचे होते. त्यांच्या जीवनातून ही नमता अनेक प्रसंगामध्ये दिसन येते. वनवासात जाताना ते अगदी साध्या बोटीतून गेले, त्या बोटीच्या नावाड्यालाच आपण आपल्या भावी राजासमोर आहोत याची कुचंबणा वाटत होती, ल्यांनी फवत वल्कलेच परिधान केली होती कारण वनवासात त्यांना राजघराण्यातील कसल्याही सुविधा नको होत्या, उलट त्यांनीच त्या भभा वि नावाड्याला सांगितले की आता मला वनवासात साध्या व माणसासारखेच राहिले पाहिजे, अगदी हलक्या जातीतील लोकांनाही पुण्यातील पब्लिक प्रॉग्रेमच्या वेळच्या अनेक रांगोळयापेकी एक २४ 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-26.txt चैतन्य लहरी मार्च/एप्रिल ९९ तसे नव्हते, तर ते फार चतुर हॉते. (diplomat) म्हणजे चाणाक्ष (Intelligent) होते. ( यावेळेस काही लोक आपापसात योलत होते त्यांना श्री. माताजींनी खडसावून लक्ष देण्यास सांगितले.) पण सहजयोगात तुम्हाला श्रीरामासारखे बागून बालणार नाही ललट तुम्हाला कधी कधी परशुरामासारखेही व्हावे लागेल. नाही तर कार्य होणार नाही. तर श्रीराम आयुष्यभर, त्यांच्या बोलण्यात वागण्यात, एकसूत्रीपणा जपायचे.. उदा. त्यांचे एकपत्नीवत. अयोध्येला परत आल्यावर सीतेला पुन्हा एकटीला आश्रमात सोडल्यावर त्यांनी राजसूययज्ञ केला, त्यातून त्यांना अजिक्य सम्राट असल्याचे दाखवायचे होते. त्यावेळेसही या यज्ञाला पत्नी हची म्हणून एवटेच नव्हे तर त्याशिवाय यज्ञ झाला नाही तरी चालेल असेही सागितलें मग सीतेव्या सोन्याचा पुतळा ठेऊन यज्ञ करण्यास त्यानी होकार दिला. सांगायचा मुद्दा म्हणजे त्यांनी जे जे काही केले त्यात पूर्णपणे धर्माच्या मर्यादेत केले. धर्माचरण करण्यात त्यानी कसलीही कसूर ठेवली नाही. दुसरे एक उदाहरण म्हणजे सीतेला आश्रमात सोडून दिल्यावर श्रीराम कधीही बिछान्यावर झोपले नाहीत तर जमिनीबर झोपायचे. अनेक कवींनी राम-सीतेच्या प्रेमाचे गोडवे गाइले आहेत. सीता शेवटी धरणीमातेच्या पोटात जाऊन अंतर्धान पावली, त्याच धरणीमातेने लिला जन्म दिला होता. त्यानंतर मात्र श्रीरामांना पराकाष्टेये नैराश्य आले आणि त्यांनीही शरयू नदीमध्ये शिरून अवतारसमाप्ति केली. या सर्वामधून व्यक्तिमत्वाचे चढ-उतार कसे असतात है आपल्याला दिसून येते. रावणाच्या कैदेत राहिलेल्या सीतेचा श्रीरामंनी पुन्हा स्वीकार करावा है त्यावेळच्या समाजाला, प्रजेला पटले नाही आणि एक आदर्श राजा म्हणून पत्नीचा जीवनभर त्याग करणार्याचा श्रीरामांनी निर्णय घेतला बंधू लक्ष्मणावरोबर राजरथातून तिला वाल्मिकीच्या आश्रअमात पोचवली व पोचल्यावर तिला त्यायद्दल कळवण्यात आले. आता सीता ही आदिशक्तीच होती आणि तिला जरी वाईट बाटले तरी तिने करसलीही प्रतिक्रिया न सर्वप्रथम श्रीरामांची अंगभूत स्थिति समजून घेतली पाहिजे, श्रीराम तुमच्या उजव्या हृदयात प्रस्थापित आहेत. मानवप्राण्यांच्या उजव्या बाजूचे हृदय लोकांना माहीत नसते. सहजयोंगामध्ये डावे, उजवे व मध्य अशी तीन हुदये आहेत. उजव्या बाजूचे हृदय है फार महत्वाचे स्थान आहे. उजवे हृदय दोन्ही फुप्फुसावर नियंत्रण तेवते. तसेच घसा व कान यांचे अंतर्भागही त्याच्याच. देखरेखीरखाली असतात. ल्याचे बाह्याग (features) श्रीकृष्णांकडून मिळतात. तसेच डोळे व कानाचे अंतर्भागही श्रीरामाकडून मिळतात. या अवयवाचे आतील व बाहेरील हे दोन्ही भाग सुव्यवस्थित असणे महत्त्वाचे आहे. श्रीरामानी व्यक्तीच्या बाह्यागाबद्दल कधीही टीका केली नाही कारण त्याना मानवाच्या आतील भागांची जास्त काळजी होती. म्हणजे एका अर्थाने ते उजव्या हृदयात असले तरी इंसाचक्रामवून व काही प्रमाणात विशुद्धी चक्रातून कार्य करतात. म्हणून एखादी व्यक्ती बराह्यांगांवरून दिसायला सुंदर नसली- पाश्चात्य देशात बाह्यातील देखणेपणाला फार महत्त्व देतात- तरी श्रीरामासारखी व्यव्ती विवाह करण्यावे सांगितल्यावर त्यानी ठाम नकार दिला सुदृुढ, उंच आणि अजानुवाहू असते. तसेच ती Plump असते- श्रीविष्णूंचे जल हे तत्त्व असल्यामुळे. आजकाल हडकुळेपणाची फार तारीफ होते, ती एक फॅशन झाली आहे. अर्थात Phump शरीरयष्टीचा माणूस एरवी चांगलाच असतो असाही त्याचा अर्थ नाही, पण अशी व्यक्ती आतमधून अत्यंत सुंदर असते. तिच्यामधये आस्था इ. गुण पूर्णार्थाने भरलेले असतात. सहजयोग्याजवळ हे गुण नसले तर तो सहजयोगीच नाही असे स्हणावे लागेल. तसेच उगीच मोठ्या आवाजात बोलणारा, मोठ्याने सारखा हसणारा] माणूसही सहजयोगी नव्हे श्रीरामांचा मृदुपणा अलौकिक होता, कधी कधी पराकोटीला मेल्यासारखा दिसायचा. रावणाबरोबर युद्ध करत असताना ल्यांनी बाण मारून त्याचे एक डोके उडवले पण दुसऱ्या डोक्यावर बाण मारताच पहिले डोके पुन्हा गळयात परत येऊन बसले आणि हा प्रकार चालूच राहिला. मग लक्ष्मणाने त्यांना रावणाच्या हृदयावर बाण का नाही मारत असे विचारल्यावर ते म्हणाले, "त्याच्या हृदयात सीता आहे म्हणून हृदयाबर बाण मारला तर तिला इजा होईल. त्यासाठीच मी त्यावी मस्तके उडवत आहे म्हणजे त्याचे चित्त त्याच्या मस्तकांवर लागले प्रेम, कंरूणा, दाखवता ते मान्य केले- आजकालच्या स्त्रियांसारखी को्टात जाऊन हक्क मागण्याची, पैसे मागण्याची भाषा मुळीच केली नाही; उलट स्पष्ट शब्दात त्यांना परत जायला सांगितले त्यावेळेस ती गरोदर होती. भारतातल्या एखाद्या महिलेने अशा प्रसंगी आत्महत्या केली असती. दोन्ही गोष्टी अर्थात सारख्याचे, एकामध्ये की मग मला हृदयावर बाण मारता येईल." हयातील संकोच लक्षात ध्या; त्यांच्या बोलण्यातला संकोच बघा. वनवासात असंताना शूर्पणखा राक्षसीण सुंदर रूप घेऊन रामाकडे आली आणि तिने श्रीरामांना विचारले, 'माझ्याबरोबर तू लग्न का करत नाहीस?' मर्यादापुरुषोत्तम श्रीरामांना असा प्रश्न बिचारणेही फार भयानक गोष्ट, एखाद्याने असा प्रश्न विचारल्यावर त्याला मारून्वच टाकले असते, पण श्रीराम हसत-हसत म्हणाले, 'मी विवाहित आहे आणि एकपत्नीत्वाचे वचन घेतले आहे. तू माझ्या भावाला विचार,' मग शूर्पणखेने लक्ष्मणाला विचारले तर ताबडतोब चिडून जाऊन त्याचे तिचे नाक कापून टाकले. श्रीरामांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते एकसूत्री होते. श्रीकृष्ण आकरमकपणा तर दुसर्यामध्ये टुबळेपणा, घण सीतेने धीरगंभीरपणे मुलाना जन्म देऊन त्यांचे संगोपन करण्याचा निर्णय घेतला आणि लक्ष्मणाला आपल्या भावाची काळजी ध्यायला सांगितले. सीतादेवीच्या या भूमिकेमधून दिसणारे तिचे व्यक्मित्व, तेजस्विता व भारदस्तपणा लक्षात घ्या. मर्यादापुरुषोत्तम म्हणून गणल्या जाणार्या श्रीरामापेक्षा ती तसूभरही कमी पडली नाही. रावणाच्या कैदेत असताना तिच्या महाभयंकर शक्तीमुळे तिला स्पर्श करण्याची हिम्मत त्याला झाली नाही. इतका तो तिच्यापुढे घाबसून गेला होता. जा २५ 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-27.txt चैतन्य लहरी मार्च / एप्रिल ९९ आक्रमक, अहंकारी, तापट, दुसर्यावर हुकूम गाजवणारे लोकच खरे तर दुर्बल असतात, त्याचेच व्यक्तिमत्त्व व चारित्र्य चागले असते तर त्यांनी असले प्रकार केलेच नसते, वाईट भावनांव्या आहारी लकेत बंदिवासात असताना हनुमान तिला भेटायला आला होता. श्रीरामांनी दिलेली अंगठी ल्याने तिला दाखवल्यावर तिची खात्री झाली, तरीपण त्याच्यायरोबर हनुमान एवढा बलशाली असूनही, जायला तिने नकार दिला आणि श्रीरामाने रावणावरोबर युद्ध करून गेल्यामुळे ते असे वागतात किंवा ते इतके दुर्बल असतात की त्याला ठार केल्यावर त्याच्याबरोबरच परत येण्याचा आपला निश्चय सांगितला. कारण रावणाचा वध होणे ही काळाची गरज होती. सीतेचे हे बागणे प्रतिक्रियाल्मक नव्हते तर लो तिचा संयम होता. रावणाने तिचे मन बळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण सीता पूर्णपणे शात व दृढनिश्चयी राहिली. रावणासारख्या महादुष्ट राक्षसाच्या बंदिवासाल असूनही असे धैर्य बाळगणे व दाखवणे दुसऱ्या कुणा नाही, चालत नाही" अस म्हणणारा मनुष्य बेकार आहे आणि स्त्रीला श्य नव्हते. सध्याच्या काळात अा स्त्रीची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. सीताच्या जीवनाचा हाच संदेश आहे. श्रीरामांची कल्याणकारी वृत्ति ते राज्य करू लागल्यावर दिसून आली. त्यांना जनतेच्या आपत्तीवद्दल कणव होती, काळजी होती. आपल्या राज्यातली प्रजा सुखी-समाधानी व आनंदी असावी हेच त्याचे घ्येय होते; त्यांची फार मोठ्या प्रेमाने ते काळजी घेत, आश्रमात एकटी असतानाच सीतेने दोन पुत्रांना जन्म दिला, वाल्मिकीऋषीनी त्या दोधांना रामायण गाण्याचे शिक्षण दिले. श्रीराम राजसूययज्ञ करत असताना त्यानी त्याच्यापुढे रामायण गाऊन दाखवले, नंतर राजसूर्ययज्ञाचा घोड़ा आश्रमात आल्यावर त्या दोघा असते स्यात कसली कमतस्ता खपत नाही तो माणूस भिकारी आहे तो रागाच्या भरात वाहवत जातात आणि। काहीही सहन करण्याची शक्ती त्याच्यामध्ये उरलेली नसते. या दृष्टीने भूमि-माता सर्वात शवितशाली आहे कारण ती सर्व काही सहन करू शकते. ज्याला खूप सहनशीलता आहे तोच खरा शक्तिशाली असतो आणि ज्याच्याजवळ अशी सहनशीलता नसतो तो दुर्बल असतो. मला है सहन होते भूमीला भार आहे) अशा माणसाना देव का निर्माण करतो सला समजत नाही कृणालाही अशी व्यव्ती आवडणार नाही. सहनशील मनुष्य महालात असला काय किवा जंगलात असला काय, या लोकांबरोबर असला काय किंवा त्या लोकांवरोबर असला काय, ल्याला सर्व सारखेच कारण तो जे आहे त्याल सुखी असतो. अशी सहनशीलता मिळवली की तुम्ही खन्या सहजयोगासाठी पात्र होता. मग ती तुम्झाला बोलून दाखवायची किंवा त्याचा बास होत असल्यावी जाणीवही उरत नाही, तुम्ही सर्व काही सहजपणे सहन करू शकता. याला फक्त सुख- सोयी, आराम हेय हवे असेव मी. म्हणेन सर्वात चागली गोष्ट म्हणजे कशाबाच प्रश्न येऊ न देणे, उदा. मी कार चालवत नाही म्हणून मला ड्रायव्हिगचा प्रश्न नाही, टेलिफोन ठेवत नाही म्हणून टेलिफोनची कंटकट नाही, बैंकेचे व्यवहार करत नाही म्हणून नाही म्हणून इनकम्-टॅक्सचा प्रश्न नाही! म्हणजे काही वस्तु घ्यावीशी वाटणे व मग ती मिळाल्यावर तिच्या कटकटीचा क्रास सोसणे हे व्यर्थ आहे. युरोपियन लोकांना 'प्रॉब्लेम, प्रॉब्लेम' ही फार सवय आहे, आम्ही फक्त भूमितीमध्ये प्रॉब्लेम वधितले! पण हय लोकांच्या बोलण्यातच प्रॉब्लेम हा शब्द वारवार येतो, काही करायला सागितले तरी ' नो प्रॉब्लेम' म्हणणार! म्हणून ज्याच्यामुळे प्रॉब्लेम मुलानी परकडला, हनुमानसुद्धा त्यांचा युद्धात पराजय करून तो सोडबू शकला नाही; त्यानी श्रीरामाकडे येऊन या दोन तेजस्वी मुलांचा पराक्रम सांगितला आणि श्रीराम स्वतः तिकड़े गेले. मुलासमोर आलेले त्यांना पाहिल्यावर सीतेने त्यांना ते कोण आहेत हे सांगितले आणि त्यांच्याबरोबर युद्ध न करण्याची मुलांना आज्ञा दिली. हे सर्व पाहून श्री हनुमानांनाही, जे श्रीरामाचे परमभक्त होते, आश्चर्य वाटले की श्रीरामानी हे सर्व का केले ? हनुमान हे गैंबरीएल होते आणि साधेपणा आणि कार्याची चपलता या गुणांचे आदर्श होते. जन्मतःच त्यानी सूर्याला गिळून टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जन्मभर श्रीरामांची सेवा केली, त्यांच्याशी पूर्णपणे एकनिष्ठ राहिले. त्यांना नऊ सिद्धी प्राप्त झाल्या होत्या. रामरावण युद्धात लक्ष्मण येशुद्ध झाल्यावर एका पर्वतावर जाऊन एक विशिष्ट बनस्पती आणण्यास त्यांना पाठवण्यात आले, पण तिथे गेल्यावर त्यांना ती बनस्पती सापडेना म्हणून त्यांनी तो सबंध पर्वत हातावर उचलून युद्धमूमीवर आणला, एवढी प्रचंड शक्ती असूनही ते इतके साधे व समर्पित होते, एकनिष्ठ होते शक्तिशाली माणसाची हीच ओळख आहे. बैंकाचा त्रास नाही, पैसे मिळवत ज्याच्याजवळ शक्ती आहे. त्याने नम्र राहून अहिंसेचे पालन केले पाहिजे. महात्मा गांधीनीही हीच अहिंसेची शिकवण दिली, ते म्हणत दुर्बल माणूस प्रतिकार करूच शकत नाही. म्हणून ल्याच्या अहिंसेमेक्षा शक्तिशाली माणसाची अहिंसा हीच खरी अहिंसा; शक्तिशाली का अहिंसा माणसाची त्याच्या स्वत:च्या क पुण्यातील पब्लिक प्रोग्रेमच्या वेळच्या अनेक रंगोळ्यांपेकी एक शक्तीबद्दलच्या आत्मविश्वासांतून निर्माण होत असते. उलट RE 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-28.txt चैलन्य लहरी मार्च/एप्रिल ९९ विसरल्यामुळे हे होते. श्रीराम पि हृदयथक्ावर पितृधर्म ्हणून कसा पाळतो इकडे तुम्ही लक्ष ्यायला हवे. जे यडिल म्हणून कर्तव्यात कसूर ठेवलात त्यांना हदयाचे आजार होतात; तसेच जे पति-धर्माचे पालन करत नाहीत त्यांनाही हृदय-चक्रावर वास होतात. पाश्चात्य देशामा:ध्ये थंड हवेगुळे लोकांना जास्त बेळ घरात रहावे लागल्यामुळे आतूनक प्रकारची शुष्कता येते व श्रीरामचि माधुर्य करुणा मिळाल्यामुळे त्यांना दम्याचे विकार येतात. पाश्चात्य देशात हा एक गंभीर आजार बनला आहे. त्यालून पेशावरून लोकना कसवणे लुवाडणे, छळणे असे प्रकार वाढले की हे आजार भयानक होतात. या सर्वाच्या मुळाशी पैसा हेच कारण असते. सींतादेवी श्रीलक्ष्मीच होती आणि तीच श्रीरामांची शब्ति होती. म्हणून तुम्ही वांगला पिता किंवा पति राहिला नाहीत तर श्रीलक्ष्मी नाराज होते. म्हणून गृहलक्ष्मीचे फार महत्त्व आहे. पण स्त्रीने आधी गृहलक्ष्मी वनले पाहिजे, ती उद्धट असली तर गृहलक्ष्मी- तत्त्य खराब होते. पत्नीने गृहलक्ष्मी बंनून पती व कुटुंबाची देखभाल केली पाहिजे. मधुर बोलणे ठेवले पाहिजे व पाहुण्यांचा सन्मान ठेवला पाहिजे. पणे तुम्ही अयोग्य स्त्रीच्या मागे लागलात, तिला प्रौत्साहन दिले की सामूहिकता खराब होते. अशा सामूहिकतेतून आक्रमकपणा दाखविणाच्या दुसयाना चास देणाच्या स्वियांना मुळीच परसाहन देता कामा नये तुलसीद्धास तर म्हणलतात की अशा बायकाना लोक दिला पाहिजे गृहलक्ष्मीपदाला अयोग्य असणाच्या स्त्रियाना ठो दिला पाहिजे है बोलणे आजकालच्या वातावरणात्त पटणार नाही. माझी तसा उद्देश नाही पण सांगण्याचा मुद्दा हा की अशा महिलाच्या बाधा टूर केल्या पाहिजेत. नाही तर तुम्हाला पण उजव्या हृदयाचे वरास होतील. पति-पत्नी है दोधेजण समाजाचे धटक आहेत. जे पुरुष पत्नीला छळतात त्याचे उजवे हृदय खराब असते, तरेच जे | पत्नीच्या अंमलाखाली राहतात त्यांनासुद्धा उजव्या हृदयाचे आरस होतात. तुम्ही संतुलनातच सतत राहिले पाहिजे. कुटुंबातील संबंध व वातावरण सुंदर ठेवणे ही पति-पत्नी दोघांची जयाददारी आहे. एकट्या-दुकटयाची नाही. दोघांनी मानव-धर्माप्रमाणे वागले पाहिजे. एकमेकावर प्रेम करून आदर केला पाहिजे, एकमेकाची साथ करत राहिले पाहिजे. म्हणजे एकाच रथाची ती दोन चाके आहेत हे लोकांना कळेल, आणि दोघेही संतुलना। आहेत म्हणून हे घडते है त्यांना समजेल, ते समान असले तरी सारखे नाहीत, आता श्रीरामानी बेळ आली तेव्हा पत्नीचा त्याग केला तसेच सीतेनेही बेळ आल्यावर श्रीरामांचा त्याग केला, एक पुरुष आणि एक स्त्री या त्यावेळच्या त्याच्या भूमिका होत्या. पण ते करताना पुरुषाला आणि स्त्रीला जे शोमेल त्याप्रकारे केले. म्हणून स्त्रीने स्त्रीसारखेच तर पुरुषाने पुरूषासारखेच असले पाहिजे. म्हणून श्रीरामाना मर्यादापुरुषोत्तम म्हणताल. पुरुषाच्या म्हणून ज्या ज्या मर्यादा आहेत. त्या त्यानी पाळल्या. मर्यादा स्हणजे कुणालाही वर्चस्वाखाली न तृधर्माचे द्योतक आहेत व प्रस्थापित आहे. आपण पितृचर्म वडील निर्माण होतात ती चस्तूच सोडून द्या. तुम्हीं कशाचाडी त्याग कस शंकिती. फक्त त्यासाठी त्या वस्तूबद्दलची आसक्ती सोडून द्या. पुष्काळ लोक मला सांगतीत की आम्हाला Ego या प्रलेम आहे. पण अहंकारव सोडून या ना मगरीची भीति तर बाटते पण तिच्याच तोडात पाय ठेवायचा आहे असा मगरीने पाय पकडला म्हणून येणार जिये प्राच्लेम आहे तिथे जायघेव शाला ? आणि तुमवा सगळधात मोठा प्रॉब्लेम म्हणाल तर घड्याळ, मला विमानतळावर जायचे असले तरी आजूयाजूच्या सर्वांना धड्याळाची काळजी! मला विमानाच्या वेळेवर जायवे असते पण प्रोबलेम यांनाच! मला तर कधी कंधी वाटते की मांझ्या जाण्या'कडेच त्याचे लक्ष तर नाही ना? अतिशय बारीक-सारीक तपशीलात डोके घालण्याची सवय असणाऱ्या लोकांना हा प्राब्लेम असतो. विमान मिळाले तरी उत्तम, नाही मिळाले तरी उत्तम असे असताना प्रॉब्लेम कुठे आला ? खरी गोष्ट अशी आहे की कुठल्याही गोष्टीला प्रॉब्लेम म्हणणे हा सत्य टाळण्याचा प्रयत्न असतो. खर तर सत्य गोष्टीला सामोरे जाण्याची घमक असावी लागते. तसे केले तर प्रॉब्लेम राहणारच नाही. समजा रस्त्यात तुमची कार अचानक बंद पडली तर टुसर्या जाणाच्या कारमध्ये लिफ्ट मिळेल किया रात्रभर तुमची कार ठीक होईपर्यत थायावे लागेल तर त्याला तोड़ द्या. नुसते प्रॉब्लम झाला म्हणण्यात काय अर्थ ? आणि एखादा वाघ येऊन तुम्हाला खाण्याची भीती वाटत असेल तर लमात आणा की तुम्ही मेलात तरी पुन्हा जन्म घेणारच आहात! अशा दृष्टीकोनातून जीवनाकडे पाहिलेत तर समजेल की कुच प्रॉब्लेम नाही, ज्याला प्रॉब्लेस समजले जायचे ते पाण्यावरच्या बुडबुडघासारखे होते. आता क्रालच मला लोक सांगत होते की प्रोगॉमला हॉल मिळत नाही, भी म्हणाले की उघड्यावरच कार्यव्रम करू. थोडक्यात म्हणजे हा प्रकार झाला मग माझ्याकडे हृदयाची उबदार भावना वामी कार [ठक } ४। श्रीरामांचे अनुकरण करायला शिका.. श्रीरामांनी त्यांच्या चारित्र्यामधून, संतुलित जीवनामधून, नम्रपणा व माधुर्य या गुणांमधून आपल्याला दाखवून दिले आहे की राजाने कल्याणकारी राज्य कसे करावे, तसेव प्रेमळ पती व पिता म्हणून कसे बागावे आणि गहनता कशी प्राप्त करावी. त्यांनी महाराष्ट्रभर संचार करून तेथील भूमी चैतन्यमय केली, त्या भूमीवर चालताना ते अनवाणी चालले आणि महाराष्ट्र-भूमीला चैतन्य दिले. त्या भ्अमतीत त्यांनी शिलारूपी बनलेल्या अहिल्येला पदस्पर्श करुन शापमुक्त केले. त्यांच्या अवततरणाचा हाच उद्देश होता. . श्रीराम हे प्राणवायूच आहेत. आपल्यामधील प्राणवायू जेव्हा तप्त होतो तेव्हा श्रीराम आपल्याबरोबर नाहीत हे आपण समजले पाहिजे, तुमच्या नाकामधून आणि तोड़ामधून येणारी हवा थेडथ असले माहिजे. तुमची कशी असते मला माहित नाही. पण माझ्यामधून येणारी हवा नेहमीच थंड असते. ही इवी गरम होऊत तुमच्या नाकातोडातून येते तेव्हा नाकपुड्या फुललात, डोळे वटारले जातात. तुमच्या तौडी रागीट शब्द उमटतात आणि एकूण तुम्ही राजणासारखें रागीट जनता श्रीरामावे, त्यांच्या जीवनाचे सौदर्य तुम्हीं ২৬ 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-29.txt चैतन्य लहरी मार्च/एप्रिल ९९ मी काही चागले लोक व लीड़र्स पाहते पण त्याच्या बायका कड़क व रुक्षा स्वभावाच्या असतात, रहस्यमय वागतात व स्वार्थी, त्रारसदायक असतात. तुम्ही तुमच्यामुळे सहजयोगाला नुकसान पोंचवू शकत् नाही. उलट तुम्ही तुमच्या पतीइतकी गहनता ज्यामुळे तो लीडर आहे, मिळवून त्याच्या प्रतिष्ठेला शोभेल अशी सहजयोगिनी बनले पाहिजे. आजच्या दसन्याच्या दिवशी आपण निश्चय करू या की आपण रामराज्य निर्माण करू, जिथे परेम, शांती, सुरक्षितता, कल्याण, करूणा आणि आनंद यांचे साम्राज्य असेल, श्रीरामासारखे तुम्ही पण मर्यादाये उल्लंघन होणार नाही अशी शिस्त बाणवली पाहिजे. स्वित्झरलंडमध्ये हे आणणे, दुसन्याचे काहीही न बळकाचणे उदा, जे आक्रमक प्रवृत्तीचे असतात ते प्रोग्रॅममध्येही आक्रमकपणा दाखवून माझ्यापुढे बसतील, मी आल्याबरोवर मला दिसतील अशा जागी थाबतील वा बसतील. याला मयादापालन म्हणल नाही. मागे बसलात तरी हरकत नाही. लीडर मडळीनी पुढे बसणे जरूरीचे आहे. दिखाऊपणावा उपयोग नाही. मी अशा मंडळींना चागळी ओळखते. पाठीमागे राहणे ही सर्वांत आदरमूर्वक गोष्ट आहे. या बाबतीत लीडरानी काळजी घेतली पाहिजे, अशा दिखाऊ मंडळींना त्यानी माझ्यापुढे येऊ देता कामा नये आज आपण है पण ठरबले पाहिजे की लीडर्सच्या बायका नम, करुणामय, सामूहिकतेत मधुरपणाने वावरणान्या, दयाळू आणि गृहलक्ष्मीपदाला शोभेशा नसतील त्या लीडर्सना काढून टाकले पाहिजे. कारण लीडरची पत्नी आईसारखी असते. आईप्रणाचे पाच प्रकार सांगितले आहेत, त्यातील एक म्हणजे गुरुपल्नी, म्हणजेच लीडरधी पत्नी. म्हणून लीडस्सनी त्याच्या बायकांना सुधारून ठीक केले पाहिजे. नाही तर त्या आपल्याला व सहजयोगाला कमीपणा आणतील म्हणून लीडसंच्या पत्नीनी अत्यंत काळजीपूर्वक राहून इतरांना सुधारले पाहिजें उगीच लोकंबद्दल नवन्याकडे चहाड्था करू नये. लीडरवी पत्नी म्हणून आगाऊपणा चालत नाहीं, श्रीराम आणि सीतादेवीच्या चरित्रांतून तुम्हाला खूप शिकण्यासारखे आहे. त्यांनी आपल्यासाठी खूप काही करून ठेवले आहे. त्यानी स्वतः आयुष्यात खूप तास भोगले, राजा व राजपत्नी असूनही ले वनवासात अत्यंत साधेपणाने राहिले. सीतेने सर रावणासारख्या राक्षसाच्या बंदिवासात दिवस काढले पण एकमेकाच्या जीवनकार्यात ते पूरक राहिले. असे व्यक्तिमत्व बनल्यावर सहजयोगातील पति-पत्नीही आदर्श पती-पत्नी बनतील. झाले तर मला खूप समाधान होईल कारण स्वित्झरलंडला श्रीरामाचे खूप अशीर्वान जरूरी आहेत; इथे स्वार्थ आणि अनर्थकारक गोष्टी फार बोकाळल्या आहेत, पैसे देणार्या देशांबद्दलही अत्यंत हीन दर्जाची भावना माजली आहे. म्हणून आपण असल्या निम्नस्तरावरील राक्षसी वृत्तीच्या लोकांच्या हृदयात परिवर्तन घड़बून आणण्याचे महत्त्व जाणले पाहिजे. आजकालच्या युगात मारपारिक युद्ध होण्याची शक्यला कमी असली तरी आर्थिकदृष्ट्या लोकांची होणारी पिळवणूक थांबवून लोकांच्या पैशाचा आणि कल्याणाचा हा हास थांबवला पाहिजे. रामराज्य प्रस्थापित करायचे असेल तर सत्ताधारी अधिकारी लोकांच्या हृदयातील श्रीराम पुन्हा एकदा जागृत झाले पाहिजेत, म्हणून आपण तथी श्रीरामाची अंतःकरणापासून प्रार्थना करू या परमेश्वराचे तुम्हा सर्वांना अनंत आशीर्वाद. शनारय ह र पुण्यातील पब्लिक प्रोग्रॅमच्या वेळच्या अनेक रांगोळयांपैकी एक (२८) 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-30.txt चैतन्य लहरी मार्च/एप्रिल ९९ हिंसा अधर्म व अशांति दूर करण्यासाठी सहजयोग प. पू. श्री माताजी निर्मला देवींचे प्रवचन (सारांश) दिल्ली: ४ डिसें. ९७ सर्वप्रथम हे लक्षात घ्यायला इवे की आजपर्यंत 'सत्यव्या अनेक प्रकारे व्याख्या केल्या गैल्या, अरीच पुस्तके व राथ पण या विषयावर लिहिले गेले. धर्माच्या नावाने ग्रंथ, परवचने, भजन, मक्ती हेहि आपण सर्वांनी पाहिले आहे. आज तेज बहादुरचा खास दिवस आहे.त्यांनी पण सांगितले आहे की परमात्म्याची भव्त करा, त्यातून तुम्ही आपल्यामध्ये संतुलन प्रस्थापित करू शकाल, शांति मिळवाल आणि यातून तुमच्यातील सर्व दुर्गुण टूर होतील. पण आजकालचा जमाना असा दिसत नाही; आजकालच्या लोकामध्ये कुणी साधक आहेत जे सत्याच्या शोध घेत आहेत तर दुसरे कुणी असे आहेत की त्यांना परमात्म्याचीसुद्धा फिकीर नाही, भीती नाही, नरकात जावे लागेल या कल्पनाही ते मानत नाहीत. असे म्हणतात की मनुष्याने केलेल्या पापांचे फळ त्याला अनेक जन्म भोगावे लागते पण या दुसन्या प्रकारच्या लोकांना त्याचीही पर्वा नाही. इतके ते दगडासारखे मह आहेत. हत्या करणे हे पाप आहेच पण त्यातून माणसांची किंवा मुलांची हत्या करणे है महापाप आहे, पण पाप-पुण्याची भाषाच ज्यांना कळत नाही, आम्ही करतो तेच बरोबर असे जे मानतात, पैशारसाठी वाटेल तये करायला - खूनसुद्धा - जे कचरत नाहीत अश्ा त्हेचे लोक सध्याच्या काळात आहेत. पण पूर्वी परिस्थिति इतकी खराब नव्हती. तसे आताही बरेच जण चांगले धार्मिक आहेत, पाप-पुण्याची कदर करणारे आहेत. पण आततार्थी, उग्रवादी लोकांपुढे त्यांचे काही चालत नाही. आणि मग लोकाना दिव आहे का व कुठे आहे' असा संभ्रम होतो, सज्जन लोकांनाही अतिरेक्याकडून त्रासच का मोगावा लागतो असा प्रश्न उठतो. धर्माच्या नावाखालीही आजकाल लोक यावर सध्याच्या काळी कोणता जपाय असेल. तर तो सहजयोग Anlalle. स्वतःतञ ओळरपल्याशिवाय तुम्ही धर्म जाणू शकत नाहीं आणि परमात्माही म्हागजे आपल्या स्वरूपाा न्या जाणू शकत नही. कारण घर्मांच्या नावावर अनेक बुकीच्या गोष्टी चालल्या आहेत. त्यावरोबरच चांगल्या संस्कारांबद्लही बरीच चर्चा होत आहे पण माणसाबी स्थिति सुधारण्यासाठी काय केले पाहिजे हे बन्याय लोकांना समजेनासे झाले आईे. माणूसच जर दुसर्या यापासून त्याला त्रास होऊ लागला तर परमात्म्याला तो कसा जाणणार? मनुष्य आजकाल संबेदना हरवून बसला आहे म्हणून आपण कारय करत आहोत, कुछल्या गर्तत माणसापासून भयभीत झाला , त फसणार आहोत है त्याला उमजत नाही. कितीही समजाऊन सांगितले तरी ते फक्त त्याच्या डोक्यात येते किंवा मनाला पटते पण त्याच्या मलीकडे ते माणसाच्या आंतमध्ये उतरत नाही, समजा बुद्धीला पटले तरी एकदा नीट वागेल पण परत पुन्हा चुकीब्या वाटेला लागेल. हे आजकाल सगळीकडे चालले आहे, देवाबडल एक प्रकारचा अधिश्वास वाढत चालला आहे. परमेश्वर वर्गैरे नसतो असा विचार मूळ धरत आहे आणि चैतन्य-शक्ति म्हणून काही आहे असे कुणाला वाटत नाही., म्हणून आपण प्रथम है समजून च्यायला पाहिजे की जोपर्यंत मनुष्यामध्ये आतून परिवर्तन होत नाही, तोपर्यंत जीवनातील वास्तविकाता त्यांच्या लक्षात येत नाही आणि समजल्यावर त्यावद्दलची ल्याला आत्मीयता येत नाही तोपर्यंत त्याची स्थिती जनावराहूनही खालच्या स्तराला जाणार आहे. एका जातीची जनावरे एकब आली तर एकमेकाना भारणार नाहीत पण आपण लोक आपल्याच मानव-जातीच्या लोकांचा संहार करत आहोत- त्याला मग काहीही मोठे नाव दिले म्हणून का्य होणार? यात कुणाचेच बांगले होण्यासारखे नाही. पण मी हे नुसते सागून होणारे नाही तर त्यासाठी तुमच्यामच्येच परिवर्तन घडून आले पाहिजे आणि तुमचे खरे स्वरूप तुम्हाला समजजले पाहिजे. हुमे खरे स्वरूप तुम्हाला समजाये याची सर्व व्यवस्था परमे्वराने तुमच्याम्येच करून ठेवलेली आहे. तुमव्यामध्ये कुणंडलिनी म्हणून एक शक्ती आहे. त्याबदडदल आणि वक्रांबद्दल तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. सर्व ग्रंथात, सर्व धर्मात कुण्डलिनीचे वर्णन आहे आणि सर्व सहान संतनी तिच्याबद्दल सांगितले आहे. मौहम्मदसाहेबानीही सांगितले होते की जेव्हा त्यांचे उतथात झाले तेव्हा ते पाढ्याशुम्र घोड़यावर स्वार झाले होते व सात तार केले जातात. त्याच्यातही त्याना काही वाईट दिसत नाही, तसेच देवाच्या नावावर पेसा लुबाडणे, खरे-खोटे सांगणे, पाखडीपणा करणे हेहि प्रकार खूप चालतात. या सर्वामुळे आजकालची परिस्थिति फार गंभीर आहे आणि ही वाईट स्थिती का आली याचाही कुणी गभीरपणे विचार करत नाही. या सर्व पैशाच्या खेळामा्ग लागून आपण कुठल्या नरकाल ढकलले जाणार आहोत हेही अशा दुर्जनांना समजेनासे झाले आहे. जगामध्ये अणि विशेषतः आपल्या देशामध्ये गरीबी फार आहे ही खरी गोष्ट आहे. ती दूर करण्याचे उपाय विचार करून करण्यासारखे आहेत. मुळात प्रश्न असा आहे की लोक आंधळे झाले आहेत; त्यांना आपल्या चुका कळेनाशा झाल्या आहेत आणि चिडयासारखे आपलाच सर्वनाश करून घेण्याकडे भरकटले आहेत. २९ 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-31.txt चैतन्य लहरी मार्च/एप्रिल महाल पार करुन मेले जींच आपली सात चके. पण खोलवर जाऊन कुणी ते वाचत नाही, समजणे तर दूरच. या परिवर्तनाशिवाय दुसरा कुठला मार्ग नाही, कारण या परिवर्तनामधूनच तुमच्यामध्ये शक्ति येते, स्वतःचा आत्मसन्मान तुम्ही राखू लोगता आणि त्यातूनच तुम्ही गौरवशाली होता आणि मग आपण आपल्या आत्म्याला जाणले हे स्वस्थपाणे तुम्ही त्यांच्याकडे पाहिले तर हे लोक वेड्यासारखे कुठे धावत आहेत असे तुम्हाला वाटेल, मग तुम्ही त्या लोकांनाही चार शब्द सांगून त्यांना योग्य मार्ग दाखवाल. ही जी शक्ति तुमच्यामध्ये प्रस्थापित करून ठेवलेली शव्ति आहे तिला जागृत करण्याची शक्ति तुमच्याचजवळ आहे, स्वतःला शुद्ध करण्याची शक्ति तुमच्याजवळ आहे. रस्त्यात 'स्वच्छ दिल्ली असे बरेच फलक तुम्ही पाहिलेत, स्व' म्हणजे तुम्हीच, तुमचा आत्मा केवदे ऐश्वर्य आपल्याला मिळाले हे तुम्हाला समजते. पण तुम्हीं आत्मा आहात असे मी म्हणून काही होणार नाही. तुम्ही कशावरून' असे म्हणणार, म्हणून हे सिद्ध व्हायला हवे. आणि हीच सिद्धता तुम्हाला सहजयोगातून मिळते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, तुमच्यामध्येच, किंबहुना प्रत्येक मनुष्यामध्ये ही अवित आहे. इथे बसलेल्या जवळजवळ सर्व लोकानी त्याचा अनुभव घेतला आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेशामध्ये एवढ्या मोत्या संख्येने सहजयोग स्वीकारला ही माझ्यासाठी मोठ्या आनंदाची गोष्ट आहे. त्यांनी सहजयोगाचा अभ्यास करून त्यामध्ये त्याच्याकडूनच सर्व स्वच्छ करता येते, बाहेरून स्वच्छ करण्याचा काय फायदा? आतून स्वच्छ झालात की तुम्ही कोण आहात, तुमच्यामध्ये किती सद्गुण आहेत, तुमच्यामध्ये इतराबद्दल किती प्रेम आहे हे सर्व तुमच्यामधून लोकांना समजेल. हा अनुभव खूप लोकांना मिळालेला आहेच पण आता तो अजून खूप खूप लोकांना मिळवून ्यायचा आहे. ठिकठिकाणाहून कार्यक्रमाला लोक इथे ज़मले आहेत. उत्तर प्रदेश, दिल्लीमधूनही, तसेच परदेशांलूनही काही लोक आले आहेत. तर तुम्ही आता सर्व एक झाला आहात है लक्षात ध्या, ही नुसती बौद्धिक भावना नसून तुमचा तुम्हालाचे आतमधून त्याचा प्रत्यय होते अहे. जणू एकाच सागराच्या पाण्यावरील लाटा. तुमच्यापैकी प्रत्येक जण इतर अनेक माणसांना जागृति देण्यास समर्थ आहे आणि असाव हा सहजयोग पसरणार आहे. पण तुम्ही सहजयोगाशी प्रतारणा करू नका काईी लोक चुकीची कामे करत असतील तर तिकड़े लक्ष देऊ नका, स्वत:कड़े लक्ष ठेवा व आपण सहजयोगासाठी काय करत आहोत है पहा, एक गुरू दुनिया बदलून टाकतो आणि तुम्ही तर हजारोंनी आहात. सर्व ठिकाणी सहजयोगी झाले आहेत आणि सर्वजण एक आहेत. पूर्वीच्या काही साधु संतांचा खूप छळ झाला पण आता तसे होणार नाही. आपण सर्व एक आहोत, त्यामध्ये हिंदु-मुसलमान-खिश्चन असा भेदमाव उरला नाही. कुछल्याही देशाचे रहिवासी असलात तरी आपल्यातील ही एकता े. स्थिरता मिळवली आहे. म्हणून तुमचेही है एक कर्तव्य आहे की तुमच्यामधील या शक्तीला तुम्ही जाणून घ्या. आणि तुमच्यामध्ये कोणकोणत्या शक्त्या आहत ते समजून घ्या. तुमच्यामधील प्रथम शक्ति ही आहे की तुम्ही दुसऱ्याला जागृति देऊ कला, जगामध्ये इतव्या बासना, लालसा, कामना दिसतात त्याना अंत असेल असे वाटत नाही. पण आपल्यामध्ये आत्मशक्तीचा प्रकाश एकदा अधार दूर होऊन उमटला की आपण त्या प्रकाशामध्ये वाटयाल करू लागतो; ल्यात आपल्याला मोठे समाधान व आनंद मिळतो. याच अनुभवाची आपण इतके दिवस वाट पहात होतो आणि त्याची प्रचीती आज आपल्याला मिळणार आहे. त्यात कसल्या कल्पना किवा सांगण्याच्या गोष्टी नाहीत तर त्यात साक्षात अनुभव आहे आणि तो मिळाल्यावर मानव महामानव बनून जातो. सहामानव बतण्याचा पहिला अनुभव म्हणजे असा मनुष्य आपल्यामध्येच इतर माणसांना जाणू शकतो. याला सामूहकि चेतना म्हणतात. ही सामूहिक चेतना जागृत झाल्यावर दुसरा असा कुणी उरत नाही मग आपण दुसयाला कसे मारणार? कुणाला फसवणार? स्वतःलाच आपण माराणे किंया फसवणे शक्यच नाही. आपल्यामध्येव सारे विश्व सामावलेले आहे असे तुम्ही बनून जाता. या सर्व गोष्टी नुसत्या समजून उपयोग नाही तर त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्यालाच आला पाहिजे. हा अनुभव आल्यावर तुम्हाला समजेल की सारी शांति तुमच्यामध्येच आहे, तुम्ही शांतीचे सागर आहात, शंतीचे सुंदर रूप तुमच्यामध्ये विराजमान झाले आहे. तीच शांति इतरांनाही देण्याची इच्छा तुम्हाला होते. अशा तन्हेने एक आंतरिक एकता तुमच्यामध्ये प्रस्थापित होते, धर्मा-धर्माची यर्चा करण्याची जरूर नाही, कुणाला घावरण्याची किंवा धमकी देण्याची जरुरी नाही. तुमच्यामध्ये प्रकाश आला की तुम्ही स्वतःचाच सन्मान करता आणि जगामध्ये सतत चालणार्या स्पर्धचा, धापळीचा े र तुमच्यावर परिणाम होत नाही. आता मी इथे येत होते तेव्हा रस्त्यामधून मोटारींच्या रांगाच रागा बालल्या होल्या, एक क्षणभर मुंबईतील पब्लिक प्रोग्रॅमच्या वेळच्या प्रदर्शनाचा काही दर्शनी भाग ३० 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-32.txt चैतन्य लहरी मार्च/एप्रिल ९९ पाहिजे. ध्यानामधून हे प्राप्त करायचे आहे. न्यासाठी बुी वापरायची गरज नाही किया एका पायावर उभे रहायचे बगैरे कष्ट करायची जरूर नाही. तुम्ही फवत त्याच्यात विरघळून जायचे आहे. प्रेमशक्तीची महानता हीच असते की तुम्हाला कसले कष्ट पड़त नाहीत, हुमच्यामध्ये जागरण झाल्यामुळे सारे जगच एक अंदभुत गोष्ट बनते. तसे पाहिले तर परमीत्म्यानि हे जग कार सुंदर असे निर्माण केले आहे तुमच्यामध्येही त्याने कुपडलिनीची स्थापना एवढ्याचसाठी केली की तुम्ही त्याया अनुभव ध्यावा. पण माणसानेध छोट्या-छोटया गोष्टींमये अडकुन घेऊन स्वतःवाच प्रश्न निर्माण केला आहे. नुसतेमला पटत नाही म्हणण्यात कार्य अर्थ आहे? सर्व धर्मामध्ये आत्मसा्षात्कार झाला पाहिजे हेव सागितले आहे त्याशिवाय परमात्म्याला तोपर्यंत तुमची बेवैनी टूर होणार नाही, तुमचे बास संपणार नाहीत. पण एकदा तुम्ही या प्रेमसागरात ओढले गेलात की तुमचे तुम्हालाच समजेल. पुष्कळ सहजयोगी मला सांगतात की "आमचे पूर्वजन्मीचे खूप पुण्य असेल त्यौना आता पूर्वजन्मीचे विसरून या जन्माकडे बधायला सांगते. तुमच्यात झालेल्या या परिवर्तनाचा स्वीकार करायला सांगते आणि ते प्रेम पुसरवायला सांगते. एखादा मनुष्य खराब असेल, सहजयोगातही असे खराब लोक घुसले असतील पण ल्यांच्याशी तुमचा काही संबंध नाही. तुमचा संबंध परमात्म्याबरोबर आहे, या परमचैतन्याबरोबर आहे. इतका सोपा आणि तरीही शास्त्रीय असा दुसरा कुठलाही मार्ग नाही. पूर्वी जे गुरु, संत होऊन गेले ते तुम्हाला जागृति देऊ शकले नाहीत आणि त्यांना समजणे तुम्हाला शक्य नव्हते. कुण्डलिनीचे जागरण करणे ही सर्वसाधारण माणसाच्या बुद्धीला पेलणारी क्रिया आहे. जात-मात व्ैरे व्यर्थ हानिकारक गोष्टींचा याच्याशी काही संबंध नाही. एकमेकांमधील हा एक वेगळा नातेसंबंध आहे, त्यांच्यात लोभ, मोह, मत्सर यांना थारा नाही. आहे ते फवत प्रेम, सहजयोगात असे संबंध बनतात. काही उणीवा रहात जाणून घ्या. वर सांगितल्याप्रमाणे हा एक अनुभव आहे, आपल्या आतमध्ये काही घटित झाले आहे, तुम्हाला एक विशेष व्यक्ति बनायचे आहे ही सहजयोगाची मुख्य गोष्ट आहे. सहजयोगामध्ये पेसे भरून सभासद होण्याचा प्रकार नाही. उलट है घटित होणे अगदी विनासायास होते. पण तुम्ही लक्षात घेतले माहिजे की है बनणे सोपे नाही. कुण्डलिनी जागृत झाल्यावर तुमचा संबंध चारी दिशांना ध्यापून राहिलेल्या परमचैतन्यशक्तीबरोबर होतो आणि त्यामधूत तुम्ही एकाकार होता. उदा. येथील सर्व विद्युतउपकरणांचा संचंध या विजेच्या सोताबरोबर आहे तसाचे तुमचा संबंध आहे. तसे झाले की तुम्हीच पहाल की तुमचे सर्व प्रश्न सुटतात, तुमची सर्व कामे पार पड़तात. कुणी गडबड केली तरी ले ठीक केले जाते आणि हा अनुभव आल्यावर तुम्हीच समजाल की आपण उगीचच काळजी करते होतो. हाच अनुभव तुम्ही सर्वांना सांगायची आहे. आज आपला देश फार गंभीर परिस्थितीमधून चालला आहे. म्हणून तो परिस्थिती सुधारण्याची जबाबदारी आता तुमच्यावर आहे. एकजूट होऊन तुम्हाला है कार्य करायचे आहे. त्यासाठी सर्व आशीर्वाद, तुम्हाला सर्व शकत्या मिळाव्या हे आशीर्वाद, तुसच्या पाठीशी आहेत.. आजपर्यंत होऊन गेलेली सर्व अवतरणे तुमच्यामध्ये दृश्यमान झाली पाहित म्हणजे लोकाना सहजयोगाची महति व विशेषता कळेल. राष्ट्रामध्ये इतक्या वाईट प्रवृत्ति कशा पसरल्या आहेत हे समजत नाही. त्यामागे पैसा नसेल असे नाही पण त्याहूनही वाईट गोष्ट म्हणजे त्यामागे असलेल्या राक्षसी महत्त्वाकांक्षा व प्रवृत्ति धूर्वी एकच रावण होता पण आज जगामच्ये सर्वत्र अनेक रवण निर्माण झाले आहेत पण सहजयोगीच या रावणांना नष्ट करण्यास समर्थ आहेत. ही नष्टवा करणे म्हणजे त्यांचे जागरण करणे, त्यांना जागृत करून तुम्हाला जा एा दुसरा मार्ग नाही हे होत नाही म्हणून आम्हाला आता ही स्थिति मिळाली" पुण मी मिळालेला आनंद त्यांनाही मिळचून देणे सहज' चा मार्ग प्रेमाचा आहे व प्रेम हेच सत्य आहे. तुम्ही कुणावर प्रेम करता तेव्हा त्याच्यायद्दल सर्व जाणता, म्हणून तुम्हाला प्रेमशक्तीच वापरायची आहे. ही चैतन्यसृष्टी आपल्यावरही प्रेमाचाच वर्षाव करत असते हे लोकांना समजत नाही. हेच प्रेम एक दिवस जगभरातील मानवजातींमध्ये पसरणार आहे आणि ते एक तवीन सुंदर जग बनणार आहे. तुमच्या आयुष्यातच है घडणार आहे. (टाळ्या पड़तात) तुम्हाला काही खास मेहनत घ्यावी लागणार नाही. सगळी आनंदाची गोष्ट आहे. लाब-लांबून ट्रकमध्ये बसून आज इधे येलातही तुम्ही त्याची मज़ा घेत हता; राहण्याची झोपण्याची इथे नीट व्यवस्था झाली नाही तरी तुम्ही आनंदात होता. विमानातून प्रोग्रॅमसाठी येतानाही मला वाटायचे की विमान बेळेवर पोचू दे नाहीतर इथे मोज्या संस्थेने लोक आले तर त्यांना त्रास होईल. पण मी आले तेव्हा तुम्ही सर्वजण हसत-खेळत आनंदात असल्याचे मला दिसले, एरवी इंतजार करणे म्हणजे लोकना वैताग येतो पण इथे तुम्ही इंतजार करण्याचाही आनंद घेता. या सुंदर जीवनात तुम्हाला उतरायचे आहे. त्यासाठी प्रयत्नशील झाले असतील तर त्याही ध्यानातून दूर करता येतात. असे सुंदर, महान जीवन प्राप्त करून घेण्याचा तुमचा अधिकार आहे आणि ते प्राप्त करून घ्यायला पाहिजे. आपला भारतवर्ष ही योगभूमि आहे. इथे काही वाईट गोष्टी चालल्या असल्या तरी ही भूमी योगभूमी आहे. कारण इथे चेतन्य भरभरून बहात आहे, चारी दिशাनी ते पसरत आहे. लोक प्रदूषणाच्या गोष्टी करतात पण मला तर चहूंकडे चैतन्यच नजरेस येत आहे. तुम्ही सर्व बसले आहात तिथेही चैतन्यच आहे. जसजसा सहजयोग पसरलेल तसतसे प्रदूषणसारखे प्रश्न संपून जातील. मी म्हाणले ती खूणगाठ बांधून ठेवा. स्वतःव जीवनाकडे, ते कसे व्यतीत करत आहोत हे पहा, दिवसरात्र पैशासारख्या बेकार गोष्टीचीच काळजी करत चसतो का, का ध्यानात राहून आपल्याकडेच लक्ष देऊन आपल्याला बघत आहोत इकड़े बघा. आपला गौरव, आपली महानता लक्षात घ्या कारण सहजयोगातून मिळालेली ही प्रेमशक्ति (३१) 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-33.txt चैतन्य लहरी मार्च/एप्रिल ९९ नावाखाली जे पढवले जाते आणि नरकात जाण्याच्या गोष्टी सांगितल्या जातात त्याचा काही उपयोग आता होते नाही. कारण लोकांच्या मनात त्याबहलची भीति उरली नाही, देवाची किंवा पाप करण्याची भीति उरली नाही. म्हणून माणसामध्येच परिवर्तन घडवून आणण्याची जरूरी आपण लक्षात ध्यायला हवी. या नवीन परिवर्तित व्यक्ती शंतीचे सागर असतील आणि तीच शांती सगळीकडे सर्वदूर पसरवणे हे तुमचे परम कर्तव्य आहे. त्यासाठी पैसा हवा. पैसाच द्यायला हवा अशी जरूरी नाही, ते सर्व कार्य ठीक होणार आहे. तुम्ही फक्त स्वतःला, आपल्यातील विशेषला व जाणायवी आहे. आपण इतवया सख्येने इथे आलात, बाहेरूनही आलात, इथे विशेष चांगली व्यवस्था माझ्या मनात असूनही जमली नाही तरी तुम्ही सर्वजण आनंदात आहात याचे मला समाधान आहे. हे सगळे कसे जमून येते समजत नाही. पाण तुमच्या आतील एकतेचेच हे स्वरूप आहे. मंडपात बसलात, नदीकाठी बसलात तरी तुम्हाला मुजा मिळते. वार सहजयोगी नुसते एकत्र आले तरी ते त्याचा आनंद लुटतात. या आनंदाचा स्रोत आपल्या हृदयातच आहे आणि हाच पुढे सहस्त्रारात गेल्यावर निरानन्द म्हणून अनुभवास येतो. मग लहान- सहान, साध्या-सुध्या, छोटया-छोट्या गोष्टीतूनही तुम्हाला आनंद- आनंदच मिळतो. त्या स्थितीमध्ये समाजात लोकांना त्रास देणार्या दुःख देणाऱ्या चुकीच्या गोष्टी आढळल्या की तुमचे चित्त तिकडे जाऊन कार्य घडून येते. तुमचे चित्त तिकडे लागले पाहिजे. ते प्रकाशित झाल्यामुळे कार्यान्वित होते. आणि हे सर्व सामूहिकतेमधून झाले पाहिजे. आपलेच चित्त स्वच्छ नसेल, संसारातल्या आपल्याच गोष्टीमध्ये अडकलेले असेल तर हे कार्यान्वित होऊ शकत नाही. पण जेव्हा ते परमचैतन्याने पल्लवीत महानता पसरवतील आणि या शांतीमुळे आपल्या जीवनाचे सत्य व सौंदर्य जाणतील. त्याच दृष्टीमधून त्यांना इतरांमरधील सौंदर्य लक्षात येईल. विध्वंस, अत्याचार बगैरे ज्या हानिकारक घटना घडतात त्याचे मूळ आपण एकमेकास अलग समजून चालतो हे असते आणि शांति प्रस्थापित झाल्यावर आपण सर्व एकाच माळेचे मणी आहोत हे लक्षात येते. किंबहुना तारे, ग्रह वरगैरे सर्वासकट आपण एकाच परमात्म्याचे अंश आहोत हे समजते. पण हे सर्व परिवर्तन तुम्हीच घडवून आणणार आहात. त्याशिवाय इतर कोणत्याही मार्गाने हे होणे नाही. तुम्ही साधक असल्यामुळे तुम्हाला है सहज जमण्यासारखे आहे आणि तुमच्यामध्ये शांति प्रस्थापित झाली की लोकांच्या ते नजरेत यईल आणि अशा तनहेने तुम्ही प्रस्थापित होण्यासाठी तुमच्यामध्ये प्रथम शुद्ध प्रेम प्रवाही झाले पाहिजे. त्याशिवाय शांनीची नुसती भाषा करून उपयोग नाही. शतीचे पारितोषिक मिळालेले लोक पाहिल्यावर मलाच आश्चर्य वाटते की त्याना शांतीसाठी कसे निवडले? कारण आतमधून ते अशात आहेत. तुमच्यात परिवर्तन झाल्यावरव तुम्ही आतमधून शांत होणे शक्य आहे. या सर्वीन परिवर्तित व्यक्तीमत्वाबद्दल सर्व प्रेषितांनी अवतरणांनी, साधुसंतांनी सागितलेलेच आहे, ग्रंथामधून ते लिहिलेले आहे. तुमच्यामध्ये ल्यासाठीचा आत्मविश्वास असला की है परिवर्तन घटित होणे मुळीच अवघड नाही. शांति पसरवू शकाल, शांति असते तेव्हा कार्य घडूनच येते. काल हा विचार मनात आला आणि आज तेच घडून आले असे अनुभव तुम्हाला येतात. तुम्ही दोन-चार सहजयोगी एखाद्या कार्याला गेला तरी इतर अनेक सहजयोगी तुमच्याबारोबरच असतात. (यापुढील भाषण इंग्रजीतून झाले) इथे जमलेल्या लोकांत बरेच हिंदी भाषेचे लोक असल्यामुळे मी सांगितल्यापैकी मुख्य भाग म्हणजे घम्माच्या परमेश्वराचे तुम्हा सर्वांना अनंत आशिर्वाद हिंदीत बोलले. मी *7ा पुण्यातील पब्लिक प्रोग्रॅमच्या वेळी आयोजित केलेल्या प्रदर्शनाथा काही भाग पुण्यातील पब्लिक प्रोग्रॅमच्या वेळी असंख्य वाहनांची व्यवस्था करताना ३२ सर्व सहजयोगी सभासदासाठी विनामूल्य 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-35.txt ा ० ाभ ० कु लि ्ी क का श সथ अ ल ्र प.पू.श्री माताजी निर्मलादेवी समंसी अध्यात्मिक प्रवचनाचा कार्यक्रम जि ६ प्रवेश विनामूल्य की ा शभ हैं २ রম।