लड्री चेतन्य ह० ५44 क अंक क्रमांक ५,६ मे-जून १९९९ ी २ का २ र क गुरुपूजा १९९१ गुरुपूजा १९९२ नवरात्री पूजा १९९४ म क ० ब चैतन्य लहरी मे/ जून ९१ अनुक्रमणिका पान नं. अनु क्र. १) प. पु. श्री माताजींची पुणे भेट २ ३ ते ६ २) हनुमान पुजा १९९९ ३) सार्वजनिक कार्यक्रम पुणे- २५ मार्च ९९ ७ ते ८ ४) सहजसंगीतामधून सहजयोग ९ ৭০ ते १२ ५) महाराष्ट्र बाल सेमिनार १९९९ ६) महामाया पुजा न्यूझीलंड-९४ १३ ते १५ ७) रामनवमी पुजा, एप्रिल १९९८ १६ ८) विवाह सोहळ्यानंतर नूतन परिणीत वधू-वरांना केलेला उपदेश, सप्टेंबर ९८ १७. ते १८ ९) सहज समाचार १९ १०) वाढदिवस पूजा प. पु. श्री माताजींचे भाषण, दिल्ली ९९ २० ते २१ ११) सहज समाचार २२ ते २४ १) फार चैतन्य लहरी मे/ जून ९९ प. पू. श्रीमाताजींची पूणे भेट गेली लीन वर्ष वाट पाहात असलेल्या पुणे केलेला स्वीकार. हा कार्यक्रम कृष्णा गार्डन्स्च्या प्रशस्त परिसरातील सहजयोग्यांना प. पू. श्रीमाताजी हिरवळीवर दि. ६ आणि ७ निर्मलादेवींच्या पश्लिक कार्यक्रमाची अपूर्व संधी मार्च-एप्रिल ९९ मध्ये मिळाली. अर्थातच श्री संगीताचा कार्यक्रम माताजीच्या आगमनाची सर्वजण बरेच दिवसांपासून अॅकॅडमीमधील पार्श्चात्य कलाकारांनी भजने सादर अत्यंत आतूरतेने वाट पहात होते. २४ मार्च ९९ रोजी सायंकाळी श्री माताजींचे लोहगांव विमानतळावर आगमन झाले. हार व पुष्पगुच्छ होतात घेतलेल्या सहजयोग्यांचा चेहन्यावर दिसून येत होता व स्वागतासाठी मोठ्या शिलेदार यांचेही प्रभावी शास्त्रीय गायन झाले. दुसऱ्या संख्योने त्याची गर्दी होती विमानतळाच्या आगमन दिवशी हनुमान-पूजा झाली व श्री माताजीनी हनुमानांची कक्षामध्ये श्रीमाताजीचे दर्शन झाल्यावर व विशेषतः सहजयोग्यांबद्दलची माहिती व कार्य यावर भाषण दिले. त्यांच्या चेहऱ्यांवरील आनंद व प्रसन्नता जाणवल्यावर पूजेच्या वेळी श्री.माताजींनी रामरक्षा म्हणावयास सर्वाचा आनंद ओसडून जाऊ लागला होता. २५ मार्च ९९ रोजी सायंकाळी मॉडर्न कॉलेजच्या नैदानावर प. पू. कार्यक्रम झाला, या कार्यक्रमासाठी पुणे-केद्रालील सौ. किर्ती शिलेदार यांनी सादर केलेल्या "संगीत कार्यकल्पानी व युवा-शक्तीच्या मुला-मुलीनी फारच नेहनत धैतली होती. कार्यक्रमाची सर्व तयारी स्टेज, कार्यक्रमास कुटुंथियांसह उपस्थित होत्या व सहजयोगी ब्लोज-सर्किट टी.व्ही. इत्यादी सर्व व्यवस्थेत कमतरता बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पडणार नाही अशी काळजी घेतली होती. मैदानावर ८०.০০০ च्या वर जनसुमदाय उपस्थित होता. परगावातूनही अनेक सहजयोगी आले होते, श्री. योगी महाजन सहजयोग समजाचून सांगित असतानाच श्रीमाताजी स्टेजवर आल्या. ल्यानंतरच्या जवळ-जवळ एप्रिल असा दोन व आशीर्वादाची दिवसांसाठी आयोजित केला होता. पहिल्या दिवशी त्यावेळी नागपूर होता. केली व थोड्याच दिवसांत त्यांनी भारतीय संगीत आत्मसात केल्याचा सुखद धक्का सहजयोग्यांना दिला व श्रीमाताजींनीही सहजसंगीताचे महत्त्च विशद करुन सांगितले. नंतर सौ. मीना फाफरतेकर व सौ. कित्ती आनंद त्याच्या सांगितले. या दोन्ही दिवशी सहजयोग्यांची उपस्थिती चांगली होती व त्यांना चैतन्याचा आनंद मिळाला. दि. ६ एप्रिल ९९ रोजी बालगंधर्व रंगमंदिरामध्ये श्रीमाताजीच्या प्रवचनाचा पब्लिक सोभद्र" नाटकाचा प्रयोग झाला. श्री. माताजी या तन्हेने पुणेकर सहजयोग्यांना ह्या अपूर्व सोहळ्याचा आनंद मिळवता आला. पब्लिक कार्यक्रमानंतर सहजयोग घेण्यासाठी महाराष्ट्रातील अशा व अनेक साधक पुण्यात ठिकठिकाणी ठेवलेल्या तीन दिवसांच्या follow-up कार्यक्रमासाठी आले व सहजयोगाच्या प्रसार जोमाने होण्यास चालना मिळाली. सर्व कार्यक्रमानंतर श्री.माताजींनी पुण्यात चाललेल्या कार्याबद्दल व विशेषतः युवाः एक तासाच्या प्रवचनामधून त्यांनी सहजयोगाची आधुनिक काळामधील आवश्यकता व सहजयोग यावद्दल सद्यपरिस्थितीतील अनेक पैलूंचा सदर्भ धेत, त्यांच्या परखड पण खास शैलीमध्ये मार्गदर्शन केले. शेवटी अर्थात सर्व ओत्याना श्रीमाताजीनी निमिषाभरात जागृति देऊन चैतन्यलहरींची अनुभूति मिळवून दिली. पुणे-सहजयोग्यांना अधिक आशीर्वाद मिळण्याचा आणखी एक योग म्हणजे शचित जास्त कार्यरत झाल्याबद्ल समाधान व प्रसन्नता व्यक्त केली, हुनुमान-पूजेचा श्रीमाताजींनी २) ी छ रज] चैतन्य लहरी मे/ जून १९ हनुमान पूजा प. पू. माताजी पुणे ६ एप्रिल ९९ हनुमानांनी आपल्या अनेक कामगिरींमधून हेहि दाखवून . आज श्री हनुमान, बजरंगबली पूजेसाठी आपण इथे जमलो आहोत. सहजयोग्यांसाठी श्री हनुमान हे एक आदर्श आहेत. ते आपल्या पूर्ण उजव्या बाजूवर कार्य करत असतात. तेच तुम्हाला जरुर ते मार्गदर्शन करतात, सरदैव विवेक देताल. मदत करतात आणि तुमच्या संरक्षणाची काळजी घेतात. तसेच तुमच्या अहंकारावर नियंत्रण ठेवतात, पण त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे ते तुम्हाला गुरुविषयी समर्पणाची शक्ति देतात. ते श्रीरामांचे एकनिष्ठ सेवक होतेच पण महतचाची गोष्ट म्हणजे ते श्रीरामांसमोर पूर्णतया समर्पित होते. ही समर्पणाची प्रेरणा व शक्ति तेच तुम्हाला पुरवतात. गुरु-महिमा आहेव पण त्याचबरोबर गुरुची शक्तिपण आली. शक्ति आणि भक्ति वेगवेगळी असूच शकत नाही, दिले आहे की ते एक प्रेमाच्या सागरासारखे व्यक्तिमत्व होते त्याचबरोबर जे राक्षसी दृष्ट प्रवृत्तीचे लोक होते, ज्याचे एकमेव ध्येय हे इतरांना छळण्याचे वा आरास देण्याचे होते, अशा लोकांना ठार मारण्यात त्यांना जराही संकोच नव्हता त्याच्यामधील ही शक्ति व भवतीचा संगम पाहण्याससारखा आहे. रायणाला फक्त अग्नीचे भय वाटायचे है त्यांना माहीत होते म्हणून त्यांनी लंकेत जाऊन लंकादहन केले; त्यामध्ये कुणालाही, अगदी रावणालाही शारीरिक इजा झाली नाही पण त्याच्या शव्तिपुढे सर्वजाण भयभीत झाले, सर्व लोकांना रावणाच्या दुष्कृत्यांबद्दल काही बाटत नव्हते ते आता लकादहन पाहून धाबरुन गेले, रावण हा महापापी राक्षस आहे हे त्यांा समजून चुकले. यातून या समज व संतूलन होते है शक्तिशाली माणसांनी असेच संयमी असले पाहिजे. शिवाजीमहाराजही असेच होते. असे संतुलन तुम्ही मिळवले बजरंगबलीजवळ केवढी आपण म्हणू शकतो की उजव्या हातात शक्ति आहे तर डाव्या हाताकडून भक्ति येणारच. हा शक्ति-भक्तीच। संगम हनुमानामध्ये अपूर्वपणे दिसून येतो. लंकेमध्ये सीतादेवींना श्रीरामाचा निरोप देऊन ते भेटले तेव्हा त्यांना तिची सहज लक्षात घेलले पाहिजे. की तुम्ही खऱ्या अर्थाने सहजयोगी झालात असे मी म्हणेन; तुमच्याजवळ शक्ति आली याचा अर्थ हा नाही की तुम्ही प्रेम, संयम या गोष्टीना विसरुन जा. उलट तुमची शविति दीन-दुबळ्यांसाठी, पीडित लोकासाठी, दुःखी लोकांसाठी वापरून त्याचे त्रास कमी करण्यासाठी वापरली पाहिजे, आणि त्यांना असे त्रास देणाऱ्या लोकांना ठीक केले पाहिजे. तुमच्या नुसत्या बंधनातूनही हे धडून येईल. तुम्हाला जी शक्ति मिळाली आहे तिचा उपयोग दुष्टांचे (Evil) पारिपत्य करण्यासाठी करायचा आहे आणि त्यासाठी तलवार किया गदा सुटका करता आली असती; पण सीतेनेच त्याला सांगितले "तू माझ्या मुलासारखा आहेस आणि पती रावणाला ठार करुन माझी सुटका करणे योग्य आहे." श्रीराम स्वतः अत्यंत शक्तिशाली होते, अचूकपणे लक्षावर बाण मारण्यात त्यांचा कुणी हात धरु शकला नाही. नंतर महामयकर असे राम-रावण युद्ध झाले आणि त्यात रावण मारला गेला. तुलसीदासांनी त्याचे वर्णन करताना एक फार सुंदर घटना सांगितली आहे, युद्धाच्या शेवटी-शेवटी राम- रावण समोरासमोर आल्यावर श्रीराम रावणाचे गळ्यावर बाण श्रीरामांनी म्हणून न वापरता फवत बंधन घालून ते होणार आहे; त्यामच्येच गदा आहे व त्याचा प्रहार होणार आहे. तुम्हालाचे याचे अनुभव येतील. अशा तन्हेने तुमचे संरक्षण सदैव होणार आहे, सगळ्या सहजयोग्यांचेही संरक्षण होईल. या कार्यामध्ये बजरंगवली फार तत्पर आहित, ल्यचि होत फार जुबरटस्त आहेत. तुमच्या मागे-पुढे ते सदैव आहेत पण हे तुम्हाला समजणार नाही अशा तन्हेने होते तसे स्वभावाने ते लहान मुलासारखे सरळ य मारुन ल्याचे मुंडके उड़वायचे पण तेच मुंडके परत धड़ावर येऊन बसायचे, असे अनेक वेळा झाले, ते्हा लक्ष्मणाने रावणाच्या हृदयावर बाण मारा असे राग्मला सांगितले. तेव्हा श्रीराम म्हणाले, "त्याच्या हृदयात सीता आहे; सारखे डोके उडवल्यावर रावणाचे चित्त हृदयांतून मस्तकाकडे जाईल. आणि मग मी त्याच्या हृदयावर बाण सोडन" या म्हणण्यातील श्रीरामांचा संकोच व सरलता लक्षात घ्या. हैं र ३) ा चैतन्य लहरी मे/ जून ९९ निर्मळ आहेतच पण त्याचबरोबर समझदार व युवि्तिशाली आहेत, त्याचप्रमाणे शक्तिबरोबर त्यांच्याजवळ नीर-क्षीर विवेकही आहे हे महत्त्वाचे. ते बुद्धीमानही आहेत, लौकिक व्यवहारातील बुद्धि नाही तर प्रेमाचे अधिष्ठान असलेली बुद्धि त्या प्रेमामधूनच त्यांना सर्व काही समजते, या विशेष युद्धीचे स्वरूप श्रीगणेश व श्री हनुमानच दाखवून देतात. तसे पाहिले तर हनुमान फार चपळ, तेजस्वी आणि बलशाली तर श्रीगणेश शांत स्वभावाचे. पण वेळ आली की दोघेही संहारक आक्रमकपणाच्या प्रवृत्तीमघून बाहेरच्या देशांवर बॉम्ब हल्ले करण्यात सरसावली आहे. आफ्रिकेमधील एका ठिकाणी असाच बॉम्ब हल्ला झाला; त्या ठिकाणी काही सहजयोगी पण होते, आणि आश्वर्य म्हणजे त्या सहजयोग्याशिवाय त्या ठिकाणचे इतर सर्व लोक बॉम्ब हल्ल्यात ठार झाले, हे सर्वच्या सर्व सहजयोगी पूर्णपणे बचावले. लगेच पुढच्या पूजेला ते सर्वजण कबेल्याला आले आणि त्यांनी मला ही हकीगत सांगितली. मी त्यांना समजावले की सहजयोगामधून आत्मा प्रकाशात आल्यामुळे त्यांच्यात परिवर्तन होऊन ते शक्तिशाली. महान पुरुष झाल्यामुळे त्यांना संरक्षण मिळाले. अशी हजारो उदाहरणे मी देऊ शकेन. आपल्याकडे अशा अनेक साधु- संतांचा छळ झाला तरी त्यांचे असेच रक्षण केले गेले. म्हणून त्यांनी चुकीच्या गोष्टींबद्दल राजा-महाराजांनाही सुनावण्यास कमी केले नाही. पण हनुमान त्यांच्या पाठीशी असल्यामुळे त्याचे कुणीही काहीही बिघडवू शकले नाही. खाजानिमुहीनची गोष्टही तुम्हाला माहीत आहे. बादशहापुढे कुर्मिसात न केल्यास त्यांना ठार मारण्याची धमकी देऊनही ते घाबरले खूप आहेत. म्हणून तुम्हाला स्वतःला दुष्टांवा संहार करण्याची जरूर नाही, कारण हे दोघेजण त्यासाठीच तुमच्यामागे सदैव लक्ष ठेऊन असतात. म्हणून तुम्हाला जे कोणी त्रास देणारे भेटतील त्यांच्यापासून हे दोघेही तुमचे रक्षण करणार आहेत हे ध्यानात ठेवा. मोठेमोठे पुढारी, मंत्री यांच्याबरोबर अंगरक्षकांचा ताफा असतो पण हे सतत तुमच्याबरोबरच राहतात. सहजयोग्यांची सुरक्षा-व्यवस्था त्यांच्याबरोचरच असते. याशिवाय तुमच्या सुरक्षा-व्यवस्थेमध्ये गणांचे कार्य महत्त्वाचे आहे; गणांचे कार्य श्रीगणेश नियंत्रित करतात म्हणूनच त्यांना 'गणपति' म्हणतात. तुमच्यावद्दलची सर्व माहिती, तुम्ही जे काही करता किंवा मनात आणता ती सर्व माहिती हया गणांकडून श्रीगणेशाकडे पोचवली जाते. कुठे काय गडबड चालली आहे, तुम्हाला कोण त्रास देत आहे, नाहीत, आणि कुर्मिसात करायला नकार दिला, पण त्या बादशहाचीच कत्तल झाली. असे संरक्षण मिळाले नसते तर पृथ्वीवरचे बडे-बड़े साधुसंत वा धर्मवीर केव्हाच प्राणास मुकले असते. कारण माणसांमधील राक्षसी प्रवृत्ती इतकी अळकट, तुमच्या कार्यामध्ये कोण काय अडथळे व अडचणी आणत आहेत, तुमच्या नकळतही कोण तुमच्याविरोधी कार्य करत आहे हीहि सर्व माहिती गणांकडून पोहचवली जाते आणि त्यानुसार या दोन्ही देवता व्यापक असते की एरवी अशा संतांचा नाश करणें काही कठीण काम नव्हते. पण परमात्मा असे होऊ देणार नाही कारण त्याच्याजवळ श्रीगणेश व श्री हनुमान अशा दोन प्रचंड शक्ति आहेत. हलम संभाळ एवढा प्रताप राणा तुमचा महावीर; युद्धामध्ये अपयश सर्वकाळ करत असतात. श्रीगणेशांच्या आज्ञेनुसार श्री हनुमानही सज्ज राहतात. आल्यावर त्याचे सरदार ल्याला माघार घेऊन पळून जायचा सल्ला देऊ लागले तेव्हा त्यानेही त्यांना पळून जायची परवानगी दिली पण सहजयोग्यांना म्हणून कसल्याही बाबतीत भीती बाढण्याची नुकतीच घडलेली एक गोष्ट उदाहरण म्हणून सांगते. अमेरिका नाही. जरुर स्वतः लढत राहण्याचा निर्धार व्यक्त केला; कारण तो की सांगयाचा गण आजकाल हनुमान पूजा १९९९ (पुणे) र ४ हा ा से कु चैतन्य लहरी मे/ जून ९९ उष्णतेमुळे खराब होते व त्यातून पुढे अनेक प्रकारचे आजार पैदा होतात. उदा. राग आला की आरडा-ओरड, मार-पीट त्याच्याबरोबर आहेत. तसेच तुमचे संरक्षण सर्व काळी व सर्व स्थळी केले जाणार आहे. एवढे संरक्षण मिळाल्यावर सहजयोगी धीर-गंभीर, कुणालाही स्थानी ठामपणे उभा राहणारा असा बनला पाहिजे, त्याला प्रत्यक्ष काही करण्याची जरुरी उरणार नाही. अशा तहेचे अनेक अनुभव सहजयोग्यांना मिळत असतात. एरवी पाश्श्यात्य लोकांमध्ये सहजयोग पसरवणे फार कठीण, पण तेहि सहज याच्यामागे लागणे हे हनुमानांच्या विरोधात आहे, तुम्ही हनुमानांना मानता तर राग येण्याचा, नाराज होण्याचा प्रश्नच कुढे येतो, ते कधी कुणावर रागवत नाहीत, पण माणूस अहंकारामुळे रागवत राहतो, हनुमानांजवळ अहंकाराचे नावही नाही. उजव्या बाजूच्या लोकांमध्ये अहंकार फार असतो. खरे पाहिले तर सर्व-साधारण माणसांना, तसेच मोठमोठ्या लोकांना अहंकार येण्याचे कारण म्हणजे ल्यांची आतरिक स्थितीच अशी असते की ते हनुमानांना मानू शकत नाही. तुम्ही हनुमानांना मानता तेव्हा श्रीरामांनाही मानणारच. न घावरणारा, आपल्या घडून आलेले तुम्ही पाहात आहात, एवढेच नव्हे तर मुसलमान लोकही आता सहजयोगात आले आहेत. यावरून हेव दिसून येते की परमात्म्याची प्रेमशक्ति खूप शक्तिशाली आहे व कार्यान्वित आहे. पण त्यासाठी श्रीगणेशांचा किंवा हनुमानांचा जप करण्याची, त्यांच्या नावाने संस्था स्थापन करण्यावी जरुरी नाही. तुमचे संरक्षण करणारी संस्था तुम्हीच आहात. तुम्हाला कोणी हात लावणार नाही वा ठार मारु शकणार नाही. तुम्हा फक्त स्वतःला नीट समजण्याची व जाणण्याची आवश्यकता आहे. आत्मसाक्षात्काराचा अर्थच हा आहे की स्व' ला जाणणे, ओळखणे, म्हणजेच आपल्या मागे-पुढे कोण- आता एखादा माणूस उजव्या बाजूकडचा असला तरी त्याला दम्याचा त्रास व्हायला नको कारण उजव्या हृदयांतच श्रीरामांचे स्थान आहे. पण तुम्ही श्रीहनुमानांना मानत नसाल तर तुम्हाला दम्याचा विकार होण्याची फार शक्यता असते. तसेच डाव्या हृदयांत श्री शिवांचे स्थान आहे आणि तिथे काही अयोग्य प्रकार झाले तर हृदयविकार होऊ शकतो. सहजयोगाल आल्यावर तुम्ही समजून घेतले पाहिजे की कोण आहेत हे जाणणे. मग ही परमेश्वरी प्रेम-शक्ति तुमच्यामधून कार्यान्वित होते; दुसर्यांना आपण कसे ठीक श्रीहनुमान हे तुमचे आदर्श यनले पाहिजेत. श्रीगणेश, करुन शकू. त्यांना कार्य मदत करु शकू ह्याचा तुम्ही जास्त- जास्त विचार करु लागता- 'आनंदे भरीन तीन्हि लोक' हे भजन तुम्ही काल ऐकलेत- आणि अशी भावना आल्यावर हेहि लक्षात ठेवा की तुम्हाला कुणीही काहीही त्रास देऊ शंकणार नाही, कुणाला तशी हिम्मत होणार नाही कारण तुम्ही इतके शक्तिशाली आहात. आज आपण हनुमानांची पूजा करताना हेच भान ठेवले पाहिजे की साक्षात हनुमान आपल्यामध्ये प्रस्थापित झाले आहेत. ते तुमच्या उजव्या बाजूवर म्हणजे पिंगला नाडीवर कार्य करतात. त्यामुळे आपल्याला कार्य करण्याचा जोष मिळतो, अर्थात त्यापासून उष्णतेबरोबरच आपल्यामध्ये ते मक्ति निर्माण करतात. ज्यावेळेस उजव्या बाजूने जोषामधून येण्यासारखी ती गोष्ट आहे कां? समजा, तुमच्या मुलाला कार्य करता करता आपण श्री हनुमानांसारखे संतुलन मिळवत कुणी मारले तर रागावण्याऐवजी आपलाच मुलगा चुकला ताही त्याच्या परिणामांतून अनेक आजार निर्माण होतात. दमा, हृदयविकार, लीव्हरचे त्रास त्यामुळे सुरु होतात. हनुमान ही उष्णता नियंत्रित करत असतात पण आपल्याच चुकांमुळे ही होऊ शकतो पण ते करणे फार कठीण आहे. कारण असा उष्णता आणखी पसरत गेली तर ब्लड-कॅन्सरसारखे आजार होतात. म्हणजे हनुमानांविरुद्ध वागल्यामुळे लीव्हर प्रथम अथोधिततेचे अवतार असतातव, लहान मुलासारखे पण तल्लख बुद्धीचे असतात. पण श्री हनुमानांजवळ संतुलन आहे, प्रेममय आनंद आहे तसेच ते महाशक्तिशाली आहेत. त्यांच्यासारखे संतुलित जीवन-चरित्र प्रत्येक सहजयोग्याचे झाले पाहिजे. तुम्हाला जरी राग आला तरी चूप असून रहा, सला राग असा कधी येत नाही किंवा आला तरी समजत नाही. पण राग न दाखवताही कधी कधी कार्य घडून येते. पण नुसता राग प्रमाणाबाहेर होऊ लागला की गोष्ट गंभीर होते, त्यांतून अल्झायमर नावाचा फार गांभीर आजार उद्भवतो. गुस्सा करणे ही एक अतिशय वाईट प्रवृत्ति आहे, राग आला तर आपणच आपल्याला तापसून पहावे की एबढी राग नसेल ना असे आधी पहा. त्यामुळेच आपण संतुलन गमावून बसता व हा आजार होतो. अल्झायमर सहजयोगामधून ठीक आजारी माणूस संतुलन गमावलेला असतो, शिवीगाळ सतत करत असतो, आरडा-ओरडा करत असतो. अशा माणसाला ५ ा चैतन्य लहरी मे/ जून ९९ फर् फायदा नाही, उलट तेच तुमच्यावर उलटतील. दारू पीत नाही म्हणून तुम्हालाच नावे ठेवतील. हनुमानांनी या लोकावर आधीच गदाप्रहार कसा केला नाही याचेच मला आश्चर्य वाटते. जो माणूस खूप कार्य करतो, खूप धावपळ करतो पण ज्याच्या हृदयांत प्रेम नसते त्याला पण त्रास होऊ शकतात. म्हणून तर येशू खिस्तनी सर्वाना क्षमा करत रहा असा उपदेश केला. हनुमान तर त्यांच्या भक्तीच्या शक्तिमधून कसे ठीक करणार? हनुमानंचा दुसरा एक शत्रू म्हणजे शराबी, दारु पिणारा, दारु पिणाच्यांचे ते लंकादहन करखतात. एरवी दारुङ्या माणसाबरोबर कुणी बोलत नाही, म्हणून आपल्यासारखे आणखी दारुडे जमवून तो पीतच राहतो. घराकडे लक्ष नाही, चरच्या लोकांना खायला नाही आणि हे सारा पैसा दारुमध्ये उडवणार, हनुमानांना मानणारा माणूस कधीही दारुला स्पर्श करणार नाही. आजकाल तर मद्यसेवन ही फैशन बनत आहे. इतक्या उच्च स्थानावर आले; तेच आता तुमचे आदर्श आहेत. दारुच्या अतिरेकामधून सान्या कुटुंबाचा सत्यानाश होतो, गरमी झाली की लोकांची खोपड़ी खराब होते व प्रेमाचा आनंद अशी कुटुंबे मी बरीच पाहिली आहेत. त्याचा आणखी एक वाईट परिणाम म्हणजे माणसामधील प्रेम-भावना शुष्क बनून रहाते. म्हणून सर्व धर्मामध्ये मद्यमान निषिद्ध मानले गेले आहे. हनुमानांची शक्ति मिळवण्यासाठी सर्वप्रथम संतुलन जपले पण खिश्चन लोकांनी त्यातूनही पळवाट काढली आणि सांगू पाहिजे. प्रेमाचे बंधन असे असते की तिथे लहान-मोठा, लागले की खिस्तांनीही एका लग्नसोहळ्यात पाण्याची दारू बनवली आणि सर्वांना दिली. ही शब्दशः खोटी गोष्ट आहे. सामावून घेते मी तर त्याचाच सदैव वापर करते कारण माझा इंग्लंडमध्ये तर मी पाहिले की घरात कुणाचा मृत्यु झाला तरी कधी कधी विचित्र लोकांबरोबरही संबंध येतो, त्यांना प्रेमाच्या शराब वा नवीन जन्म झाला तरी शराब पिऊन साजरा मोहिनीमधूनच संभाळून घ्यावे लागते. गगनगिरी महाराजांची करणार, शराबी लोकाच्या डोक्यातून निघलेल्या या अफलातून कहाण्या आहेत. असे लोक हुनुमानांच्या नुसत्या विरोधात आहेत असे नसून ते त्यांच्यावरच आक्रमण करणारे आहेत. ती सर्व सांगत वसले तर रात्र पुरणार नाही. प्रेमळ शब्दांतून म्हणून त्याच्यावर हुनुमानांचा केव्हा व केवढा कोप होईल संभाषण करायला काही लागत नाही, दुसऱ्याशी प्रेमाने मलाचे माहीत नाही. त्याचप्रमाणे श्रीगणेशांच्या विरोधांत असणार्या, चरित्रहीन माणसांचे मूलाधार चक्र फार खराब होते. शराब प्यायल्यामुळे माणसाची चेतना नष्ट होते व श्री तुम्ही सहजयोगी झाल्यावर प्रेम करण्याची शक्ति तुम्हाला हनुमान अशा माणसाच्या मागे लागतात, मग त्यांच्या कुटुंबात मिळाली आहे. प्रेमाची देवाण-घेवाण झाल्यावरच त्याचा सुगंध कलह होतात, शिवीगाळ, मारामारी चालते. सहजयोग्याने तर तुम्हाला मिळणार आहे. दारु पिणान्या माणसाच्या घरात पाऊलही टाकू नये, कारण ते स्थान अपवित्र असते, तसेच शराब पिणात्या माणसाशी काहीही ते म्हणजे त्यांची भक्ति, ह्या भक्तीमधूनच तुम्हाला त्यांची संबंध ठेऊ नयेत. त्यांच्यासाठी हे करणे घातक आहे. मिळेनासा होतो. अशा हनुमान भक्तांना बजरंगबली नमस्कार करतात. म्हणून सर्व सहजयोग्यांनी समजून घेतले पाहिजे की, सामान्य श्रेष्ठ असे भेदभाव रहात नाहीत, ते बंधन सर्वांना गोष्ट तुम्हाला मी सांगितलीच आहे आणि या प्रेमामधूनच त्याचा अहंकार मी शांत केला, अशी अनेक उदाहरणे आहेत व्यव्तीचे वागल्यास त्या सद्गुण तुम्ही उचलू शकता; उलट रागारागांत बोलल्यास त्याचे टुर्गुणच तुमच्यामधे उतरतात. बजरंगबलीपासून तुम्हाला काही मिळवायचे असेल तर शबित मिळणार आहे व ती मिळाल्यावर कुणीही तुम्हाला धक्का देऊ शकणार नाही, याची अनेक उदाहरणे आहेत त्यांना लोक चमल्कार समजतात पण मी त्याला हनुमानांची कृपा समजते. म्हणून दुसर्याना द्या. हे प्रेम म्हणजे निव्य्याज प्रेम. या प्रेमाच्या शक्तिचाच तुम्ही सतत उपयोग करा. पुण्यामधे डुल्या मारूती, जिलध्या मारूती इ. अनेक नावांची मारूती-मंदिरे आहेत. म्हणून पुणेकरानी तर फार पहिले स्वतःबह्दल प्रेम बाळगा व तेच प्रेम सावध रहायला हवे. त्या ठिकाणचे लोकही नशा-नावगाणी असे प्रकार चालवतात. याला काय म्हणायचे? हनुमानांची शक्ति तुमच्या उजव्या बाजूमध्ये आहे. संतुलनांत राहून तुम्हाला त्याचा उपयोग करायचा आहे. शराब पिऊन लिव्हर खराब झाल्यावर ते कोपाविष्ट होणारच. त्यांचे कार्य सूक्ष्मतेतून होणारे आहे. दारू पिणाऱ्यांना तुम्ही बोलून काही तुम्हा सर्वांना अनंत आशीर्वाद. क ा दल चैतन्य लहरी मे/जून १९ सार्वजनिक कार्यक्रम प. पू. श्री. निर्मला देवींचे प्रवचन, पुणे २५ मार्च ९९ सांगितलेल्या भजन-नाम-वारी यामध्येच प्रदीर्घ काळ अडकून बसल्यासारखे झाले व उन्नतीच्या पुढच्या पायरीवर येऊ शकले नाहीत. ज्ञानेश्वरानी सहाव्या अध्यायातही कुण्डलिनीबद्दल स्पष्ट लिहून ठेवले. सहजयोग हीच आता पुढची पायरी आहे. आजपर्यंत जे मानत आलो ते सिद्ध झालेले समजण्याची ही पायरी आहे. सहजयोगाप्रमाणे जगभरातील सर्व धर्माच्या मानवामध्ये कुण्डलिनी आहे व ती जागृत करून घेण्याचा व आत्मदर्शन करून घेण्याचा मार्ग सर्व मानवजातीसाठी खुला आहे. आज धर्माच्या नावाखाली अधर्मच माजलेला दिसतो. हिंदु-मुसलमान-खिश्चन हे भेदभाव देव मानत नाही. हे सर्व माणसांनीच निर्माण केले व त्यासाठी आजकालच्या कलियुगामध्ये मनुष्य जगामध्ये सर्वत्र चाललेल्या अनिष्ट गोष्टींमुळे भ्रमात पडला आहे आणि सत्य व असत्य यांतील फरक ल्याला कळेनासा झाला आहे. हा कलियुगाचा महिमा आहे; पण पुराणांत नल-दमयंती आख्यानांत कलीनेच म्हटल्याप्रमाणे माणसाला कलियुगातच सत्य शोधण्याची इच्छा होणार आहे व त्यासाठी संसार सोडून दन्याखोऱ्यांत न जाता सहजमध्येच त्याला ते प्राप्त होणार आहे. सध्याच्या शास्त्रीय युगामध्ये प्रचीति व अनुभव हा सत्याची जाणीव होण्यातील मुख्य भाग आहे. सहजयोग आता जगामधील ८० देशांमध्ये पसरला आहे. या बाबतीत लोकांमध्ये अनेक शंका असतात, गुरूच्या शोधांत ते वेगवेगळ्या मार्गाकडे जातात पण गुरूला न ओळखल्यामुळे त्यांना अनेक त्रास भोगावे लागतात. म्हणून सत्याची प्रचीति मिळाली की सहजचा आनंद त्यांना मिळू शकेल या उद्देशाने मी इथे सहजयोग सुरू केला व त्याला चालना मिळून त्याला आता बहर आला आपापसात लढत राहिले. सहजयोग हे खरे-खुरे धर्मातर आहे म्हणजे आत्मसाक्षात्कारानंतर खरा धर्म माणसामध्ये जागृत होतो आणि जाती-पाती, लौकिक अर्थाचा धर्म हे भेदभाव संपून आत्म्याचा धर्म त्याला समजतो. शिवाजी महाराजांनीही 'स्वधर्म वाढवावा' पा। आहे. कलियुगामध्ये होणार्या भ्रांतीपैकी सर्वांत मुख्य असे सांगितले, हाच आत्म्याचा (स्व) धर्म, तो जागृत भ्रान्ति म्हणजे भौतिकता व पैसा हेच एकमेव ध्येय मानणे व त्यासाठी आयुष्यभर यातायात करणे, त्यामागेच कर्मकाण्ड करण्याचे सोडून प्रकाशांत येतो. म्हणून सतत धावपळ करणे. पण ते संपतच नाही हे थोडे-फार कळून आल्यामुळे खरे सुख पैशात नाही तर आत्मानंद मिळवण्यात आहे हे आता लोकांना कळू लागले आहे; एकरूप व्हायचा हा समय आहे. यालाच बायबलमध्ये त्याचबरोबर कलियुगाचा व षड्रिपूंचा प्रभाव आता कमी-कमी होत चालला आहे व आत्मानुभव घेण्यास मानवप्राणी तयार होऊ लागला आहे. चाचपडल्यासारखा माणूस अंधारात झाल्यावर आपल्या हृदयांतच प्रेमाचे मंदिर बांघण्याची आज गरज आहे, त्याचा परमानन्द उपभोगायचा व त्याच्याशी लास्ट जज्मेंट' व कुराणात 'कयाम असे म्हटले आहे. पण अजूनही आपल्याकडे लोक अनेक गुरूंच्या महाराष्ट्रामधे साधू-संतांनी फार मोठे कार्य केले मागे लागतात, सर्वस्वावर त्यामागे पाणी सोडतात. पण त्यावेळच्या लोकांनीही त्यांचा फार छळ केला. महाराष्ट्रांत तर प्रत्येक गावांत गुरू असतो. म्हणून मला त्यांनी वाटते की या सर्व गुरूना सध्याच्या प्रगत युगामध्ये शास्त्रज्ञांसमोर आणून त्यांच्याकडून त्यांची परीक्षा कुण्डलिनीबद्दल, आत्मस्वरुपाबद्दल, आत्मसाक्षात्काराबद्दल खूप सांगितले. पण त्याचा लाभ मोजक्या लोकांनाच झाला व बहुतांश लोक संतांनी घ्यायला लावावे. रुमानियात मी शास्त्रज्ञांना सहजयोग प्र क ुर चैतन्य लहरी मे/जून ९९ समजवल्यावर त्यांनी प्रत्यक्ष प्रयोगांतून हे सर्व समजून नाही. आत्मसाक्षात्कारानंतर नीर-क्षीर विवेक तुम्हाला सान्य केले व मला cognitive science ची डॉक्टरेट बहाल केली. रशियातही शास्त्रज्ञांनी प्रयोग करून सहजयोगाची सत्यता मानली आहे. शास्त्र नितीमत्तेबद्दल काही सांगत नसले तरी सत्याला मान्यता देणारे आहे. म्हणून आपल्याकडील खण्डोभरती झालेल्या गुरूनाही त्यांच्यासमोर आणले पाहिजे. परदेशातील शास्त्रज्ञ त्यासाठी इकडे यायला तयार नाहीत. कारण त्यांना त्यांच्या देशातच कार्य व्हावे ही माझी इच्छा आहे. त्यासाठी तुम्हाला घरदार वा करायचे आहे. ही त्यांची देशभक्ति, आपल्याकडे स्वतंत्र्य-चळचळीत देशभवित प्रज्वळ होती, मी स्वतः सत्या चळवळीत सक्रिय भाग घेतला होता व मला शिक्षाही कमळासारखे स्वच्छ होणार आहात. झाली होती. पण आजकाल आपल्याकडे देशभक्तिचे नाव राहिले नाही, सर्व व्यवहार पैसे खाऊन चालले आहेत व आपल्यामधील देशाबद्दलची अस्मिता नष्ट होत चाललेली आहे. तीच गोष्ट आपल्या संस्कृतीची, आपल्या संस्कृतीमध्ये अनेक बारीक-सारीक गोष्टी आहेत. पण या पुण्यासारख्या शहरातही ती हरवल्यासारखे मला दिसते. सगळीकडे, आपल्या महिलाही, अमेरिकेचे मिळेल. चुकीच्या गोष्टीकडे व रस्त्याकडे तुम्ही जाणारच नाही. आपण 'सत्या वर ठामपणे उभे आहोत की नाही हेच फक्त तुम्हाला शोधायचे आहे व तीच आजच्या काळाची गरज आहे. त्यानंतर तुम्हाला कसल्या संरक्षणाची जरूर नाही. ही स्थिती आता आली आहे. पुणे हे महाराष्ट्राचे हृदय आहे व त्या पुण्याचे खन्या अर्थाने 'पुण्यपटनम्' इतर काहीही सोडायची जरूर नाही, अगदी दारूही सुटणार आहे. सर्व घाण निघून जाऊन तुम्ही आज ८० देशांमध्ये सहजयोग पसरला आहे एकाकडून दुसरीकडे, मग तिसरीकडे असा हा फोफावणारा वृक्ष आहे. सहजयोगी सर्व देशात प्रेमाने, गोड़ी-गुलाबीने, भांडण-तंटे न करता राहातात. म्हणूनच ते सामूहिक असतात. सहजयोगामध्ये तुम्ही सामूहिक चेतनेमध्ये येता व मग 'दुसरा' असा कुणी रहातच नाही. महाराष्ट्रीय लोकांना घरमेंड असते असे म्हणतात. पण आता ते सर्व बदलणार आहे. कारण आत्मसाक्षात्कार ही अनुकरण, Foreign Life-style यांच्या मागे फिरत आहेत. पण मी अमेरिका, इंग्लंड व अनेक परदेशात काहीही द्यावे लागणार नाही उलट सर्व काही घ्यायचेच जाऊन आले आहे. पाश्चात्यांकडून शिकण्यासारखे आहे. सर्वाची कुण्डलिनी जागृत करावी हीच माझी काही नाही; जे शिकायचे ते आपल्या आतमधे आणि आपल्याकडेच आहे. मी महात्मा गांधींच्या आश्रमातही कृपा करून सहजयोग स्वीकारा व हेच आशीर्वाद राहिले होते. त्यांनाही जगातील सर्व धर्माचे सार असलेला एक धर्म पाहिजे होता आणि तोच सहजयोग सहजकुटुंबामध्ये सामावून या. तुम्हा सर्वाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. त्यासाठी धडपड आहे, मला तुमच्याकडून काहीही नको, तुम्ही स्वीकारा. त्याच्यामध्ये प्रगती करून घ्या व जगभरातील सर्वांना अनंत आशीर्वाद. (यानंतर श्री माताजींनी सर्व उपस्थितांना आत्मसाक्षात्काराची अनुभूती दिली. ७५ हजाराहून उपस्थित मला हवा होता. पण देश स्वतंत्र झाल्याशिवाय लोकांना स्व'चे तंत्र समजणार नाही असे ते म्हणत. आपल्याकडे इथे इंग्रजी भाषा शिकणे,, पार्चात्यांचे अनुकरण करणे हे प्रकार वाढत गेल्यामुळे आपण लोक आपलीव संस्कृती विसरत चाललो आहोत. आपल्या संस्कृतीचा गाभा अध्यात्म हाच आहे व आत्मसाक्षात्कार ही अध्यात्माची परिसीमा आहे. तोच आपण सर्वानी जाणला पाहिजे. पुस्तकें वाचून, प्रवचने ऐकून हे होण्यासारखे नाही, फालतू चर्चा, शो, बढ़ाया, घ्मेंड हे आता चालणार नाही. त्यांची जरूरही लोकांनी असलेल्या संख्येने अधिक कुण्डलिनी जागृत झाल्याची प्रचिती आल्याचे मान्य केले.) तुम्हाला ८ चैतन्य लहरी में/ जून १९ सहजसंगीतामधून सहजयोग Le नाम: एक प्रभावी सेवेतील अधिकारी निमंत्रणानुसार हजर होते सुरवातीला श्री, मगदुम साहेबांनी सहजयोगाची माहिती सहज-संगीत हे सहजयोगासाठी माध्यम असल्याचे सहजयोग्यांना अधिकाधिक जाणवत असल्यामुळे श्री. अरुण आपटे यांच्या सहज-संगीत सांगून जागृतीचा अनुभव नवीन उपस्थितांना दिला. कार्यक्रमाबद्दलचा उत्साह त्यानंतर श्री. अरुण आपटे यांनी संगीतामधून प्रत्येक चक्रावरील रागांबद्दल मार्गदर्शन करून ध्यान करून घेतले. सर्वाना संगीतामधून शेवटी निर्विचारतेचा अनुभव आला. विशेषता पत्रकार व प्रशासकीय अधिकारी यांनी व तळमळ अलिकडील काळामध्ये जास्त वाढली आहे. गेल्या पाच-सहा महिन्यांमध्ये भारतात बऱ्याच ठिकाणी ह्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मुंबई-नवी मुंबईमध्ये बोरिवली, ठाणे, बाशी व प्रश्नामधून शंकानिरसन करून घेतले व ध्यानाच्या पनवेल असे चार कार्यक्रम अलिकडे झाले. बोरिवलीचा कार्यक्रम काळजीपूर्वक व चोख व्यवस्था ठेऊन आखलेला होता. चैतन्यलहरींची जाणीव अधिक प्रकर्षाने व्हावी हा उद्देश असल्यामुळे हा स्थितीचा अनुभव घेतला. पनवेल येथील कार्यक्रम व्ही. के. हायस्कूलच्या पटांगणात झाला. हा कार्यक्रमही सार्वजनिक होता व आसपासच्या खेड्यांमधून कष्टपूर्वक केलेल्या फक्त सहजयोग्यांसाठी कार्यशाळेच्या परिश्रमांमधून बरेच स्थानिक लोक व भजनी-मंडळे स्वरूपात घेतला गेला. हॉल, माइक, क्लोजरार्किट उपस्थित होती. कार्यक्रमाची प्रसिद्धी जाहिरात माध्यमामधून विशेष प्रयत्नपूर्वक झाली होती. सुमारे एक हजार श्रोते उपस्थित होते. स्टेज्ची सजावट, माईक, टी.व्ही इ. व्यवस्था जाणीवपूर्वक उत्तम करण्यात आली होती. सुरवातीला प. पू. श्री माताजींच्या पब्लिक प्रवचनाची व्हीडिओ कॅसेट दाखवण्यात आली व नंतर प्राथमिक माहिती दिल्यावर सहज-संगीताचा कार्यक्रम सुरू झाला. खेड्यांमधून भजनी-मंडळी आलेली असल्यामुळे भजन- भावगीतांमधून रागांची ओळख करून दिली गेली व त्यांच्या भाषेमधून सहजयोग आणि सहज-संगीताची ओळख करून दिली, श्रोत्यांकडून कार्यक्रम टी.व्ही. इत्यादी व्यवस्था त्यानुसार उत्कृष्ट होती, व वातावरण चैतन्यमय राहील याची विशेष काळजी घेतली होती. सुरवातीला श्री. आर. डी. मगदुम् यांनी संगीताचे सहजयोगातील महत्त्व व त्यासाठी श्री. अरुण आपटे यांचे योगदान आणि प. पू. श्री.माताजींचे आशीर्वाद हे सर्व सविस्तरपणे विशद केले. त्यानंतर श्री. अरुणने चक्रांबद्दलचे राग व मंत्र यांचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. सर्व सहजयोग्यांना चैतन्य लहरींचा आनंद पुरेपूर लाभला. ठाणे येथील कार्यक्रमही अशाच तन्हेने सहजयोग्यांसाठीच होता त्याला सहजयोग्यांचा प्रतिसाद विशेष करून दिसून आला. तेथील सामूहिकता, एकविचारता व एकजूट सर्व कार्यक्रमांतून आनंद, ग म्हणजे समाधान इ. एकूण कार्यक्रमामधून विशेष करून जाणवत होती व त्यामुळे श्रोत्यांना श्रोते प्रभावीत झाले. संगीताची ध्यानामधील व चक्रशुद्धीसाठीची उपयुक्तता एक-एक स्वर लाऊन घेतला व त्या त्या स्वराचा अर्थ व परिणाम समजावून सांगिलला, उदा. सा म्हणजे जास्त जाणवली. वाशीमधील कार्यक्रम जुईनगर स्थानकावरील दालनात ठेवला होता व तो सार्वजनिक होता. बरेचसे मान्यवर लोक, पत्रकार, डॉक्टर्स व प्रशासकीय चैतन्य लहरी मे/ जून ९९ महाराष्ट्र बाल सेमिनार मुलाना देण्याचा हेतू होता. त्याशिवाय सहज-योगामधून व्यक्तिमत्व विकास, चांगले संस्कार व सवयी , प्रोटोकॉल्स, सद्य परिस्थितीत सहजयोगाचे महत्त्व, मुलांची जबाबदारी, संत-लोकांचे जीवन व शिक्षण इ. संलग्न गोष्टीबहल मुलांना माहिती देण्याचे हेतुपरस्पर योजले होते. सांस्कृतिक कार्यक्रम, निबंध-स्पर्धा, वक्तृत्व-स्पर्धा, कला, सामान्य विज्ञान-स्पर्धा, बक्षिसे यांचाही समावेश होताच. गेल्या वर्षअखेरीस खानापूर येथे मुला-मुलीचे एक शिबीर घेण्यात आले, त्यावेळेचा उत्साहवर्धक प्रतिसाद पाहून असेव शिबीर महाराष्ट्रातील सहजयोगी मुलांसाठी आयोजित करण्याची संकल्पना पुढे आली. त्यानुसार २० ते २३ मे ९९ या कालावधीत १० ते १५ वयोगटंतील मुला-मुलीचा एक सेमिनार खानापूर येथेच स्नेह-सेवा या ठिकाणी नुकताच पार पडला. त्या बद्दलच्या माहिती-सूचना पत्रिका सर्व केंद्रावर पाठवण्यात आल्या होत्या व सर्व महाराष्ट्रातून २०० हून जास्त मुलांनी नावे नॉंदवली; विशेष-करुन नाशिक (४४), मुंबई- ठाणे ( ३०) असा भरघोस प्रतिसाद आला. फलटण, सोलापूर, यवतमाळ, वाई, बीड इ. पासूनही मुले आली होती. सेमिनारचे मुख्य सखोलता मिळवण्यासाठी मदत करणे हा होता. त्यानुसार सहजयोगाची कुण्डलिनी, नाड्या चक्रे, सविस्तर माहिती देण्याचे उद्दिष्ट होतेच पण त्याचबरोबर पूरक आकलन म्हणून ध्यान-धारणांचे महत्त्व, श्री माताजीबद्दची माहिती, पूजा-विधी व सहज- २० मार्च या पहिल्या दिवशी दु. ४ वाजेपर्यंत सर्व मुले आल्यावर त्यांची १२-१२च्या गटाने टेटसमध्ये राहण्याची व्यवस्था झाली. स्थिरस्थावर होऊन सर्वांनी प्रथम मीठ- पाण्याची ट्रीटमेंट केल्यावर एकत्र येऊन तीन महामंत्र म्हणून कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रथम सर्वांना सेमिनारमधील अपेक्षित वागणूक, नियम समजाऊन दिले. त्यानंतर पूजा- विधी, पूजेसमयी पाळण्याचे प्रोटोकॉल्स समजावून देण्यात आले. चहापानानंतर प्रत्येक मुलाने स्वतःची ओळख, शिक्षण, छंद इ. बहल माहिती दिली. पहिलाच दिवस असल्यामुळे आणखी काही कार्यक्रम ठेवले नव्हते. जेवण लवकर करुन उद्दिष्ट अर्थातच मुलांना सहजयोगाची ट्रीटमेंटस् इ. संगीत या विषयावद्दलचेही ज्ञान ें स र १० ु चैतन्य लहरी मे/ जून ११ 16 ३) अिड ाम এ मगर ६6.5 ६३ सोपे जातील असेच विषय -शिवाजी, म गांधी, संत, दहा मिनीटे ध्यान करुन सर्वजण झोपी गेले. दुसर्या दिवशी २१ मार्चला पहाटे ५ वा. सर्वांना सहजयोग देण्यात आले. चहापानानंतर मुलांना तासभर खेळण्याची मोकळीक दिलेली होती. त्यानंतरच्या दीड उठवण्यात आले. अर्था तास ध्यान झाल्यानंतर चहा, स्नान व नाश्ता उरकून सर्वजण पुढील कार्यक्रमासाठी ९ वा. हॉलमध्ये तासामध्ये संत कबीर, पसायदान व त्याचा अर्थ आले. पहिल्या सत्रात प्रथम सहजयोग, चक्रे, कुण्डलिनी जागृति, सहजयोग इतराना सांगणे इ. बद्दल मार्गदर्शन करण्यात आले. नंतर संगीत व सहजयोग याची शास्त्रीयता कार्यक्रम संपला व मुले झोपी गेली. मुलांना रुचेल अशा सोप्या भाषेत सांगण्यात आली. तसेच स्वर व चक्रे व संगीताचा त्यांच्याबरोबरचा संबंध हे प्रात्यक्षिकासह समजावण्यात आले. मुलांकडूनही स्वर लाऊन घेतल्यामुळे हे मार्गदर्शन प्रभावी झाले. चहापानाच्या छोट्याशा विश्रांती नंतर दोघा-दोघांकडून हेडमसाज करुन घेण्यात आला चहा-नाश्ता आत्मसाक्षात्कार, कुण्डलिनीचे जागरण, दुसर्यांना जागृति झाल्यावर पहिल्या सत्रात मुलांना भारतीय संस्कृती व आपले देणे, ट्रीटमेंटस् इ. माहिती देणयात आली व क्रिया करवून घेण्यात आल्या. त्यानंतर संत एकनाथांची शिकवण, देण्यात आली. त्याचबरोबर संतांचे कार्य, वासुदेव-गोधळी- जीवितकार्य व साहित्य यांची गोष्टीरूपांसहित सोप्या भाषेत वाध्यामुरळी अशा लोकलाकारांमधून जनजागृतीचे कार्य कसे माहिती दिली. जेवण व थोड्या विश्रातिनंतर दुसरया सत्रांत वंदे झाले याबदृदल सांगण्यात आले. तसेच छत्रपति शिवाजी राणी मातरम्, स्वातंत्र्य चळवळ व श्री माताजींचा त्यातील सहभाग, स्वदेशी वस्तूचा वापर सहजयोगातील कार्य व सहजयोगाचा प्रचार / प्रसार इ.वर मार्गदर्शन झाल्यानंतर निबंध-स्पर्धा घेण्यात आल्या मुलांना समजावल्यावर एक व्हिडिओ कॅसेट (पर्यावरण) दाखवून ध्यान घेण्यात आले. रात्रीच्या जेवणानंतर त्या दिवसाचा तिसर्या दिवशी २२ मे, नियमाप्रमाणे सर्व मुलाना पहाटे ा पाच वाजता उठवण्यात आले व तयार होऊन सर्वांनी अर्धा तास ध्यान केले. त्यासोबत मस्तकामधील चक्रे समजाऊन सण, अष्टविनायक व देवीची साडे-तीन पीठे यांची माहिती ताराबाई, टिळक-आगरकर इ. लोकोत्तर पुरुषांचे कार्य व आदिशक्तीचे आत्मसाक्षात्काराचे महान कार्य यांची महति समजावली. त्यानंतर पुन्हा अध्ध्या तासाभरात सहज-संगीतातील चक्रे व काळात्तील इ. माहिती, पंचमहाभूतांचे सध्याच्या अवतरण व ा र ११ चैतन्य लहरी मे/ जून १९ बक्षिसे व राग यांचे संबंध प्रात्यक्षिकासह समजाऊन दिले. त्यानंतर वाटण्यात आली. समारोपाचे भाषण मुलांसाठी आवश्यक म्हणून श्री माताजींची जन्मापासूनची आभारप्रदर्शनानंतर हा आगळा-वेगळा, आनंद व उल्हास माहिती, त्यांचे कुटुंच, इ. १९७० मध्ये नारगोळ येथे सहस्त्रार उघडले जाण्यापर्यंतचा इतिहास सांगितला व श्री माताजींना मिळालेले आंतरराष्ट्रीय सन्मानांची नामावली सांगितली समजण्यासाठी त्यांच्याकडून लिहून मागवल्या होत्या. त्यांतील त्यानंतरच्या विशेष उपयुक्त व मुलांकडून अपेक्षित असलेल्या काही बोलक्या प्रतिक्रियाः गोष्टींबद्दल मुलांचे वर्तन, थोरामोठ्यांचा आदर, चांगल्या सबयी, स्वच्छता व आरोग्य, पोशाख, डोक्याला तेल यावेळी मला असे वाटले की माझ्या सर्व अवयवांतून लावण्यासारख्या बारीक-बारीक गोष्टी, सहजयोगाबद्दलचे वाचन, बोलण्या-चालण्यातील नमता, भारतीय खेळ इ. सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच नियमित ध्यानाची यानी परिपूर्ण असलेला सेमिनार समाप्त झाला. सेमिनाराबद्दल मुलांच्या प्रतिक्रिया त्यांच्या शब्दांतच कर ...मला घरी जास्त व्हायब्रेशन्स लागत नाहीत. पण व्हायब्रेशन्स निघतात आणि प्रत्येक चक्रांत व्हायब्रेशन्स जाणवल्या. ध्यानानंतर मला शांति मिळाली. आम्हाला संगीतात ध्यान केल्याने शांत, निर्विचार व थंड चैतन्यलहरी जाणवतात आणि संगीतामुळे आमचे ध्यान आवश्यकता अधोरेखित केली गेली. पाठोपाठ शिवाजी महाराजांबद्दलची गोष्टीरुपात माहिती दिल्यावर जेवणाची सुटी चांगले लागते. त्याचप्रमाणे संगीतामुळे सहस्रावर चैतन्य लहरी झाली. विश्रांतीनंतरच्या दुपारच्या सत्रात चित्रकला, निबंध, चांगल्या येतात. वक्तृत्व, इ. स्पर्धा व क्विझ काँटेस्ट घेण्यात आल्या त्यामध्ये मुलांनी उत्साहाने भाग घेतला व या कार्यक्रमाचा आनंद ..I got cold vibrations. I hope my prayer reaches Shri, Mataji. मी] इथे आल्यावर मला खूप छान वाटले. तसेच घरच्यापेक्षाही बैतन्यलहरीत खूप वाढ झाली. संगीतातून चैतन्यलहरी हा माझा पहिला आहे. लुटला. शेवटच्या दिवसाची (२३ मार्च) सुरुवात नियमाप्रमाणे पाव वाजता उठून झाली व तयार होऊन अर्धा तास मुलांचे अनुभव इतके दिवस सहस्त्रारमधे न राहणारी कुण्डलिनी तीन दिवसांच्या गाण्यांमुळे सतत सहस्त्रारांत राहते. आभारी, ध्यान झाले, आंघोळ-नाश्ता उरकल्यावर पहिल्या सत्रात संगीत व सहजयोग याची आणखी काही माहिती प्रात्यक्षिकासह दिली गेली. त्यानंतर मुलांना विविध संलग्न चिषयांबद्दल मार्गदर्शन करण्यांत आले; त्यामध्ये एकमेकांबद्दल प्रेमाची व सहानुभूतीची सहजयोगाढ्वारा जय श्री माताजी, इससे पहले मुझे संगीत बहुत मुश्किल लगता था। अब लगता है की संगीत अपने बस की बात है। इतना थंडा टी. व्ही मदत, भावना, दुसऱ्यांना पाहण्याबद्दलची दक्षता, व्यायाम इ. विषयांबरोबरच भारतीय व्हायब्रेशन्स मैने कभी नहीं महसूस किया। संस्कृती, चैतन्यलहरींचा उपयोग व फायदे, ध्यानावी व ट्रीटमेंटस्ची आवश्यकता, अभ्यास, संगीत शिकण्याची उपयुक्तता इ. विषयांचा समावेश होता. तसेच मानवाच्या उत्क्रांतीमधून त्याच्यामधे झालेला बदल, दरशावतारांचे कार्य, नसल्यामुळे आम्हाला थंड लहरी जाणवल्या अणू-परमाणू इ. वैज्ञानिक माहिती याचा परामर्श घेतला गेला. त्यानंतर सहजयोगी म्हणून जबाबदारीने वागणे, सध्याच्या कठीण काळांत आपले वैशिष्ट्य जपण्याची आवश्यकता, मला खूप थंड लहरी आल्या. कॅसेट कधी संपली हे पण कळले नाही. ह्या संगीतामुळे आमचे विचार पळून गेले व विचार . की अशा तन्हेने सेमिनारचे सर्व कार्य सामूहिकतेतून झाल्याने सर्व कार्यक्रम सुरेख तरहेने व यशस्वीपणे पार पडला. अनेक कार्यकर्त व युवा ा-शक्तीने ह्या सेमिनारसाठी खूप कष्ट घेतले. या कार्यासाठी प. पू. श्रीमाताजींची कृपा पाठीशी होतीच. सूचना : इतर शहरांतही असे मुलांचे सेमिनार झाल्यास आणखी चालना मिळेल. त्याबाबतींत शहर आपले भविष्य उज्ज्वल बनण्यासाठी व्यक्तिमत्व विकास, सामुहिकता इ. अंगांबद्दल विशेष मार्गदर्शन करण्यात आले. जेवणानंतरच्या सत्रांत नृत्य, संगीत, नाटिका इ. मुलांनी कार्याला बसवलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांतून सर्वाचे मनोरंजन झाले. केंद्रप्रमुखांनी विचार करावा ही विनंति. सेमिनारच्या शेवटच्या कार्यक्रमांत विजेत्या स्पर्धकांना का १२ आा क चैतन्य लहरी में/जून ९९ म महामाया पूजा प. पू. श्री. माताजी निर्मलादेवींचे भाषण (साराश) न्यूझीलंड, १० एप्रिल '९४ पृथ्वीतलावरून कार्यसमाप्ती ध्यावी लागली. पण मला अजून किती काळ रहावे लागणार आहे मला माहीत नाही, तरी एका विशिष्ट मर्यादेपर्यंत मला कार्य करावेंच लागणार आहे. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हा सर्वांना मला माझ्या शरीरात धारण करणे हे तर फारच कठीण कारण आज मी महामाया-पूजा करण्याचे ठरवले आहे. प महामाया शक्ती समजणे अवधड आहे. त्याच्याबद्दल म्हणूनच मी आजपर्यंत काही बोलले नाही वा सांगितले नाही. पण सहजयोग्यांसमोर हे सांगायची आता वेळ आली आहे. "सहस्त्रारे महामायः" असे म्हणतात, म्हणजे देवी जेव्हा सहस्त्रारात येते तेव्हा ती महामाया तुमच्यापैकी जो कोणी चुका करणार वा मुख्खासारखे बनते. महामाया म्हणजे आपले खरे स्वरूप प्रकट न करणारी शक्ती, म्हणजे कुणालाही तिचे खरे रूप वागणार त्याचा त्रास मलाच होणार. पण त्या त्रासामुळे माझ्यात काही परिणाम होत नाही कारण त्यांतूनच कुठेतरी चुकीच्या गोष्टी चालल्या आहेत हे माझ्या लक्षात येते. कुणी सहजयोगी आजारी असला, कुणाला काही त्रास होत असला तर मी लगेच त्यासाठी जोमाने शक्ती. समजणार नाही अशी आत्मसाक्षात्कार मिळाल्यावरही त्यांना अंतिम स्थितीवर येता येणार नाही अशी योजना असावी. यामध्ये अनेक कारणे आहेत. महामायेचे मुख्य कार्य म्हणजे आत्मसाक्षात्कार देणे., म्हणून हातात तलवार घेतलेल्या, वाघावर आरूढ झालेल्या अशा एखाद्या स्वरूपात देवी पृथ्वीवर आली तर कुणीही तिच्या होईल; पण त्यासाठी त्याची माझ्यावर पूर्ण श्रद्धा व जवळपास आले नसते व हे कार्य झाले नसते. समर्पण पाहिजे. हा चमत्कार नाही तर ते महामायेचे कार्य ईशामसीची माता, सीतादेवी किंवा फातिमादेवी या स्वरूपांतील अवतरणांनाही हे कार्य शक्य नव्हते. नाही म्हणून ही महामाया-शक्ती. उपाय करू लागते. उदा. आजच ऑस्ट्रेलियामध्ये एका सहजयोग्याला मॅनेन्जायटिस झाल्याचे मला कळल्यावर मी लगेच त्याला बंधन दिले, मला खात्री आहे की तो बरा आहे. तुम्हाला मी धारण केले आहे हे तुम्ही पाहू शकणार तसेच सामूहिकतेमधून तुम्ही जे काही करता ते मला माझ्यामध्ये जाणवते. सामूहिकतेमध्ये एखाद्या सते आत्मसाक्षात्कार देणे हे फार कठीण काम होते. तसेच ा ी कुणाला कसला त्रास न होता किवा भीती न वाटता है चक्रावर त्रास असला तर तोही मला समजतो आणि मला त्याचा त्रास होतो म्हणून मी तो प्रश्न सोडवते. ही एक प्रकारची माझ्यावरील जबाबदारी आहे. पण त्याबद्दल तुम्हाला वाईट वाटायचे कारण नाही कारण तशी व्यवस्था मीच केलेली आहे आणि त्यासाठीच मी तुम्हाला करणे जरूर होते म्हणून महामाया स्वरूप धारण करावे लागले. त्याचा आणखी एक विशेष म्हणजे एक साधी महिला-गृहिणी आत्मसाक्षात्कार देत असल्याचे पाहून लोक आश्चर्यचकित झाले आणि त्यांना वाटू लागले की आपणही हे का करू नये? त्यातून त्यांचा आत्मविश्वास बळावला. आता आई म्हटले की तिचे प्रेम, करुणा हेही आलेच पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे तिची सहनशीलता. आधीच्या अवतरणांमध्ये हा संयम व सहनशीलता नव्हती. म्हणूनच कदाचित त्यांना माझ्या शरीरात धारण केले आहे. त्याचा उद्देश हाच आहे की मला तुमच्याबरोबर व तुमच्यासारखे राहून हे कार्य करायचे आहे. म्हणून तुमच्या मनात माझ्याबद्दल कसल्या प्रकारची भीती नसावी, मी तुमच्यासारखीच (৭३ ट चैतन्य लहरी मे/ जून ९९ माता' म्हणून माझे तुमच्या संरक्षणाकडे लक्ष असतेच आणि तुम्ही चुका केल्या की त्याचा तुमच्यावर परिणाम होतो. म्हणूनच बाहेर पडलेले पुन्हा सहजयोगात येतात. सहजयोगामध्ये सगळ्यात अपायकारक गोष्ट मानव आहे, कुणी वेगळी नाही, अशीच भावना माझ्याबद्दल तुमच्या मनात रहावी हा माझा उद्देश आहे. माझ्याजवळ सर्व शक्त्या आहेत. पण हे फक्त आत्मसाक्षात्कारी माणूसच समजू शकेल. तुम्हाला जवळची वाटेल म्हणून मी अगदी सामान्य माणसारखी वागते-बोलते. म्हणूनच मी विवाह केला, मला मुले- नातवंडे झाली. तुमच्यासारखेच मी बाजारात जाते, कोकाकोलाही पिते. सर्व काही करते पण हे बाह्यांतीलच राहते कारण आतून मी माणूस पोचू शकते, सर्व काही मला बरोबर लक्षात राहते आणि म्हणजे सहजयोगामधून पैसा कमावणाऱ्या मागे लागणे. कदाचित अशा लोकांना वाटत असेल की मला पैशाचे व्यवहार समजत नाहीत पण मला सर्व काही माहीत असते. ुनच्यापैकी कोण खोटे बोलतात तेही मला माहीत असते. पण अशा गोष्टी (चुका) करणाऱ्यांनाच त्याची शिक्षा भोगावी लागत असते. मला प्रत्यक्षपणे काही नसते माझे चित्त कुठेही म्हणूनच माझ्या चित्ताकडून सर्व कार्य होते. कारण बोलायची जरूरच नाही. कारण एकदा आईच्या संरक्षक त्याच्यामागे सर्व शव्ती असते. तुम्ही ज्याला चमत्कार बंधनातून बाहेर गेलात की आजूबाजूच्या विरोधी शक्ती म्हणता ते माझ्या दृष्टीने चमत्कार नसतात. मी जर तुमच्यावर अंमल गाजवू लागतात. आणि तुम्हीच आईला तुम्हा सर्वांना माझ्या शरीरात धारण केलेले आहे आणि ओळखले नसल्यामुळे त्या शक्ती तुमच्या लक्षात येत नाहीत. जोपर्यंत तुम्ही निष्ठेने सहजयोग करता तोपर्यंत तुमचा सीभाळ होत राहतो व तुमचे प्रश्न सुटतात. मी पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हे स्वतःहून कुणालाही शिक्षा देत नाही पण तुम्हाला बरास महामायारूप बघून हुरळून जाऊ नका. नाहीतर हे कार्य झाले की तुम्हीच भानावर येऊन सुधारता. जगामध्ये ज्या ज्या वाईट गोष्टी होत असतात त्या परमेश्वरी सत्तेच्या विरोधात असतात. माणसानेच त्याच्या माझे शरीर जर चैतन्यमय आहे तर चमत्कार कशाला समजायचा? घटित होणार नाही. म्हणून मी बरवर जशी दिसते तशी नसते. पण तुम्ही ही गोष्ट पूर्ण गांभीर्याने लक्षात घ्यायला हवी. माझे कार्य एखाद्या रिमोट-कंट्रोलसारखे चालते. अहंकारातून, बुद्धीतून त्या चुकीच्या गोष्टी निर्माण पैशाचा अनैतिक मनसोवत्त व्यापार केलेल्या आहेत, त्यामुळेच चालत असतो; त्यांतूनच भौतिकता, आक्रमकपणा व चंगळवाद बळावतो व माणूस त्यापायी पाप-कृत्ये करत राहतो. अमेरिकेत आणि जर्मनीमध्ये या प्रवृत्तीमुळेच अनेक माणसांचा छळ झाला, संहार झाला. त्याचाच पुढचा अतिरेक म्हणजे अनीतिमान राहणी, व्यभिचारी वागणूक, मादक द्रव्यसेवन, मुक्त ( !) चालचलणूक, फॅशनच्या नावाखाली शरीरप्रदर्शन इ. इ. सहजयोगात आल्यावरच हा मूर्खपणा वाटू लागतो, सूज्ञता येते व तुमचे सर्व प्रकारचे संरक्षण सांभाळले जाते. सहजवृत्तीने जीवन व्यक्तीत करत असताना हेवा, मत्सर, द्वेष या वाईट प्रवृत्ती शिल्लकच रहात नाहीत आणि तेच मानवाच्या हिताचे आहे हे तत्त्व तर्कदृष्ट्याही तुमच्या लक्षात येते. वर सांतिलेली परिस्थिती मायाजाल सर्वसामान्य माणसाचे चित्त सतत आत्म्याकडे रहात नाही. कधी कधी मधूनच त्यांना आपल्या पलीकडे काही तरी आहे असे वाटते. पण जाणिवपूर्वक ते मिळवण्याचा जे ध्यास घेतात त्यांनाच साधक म्हणतात. इतर नुसते आपले सर्व ठीक झाले यातच समाधान मानणारे असतात. अशा परिस्थितीत मला माझे सत्य-स्वरूप येणे प्राप्त होते. म्हणजे सामान्य माणसांमध्ये झाकूनच गुप्तपणे प्रवेश करणे शक्य होते. मग महामाया त्यांना जीवनामध्ये इकडे-तिकडे प्रलोभनात अडकवून ठेवते, मग काही सहजयोगी बाहेर पडले तरी हरकते नाही. त्यातले काही अनेक भौतिक गोष्टींना कंटाळून परत येतात. अर्थात, ते उन्नतीच्या मार्गावर इतरांपेक्षा मागे पड़तात. पण त्यांना होणारे त्रास महामायेकडून दिले जात नसतात हे पक्के लक्षात घ्या. भटकायला लावते, उ(१४) 769 घ चैतन्य लहरी मे/जून ९९ त्या रशियन लोकांना मी आईनस्टाईनपेक्षा मोठे काम (मायाविरोधी) आहे व ते प्रश्न दूर करण्यासाठी महामायाच आली पाहिजे, तुम्ही आता महामायेच्या करत आहे हे समजले असावे कारण त्यांच्या हे लक्षात मायेमध्ये आला आहात. परमात्म्याचे कार्य संपूर्णपणे आले असले पाहिजे की, माझे कार्य जिवंत माणसांसाठी तुमच्यावर अवलंबून आहे. म्हणून तुम्ही कुठे व किती आहे. पण माझ्या दृष्टीने ह्यांच्यात काही विशेष नाही. आहात याला महत्त्व नाही तर तुम्ही किती समर्पित आहात, सामूहिकतेमधून तुम्ही त्यासाठी कसे करणार, सूर्य प्रकाशच देणार इतके सरळ आहे. म्हणून त्यामध्ये त्याकडे तुम्ही चित्त कसे एकाग्र करणार या गोष्टींना जास्त महत्त्व आहे. ही जबाबदारी तुम्ही नीट जाणली पाहिजे तरच विनाशाकडे चाललेल्या जगातील थोडे तरी महामायेचा भाग म्हणजे लवकरच या अंकाराचा फुगा लोक तुम्ही वाचवू शकाल, भारत, रशिया इ. पौर्वात्य फुटतो आणि तुम्ही ताळ्यावर येता. सहजयोगाचे कार्य देशांमध्ये सहजयोग पसरला आहे. या लोकांनी मला केले तर अहंकार येईल ही कल्पना चुकीची आहे. कसे ओळखले समजत नाही. मायेचे दुसरे रूप म्हणजे सत्ता. दुसर्या देशांवर कार्य आनंद व समाधान देणारे आहे. आईची माया सत्ता गाजवणे, धर्माच्या नावाखाली सतेचा गैरवापर तुम्हाला आनंद देण्यासाठीच आहे. म्हणूनच या सुंदर करणे आणि त्यापाशी लढ़ाया करणे हे सर्वत्र चालले र हं कारण मी जी कोणी आहे त्याप्रमाणेच कार्य करणार. अहंकारांचा भाग नाही. अहंकार वाटणे म्हणजे स्वतःच्याच बुद्धीच्या मायेत अडकण्यासारखे असते. पण तलि खूप सहजयोगाच्या कार्यामुळे अहंकार वाढत नसतो कारण हे ति वातावरणाचा, एकमेकांत कसलाही वेगवेगळेपणा न आहे. हे थांबण्यासाठी पुन्हा महामायाच कार्य करते. ती सर्व धर्माना एकत्रित आणते. लोकांना पैसा व सता कुठल्याही देशातील कलाकाराची कला कौतुकाने, यांपासून परावृत्त करून अध्यात्मिकतेकडे वळवते. एरवी रसिक मनाने पाहून त्याचा आनंद मिळवू शकता. हेवा, सामान्य लोक मायेच्या प्रभावामध्ये पटकन अडकतात. द्वेष, गरीब-श्रीमंत इ. भावनांना इथे अवसरच नसतो त्याचे त्यांना आकर्षण बाटते व मृगजळासारखे ते आणि हे सहजयोगातूनच शक्य आहे. मायेला जाणत त्याच्यामागे धावतात. पण सहजयोगामुळे दहा टक्के नसल्यामुळे अज्ञानाचा प्रभाव पडून अहंकार वाटू लागतो लोक तरी या परिस्थितीतही वाचणार आहेत. पण तुम्ही व बळावतो. स्वतःच्या वंशाबद्दलच्या देशाबद्दलच्या इ. जबाबदार सहजयोगी बनायला हवे. तुम्ही कुठल्याही कन्डिशनिंगमध्येही ही मायाच असतें. क्षेत्रात व्यवसाय वा नोकरी करत असलात तरी आपल्या वागण्यांतून, व्यवहारांतून आपापल्या क्षेत्रात सहजयोग काहीतरी नवीन करावे असे म्हणतात म्हणूनच मी आणू शकता; सहजयोगाचे कार्य करू शकता. देवीच्या महामाया पूजा करण्यास सांगितले. तुम्हाला हळूहळू ही मायेचा हाच विशेष आहे की सर्व असत्य गोष्टींपासून महामाया समजणारच आहे. सध्या फक्त जे होत आहे, तुम्ही दूर राहता आणि सहजयोगाच्या विधायक कार्याला जे चमत्कार होत आहेत त्याचा आनंद लुटा; कसे होते, हातभार लावू शकता. मगच तुम्हाला या परमचैतत्याच्या कोण करते इ. प्रश्न सोडून द्या. महामायेची पूजा प्रेमाची, करुणेची व शक्तीची खरी जाणीव होणार आहे. कधी कधी माया माणसाला त्याच्या बुद्धीप्रमाणे वागू देते व त्याचे त्यालाच हवे तसेच वागू देते आणि त्रास झाला वा जमले नाही की माणसाला कळून चुकते. पण राहता तुम्हाला आनंद मिळत आहे. म्हणूनच तुम्ही ट आजचा नववर्षाचा दिवस चांगला आहे. या दिवशी कां आजच्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होत आहे महामाया ही परमेश्वराची संपूर्ण शक्ती आहे. नुसते एक अवतरण नाही तर ती त्याच्या संपूर्ण व्यापकत्वाचे स्वरूप आहे. सान्या देवतांहून व्यापक असे महान स्वरूप आहे. तुम्हा सर्वांना अनंत आशिर्वाद. महामाया तुम्हाला असे मोकळे सोडत नाही तर तुमच्याकडे सतत लक्ष ठेवते व मार्गावर ठेवते म्हणूनच क १५ श् सर चैतन्य लहरी में/जून ९९ रामनवमी पूजा प. पू. श्री. माताजी निर्मलादेवींच्या प्रवचनाचा (सारांश) नॉयडा: ५ एप्रिल '९८ श्रीराम आपल्या जीवनामध्ये, स्वतःचे अवतार- महाराष्ट्राच्या मानाने उत्तर भारतात चैत्र महिन्यातील नवरात्रीचा उत्सव प्रतिपदेपासून नवमीपर्यंत खूप उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रात श्रीकृष्णाचा जन्मदिवस गोकुळाष्टमी म्हणून धार्मिक भावनेने मानला जातो. श्रीकृष्ण (म्हणजेच विठोबा) हा श्रीविष्णूचा आठवा अवतार आणि त्याची जन्मवेळ रात्री १२ वा. ही होती, श्रीराम हा श्रीविष्णूचा सातवा अवतार आणि त्यांची जन्म चैत्र शुद्ध नवभीला दुपारी १२ वा. झाला. तो दिवस रामनवमी म्हणून स्वरूप बाजूला ठेऊन, सदैव धर्मानुसार, एखाद्या नाटकात वागावे तसे ले पण कालान्तराने श्रीवकृष्ण अवतारामध्ये त्यांनी आपल्या देवी शक्तीचे भान ठेऊन योग्य वेळी चतुरपणाने त्याचा उपयोग करून अनेक राक्षसांचा संहार केला. श्रीराम हे देवीचे-शकतीचे-परमभक्त होते. लंकेवर स्वारी करण्यापूर्वी त्यांनी देवीची पूजा केली होती आणि पूजा यथासाग पार पडण्यासाठी त्यानी लंकाधिपती रावणाला, तो ब्राह्मण देवीभक्त असल्यामुळे, पाचारण केले आणि त्याच्या मदतीने देवीची विधिवत केली. श्रीराम जर लवाड असते तर त्याचयेळेस त्यांना रावणाचा वध करणे शक्य होते. पण ल्यांनी असा अश्लाध्य व्यवहार केला साजरा करतात. श्रीराम एक आदर्श पती होते आणि श्रीसीतादेवी एक आदर्श पत्नी. तसेच लव व कुश हे त्यांचे दोन मुलगे आदर्श पुत्र होते. श्रीरामांनी मानवजातीसमोर अनुकरणीय असे आदर्श पुरुषाचे उदाहरण ठेवले. सॉक्रिटिसने त्यांचे वर्णन 'कल्याणकारी राजा' असे केले आहे. श्रीरामांचे कार्य धर्म प्रस्थापित करणे हे होते. 'अहिल्योद्धार, शबरीला मोक्षप्राप्ती, बलि नावाच्या क पूजा नाही आणि पूजाविधी, आपले शत्रुत्व पूर्णपणे अलग ठेऊन, त्याच्या समवेत पार पाडली. श्रीरामांचा एकनिष्ठ सेवक श्री हनुमान हा सर्व सहजयोग्यांनी करावे असा आदर्श व तितकाच महाशक्तीशाली होता. अगदी निष्पाप असा हा सेवक अधार्मिक राजाचा वध, रावणाचा संहार' या त्याच्या जीवित-कार्यातील घटना हेच दर्शवतात. एका अर्थाने ते धर्मातीत' होते पण खरे पाहिले तर त्यांचे जीवन हेच मुळी एक धर्म होता म्हणून त्यांना 'धर्मस्थितः असेच म्हणावे लागेल त्यांचे जीवन हाच एक चालता-बोलता धर्म होता. राजासिंहासनाची मर्यादा पाळण्यासाठी त्यांनी सीतेचा त्याग करतानाही मागेपुढे पाहिले नाही. तसेच पाहिले तर रावणाच्या बंदिवासातून सुटका झाल्यावर तिने अग्निपरीक्षा देऊन आपले पावित्र्य सिद्ध केले होते तरीही लोकांच्या मनातील शंका झाली नाही म्हणून त्यांना अनुकरण श्रीरामांनी सांगितलेले कार्य करण्यासाठी सदैव तत्पर असे श्रीकृष्णांच्याकाळीही तो त्यांच्या रथावर स्वार झाला होता. त्याला 'चिरजीव' हा वर मिळाला होता. त्याची मलाही खूप मदत होते; माझ्या सर्व पूजेंच्या वेळेस तो हजर असतो. एकदा मुंबईमधील पूजेच्या वेळी घेतलेल्या फोटोपैकी एकात तो चैतन्यस्वरूपात दिसतो. अशा या महानपुरुषांचा आदर्श सहजयोग्यांनी सदैव आपल्यासमोर ठेवला पाहिजे आणि आपल्या अध्यात्मिक उन्नतीसाठी त्यांच्या जीवनाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्हा सर्वांना या प्रयत्नात यश मिळावे अशी माझी इच्छा आहे. तुमचे एकमेकांबरोबरचे संबंध प्रेमपूर्ण व करूणायुक्त असले पाहिजेत आणि तसाच व्यवहार तुमच्या संपर्कात येणान्या सर्वाबरोबर तुम्ही ठेवला पाहिजे. परमेश्वराचे तुम्हा सर्वाना अनंत आशीर्वाद. दूर तिचा त्याग करावा लागला. आश्रमात राहून तिने मुलांना जन्म देऊन त्यांचे संगोपन केले. त्याना अध्ययन आणि धनुर्विद्या यामध्ये पारंगत केले; इतकेच नव्हे तर त्यानी अश्वमेध यज्ञाचा घोड़ा ताब्यात घेऊन लक्ष्मणालाही पराभूत केले आणि त्यानंतर श्रीराम स्वतः युद्धाला त्यांच्यासमोर आले तेव्हाच तिने पिता-पुत्रांची ओळख करून दिली व युद्धाचा प्रसंग टाळला आणि सरतेशेवटी घरणीमातेच्या पोटात शिरून आपले जीवितकार्य संपवले, १६) র । क चैतन्य लहरी मे/ जून ९९ परिणित विवाहसोहळयानंतर वधू-तरांना नूतन प. पू. श्री. माताजींनी केलेला उपदेश सप्टेंबर १९९८ यावेळेचा विवाह-सोहळा अत्यंत आनंदात, सुंदर वेगळी पण शहाणपणाने आणि परमेश्वरी सत्तेच्या तन्हेने पार पडला आहे आणि नूतन वधू-वरांच्या नियमांप्रमाणे आचरण करून तुम्ही है विवाह-संबंध चैहऱ्यावरून ओसंडत असलेला आनंद बघून फार समाधान वाटत आहे. त्यास्वांना माझे प्रेमपूर्वक वृत्तीने ते टिकविले पाहिजेत, सहजयोगात यशस्वी आशीर्वाद. विवाह ही एक महत्त्वपूर्ण घटना आहे आणि विवाहांची अनेक उदाहरणे तुम्हाला दिसून येलील. प्रेमळ, सुखी वैवाहिक जीवन जगण्याकडेच तुमचे लक्ष असले पाहिजे. नुकत्याच एका देशातील पाच मुली पाहून, त्यांच्याकडे पाहून सहजयोगात विवाह लग्नानंतर बेतालपोणे वागू लागल्याचे व त्यांचा घटस्फोट झाल्याचे तुम्हाला मजबूत केले पाहिजेत आणि उत्साहपूर्वक, चैतन्यमय जन्मतःच आत्मसाक्षात्कारी अशी त्यांची सुंदर मुले रा करण्याची प्रेरणा घेतलेली अनेक कुकुंबे पाहून तुम्हालाही हे पटेल. नूतन-परिणीत मुलांना मला मुद्दाम सांगावेसे वाटते की, पत्नीवर माहीत आहेच. आता तर त्या देशातील मुलींना लग्नाची परवानगी देणेच बंद केले आहे. असाच अनुभव आणखी एक-दोन देशातही आला लग्नानंतर हुकूमत गाजवण्याचा अधिकार तुम्हाला मिळाला आहे असे समजू नका. पाश्चात्य देशांपेक्षा भारतामध्ये हा म्हणून मी तुम्हाला ठामपणे सांगते की, लग्न करण्याची इच्छा नसेल तर चक्क नाही म्हणा. पण सहजयोगात विवाह करणे ही फार जबाबदारीची गोष्ट आहे. सहजयोगासाठी तुम्ही विवाह- बंधन स्वीकारत आहात है प्रकार फारच आहे. पाश्चात्यांमध्ये बायकांनाच ही सवय जास्त आहे आणि हेच मला कधीकधी समजत नाही. त्यामुळेच अधिकतर त्याचे विवाह यशस्वी ठरत नाहीत. कुणी कुणावर अधिकार गाजवण्याची, एकमेकांना त्रास देण्याची, दुसर्याला मनःस्ताप देण्याची मुळीच जरूर नाही. आता अगदीच निरूपाय झाला तर सहजयोगात घटस्फोटाची परवानगी आता दिलेली आहे. पण ती लाजिरवाणी गोष्ट आहे. वैवाहिक जीवनाचा आनंद मिळवण्याऐवजी घटस्फोट घेण्याची कल्पना मला गंभीरपणे लक्षात घ्या. पण लग्नानंतर बाद-विवाद, भांडण-तंटे राहिलात तर तुम्ही सहजयोगाला कमीपणा आणाल. विवाहानंतर पती- पत्नींनी एकमेकांचा प्रेमपूर्वक सन्मान राखून एकमेकांना सांभाळून घेत, सुखी वैवाहिक जीवनाचा आनंद तुम्ही मिळवायला हवा. काही लोक करत ्री तर याचा अर्थच लक्षात घेत नाहीत. हा आनंदच नको असेल तर गोष्ट ৭७ ह ा का कर चैतन्य लहरी मे/जून ९९ मुळीच आवडत नाही. म्हणून नवविवाहित पती- विवाह जमवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. पत्नींनी उत्साहाने, प्रसन्नपणे एकमेकांच्या क्वचित काल मी तुम्हाला सांगितले की, तुमचे विवाह रोमांचक अशाही सहवासाचा आनंद लुटावा आणि आपणहून ठरवण्याचा काही प्रयत्न करू नका. ती लग्नानंतर लगेचच एकमेकांचे दोष पाहणे, वाद घालणे तुमची नव्हे तर आमची जबाबदारी आहे. तुम्ही त्या फंदात पडलात तर नसत्या कटकटी निर्माण होतील. घालवू नये. तसे न करता घटस्फोटाच्याच मागे ही पाश्चात्यांमध्ये जास्त सवय आहे. इकडे आले की लागलात तरी तुमच्या स्वतःचे व तुमच्या संस्कृतीचे आपणहूनच मुली शोधण्याच्यामागे लागतात. आपल्याच नाव बदनाम करालच पण त्याचबरोबर तुमच्याच देशातली मुलगी आहे का हे बघत राहतात. त्याचा अर्थ देशातील इतर मुलामुलींची लग्ने जमण्यात अडचणी ते त्यांच्या सेंटरवर ध्यान करत नाहीत तर लग्नासाठी मुलगा वा मुलगी शोधत असतात. लग्ने जमवण्याचे काम आम्हालाच करू दे कारण आम्ही हायब्रेशन्स कदर नाही त्यांनी सहजात विवाह न करणेच बरे; पाहून लग्नाला योग्य अशा मुले-मुली निवडत असतो. मुला-मुलींनी आपणहून करण्यासाठी करायचे नसते; उलट तुमच्याच जमवलेले विवाह जास्त करून अयशस्वी होतात. कल्याणासाठी ही व्यवस्था केलेली आहे आणि जरी म्हणून तुमच्या कल्याणासाठी सर्वात चांगली गोष्ट काही प्रश्न वा अचडणी निर्माण झाल्या तरी कृपा म्हणजे स्वतःलाच शिकवण द्या की, तुम्ही शहाणपणाने वागून आपले वैवाहिक जीवन वाया घालवणार नाही. यात वैवाहिक जीवनाच्या सुरूवातीला तरी वेळ वाया येतील. म्हणून सहज-संस्कृतीचा व विवाहपद्धतीचा आदर व त्याचे सौंदर्य याची ज्यांना सहज- लग्न तुम्ही सहजयोगावर उपकार माझ्या सहजात करून घटस्फोटाची भाषा करू नका. पाश्चात्य लोकांना लग्न आणि घटस्फोट या दोन्हींचा आम्ही खूप जाणीवपूर्वक प्रयत्नपूर्वक, काटेकोरपणाने आधीपासूनच विचार करण्याची सवय असते. असा हे विवाह- विधी करून घेत असतो आणि त्याची जाण विचार सहजयोगाला अगदी लाजिरवाणा व चुकीचा ठेऊन आमचे सर्व प्रयत्न फुकट जातील असे काही आहे, खरा सहजयोगी अशा परिस्थितीतही आपल्या पत्नी/पतीबरोबर प्रेमाने सहजजीवन घालवू शकतो, मी पुन्हा पुन्हा आवरजून सांगते की, तुम्ही सुखाने, हेच तुम्हाला मिळालेले श्रीगणेशांचे आशीर्वाद असतात. ते तुमचे वैवाहिक जीवन निरामय बनतवतात. तुम्हाला चुकीच्या सहजयोगामध्ये विवाह होणे ही एक अत्यंत आनंदाची आहेत. उतावळेपणाने काही गोष्टी करू नका, गोष्ट असूनही काही मूर्ख मुले वा मुली त्याचे मातेरे करतात आणि त्यासाठीच आम्ही घटस्फोटाची सोय केलेली आहे. पण एकदा घटस्फोट घेतलेल्या करून आम्हालाच त्रास होईल असे वागू नका. म्हणूनच आनंदाने सांसारिक जीवनाची सुरूवात करा. त्यातच मला जास्त समाधान होईल. माझे तुम्हा सर्वांना सुखी व यशस्वी वैवाहिक जीवनासाठी भरपूर आशीर्वाद परावृत्त करतात. वागण्यापीसून सावकाश तन्हेने योग्य वेळी सर्व काही सुरळीत होईल. परमेश्वराचे तुम्हाला अनंत आशीर्वाद. ०০ व्यक्तीला पुन्हा सहजात लग्न करण्याची परवानगी आम्ही देत नाही आणि त्यात कसलाही बदल केला जाणार नाही. खरे तर सहजयोगामध्ये घटस्फोट ही एक उल्लंघन होणारी गोष्ट आहे म्हणून माझी तुम्हाला अशी विनंति आहे की एकमेकांच्या सहवासाचा आनंद मिळवण्याकडे लक्ष ठेवा. त्यासाठीच हे आंतरदेशीय क १८ {ु] चैतन्य लहरी मे/जून ९९ सहज समाचार औरंगाबाद येथील नृत्य झंकार, नृत्य संगीत अॅकॅडेमीचे नामांतर संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पाऊसकर, संस्थेमधील सर्व कर्मचारी व सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहजयोग स्वीकारला व ते सर्वजण नियमित ध्यान करतात. त्यामधूनय संस्थेला प. पू. श्रीमाताजीचे नाव देण्याची प्रेरणा मिळाली. संस्थेतील कलाकारांनी डिसेंबर १९९८ मध्ये गणपतीपुळे शिबिरात प. पू. श्रीमाताजींसमोर आपली कला सादर केली होती. याशिवाय भारतात व परदेशातही त्यांचे अनेक ठिकाणी कार्यक्रम होत असतात. औरंगाबाद येथील गेली २५ वर्षापासून चालत असलेल्या "नृत्य झंकार, नृत्य संगीत अॅकॅडेमी चे नामांतर "श्रीमाताजी निर्मला देवी नृत्य झंकार नृत्य संगीत अॅकॅडमी" म्हणून करण्यात आले. त्यासाठी प. पू. श्रीमाताजींची परवानगी व आशीर्वाद होतेच. हा समारंभ २६ जून '९९ रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. गोपीनाथ मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. त्यांच्याबरोबर महाराष्ट्राचे तीन मंत्री व नॅशनल-बाल- भवन, नवी दिल्ली या संख्येच्या कार्यवाह श्रीमती मधु पत उपस्थित होत्या. या समारंभातच संस्थेच्या नूतन वास्तूचेही उद्घाटन झाले आणि संस्थेसाठी ५ लाख रु. ची देणगी सरकारतर्फ जाहीर करण्यात आली. या संस्थेमध्ये दीड वर्षापूर्वीच सहजयोग सुरू झाला. संस्थेमध्ये सहजयोग सुरू करण्यासाठी औरंगाबाद सहजयोग केंद्र आणि तेथील युवा-शक्ति यांनी फार कष्टपूर्वक कार्य केले व त्यांच्या कार्याला श्रीमाताजींच्या कृपेने यश मिळाले. दिल्लीमध्ये फेब्रु. '९९ मधील शिवपूजेनंतर प. पू. श्रीमाताजींनी खालील घोषणा केली. दिल्ली (नॉयडा) मध्ये एक निराधार, परित्यक्ता महिला व त्यांच्या मुलांसाठी एक बिगर-सरकारी संस्था (NGO) सुरू होत आहे. त्यासाठी जमीन पण मिळाली आहे व योजनेचा आराखडा तयार आहे. या संस्थेमध्ये निराधार महिलांना आधार देणे, त्यांना सहजयोग शिकवणे व हस्तकला शिकवून स्वतःच्या पायांवर उभे राहण्यास मदत करणे हा उद्देश आहे. शिवाय त्यांच्यासाठी एक हॉस्पिटलही बनवण्याची योजना आहे. सहजयोग्यांनी अशा निराधार महिलांना प्रवेश मिळवून देण्यासाठी मदत व शिफारस करायची आहे. सहजयोगी मंडळीनी या कार्यासाठी आर्थिक मदत करावी असे आवाहन श्रीमाताजींनी केले. अशाच प्रकारची संस्था पुण्यामध्येही सुरू करण्याचा विचार आहे. मुंबईमध्ये वैतरणा या ठिकाणी शाळांमधील शिक्षण सोडून दिलेल्या मुलांसाठी, त्यांनी वाईट मार्गाला लागू नये या उद्देशाने एक संस्था उभारण्याचे ठरले आहे. सरकारी अनुमति पण बरीच वर्षे खटपट केल्यानंतर मिळाली आहे व योजनेची पुढील कार्यवाही सुरू आहे. या संस्थेमध्ये मुलांना टेक्निकल कामांचे शिक्षण देण्याचीही योजना आहे, त्यातून ती स्वावलंबी बनावीत हा हेतु आहे. सर्व जबाबदारी सहजयोग्यांनीच सांभाळायची आहे. अशा जनकल्याणाच्या योजनांमधून सहजयोग्याचा प्रसार जास्त जोमाने होण्यास मदत मिळणार आहे. सहजयोग्यांनी या कार्यासाठी हातभार लावण्यास पुढाकार घ्यावा. १९ ा चैतन्य लहरी मे/जून ९९ वाढदिवस पूजा प. पू. श्रीमाताजी निर्मला देवींचे भाषण (सारांश), दिल्ली मार्च ९९ विवाद करण्यात वा त्याला आवरण्यात काही अर्थ नसतो. ज्याला अवाजवी आत्मप्रौढी असते त्याला शांत करण्यात तुम्हा सर्व लोकांचे हे प्रेम बधून माझे हदय अगदी भरून आले आहे. इतक्या मोठ्या संख्येने जमलेल्या तुम्हा लोकांचा उत्साह व आनंद पाहून प्रेम ही केवढी महान शक्ति आहे याचाच प्रत्यय येतो. या कलियुगातही प्रेमाची ही महती बघायला मिळते हेहि एक नबलच किवा काही पटवण्याचा प्रयत्न करण्यातही फायदा नसतो, त्याने त्याचा अहंकार जास्तच बळावतो. अशा वेळी प्रेमशवलीचा योग्य त्हेने वापर करण्यासारखा दुसरा उपाय नाही. गगनगिरी महाराजांचा राग मी कसा म्हणायला हवे. मला असे सांगावेसे वाटते की तुम्ही ही छु उतरवला ही गोष्ट तुम्हाला माहीत आहेच. ते तर लोकांना सांगत की, आदिशक्ती मुंबईला आहेत तर तुम्ही माझ्याऐवजी ल्यांच्याकडे जा. पण त्यांची व्हायब्रेशन्स चांगली असल्यामुळे मी त्यांच्याकडे गेले व युक्तीने सर्वानी आपल्यातली प्रेमशक्ती समृद्ध करा स्हणजे तुमच्या मनात वारंवार येणारे नको ते विचार, ज्यामध्ये स्पर्धा, हेवा, दुसऱ्यांवर टीका, ऊठसूठ दुसर्यावर रागावण्याची भावना इ. असतात ते सर्व नाहीसे होतील आणि ही प्रेमभावनाच सदैव प्रकट होऊ लागेंल. ही प्रेमभावना प्रकट होऊ त्यांचा अहंकार कमी केला. प्रेमशवती ही तुम्हाला नेहमीच औपचारिक ा फालतू व्यवहाराच्या परलीकड़े नेते. म्हणून तुम्ही शुद्ध प्रेम बाळगून वागत जा आणि त्यांतूनच सर्व कार्य होत असल्याचे तुम्हाला जाणवेल. म्हणून प्रेमाचा वापर करण्याची सवय लावून ध्या, काही वेळा विशिष्ट लोकांवर वा लागल्यावर तुम्हाला हृदय भरून आजच्यासारखा टाकणारा आनंद व उत्साह प्राप्त होईल. त्या प्रेमशक्तीमध्ये सगळ्या तन्हेच्या चुकीच्या गोष्टी, फालतू विचार, अनाठायी वाद-विवाद हे सर्व विरघळून जाते. त्यासाठीच सकाळ-संध्याकाळ ध्यान करणे जरूरीचे आहे आणि ध्यानाचा आनंद मिळवला पाहिजे. त्यातूनच दुसऱ्यांवर वागण्यामधून तुम्हाला अनेक मित्र जोडता येतील. प्रेम करण्याची शक्ति मिळत असते. मग लहान-सहान त्याचा प्रभाव पडला नाही तरी हरकत नाही पण प्रेमाच्या दिल्लीत मी सहजयोग सुरू केला तेव्हा अगदी मोजके अहंकार लोक असायचे. पूजा वरगैरेबद्दल त्यांना काहीच कळत करणे, उगीचच मोष्टींवरून चिड़चिड दुखावल्यासारखे वाटणे, दुसऱ्यांवर अकारण प्रभुत्त्व नव्हते पण आता हजारोंनी सहजयोगी झालेले तुम्ही गाजवण्याची इच्छा करणे इ. चुका तुम्ही करणार नाही. सर्वांत उत्तम म्हणजे व्यवतीच्या व्हायब्रेशन्स बघत जा. ज्याच्या व्हायब्रेशन्स खराब आहेत त्याच्याशी वाद- पहातच आहात आणि आजच्या या उत्साहपूर्ण व आनंदमय समारंभातून हेच प्रेम व्यक्त होत आहे. अशा प्रेमात तुम्ही रंगून गेलात की तुम्हाला कसल्याही दुसऱ्या R0 म न ु र कु २) क चैतन्य लहरी मे/ जून ९९ E प्रत्येक थेंबही सागराचाच अंश म्हणून त्याच्याशी एकरूप गोष्टींपासून आनंद मिळत राहील. स्वतःसाठी नसून दुसऱ्यासाठी असतो. तुमचे मन, तुमचे होतो व जगतो तसे तुम्हीं स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व विचार, तुमचे वागणे सर्व काही दुसऱ्यासाठी असते व त्यात स्वार्थाचा लवलेशही नसतो. या प्रेमशक्तीचा एकदा अनुभव घेतलात की सर्व काही बदलून जाते, अंधारात मेदभावही कमी-करमी होत जातील. मगच आपले सर्व दिवा आल्यावर सगळे काही स्वच्छपणे दिसून येते. त्या प्रकाशाला तसे कुणी सांगत नाही तर तो त्याचा धर्मच आहे. तुम्हाला आता हा प्रेमाचा प्रकाश मिळाला आहे उच्चाधिकारी मंडळींनी सहजयोग स्वीकारला तर हे फार आणि तो अगदी न बोलता- सबरता, उत्स्कृर्तपणे लवकर घटित होईल. नाहीतर हे अस्तित्वाचे संघर्ष सहजपणे पसरणार आहे. पण हा आनंद विसरून या प्रेमशक्तीच्या महासागरात सामावून गेले पाहिजे. म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय प्रश्न सुटतील. आणि तो काळ आता जवळ येत चालल्याचे मला दिसत आहे. जगातील सर्व पुढारी व चालूच राहतील. तुम्ही जगमरचे सर्व सहजयोगी आता आज युवा-शक्तीचा उत्साह पाहून तर मला कौतुक एक कुटुंब आहात. कलियुग संपतत आले असून सत्ययुग करावेसे वाटते. नाहीतर आजकालची तरुण पिढी प्रस्थापित करण्याचे आव्हान तुमच्यासमोर आहे. म्हणून ते भलत्या मार्गाकडे वळत चालली आहे. पाश्चात्य देशात कार्य करसे घटित करू शकू याचा प्रत्येकाने विचार करत तर हा फार मोठाच प्रश्न झाला आहे. आपल्याकड़े अजून राहिले पाहिजे, त्यासाठी आपण काय करू शकू याचा तितके प्रकार नसले तरी आपल्या तरुणांतही त्याचे आकर्षण दिसू लागले आहे. म्हणून आजच्या या सान्या समारंभात तुमच्यामध्ये जो एकोपा दिसला तसा एकोपा आहे, त्यासाठीच तुम्ही तुमचे चित्त व प्रेमशवती जगामध्ये सर्वत्र निर्माण झाला पाहिजे. आपण त्या विचार करा. सहजयोग्यांनी हे विचार लिहून काढले तर जास्तच चांगले. या कार्याची धुरा तुम्हालाच सांभाळायची कार्यान्वित करायची आहे. एकोप्यात सामावून राहिलो नाही तर जमिनीवरच्या थेवासारखे कधीच विरून जाऊ म्हणून सागरातील सर्वाना अनंत आशिर्वाद ि ्य ा पृकू ि ा Cै . का ्टं ৪ वे २१ ्ु चैतन्य लहरी में / जून १९ सहज समाचार एप्रिल ९९ मध्ये श्री. अरुण आपटे यांचा डेहराडून (उ. प्रदेश) येथे संगीताचा कार्यक्रम झाला. त्याबद्दल तेथील स्थानिक वृत्तपत्रांमधून आलेले समाचार-वृत्त खाली दिले आहेत. कि श्री अरुण गोयल स्थानीय वास्तुशिल्पी हैं जिनके रक्त- कैरार का उपर अंततः सहज योग द्वारा ही हुआ। इस अवसर पर श्री. वी. के. अरोडा व डॉ. आर के पुजाही भी परमात्मा के राज्य को अंतर्मन में खोजना सिखाता है सहज योग देहरादून, १७ अप्रैल प्रसिद्ध शास्त्रीय संगीतकार मौजुद थे। पंडित अरुण आपटे ने कहा है कि सहज योग व्यक्ति को अपने अंदरही परमात्मा को खोजने की प्रेरणा देता है, क्योंकि परमात्माका राज्य व्यक्ति के स्वयं के अंदर है। पंडित आपटे आज आडिटोरियम में दिव्य संगीत-संध्यामें अपना गायन प्रस्तुत कर रहे थे। उन्होंने कहा कि सामान्य रुप से गायन, वादन तथा नृत्य को ही संगील कहते है। उन्होंने कहा कि जिस व्यक्ति को जिसी भी चीज में आनंद मिलता है उसका वही संगीत है। उन्होंने उदाहरण दिया कि जिरा प्रकार कोई अच्छा चित्र, स्वादिष्ट भोजन, संगीत अथवा कार- ड्रायविंग आदि अलग-अलग प्रवृत्ति के लोगों को आनंद आनंद का प्रतीक है, अतः इसे सहज भाव से लिया जाना प्रदान करती है तो उनके लिए यह आनंददायक क्रिया ही चाहिए। उनकी आत्मा का संगीत है। उन्होंने कहा कि सहज योग (डून-दर्पण : १८-४-९९) यहां ए.एम.एन. घोष मानसिक शांति के साथ-साथ रोगों को दूर करने की क्षमता है संगीत में देहरादून, १६ अप्रैल जाने माने शास्त्रीय गायक अरुण आपटे का मानना है कि संगीत हर तरह के रोगों को दूर करने की क्षमता रखता है। उन्होंने कहा कि संगीत विरासत में कार्यकम प्रस्तुत करने आये अरुण आपटे शास्त्रीय गायन के चमकते सितारे है। मैकेनिकल इंजीनियरिंग से नाता तोड़कर श्री आपटे ने श्रीमती निर्मला देवी से प्रभावित होकर सहज योग का प्रचार करने का बड़ा उठा लिया। पत्रकारों से बातचीत करते हुए श्री आपटे ने कहा कि शास्त्रीय गायन में आत्मा की शांति बसी हुई है। श्री आपटे ने बताया कि संगीत के सात सुरों में अप्रतिम ताकत छिपी हुई है। वह कहते है कि पहले वह विशुद्ध रूप से शास्त्रीय गायन करते थे। इटली में श्रीमती निर्मला देवी से मुलाकात के बाद अरुण आपटे ने शास्त्रीय गायन को सहजयोग से जोड़ दिया। वह कहते है कि संगीत का शरीर के अंदर स्थित कुण्डलिनी के सात चक्रो से अटूट रिश्ता है। उन्होने क उसी आनंद को उभारने का प्रयास है और यह ध्यान क्रियासेही संभव होता है। इस अवसर पर उन्होंने संगीत की उत्पत्तिकी भी व्याख्या की। उन्होंने विभिन्न रागोद्वारा विभिन्न विशिष्ट लोगो के उपचार का दावा करते हुए कहा कि तोड़ी राग से व्यक्ति का यकृत ठंडा होता है। इस अवसर पर उन्होने तोड़ी राग का गायन भी किया। जिसमे बोल थे- द्ञी के बेगुन गुन गाये.. इससे पूर्व उन्होंने यमन राग में "माता जी तू ही भवानी" भक्ति गीत का गायन किया। इस अवसर पर उनकी धर्मपत्नी श्रीमती सुरेखा आपटेने भी अनेक राग प्रस्तुत किये। तबले पर उनका साथ रवि शुक्ल ने दिया। इससे पूर्व सहज योग के राष्ट्रीय संयोजक अरुण गोयल ने सहज योग के विषय में जानकारी दी बताया गया बताया कि वह राग और रोग पर गहन रिसर्च कर रहे है। उन्होंने बताया कि रागों के जरिए रोगों का इलाज २२) ा ( ज पूकश र चैतन्य लहरी मे/ जून १९ कोई चमत्कार नही है, बल्कि सीधे विज्ञान के तकनीकी पक्षों से जुड़ा है। उन्होंने बताया कि नाभि चक्र से जुड़े रोग को राग भटियार से, मधुमेह को राग तोड़ी, गले को राग जयजयवंती, छाती के रोग राग भैरव तथा राग दुर्गा, मस्तिष्क के रोग को राग बागेश्वरी तथा राग भूपति से ठीक किया जा सकता है। उन्होंने बताया कि एडस् जैसा रोग स्वर का उच्चारण कर रहा होता है। स्वरों का उच्चारण निश्चित आवृति में करने से शरीर के कई रोगों पर काबू पाया जो सकता है। उन्होंने कहा कि प्रत्येक स्वर की अपनी एक निश्चित आवृत्ति होती है । अगर उस आवृत्ति से उस स्वर को बार-बार बोला जाए तो उससे निश्चित तौर पर व्यक्ति को लाभ होगा। संगीत प्राकृतिक है। अगर संगीत का स्वरूप सही है तो वह मनुष्य को शांति देगा। कई लोग तनाव की स्थिति में सोते हैं और जब वह सुबह उठते है, तो उनको क्रोध आ जाता है ऐसे लोगों के लिए संगीत के स्वरों का श्याम कल्याण से ठीक हो सकता है। श्री आपटे ने बताया कि वह सहज योग के प्रचार के लिए तन मन धन से समर्पित है। उन्होंने बताया कि प्रत्येक स्वर की आवृत्ति होती है जो शरीर में स्थित ऊर्जा केंद्रों पर असर करती है। श्री आपटे ने कहा कि संगीत चाहे किसी देश का हो वो मन को शांति देता है। उन्होंने कहा कि तेज रपतार दाले संगीत से मन को शांति नहीं मिलती है। वह कहते है कि सहजयोग के कारण ही मन में किसी भी तरह का तनाव नही रहात है। उच्चारण काफी लाभदायक होगा। पडित आपटे ने कहा कि आनंद की प्राप्ति के लिए ध्यान की जरूरत होती है। ध्यान काা केंद्र चित होता है। अगर मन एकाग्राचित नहीं होगा, तो मनुष्य का किसी भी काम में सन नहीं लगेगा। उसे तनाव व शारीरिक थकान का से सामना करना पड़ेगा। सहज योग में विशेष रूप मनुष्य को ध्यान लगाने की प्रक्रिया के विषय में बताया जाता है । (दैनिक जागरण, देहरादून) यदि मनुष्य को ध्यान करने की आदत हो जाती है, तो उनकी अनेक समस्याओं का निराकरण स्वतः ही हो १७.४.९९ जाएगा। उनकी अहंकार समाप्त होगा और सभी कार्य विवेक से करने की कोशिश करेगा । उन्होंने कहा कि संगीत के स्वरों में असीमित ऊर्जा 'संगीत विकारों को है। एक स्वर को बार-बार दोहराने से उसकी के ऊर्जा क्षेत्रों पर प्रभाव डालती है। प्रत्येक स्वर की अपनी अलग-अलग विशेषता है। कोई स्वर मूलाधार को नियंत्रित करता है, तो कोई मरि्तिष्क को आज्ञा देने वाले भाग पर आवृत्ति शरीर नियंत्रित करने में सक्षम' देहरादून, १७ अप्रैल। सहज योग से जुडे संगीतज्ञ पंडित अरुण आपटे ने कहा कि सगीत के सात स्वरों से तन व मन के सभी विकारों को नियंत्रित कर समाप्त किया प्रभाव डालता है। उन्होने कहा कि संगीत के सात स्वरों का अभ्यास करने वाला व्यक्ति अधिकतर तनाव व बीमारियों से जा सकता है। पंडित आपटे यहां के. डी. एम. आई. पी. ई. में सहज योग सोसायटी के तत्वावधान में आयोजित दिव्य संगीत संध्या में बोल रहे थे। उन्होंने कहा कि संगीत के सात स्वरों में इतनी ऊर्जा है कि उससे शरीर व मन की व्याधियों को समाप्त किया जा सकता है। स से शरीर का मूलाधार, रे से स्वाधिष्ठान, ग से नाभि, म से अनाहत, प से विशुद्धी, ध से आज्ञा तथा नी से सहस्त्रार प्रभावित होता है। जिस समय जो स्वर उच्चारित किया जाता है, उसकी आवृत्ति मुक्त रहता है। इस दौरान पंडित आपटे ने राग यमन पर आधारित भजन भी प्रस्तुत किया। भजन में उनका साथ श्रीमती सुरेखा आपटे ने दिया। तबले पर रवि शुक्ल ने संगत की। इस मौके पर सहज योग के राष्ट्रीय संयोजक अरुण गोयल भी उपस्थित थे। (अमर उजाला, देहरादून) १८-४-९९ उस व्यक्ति के शरीर व मन पर प्रभाव डालती है, जो उस क (२३ ट चैतन्य लहरी मे/जून १९ Virasat Gaon. While speaking to media-persons Pandit Apte said that music acts as a आपटे दंपति ने शास्त्रीय शैली में भजन प्रस्तुत किए preventive cure against most diseases. He said that after coming under the inlluence of his guiru Nirmala Devi he started doing research on Kundalini, its effect on Music and how both could aet in Tandem to keep the body disease- free. देहरादून, १७ अप्रैल डिवाइन म्युजिकल इवनिंग में शास्त्रीय गायक अरुण आपटे व उनकी पत्नी सुरेखा आपटे ने भिन्न-भिन्न रागों में भजनों को सुंदर तरीके से प्रस्तुत किया। के.डी.एम. आई.पी.ई. सभागार में दर साय आयोजित उक्त कार्यक्रम में आपटे दंपत्ति द्वारा प्रस्तुत भजनों व गीतों ने श्रोताओं को मंत्रमुग्ध कर दिया। अरुण आपटे ने राग यमन में भजन में भजन 'गाताजी तू ही भवानी गाकर उपस्थित लोगों को भक्ति भाव में डुबो दिया। Pt. Apte said that if raag "Todi" is sung it gives relief to a person suffering from diabetes. Raag Sham Kalyan helps as preventive measure against AIDS. Raag Yaman is ideal for keeping the liver cool. Raag Bhairav and Durga gives reliel to persons ailing from disease. Pt. Apte informed that his book titled "Music and Sahaj Yoga" is aimed at informing the readers about the benefits of ragas. Pt. Apte said that with the singing of Sa Swar students can enchance their mental concentration. Pt. Apte has also been actively involved in carrying out research on the bane of 80th centurey-stress. He says that he is actively involved in teaching listeners so that he may experience bureaucrats to defeat stress through सुरेखा आपटे ने राग तोहंड़ी एवं अन्य रागों में गीत प्रस्तुत कर वातावरण को भविति रस से आहलाहित कर दिया। Music capable of elevating listeners DEHERDUN, April 16 GLOBE NEWS SERVICE His is the voice capable of elevating eternal bliss and all- round peace. music. Presently Pt. Apte is working for Beej Mantra. According to him five elements comprising of Ram, Vum. Rum. Yum, Hum. Om and Om provide the necessary equilibrium to our body. Son of Mangla Apte the famous classical singer, Pt. Apte's wife Surekha is also into singing light music. But for Sahaj Yoga. Pandit Arun Apte, renowned classical musician, such have managed would not transformation and himself realised the essence of divinity through his mnusic. A pupil of Jitendra Abhisheki Pandit Arun Apte carried extensive research on the effect of sound on the energy centres of the body. He feels that music acts as a catalyst in liberating the chakras of the body and correct vibrations lead to हिमाचल टाइम्स १७-४-९९ healthy mind and a healthy body. Pandit Apte was here as part of Virasat and also performed live at the (सर्व सहजयोगी सभासदांसाठी विनामूल्य.) ं] पूजेनंतर श्री माताजी आशिर्वाद देताना सी हड] क े ठा आदिशक्ती पूजा जयपूर १९९४ १ म*ं की আয श्री माताजींचे ी। जन्मस्थान :০ छिंदवाडा रान ल महाराष्ट्र बाल सेमिनार, खानापूर, पुणे. मे ९९ ुव फ़. ि छु बहात्द् बाल सेनिकार स५ yut ॐ ा ेथ; ं कि ार ा ---------------------- 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-0.txt लड्री चेतन्य ह० ५44 क अंक क्रमांक ५,६ मे-जून १९९९ 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-1.txt ी २ का २ र क गुरुपूजा १९९१ गुरुपूजा १९९२ नवरात्री पूजा १९९४ म क ० ब 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-2.txt चैतन्य लहरी मे/ जून ९१ अनुक्रमणिका पान नं. अनु क्र. १) प. पु. श्री माताजींची पुणे भेट २ ३ ते ६ २) हनुमान पुजा १९९९ ३) सार्वजनिक कार्यक्रम पुणे- २५ मार्च ९९ ७ ते ८ ४) सहजसंगीतामधून सहजयोग ९ ৭০ ते १२ ५) महाराष्ट्र बाल सेमिनार १९९९ ६) महामाया पुजा न्यूझीलंड-९४ १३ ते १५ ७) रामनवमी पुजा, एप्रिल १९९८ १६ ८) विवाह सोहळ्यानंतर नूतन परिणीत वधू-वरांना केलेला उपदेश, सप्टेंबर ९८ १७. ते १८ ९) सहज समाचार १९ १०) वाढदिवस पूजा प. पु. श्री माताजींचे भाषण, दिल्ली ९९ २० ते २१ ११) सहज समाचार २२ ते २४ १) फार 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-3.txt चैतन्य लहरी मे/ जून ९९ प. पू. श्रीमाताजींची पूणे भेट गेली लीन वर्ष वाट पाहात असलेल्या पुणे केलेला स्वीकार. हा कार्यक्रम कृष्णा गार्डन्स्च्या प्रशस्त परिसरातील सहजयोग्यांना प. पू. श्रीमाताजी हिरवळीवर दि. ६ आणि ७ निर्मलादेवींच्या पश्लिक कार्यक्रमाची अपूर्व संधी मार्च-एप्रिल ९९ मध्ये मिळाली. अर्थातच श्री संगीताचा कार्यक्रम माताजीच्या आगमनाची सर्वजण बरेच दिवसांपासून अॅकॅडमीमधील पार्श्चात्य कलाकारांनी भजने सादर अत्यंत आतूरतेने वाट पहात होते. २४ मार्च ९९ रोजी सायंकाळी श्री माताजींचे लोहगांव विमानतळावर आगमन झाले. हार व पुष्पगुच्छ होतात घेतलेल्या सहजयोग्यांचा चेहन्यावर दिसून येत होता व स्वागतासाठी मोठ्या शिलेदार यांचेही प्रभावी शास्त्रीय गायन झाले. दुसऱ्या संख्योने त्याची गर्दी होती विमानतळाच्या आगमन दिवशी हनुमान-पूजा झाली व श्री माताजीनी हनुमानांची कक्षामध्ये श्रीमाताजीचे दर्शन झाल्यावर व विशेषतः सहजयोग्यांबद्दलची माहिती व कार्य यावर भाषण दिले. त्यांच्या चेहऱ्यांवरील आनंद व प्रसन्नता जाणवल्यावर पूजेच्या वेळी श्री.माताजींनी रामरक्षा म्हणावयास सर्वाचा आनंद ओसडून जाऊ लागला होता. २५ मार्च ९९ रोजी सायंकाळी मॉडर्न कॉलेजच्या नैदानावर प. पू. कार्यक्रम झाला, या कार्यक्रमासाठी पुणे-केद्रालील सौ. किर्ती शिलेदार यांनी सादर केलेल्या "संगीत कार्यकल्पानी व युवा-शक्तीच्या मुला-मुलीनी फारच नेहनत धैतली होती. कार्यक्रमाची सर्व तयारी स्टेज, कार्यक्रमास कुटुंथियांसह उपस्थित होत्या व सहजयोगी ब्लोज-सर्किट टी.व्ही. इत्यादी सर्व व्यवस्थेत कमतरता बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पडणार नाही अशी काळजी घेतली होती. मैदानावर ८०.০০০ च्या वर जनसुमदाय उपस्थित होता. परगावातूनही अनेक सहजयोगी आले होते, श्री. योगी महाजन सहजयोग समजाचून सांगित असतानाच श्रीमाताजी स्टेजवर आल्या. ल्यानंतरच्या जवळ-जवळ एप्रिल असा दोन व आशीर्वादाची दिवसांसाठी आयोजित केला होता. पहिल्या दिवशी त्यावेळी नागपूर होता. केली व थोड्याच दिवसांत त्यांनी भारतीय संगीत आत्मसात केल्याचा सुखद धक्का सहजयोग्यांना दिला व श्रीमाताजींनीही सहजसंगीताचे महत्त्च विशद करुन सांगितले. नंतर सौ. मीना फाफरतेकर व सौ. कित्ती आनंद त्याच्या सांगितले. या दोन्ही दिवशी सहजयोग्यांची उपस्थिती चांगली होती व त्यांना चैतन्याचा आनंद मिळाला. दि. ६ एप्रिल ९९ रोजी बालगंधर्व रंगमंदिरामध्ये श्रीमाताजीच्या प्रवचनाचा पब्लिक सोभद्र" नाटकाचा प्रयोग झाला. श्री. माताजी या तन्हेने पुणेकर सहजयोग्यांना ह्या अपूर्व सोहळ्याचा आनंद मिळवता आला. पब्लिक कार्यक्रमानंतर सहजयोग घेण्यासाठी महाराष्ट्रातील अशा व अनेक साधक पुण्यात ठिकठिकाणी ठेवलेल्या तीन दिवसांच्या follow-up कार्यक्रमासाठी आले व सहजयोगाच्या प्रसार जोमाने होण्यास चालना मिळाली. सर्व कार्यक्रमानंतर श्री.माताजींनी पुण्यात चाललेल्या कार्याबद्दल व विशेषतः युवाः एक तासाच्या प्रवचनामधून त्यांनी सहजयोगाची आधुनिक काळामधील आवश्यकता व सहजयोग यावद्दल सद्यपरिस्थितीतील अनेक पैलूंचा सदर्भ धेत, त्यांच्या परखड पण खास शैलीमध्ये मार्गदर्शन केले. शेवटी अर्थात सर्व ओत्याना श्रीमाताजीनी निमिषाभरात जागृति देऊन चैतन्यलहरींची अनुभूति मिळवून दिली. पुणे-सहजयोग्यांना अधिक आशीर्वाद मिळण्याचा आणखी एक योग म्हणजे शचित जास्त कार्यरत झाल्याबद्ल समाधान व प्रसन्नता व्यक्त केली, हुनुमान-पूजेचा श्रीमाताजींनी २) ी छ रज] 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-4.txt चैतन्य लहरी मे/ जून १९ हनुमान पूजा प. पू. माताजी पुणे ६ एप्रिल ९९ हनुमानांनी आपल्या अनेक कामगिरींमधून हेहि दाखवून . आज श्री हनुमान, बजरंगबली पूजेसाठी आपण इथे जमलो आहोत. सहजयोग्यांसाठी श्री हनुमान हे एक आदर्श आहेत. ते आपल्या पूर्ण उजव्या बाजूवर कार्य करत असतात. तेच तुम्हाला जरुर ते मार्गदर्शन करतात, सरदैव विवेक देताल. मदत करतात आणि तुमच्या संरक्षणाची काळजी घेतात. तसेच तुमच्या अहंकारावर नियंत्रण ठेवतात, पण त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे ते तुम्हाला गुरुविषयी समर्पणाची शक्ति देतात. ते श्रीरामांचे एकनिष्ठ सेवक होतेच पण महतचाची गोष्ट म्हणजे ते श्रीरामांसमोर पूर्णतया समर्पित होते. ही समर्पणाची प्रेरणा व शक्ति तेच तुम्हाला पुरवतात. गुरु-महिमा आहेव पण त्याचबरोबर गुरुची शक्तिपण आली. शक्ति आणि भक्ति वेगवेगळी असूच शकत नाही, दिले आहे की ते एक प्रेमाच्या सागरासारखे व्यक्तिमत्व होते त्याचबरोबर जे राक्षसी दृष्ट प्रवृत्तीचे लोक होते, ज्याचे एकमेव ध्येय हे इतरांना छळण्याचे वा आरास देण्याचे होते, अशा लोकांना ठार मारण्यात त्यांना जराही संकोच नव्हता त्याच्यामधील ही शक्ति व भवतीचा संगम पाहण्याससारखा आहे. रायणाला फक्त अग्नीचे भय वाटायचे है त्यांना माहीत होते म्हणून त्यांनी लंकेत जाऊन लंकादहन केले; त्यामध्ये कुणालाही, अगदी रावणालाही शारीरिक इजा झाली नाही पण त्याच्या शव्तिपुढे सर्वजाण भयभीत झाले, सर्व लोकांना रावणाच्या दुष्कृत्यांबद्दल काही बाटत नव्हते ते आता लकादहन पाहून धाबरुन गेले, रावण हा महापापी राक्षस आहे हे त्यांा समजून चुकले. यातून या समज व संतूलन होते है शक्तिशाली माणसांनी असेच संयमी असले पाहिजे. शिवाजीमहाराजही असेच होते. असे संतुलन तुम्ही मिळवले बजरंगबलीजवळ केवढी आपण म्हणू शकतो की उजव्या हातात शक्ति आहे तर डाव्या हाताकडून भक्ति येणारच. हा शक्ति-भक्तीच। संगम हनुमानामध्ये अपूर्वपणे दिसून येतो. लंकेमध्ये सीतादेवींना श्रीरामाचा निरोप देऊन ते भेटले तेव्हा त्यांना तिची सहज लक्षात घेलले पाहिजे. की तुम्ही खऱ्या अर्थाने सहजयोगी झालात असे मी म्हणेन; तुमच्याजवळ शक्ति आली याचा अर्थ हा नाही की तुम्ही प्रेम, संयम या गोष्टीना विसरुन जा. उलट तुमची शविति दीन-दुबळ्यांसाठी, पीडित लोकासाठी, दुःखी लोकांसाठी वापरून त्याचे त्रास कमी करण्यासाठी वापरली पाहिजे, आणि त्यांना असे त्रास देणाऱ्या लोकांना ठीक केले पाहिजे. तुमच्या नुसत्या बंधनातूनही हे धडून येईल. तुम्हाला जी शक्ति मिळाली आहे तिचा उपयोग दुष्टांचे (Evil) पारिपत्य करण्यासाठी करायचा आहे आणि त्यासाठी तलवार किया गदा सुटका करता आली असती; पण सीतेनेच त्याला सांगितले "तू माझ्या मुलासारखा आहेस आणि पती रावणाला ठार करुन माझी सुटका करणे योग्य आहे." श्रीराम स्वतः अत्यंत शक्तिशाली होते, अचूकपणे लक्षावर बाण मारण्यात त्यांचा कुणी हात धरु शकला नाही. नंतर महामयकर असे राम-रावण युद्ध झाले आणि त्यात रावण मारला गेला. तुलसीदासांनी त्याचे वर्णन करताना एक फार सुंदर घटना सांगितली आहे, युद्धाच्या शेवटी-शेवटी राम- रावण समोरासमोर आल्यावर श्रीराम रावणाचे गळ्यावर बाण श्रीरामांनी म्हणून न वापरता फवत बंधन घालून ते होणार आहे; त्यामच्येच गदा आहे व त्याचा प्रहार होणार आहे. तुम्हालाचे याचे अनुभव येतील. अशा तन्हेने तुमचे संरक्षण सदैव होणार आहे, सगळ्या सहजयोग्यांचेही संरक्षण होईल. या कार्यामध्ये बजरंगवली फार तत्पर आहित, ल्यचि होत फार जुबरटस्त आहेत. तुमच्या मागे-पुढे ते सदैव आहेत पण हे तुम्हाला समजणार नाही अशा तन्हेने होते तसे स्वभावाने ते लहान मुलासारखे सरळ य मारुन ल्याचे मुंडके उड़वायचे पण तेच मुंडके परत धड़ावर येऊन बसायचे, असे अनेक वेळा झाले, ते्हा लक्ष्मणाने रावणाच्या हृदयावर बाण मारा असे राग्मला सांगितले. तेव्हा श्रीराम म्हणाले, "त्याच्या हृदयात सीता आहे; सारखे डोके उडवल्यावर रावणाचे चित्त हृदयांतून मस्तकाकडे जाईल. आणि मग मी त्याच्या हृदयावर बाण सोडन" या म्हणण्यातील श्रीरामांचा संकोच व सरलता लक्षात घ्या. हैं र ३) 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-5.txt ा चैतन्य लहरी मे/ जून ९९ निर्मळ आहेतच पण त्याचबरोबर समझदार व युवि्तिशाली आहेत, त्याचप्रमाणे शक्तिबरोबर त्यांच्याजवळ नीर-क्षीर विवेकही आहे हे महत्त्वाचे. ते बुद्धीमानही आहेत, लौकिक व्यवहारातील बुद्धि नाही तर प्रेमाचे अधिष्ठान असलेली बुद्धि त्या प्रेमामधूनच त्यांना सर्व काही समजते, या विशेष युद्धीचे स्वरूप श्रीगणेश व श्री हनुमानच दाखवून देतात. तसे पाहिले तर हनुमान फार चपळ, तेजस्वी आणि बलशाली तर श्रीगणेश शांत स्वभावाचे. पण वेळ आली की दोघेही संहारक आक्रमकपणाच्या प्रवृत्तीमघून बाहेरच्या देशांवर बॉम्ब हल्ले करण्यात सरसावली आहे. आफ्रिकेमधील एका ठिकाणी असाच बॉम्ब हल्ला झाला; त्या ठिकाणी काही सहजयोगी पण होते, आणि आश्वर्य म्हणजे त्या सहजयोग्याशिवाय त्या ठिकाणचे इतर सर्व लोक बॉम्ब हल्ल्यात ठार झाले, हे सर्वच्या सर्व सहजयोगी पूर्णपणे बचावले. लगेच पुढच्या पूजेला ते सर्वजण कबेल्याला आले आणि त्यांनी मला ही हकीगत सांगितली. मी त्यांना समजावले की सहजयोगामधून आत्मा प्रकाशात आल्यामुळे त्यांच्यात परिवर्तन होऊन ते शक्तिशाली. महान पुरुष झाल्यामुळे त्यांना संरक्षण मिळाले. अशी हजारो उदाहरणे मी देऊ शकेन. आपल्याकडे अशा अनेक साधु- संतांचा छळ झाला तरी त्यांचे असेच रक्षण केले गेले. म्हणून त्यांनी चुकीच्या गोष्टींबद्दल राजा-महाराजांनाही सुनावण्यास कमी केले नाही. पण हनुमान त्यांच्या पाठीशी असल्यामुळे त्याचे कुणीही काहीही बिघडवू शकले नाही. खाजानिमुहीनची गोष्टही तुम्हाला माहीत आहे. बादशहापुढे कुर्मिसात न केल्यास त्यांना ठार मारण्याची धमकी देऊनही ते घाबरले खूप आहेत. म्हणून तुम्हाला स्वतःला दुष्टांवा संहार करण्याची जरूर नाही, कारण हे दोघेजण त्यासाठीच तुमच्यामागे सदैव लक्ष ठेऊन असतात. म्हणून तुम्हाला जे कोणी त्रास देणारे भेटतील त्यांच्यापासून हे दोघेही तुमचे रक्षण करणार आहेत हे ध्यानात ठेवा. मोठेमोठे पुढारी, मंत्री यांच्याबरोबर अंगरक्षकांचा ताफा असतो पण हे सतत तुमच्याबरोबरच राहतात. सहजयोग्यांची सुरक्षा-व्यवस्था त्यांच्याबरोचरच असते. याशिवाय तुमच्या सुरक्षा-व्यवस्थेमध्ये गणांचे कार्य महत्त्वाचे आहे; गणांचे कार्य श्रीगणेश नियंत्रित करतात म्हणूनच त्यांना 'गणपति' म्हणतात. तुमच्यावद्दलची सर्व माहिती, तुम्ही जे काही करता किंवा मनात आणता ती सर्व माहिती हया गणांकडून श्रीगणेशाकडे पोचवली जाते. कुठे काय गडबड चालली आहे, तुम्हाला कोण त्रास देत आहे, नाहीत, आणि कुर्मिसात करायला नकार दिला, पण त्या बादशहाचीच कत्तल झाली. असे संरक्षण मिळाले नसते तर पृथ्वीवरचे बडे-बड़े साधुसंत वा धर्मवीर केव्हाच प्राणास मुकले असते. कारण माणसांमधील राक्षसी प्रवृत्ती इतकी अळकट, तुमच्या कार्यामध्ये कोण काय अडथळे व अडचणी आणत आहेत, तुमच्या नकळतही कोण तुमच्याविरोधी कार्य करत आहे हीहि सर्व माहिती गणांकडून पोहचवली जाते आणि त्यानुसार या दोन्ही देवता व्यापक असते की एरवी अशा संतांचा नाश करणें काही कठीण काम नव्हते. पण परमात्मा असे होऊ देणार नाही कारण त्याच्याजवळ श्रीगणेश व श्री हनुमान अशा दोन प्रचंड शक्ति आहेत. हलम संभाळ एवढा प्रताप राणा तुमचा महावीर; युद्धामध्ये अपयश सर्वकाळ करत असतात. श्रीगणेशांच्या आज्ञेनुसार श्री हनुमानही सज्ज राहतात. आल्यावर त्याचे सरदार ल्याला माघार घेऊन पळून जायचा सल्ला देऊ लागले तेव्हा त्यानेही त्यांना पळून जायची परवानगी दिली पण सहजयोग्यांना म्हणून कसल्याही बाबतीत भीती बाढण्याची नुकतीच घडलेली एक गोष्ट उदाहरण म्हणून सांगते. अमेरिका नाही. जरुर स्वतः लढत राहण्याचा निर्धार व्यक्त केला; कारण तो की सांगयाचा गण आजकाल हनुमान पूजा १९९९ (पुणे) र ४ हा ा से कु 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-6.txt चैतन्य लहरी मे/ जून ९९ उष्णतेमुळे खराब होते व त्यातून पुढे अनेक प्रकारचे आजार पैदा होतात. उदा. राग आला की आरडा-ओरड, मार-पीट त्याच्याबरोबर आहेत. तसेच तुमचे संरक्षण सर्व काळी व सर्व स्थळी केले जाणार आहे. एवढे संरक्षण मिळाल्यावर सहजयोगी धीर-गंभीर, कुणालाही स्थानी ठामपणे उभा राहणारा असा बनला पाहिजे, त्याला प्रत्यक्ष काही करण्याची जरुरी उरणार नाही. अशा तहेचे अनेक अनुभव सहजयोग्यांना मिळत असतात. एरवी पाश्श्यात्य लोकांमध्ये सहजयोग पसरवणे फार कठीण, पण तेहि सहज याच्यामागे लागणे हे हनुमानांच्या विरोधात आहे, तुम्ही हनुमानांना मानता तर राग येण्याचा, नाराज होण्याचा प्रश्नच कुढे येतो, ते कधी कुणावर रागवत नाहीत, पण माणूस अहंकारामुळे रागवत राहतो, हनुमानांजवळ अहंकाराचे नावही नाही. उजव्या बाजूच्या लोकांमध्ये अहंकार फार असतो. खरे पाहिले तर सर्व-साधारण माणसांना, तसेच मोठमोठ्या लोकांना अहंकार येण्याचे कारण म्हणजे ल्यांची आतरिक स्थितीच अशी असते की ते हनुमानांना मानू शकत नाही. तुम्ही हनुमानांना मानता तेव्हा श्रीरामांनाही मानणारच. न घावरणारा, आपल्या घडून आलेले तुम्ही पाहात आहात, एवढेच नव्हे तर मुसलमान लोकही आता सहजयोगात आले आहेत. यावरून हेव दिसून येते की परमात्म्याची प्रेमशक्ति खूप शक्तिशाली आहे व कार्यान्वित आहे. पण त्यासाठी श्रीगणेशांचा किंवा हनुमानांचा जप करण्याची, त्यांच्या नावाने संस्था स्थापन करण्यावी जरुरी नाही. तुमचे संरक्षण करणारी संस्था तुम्हीच आहात. तुम्हाला कोणी हात लावणार नाही वा ठार मारु शकणार नाही. तुम्हा फक्त स्वतःला नीट समजण्याची व जाणण्याची आवश्यकता आहे. आत्मसाक्षात्काराचा अर्थच हा आहे की स्व' ला जाणणे, ओळखणे, म्हणजेच आपल्या मागे-पुढे कोण- आता एखादा माणूस उजव्या बाजूकडचा असला तरी त्याला दम्याचा त्रास व्हायला नको कारण उजव्या हृदयांतच श्रीरामांचे स्थान आहे. पण तुम्ही श्रीहनुमानांना मानत नसाल तर तुम्हाला दम्याचा विकार होण्याची फार शक्यता असते. तसेच डाव्या हृदयांत श्री शिवांचे स्थान आहे आणि तिथे काही अयोग्य प्रकार झाले तर हृदयविकार होऊ शकतो. सहजयोगाल आल्यावर तुम्ही समजून घेतले पाहिजे की कोण आहेत हे जाणणे. मग ही परमेश्वरी प्रेम-शक्ति तुमच्यामधून कार्यान्वित होते; दुसर्यांना आपण कसे ठीक श्रीहनुमान हे तुमचे आदर्श यनले पाहिजेत. श्रीगणेश, करुन शकू. त्यांना कार्य मदत करु शकू ह्याचा तुम्ही जास्त- जास्त विचार करु लागता- 'आनंदे भरीन तीन्हि लोक' हे भजन तुम्ही काल ऐकलेत- आणि अशी भावना आल्यावर हेहि लक्षात ठेवा की तुम्हाला कुणीही काहीही त्रास देऊ शंकणार नाही, कुणाला तशी हिम्मत होणार नाही कारण तुम्ही इतके शक्तिशाली आहात. आज आपण हनुमानांची पूजा करताना हेच भान ठेवले पाहिजे की साक्षात हनुमान आपल्यामध्ये प्रस्थापित झाले आहेत. ते तुमच्या उजव्या बाजूवर म्हणजे पिंगला नाडीवर कार्य करतात. त्यामुळे आपल्याला कार्य करण्याचा जोष मिळतो, अर्थात त्यापासून उष्णतेबरोबरच आपल्यामध्ये ते मक्ति निर्माण करतात. ज्यावेळेस उजव्या बाजूने जोषामधून येण्यासारखी ती गोष्ट आहे कां? समजा, तुमच्या मुलाला कार्य करता करता आपण श्री हनुमानांसारखे संतुलन मिळवत कुणी मारले तर रागावण्याऐवजी आपलाच मुलगा चुकला ताही त्याच्या परिणामांतून अनेक आजार निर्माण होतात. दमा, हृदयविकार, लीव्हरचे त्रास त्यामुळे सुरु होतात. हनुमान ही उष्णता नियंत्रित करत असतात पण आपल्याच चुकांमुळे ही होऊ शकतो पण ते करणे फार कठीण आहे. कारण असा उष्णता आणखी पसरत गेली तर ब्लड-कॅन्सरसारखे आजार होतात. म्हणजे हनुमानांविरुद्ध वागल्यामुळे लीव्हर प्रथम अथोधिततेचे अवतार असतातव, लहान मुलासारखे पण तल्लख बुद्धीचे असतात. पण श्री हनुमानांजवळ संतुलन आहे, प्रेममय आनंद आहे तसेच ते महाशक्तिशाली आहेत. त्यांच्यासारखे संतुलित जीवन-चरित्र प्रत्येक सहजयोग्याचे झाले पाहिजे. तुम्हाला जरी राग आला तरी चूप असून रहा, सला राग असा कधी येत नाही किंवा आला तरी समजत नाही. पण राग न दाखवताही कधी कधी कार्य घडून येते. पण नुसता राग प्रमाणाबाहेर होऊ लागला की गोष्ट गंभीर होते, त्यांतून अल्झायमर नावाचा फार गांभीर आजार उद्भवतो. गुस्सा करणे ही एक अतिशय वाईट प्रवृत्ति आहे, राग आला तर आपणच आपल्याला तापसून पहावे की एबढी राग नसेल ना असे आधी पहा. त्यामुळेच आपण संतुलन गमावून बसता व हा आजार होतो. अल्झायमर सहजयोगामधून ठीक आजारी माणूस संतुलन गमावलेला असतो, शिवीगाळ सतत करत असतो, आरडा-ओरडा करत असतो. अशा माणसाला ५ ा 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-7.txt चैतन्य लहरी मे/ जून ९९ फर् फायदा नाही, उलट तेच तुमच्यावर उलटतील. दारू पीत नाही म्हणून तुम्हालाच नावे ठेवतील. हनुमानांनी या लोकावर आधीच गदाप्रहार कसा केला नाही याचेच मला आश्चर्य वाटते. जो माणूस खूप कार्य करतो, खूप धावपळ करतो पण ज्याच्या हृदयांत प्रेम नसते त्याला पण त्रास होऊ शकतात. म्हणून तर येशू खिस्तनी सर्वाना क्षमा करत रहा असा उपदेश केला. हनुमान तर त्यांच्या भक्तीच्या शक्तिमधून कसे ठीक करणार? हनुमानंचा दुसरा एक शत्रू म्हणजे शराबी, दारु पिणारा, दारु पिणाच्यांचे ते लंकादहन करखतात. एरवी दारुङ्या माणसाबरोबर कुणी बोलत नाही, म्हणून आपल्यासारखे आणखी दारुडे जमवून तो पीतच राहतो. घराकडे लक्ष नाही, चरच्या लोकांना खायला नाही आणि हे सारा पैसा दारुमध्ये उडवणार, हनुमानांना मानणारा माणूस कधीही दारुला स्पर्श करणार नाही. आजकाल तर मद्यसेवन ही फैशन बनत आहे. इतक्या उच्च स्थानावर आले; तेच आता तुमचे आदर्श आहेत. दारुच्या अतिरेकामधून सान्या कुटुंबाचा सत्यानाश होतो, गरमी झाली की लोकांची खोपड़ी खराब होते व प्रेमाचा आनंद अशी कुटुंबे मी बरीच पाहिली आहेत. त्याचा आणखी एक वाईट परिणाम म्हणजे माणसामधील प्रेम-भावना शुष्क बनून रहाते. म्हणून सर्व धर्मामध्ये मद्यमान निषिद्ध मानले गेले आहे. हनुमानांची शक्ति मिळवण्यासाठी सर्वप्रथम संतुलन जपले पण खिश्चन लोकांनी त्यातूनही पळवाट काढली आणि सांगू पाहिजे. प्रेमाचे बंधन असे असते की तिथे लहान-मोठा, लागले की खिस्तांनीही एका लग्नसोहळ्यात पाण्याची दारू बनवली आणि सर्वांना दिली. ही शब्दशः खोटी गोष्ट आहे. सामावून घेते मी तर त्याचाच सदैव वापर करते कारण माझा इंग्लंडमध्ये तर मी पाहिले की घरात कुणाचा मृत्यु झाला तरी कधी कधी विचित्र लोकांबरोबरही संबंध येतो, त्यांना प्रेमाच्या शराब वा नवीन जन्म झाला तरी शराब पिऊन साजरा मोहिनीमधूनच संभाळून घ्यावे लागते. गगनगिरी महाराजांची करणार, शराबी लोकाच्या डोक्यातून निघलेल्या या अफलातून कहाण्या आहेत. असे लोक हुनुमानांच्या नुसत्या विरोधात आहेत असे नसून ते त्यांच्यावरच आक्रमण करणारे आहेत. ती सर्व सांगत वसले तर रात्र पुरणार नाही. प्रेमळ शब्दांतून म्हणून त्याच्यावर हुनुमानांचा केव्हा व केवढा कोप होईल संभाषण करायला काही लागत नाही, दुसऱ्याशी प्रेमाने मलाचे माहीत नाही. त्याचप्रमाणे श्रीगणेशांच्या विरोधांत असणार्या, चरित्रहीन माणसांचे मूलाधार चक्र फार खराब होते. शराब प्यायल्यामुळे माणसाची चेतना नष्ट होते व श्री तुम्ही सहजयोगी झाल्यावर प्रेम करण्याची शक्ति तुम्हाला हनुमान अशा माणसाच्या मागे लागतात, मग त्यांच्या कुटुंबात मिळाली आहे. प्रेमाची देवाण-घेवाण झाल्यावरच त्याचा सुगंध कलह होतात, शिवीगाळ, मारामारी चालते. सहजयोग्याने तर तुम्हाला मिळणार आहे. दारु पिणान्या माणसाच्या घरात पाऊलही टाकू नये, कारण ते स्थान अपवित्र असते, तसेच शराब पिणात्या माणसाशी काहीही ते म्हणजे त्यांची भक्ति, ह्या भक्तीमधूनच तुम्हाला त्यांची संबंध ठेऊ नयेत. त्यांच्यासाठी हे करणे घातक आहे. मिळेनासा होतो. अशा हनुमान भक्तांना बजरंगबली नमस्कार करतात. म्हणून सर्व सहजयोग्यांनी समजून घेतले पाहिजे की, सामान्य श्रेष्ठ असे भेदभाव रहात नाहीत, ते बंधन सर्वांना गोष्ट तुम्हाला मी सांगितलीच आहे आणि या प्रेमामधूनच त्याचा अहंकार मी शांत केला, अशी अनेक उदाहरणे आहेत व्यव्तीचे वागल्यास त्या सद्गुण तुम्ही उचलू शकता; उलट रागारागांत बोलल्यास त्याचे टुर्गुणच तुमच्यामधे उतरतात. बजरंगबलीपासून तुम्हाला काही मिळवायचे असेल तर शबित मिळणार आहे व ती मिळाल्यावर कुणीही तुम्हाला धक्का देऊ शकणार नाही, याची अनेक उदाहरणे आहेत त्यांना लोक चमल्कार समजतात पण मी त्याला हनुमानांची कृपा समजते. म्हणून दुसर्याना द्या. हे प्रेम म्हणजे निव्य्याज प्रेम. या प्रेमाच्या शक्तिचाच तुम्ही सतत उपयोग करा. पुण्यामधे डुल्या मारूती, जिलध्या मारूती इ. अनेक नावांची मारूती-मंदिरे आहेत. म्हणून पुणेकरानी तर फार पहिले स्वतःबह्दल प्रेम बाळगा व तेच प्रेम सावध रहायला हवे. त्या ठिकाणचे लोकही नशा-नावगाणी असे प्रकार चालवतात. याला काय म्हणायचे? हनुमानांची शक्ति तुमच्या उजव्या बाजूमध्ये आहे. संतुलनांत राहून तुम्हाला त्याचा उपयोग करायचा आहे. शराब पिऊन लिव्हर खराब झाल्यावर ते कोपाविष्ट होणारच. त्यांचे कार्य सूक्ष्मतेतून होणारे आहे. दारू पिणाऱ्यांना तुम्ही बोलून काही तुम्हा सर्वांना अनंत आशीर्वाद. क ा दल 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-8.txt चैतन्य लहरी मे/जून १९ सार्वजनिक कार्यक्रम प. पू. श्री. निर्मला देवींचे प्रवचन, पुणे २५ मार्च ९९ सांगितलेल्या भजन-नाम-वारी यामध्येच प्रदीर्घ काळ अडकून बसल्यासारखे झाले व उन्नतीच्या पुढच्या पायरीवर येऊ शकले नाहीत. ज्ञानेश्वरानी सहाव्या अध्यायातही कुण्डलिनीबद्दल स्पष्ट लिहून ठेवले. सहजयोग हीच आता पुढची पायरी आहे. आजपर्यंत जे मानत आलो ते सिद्ध झालेले समजण्याची ही पायरी आहे. सहजयोगाप्रमाणे जगभरातील सर्व धर्माच्या मानवामध्ये कुण्डलिनी आहे व ती जागृत करून घेण्याचा व आत्मदर्शन करून घेण्याचा मार्ग सर्व मानवजातीसाठी खुला आहे. आज धर्माच्या नावाखाली अधर्मच माजलेला दिसतो. हिंदु-मुसलमान-खिश्चन हे भेदभाव देव मानत नाही. हे सर्व माणसांनीच निर्माण केले व त्यासाठी आजकालच्या कलियुगामध्ये मनुष्य जगामध्ये सर्वत्र चाललेल्या अनिष्ट गोष्टींमुळे भ्रमात पडला आहे आणि सत्य व असत्य यांतील फरक ल्याला कळेनासा झाला आहे. हा कलियुगाचा महिमा आहे; पण पुराणांत नल-दमयंती आख्यानांत कलीनेच म्हटल्याप्रमाणे माणसाला कलियुगातच सत्य शोधण्याची इच्छा होणार आहे व त्यासाठी संसार सोडून दन्याखोऱ्यांत न जाता सहजमध्येच त्याला ते प्राप्त होणार आहे. सध्याच्या शास्त्रीय युगामध्ये प्रचीति व अनुभव हा सत्याची जाणीव होण्यातील मुख्य भाग आहे. सहजयोग आता जगामधील ८० देशांमध्ये पसरला आहे. या बाबतीत लोकांमध्ये अनेक शंका असतात, गुरूच्या शोधांत ते वेगवेगळ्या मार्गाकडे जातात पण गुरूला न ओळखल्यामुळे त्यांना अनेक त्रास भोगावे लागतात. म्हणून सत्याची प्रचीति मिळाली की सहजचा आनंद त्यांना मिळू शकेल या उद्देशाने मी इथे सहजयोग सुरू केला व त्याला चालना मिळून त्याला आता बहर आला आपापसात लढत राहिले. सहजयोग हे खरे-खुरे धर्मातर आहे म्हणजे आत्मसाक्षात्कारानंतर खरा धर्म माणसामध्ये जागृत होतो आणि जाती-पाती, लौकिक अर्थाचा धर्म हे भेदभाव संपून आत्म्याचा धर्म त्याला समजतो. शिवाजी महाराजांनीही 'स्वधर्म वाढवावा' पा। आहे. कलियुगामध्ये होणार्या भ्रांतीपैकी सर्वांत मुख्य असे सांगितले, हाच आत्म्याचा (स्व) धर्म, तो जागृत भ्रान्ति म्हणजे भौतिकता व पैसा हेच एकमेव ध्येय मानणे व त्यासाठी आयुष्यभर यातायात करणे, त्यामागेच कर्मकाण्ड करण्याचे सोडून प्रकाशांत येतो. म्हणून सतत धावपळ करणे. पण ते संपतच नाही हे थोडे-फार कळून आल्यामुळे खरे सुख पैशात नाही तर आत्मानंद मिळवण्यात आहे हे आता लोकांना कळू लागले आहे; एकरूप व्हायचा हा समय आहे. यालाच बायबलमध्ये त्याचबरोबर कलियुगाचा व षड्रिपूंचा प्रभाव आता कमी-कमी होत चालला आहे व आत्मानुभव घेण्यास मानवप्राणी तयार होऊ लागला आहे. चाचपडल्यासारखा माणूस अंधारात झाल्यावर आपल्या हृदयांतच प्रेमाचे मंदिर बांघण्याची आज गरज आहे, त्याचा परमानन्द उपभोगायचा व त्याच्याशी लास्ट जज्मेंट' व कुराणात 'कयाम असे म्हटले आहे. पण अजूनही आपल्याकडे लोक अनेक गुरूंच्या महाराष्ट्रामधे साधू-संतांनी फार मोठे कार्य केले मागे लागतात, सर्वस्वावर त्यामागे पाणी सोडतात. पण त्यावेळच्या लोकांनीही त्यांचा फार छळ केला. महाराष्ट्रांत तर प्रत्येक गावांत गुरू असतो. म्हणून मला त्यांनी वाटते की या सर्व गुरूना सध्याच्या प्रगत युगामध्ये शास्त्रज्ञांसमोर आणून त्यांच्याकडून त्यांची परीक्षा कुण्डलिनीबद्दल, आत्मस्वरुपाबद्दल, आत्मसाक्षात्काराबद्दल खूप सांगितले. पण त्याचा लाभ मोजक्या लोकांनाच झाला व बहुतांश लोक संतांनी घ्यायला लावावे. रुमानियात मी शास्त्रज्ञांना सहजयोग प्र क ुर 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-9.txt चैतन्य लहरी मे/जून ९९ समजवल्यावर त्यांनी प्रत्यक्ष प्रयोगांतून हे सर्व समजून नाही. आत्मसाक्षात्कारानंतर नीर-क्षीर विवेक तुम्हाला सान्य केले व मला cognitive science ची डॉक्टरेट बहाल केली. रशियातही शास्त्रज्ञांनी प्रयोग करून सहजयोगाची सत्यता मानली आहे. शास्त्र नितीमत्तेबद्दल काही सांगत नसले तरी सत्याला मान्यता देणारे आहे. म्हणून आपल्याकडील खण्डोभरती झालेल्या गुरूनाही त्यांच्यासमोर आणले पाहिजे. परदेशातील शास्त्रज्ञ त्यासाठी इकडे यायला तयार नाहीत. कारण त्यांना त्यांच्या देशातच कार्य व्हावे ही माझी इच्छा आहे. त्यासाठी तुम्हाला घरदार वा करायचे आहे. ही त्यांची देशभक्ति, आपल्याकडे स्वतंत्र्य-चळचळीत देशभवित प्रज्वळ होती, मी स्वतः सत्या चळवळीत सक्रिय भाग घेतला होता व मला शिक्षाही कमळासारखे स्वच्छ होणार आहात. झाली होती. पण आजकाल आपल्याकडे देशभक्तिचे नाव राहिले नाही, सर्व व्यवहार पैसे खाऊन चालले आहेत व आपल्यामधील देशाबद्दलची अस्मिता नष्ट होत चाललेली आहे. तीच गोष्ट आपल्या संस्कृतीची, आपल्या संस्कृतीमध्ये अनेक बारीक-सारीक गोष्टी आहेत. पण या पुण्यासारख्या शहरातही ती हरवल्यासारखे मला दिसते. सगळीकडे, आपल्या महिलाही, अमेरिकेचे मिळेल. चुकीच्या गोष्टीकडे व रस्त्याकडे तुम्ही जाणारच नाही. आपण 'सत्या वर ठामपणे उभे आहोत की नाही हेच फक्त तुम्हाला शोधायचे आहे व तीच आजच्या काळाची गरज आहे. त्यानंतर तुम्हाला कसल्या संरक्षणाची जरूर नाही. ही स्थिती आता आली आहे. पुणे हे महाराष्ट्राचे हृदय आहे व त्या पुण्याचे खन्या अर्थाने 'पुण्यपटनम्' इतर काहीही सोडायची जरूर नाही, अगदी दारूही सुटणार आहे. सर्व घाण निघून जाऊन तुम्ही आज ८० देशांमध्ये सहजयोग पसरला आहे एकाकडून दुसरीकडे, मग तिसरीकडे असा हा फोफावणारा वृक्ष आहे. सहजयोगी सर्व देशात प्रेमाने, गोड़ी-गुलाबीने, भांडण-तंटे न करता राहातात. म्हणूनच ते सामूहिक असतात. सहजयोगामध्ये तुम्ही सामूहिक चेतनेमध्ये येता व मग 'दुसरा' असा कुणी रहातच नाही. महाराष्ट्रीय लोकांना घरमेंड असते असे म्हणतात. पण आता ते सर्व बदलणार आहे. कारण आत्मसाक्षात्कार ही अनुकरण, Foreign Life-style यांच्या मागे फिरत आहेत. पण मी अमेरिका, इंग्लंड व अनेक परदेशात काहीही द्यावे लागणार नाही उलट सर्व काही घ्यायचेच जाऊन आले आहे. पाश्चात्यांकडून शिकण्यासारखे आहे. सर्वाची कुण्डलिनी जागृत करावी हीच माझी काही नाही; जे शिकायचे ते आपल्या आतमधे आणि आपल्याकडेच आहे. मी महात्मा गांधींच्या आश्रमातही कृपा करून सहजयोग स्वीकारा व हेच आशीर्वाद राहिले होते. त्यांनाही जगातील सर्व धर्माचे सार असलेला एक धर्म पाहिजे होता आणि तोच सहजयोग सहजकुटुंबामध्ये सामावून या. तुम्हा सर्वाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. त्यासाठी धडपड आहे, मला तुमच्याकडून काहीही नको, तुम्ही स्वीकारा. त्याच्यामध्ये प्रगती करून घ्या व जगभरातील सर्वांना अनंत आशीर्वाद. (यानंतर श्री माताजींनी सर्व उपस्थितांना आत्मसाक्षात्काराची अनुभूती दिली. ७५ हजाराहून उपस्थित मला हवा होता. पण देश स्वतंत्र झाल्याशिवाय लोकांना स्व'चे तंत्र समजणार नाही असे ते म्हणत. आपल्याकडे इथे इंग्रजी भाषा शिकणे,, पार्चात्यांचे अनुकरण करणे हे प्रकार वाढत गेल्यामुळे आपण लोक आपलीव संस्कृती विसरत चाललो आहोत. आपल्या संस्कृतीचा गाभा अध्यात्म हाच आहे व आत्मसाक्षात्कार ही अध्यात्माची परिसीमा आहे. तोच आपण सर्वानी जाणला पाहिजे. पुस्तकें वाचून, प्रवचने ऐकून हे होण्यासारखे नाही, फालतू चर्चा, शो, बढ़ाया, घ्मेंड हे आता चालणार नाही. त्यांची जरूरही लोकांनी असलेल्या संख्येने अधिक कुण्डलिनी जागृत झाल्याची प्रचिती आल्याचे मान्य केले.) तुम्हाला ८ 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-10.txt चैतन्य लहरी में/ जून १९ सहजसंगीतामधून सहजयोग Le नाम: एक प्रभावी सेवेतील अधिकारी निमंत्रणानुसार हजर होते सुरवातीला श्री, मगदुम साहेबांनी सहजयोगाची माहिती सहज-संगीत हे सहजयोगासाठी माध्यम असल्याचे सहजयोग्यांना अधिकाधिक जाणवत असल्यामुळे श्री. अरुण आपटे यांच्या सहज-संगीत सांगून जागृतीचा अनुभव नवीन उपस्थितांना दिला. कार्यक्रमाबद्दलचा उत्साह त्यानंतर श्री. अरुण आपटे यांनी संगीतामधून प्रत्येक चक्रावरील रागांबद्दल मार्गदर्शन करून ध्यान करून घेतले. सर्वाना संगीतामधून शेवटी निर्विचारतेचा अनुभव आला. विशेषता पत्रकार व प्रशासकीय अधिकारी यांनी व तळमळ अलिकडील काळामध्ये जास्त वाढली आहे. गेल्या पाच-सहा महिन्यांमध्ये भारतात बऱ्याच ठिकाणी ह्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मुंबई-नवी मुंबईमध्ये बोरिवली, ठाणे, बाशी व प्रश्नामधून शंकानिरसन करून घेतले व ध्यानाच्या पनवेल असे चार कार्यक्रम अलिकडे झाले. बोरिवलीचा कार्यक्रम काळजीपूर्वक व चोख व्यवस्था ठेऊन आखलेला होता. चैतन्यलहरींची जाणीव अधिक प्रकर्षाने व्हावी हा उद्देश असल्यामुळे हा स्थितीचा अनुभव घेतला. पनवेल येथील कार्यक्रम व्ही. के. हायस्कूलच्या पटांगणात झाला. हा कार्यक्रमही सार्वजनिक होता व आसपासच्या खेड्यांमधून कष्टपूर्वक केलेल्या फक्त सहजयोग्यांसाठी कार्यशाळेच्या परिश्रमांमधून बरेच स्थानिक लोक व भजनी-मंडळे स्वरूपात घेतला गेला. हॉल, माइक, क्लोजरार्किट उपस्थित होती. कार्यक्रमाची प्रसिद्धी जाहिरात माध्यमामधून विशेष प्रयत्नपूर्वक झाली होती. सुमारे एक हजार श्रोते उपस्थित होते. स्टेज्ची सजावट, माईक, टी.व्ही इ. व्यवस्था जाणीवपूर्वक उत्तम करण्यात आली होती. सुरवातीला प. पू. श्री माताजींच्या पब्लिक प्रवचनाची व्हीडिओ कॅसेट दाखवण्यात आली व नंतर प्राथमिक माहिती दिल्यावर सहज-संगीताचा कार्यक्रम सुरू झाला. खेड्यांमधून भजनी-मंडळी आलेली असल्यामुळे भजन- भावगीतांमधून रागांची ओळख करून दिली गेली व त्यांच्या भाषेमधून सहजयोग आणि सहज-संगीताची ओळख करून दिली, श्रोत्यांकडून कार्यक्रम टी.व्ही. इत्यादी व्यवस्था त्यानुसार उत्कृष्ट होती, व वातावरण चैतन्यमय राहील याची विशेष काळजी घेतली होती. सुरवातीला श्री. आर. डी. मगदुम् यांनी संगीताचे सहजयोगातील महत्त्व व त्यासाठी श्री. अरुण आपटे यांचे योगदान आणि प. पू. श्री.माताजींचे आशीर्वाद हे सर्व सविस्तरपणे विशद केले. त्यानंतर श्री. अरुणने चक्रांबद्दलचे राग व मंत्र यांचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. सर्व सहजयोग्यांना चैतन्य लहरींचा आनंद पुरेपूर लाभला. ठाणे येथील कार्यक्रमही अशाच तन्हेने सहजयोग्यांसाठीच होता त्याला सहजयोग्यांचा प्रतिसाद विशेष करून दिसून आला. तेथील सामूहिकता, एकविचारता व एकजूट सर्व कार्यक्रमांतून आनंद, ग म्हणजे समाधान इ. एकूण कार्यक्रमामधून विशेष करून जाणवत होती व त्यामुळे श्रोत्यांना श्रोते प्रभावीत झाले. संगीताची ध्यानामधील व चक्रशुद्धीसाठीची उपयुक्तता एक-एक स्वर लाऊन घेतला व त्या त्या स्वराचा अर्थ व परिणाम समजावून सांगिलला, उदा. सा म्हणजे जास्त जाणवली. वाशीमधील कार्यक्रम जुईनगर स्थानकावरील दालनात ठेवला होता व तो सार्वजनिक होता. बरेचसे मान्यवर लोक, पत्रकार, डॉक्टर्स व प्रशासकीय 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-11.txt चैतन्य लहरी मे/ जून ९९ महाराष्ट्र बाल सेमिनार मुलाना देण्याचा हेतू होता. त्याशिवाय सहज-योगामधून व्यक्तिमत्व विकास, चांगले संस्कार व सवयी , प्रोटोकॉल्स, सद्य परिस्थितीत सहजयोगाचे महत्त्व, मुलांची जबाबदारी, संत-लोकांचे जीवन व शिक्षण इ. संलग्न गोष्टीबहल मुलांना माहिती देण्याचे हेतुपरस्पर योजले होते. सांस्कृतिक कार्यक्रम, निबंध-स्पर्धा, वक्तृत्व-स्पर्धा, कला, सामान्य विज्ञान-स्पर्धा, बक्षिसे यांचाही समावेश होताच. गेल्या वर्षअखेरीस खानापूर येथे मुला-मुलीचे एक शिबीर घेण्यात आले, त्यावेळेचा उत्साहवर्धक प्रतिसाद पाहून असेव शिबीर महाराष्ट्रातील सहजयोगी मुलांसाठी आयोजित करण्याची संकल्पना पुढे आली. त्यानुसार २० ते २३ मे ९९ या कालावधीत १० ते १५ वयोगटंतील मुला-मुलीचा एक सेमिनार खानापूर येथेच स्नेह-सेवा या ठिकाणी नुकताच पार पडला. त्या बद्दलच्या माहिती-सूचना पत्रिका सर्व केंद्रावर पाठवण्यात आल्या होत्या व सर्व महाराष्ट्रातून २०० हून जास्त मुलांनी नावे नॉंदवली; विशेष-करुन नाशिक (४४), मुंबई- ठाणे ( ३०) असा भरघोस प्रतिसाद आला. फलटण, सोलापूर, यवतमाळ, वाई, बीड इ. पासूनही मुले आली होती. सेमिनारचे मुख्य सखोलता मिळवण्यासाठी मदत करणे हा होता. त्यानुसार सहजयोगाची कुण्डलिनी, नाड्या चक्रे, सविस्तर माहिती देण्याचे उद्दिष्ट होतेच पण त्याचबरोबर पूरक आकलन म्हणून ध्यान-धारणांचे महत्त्व, श्री माताजीबद्दची माहिती, पूजा-विधी व सहज- २० मार्च या पहिल्या दिवशी दु. ४ वाजेपर्यंत सर्व मुले आल्यावर त्यांची १२-१२च्या गटाने टेटसमध्ये राहण्याची व्यवस्था झाली. स्थिरस्थावर होऊन सर्वांनी प्रथम मीठ- पाण्याची ट्रीटमेंट केल्यावर एकत्र येऊन तीन महामंत्र म्हणून कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रथम सर्वांना सेमिनारमधील अपेक्षित वागणूक, नियम समजाऊन दिले. त्यानंतर पूजा- विधी, पूजेसमयी पाळण्याचे प्रोटोकॉल्स समजावून देण्यात आले. चहापानानंतर प्रत्येक मुलाने स्वतःची ओळख, शिक्षण, छंद इ. बहल माहिती दिली. पहिलाच दिवस असल्यामुळे आणखी काही कार्यक्रम ठेवले नव्हते. जेवण लवकर करुन उद्दिष्ट अर्थातच मुलांना सहजयोगाची ट्रीटमेंटस् इ. संगीत या विषयावद्दलचेही ज्ञान ें स र १० ु 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-12.txt चैतन्य लहरी मे/ जून ११ 16 ३) अिड ाम এ मगर ६6.5 ६३ सोपे जातील असेच विषय -शिवाजी, म गांधी, संत, दहा मिनीटे ध्यान करुन सर्वजण झोपी गेले. दुसर्या दिवशी २१ मार्चला पहाटे ५ वा. सर्वांना सहजयोग देण्यात आले. चहापानानंतर मुलांना तासभर खेळण्याची मोकळीक दिलेली होती. त्यानंतरच्या दीड उठवण्यात आले. अर्था तास ध्यान झाल्यानंतर चहा, स्नान व नाश्ता उरकून सर्वजण पुढील कार्यक्रमासाठी ९ वा. हॉलमध्ये तासामध्ये संत कबीर, पसायदान व त्याचा अर्थ आले. पहिल्या सत्रात प्रथम सहजयोग, चक्रे, कुण्डलिनी जागृति, सहजयोग इतराना सांगणे इ. बद्दल मार्गदर्शन करण्यात आले. नंतर संगीत व सहजयोग याची शास्त्रीयता कार्यक्रम संपला व मुले झोपी गेली. मुलांना रुचेल अशा सोप्या भाषेत सांगण्यात आली. तसेच स्वर व चक्रे व संगीताचा त्यांच्याबरोबरचा संबंध हे प्रात्यक्षिकासह समजावण्यात आले. मुलांकडूनही स्वर लाऊन घेतल्यामुळे हे मार्गदर्शन प्रभावी झाले. चहापानाच्या छोट्याशा विश्रांती नंतर दोघा-दोघांकडून हेडमसाज करुन घेण्यात आला चहा-नाश्ता आत्मसाक्षात्कार, कुण्डलिनीचे जागरण, दुसर्यांना जागृति झाल्यावर पहिल्या सत्रात मुलांना भारतीय संस्कृती व आपले देणे, ट्रीटमेंटस् इ. माहिती देणयात आली व क्रिया करवून घेण्यात आल्या. त्यानंतर संत एकनाथांची शिकवण, देण्यात आली. त्याचबरोबर संतांचे कार्य, वासुदेव-गोधळी- जीवितकार्य व साहित्य यांची गोष्टीरूपांसहित सोप्या भाषेत वाध्यामुरळी अशा लोकलाकारांमधून जनजागृतीचे कार्य कसे माहिती दिली. जेवण व थोड्या विश्रातिनंतर दुसरया सत्रांत वंदे झाले याबदृदल सांगण्यात आले. तसेच छत्रपति शिवाजी राणी मातरम्, स्वातंत्र्य चळवळ व श्री माताजींचा त्यातील सहभाग, स्वदेशी वस्तूचा वापर सहजयोगातील कार्य व सहजयोगाचा प्रचार / प्रसार इ.वर मार्गदर्शन झाल्यानंतर निबंध-स्पर्धा घेण्यात आल्या मुलांना समजावल्यावर एक व्हिडिओ कॅसेट (पर्यावरण) दाखवून ध्यान घेण्यात आले. रात्रीच्या जेवणानंतर त्या दिवसाचा तिसर्या दिवशी २२ मे, नियमाप्रमाणे सर्व मुलाना पहाटे ा पाच वाजता उठवण्यात आले व तयार होऊन सर्वांनी अर्धा तास ध्यान केले. त्यासोबत मस्तकामधील चक्रे समजाऊन सण, अष्टविनायक व देवीची साडे-तीन पीठे यांची माहिती ताराबाई, टिळक-आगरकर इ. लोकोत्तर पुरुषांचे कार्य व आदिशक्तीचे आत्मसाक्षात्काराचे महान कार्य यांची महति समजावली. त्यानंतर पुन्हा अध्ध्या तासाभरात सहज-संगीतातील चक्रे व काळात्तील इ. माहिती, पंचमहाभूतांचे सध्याच्या अवतरण व ा र ११ 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-13.txt चैतन्य लहरी मे/ जून १९ बक्षिसे व राग यांचे संबंध प्रात्यक्षिकासह समजाऊन दिले. त्यानंतर वाटण्यात आली. समारोपाचे भाषण मुलांसाठी आवश्यक म्हणून श्री माताजींची जन्मापासूनची आभारप्रदर्शनानंतर हा आगळा-वेगळा, आनंद व उल्हास माहिती, त्यांचे कुटुंच, इ. १९७० मध्ये नारगोळ येथे सहस्त्रार उघडले जाण्यापर्यंतचा इतिहास सांगितला व श्री माताजींना मिळालेले आंतरराष्ट्रीय सन्मानांची नामावली सांगितली समजण्यासाठी त्यांच्याकडून लिहून मागवल्या होत्या. त्यांतील त्यानंतरच्या विशेष उपयुक्त व मुलांकडून अपेक्षित असलेल्या काही बोलक्या प्रतिक्रियाः गोष्टींबद्दल मुलांचे वर्तन, थोरामोठ्यांचा आदर, चांगल्या सबयी, स्वच्छता व आरोग्य, पोशाख, डोक्याला तेल यावेळी मला असे वाटले की माझ्या सर्व अवयवांतून लावण्यासारख्या बारीक-बारीक गोष्टी, सहजयोगाबद्दलचे वाचन, बोलण्या-चालण्यातील नमता, भारतीय खेळ इ. सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच नियमित ध्यानाची यानी परिपूर्ण असलेला सेमिनार समाप्त झाला. सेमिनाराबद्दल मुलांच्या प्रतिक्रिया त्यांच्या शब्दांतच कर ...मला घरी जास्त व्हायब्रेशन्स लागत नाहीत. पण व्हायब्रेशन्स निघतात आणि प्रत्येक चक्रांत व्हायब्रेशन्स जाणवल्या. ध्यानानंतर मला शांति मिळाली. आम्हाला संगीतात ध्यान केल्याने शांत, निर्विचार व थंड चैतन्यलहरी जाणवतात आणि संगीतामुळे आमचे ध्यान आवश्यकता अधोरेखित केली गेली. पाठोपाठ शिवाजी महाराजांबद्दलची गोष्टीरुपात माहिती दिल्यावर जेवणाची सुटी चांगले लागते. त्याचप्रमाणे संगीतामुळे सहस्रावर चैतन्य लहरी झाली. विश्रांतीनंतरच्या दुपारच्या सत्रात चित्रकला, निबंध, चांगल्या येतात. वक्तृत्व, इ. स्पर्धा व क्विझ काँटेस्ट घेण्यात आल्या त्यामध्ये मुलांनी उत्साहाने भाग घेतला व या कार्यक्रमाचा आनंद ..I got cold vibrations. I hope my prayer reaches Shri, Mataji. मी] इथे आल्यावर मला खूप छान वाटले. तसेच घरच्यापेक्षाही बैतन्यलहरीत खूप वाढ झाली. संगीतातून चैतन्यलहरी हा माझा पहिला आहे. लुटला. शेवटच्या दिवसाची (२३ मार्च) सुरुवात नियमाप्रमाणे पाव वाजता उठून झाली व तयार होऊन अर्धा तास मुलांचे अनुभव इतके दिवस सहस्त्रारमधे न राहणारी कुण्डलिनी तीन दिवसांच्या गाण्यांमुळे सतत सहस्त्रारांत राहते. आभारी, ध्यान झाले, आंघोळ-नाश्ता उरकल्यावर पहिल्या सत्रात संगीत व सहजयोग याची आणखी काही माहिती प्रात्यक्षिकासह दिली गेली. त्यानंतर मुलांना विविध संलग्न चिषयांबद्दल मार्गदर्शन करण्यांत आले; त्यामध्ये एकमेकांबद्दल प्रेमाची व सहानुभूतीची सहजयोगाढ्वारा जय श्री माताजी, इससे पहले मुझे संगीत बहुत मुश्किल लगता था। अब लगता है की संगीत अपने बस की बात है। इतना थंडा टी. व्ही मदत, भावना, दुसऱ्यांना पाहण्याबद्दलची दक्षता, व्यायाम इ. विषयांबरोबरच भारतीय व्हायब्रेशन्स मैने कभी नहीं महसूस किया। संस्कृती, चैतन्यलहरींचा उपयोग व फायदे, ध्यानावी व ट्रीटमेंटस्ची आवश्यकता, अभ्यास, संगीत शिकण्याची उपयुक्तता इ. विषयांचा समावेश होता. तसेच मानवाच्या उत्क्रांतीमधून त्याच्यामधे झालेला बदल, दरशावतारांचे कार्य, नसल्यामुळे आम्हाला थंड लहरी जाणवल्या अणू-परमाणू इ. वैज्ञानिक माहिती याचा परामर्श घेतला गेला. त्यानंतर सहजयोगी म्हणून जबाबदारीने वागणे, सध्याच्या कठीण काळांत आपले वैशिष्ट्य जपण्याची आवश्यकता, मला खूप थंड लहरी आल्या. कॅसेट कधी संपली हे पण कळले नाही. ह्या संगीतामुळे आमचे विचार पळून गेले व विचार . की अशा तन्हेने सेमिनारचे सर्व कार्य सामूहिकतेतून झाल्याने सर्व कार्यक्रम सुरेख तरहेने व यशस्वीपणे पार पडला. अनेक कार्यकर्त व युवा ा-शक्तीने ह्या सेमिनारसाठी खूप कष्ट घेतले. या कार्यासाठी प. पू. श्रीमाताजींची कृपा पाठीशी होतीच. सूचना : इतर शहरांतही असे मुलांचे सेमिनार झाल्यास आणखी चालना मिळेल. त्याबाबतींत शहर आपले भविष्य उज्ज्वल बनण्यासाठी व्यक्तिमत्व विकास, सामुहिकता इ. अंगांबद्दल विशेष मार्गदर्शन करण्यात आले. जेवणानंतरच्या सत्रांत नृत्य, संगीत, नाटिका इ. मुलांनी कार्याला बसवलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांतून सर्वाचे मनोरंजन झाले. केंद्रप्रमुखांनी विचार करावा ही विनंति. सेमिनारच्या शेवटच्या कार्यक्रमांत विजेत्या स्पर्धकांना का १२ आा क 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-14.txt चैतन्य लहरी में/जून ९९ म महामाया पूजा प. पू. श्री. माताजी निर्मलादेवींचे भाषण (साराश) न्यूझीलंड, १० एप्रिल '९४ पृथ्वीतलावरून कार्यसमाप्ती ध्यावी लागली. पण मला अजून किती काळ रहावे लागणार आहे मला माहीत नाही, तरी एका विशिष्ट मर्यादेपर्यंत मला कार्य करावेंच लागणार आहे. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हा सर्वांना मला माझ्या शरीरात धारण करणे हे तर फारच कठीण कारण आज मी महामाया-पूजा करण्याचे ठरवले आहे. प महामाया शक्ती समजणे अवधड आहे. त्याच्याबद्दल म्हणूनच मी आजपर्यंत काही बोलले नाही वा सांगितले नाही. पण सहजयोग्यांसमोर हे सांगायची आता वेळ आली आहे. "सहस्त्रारे महामायः" असे म्हणतात, म्हणजे देवी जेव्हा सहस्त्रारात येते तेव्हा ती महामाया तुमच्यापैकी जो कोणी चुका करणार वा मुख्खासारखे बनते. महामाया म्हणजे आपले खरे स्वरूप प्रकट न करणारी शक्ती, म्हणजे कुणालाही तिचे खरे रूप वागणार त्याचा त्रास मलाच होणार. पण त्या त्रासामुळे माझ्यात काही परिणाम होत नाही कारण त्यांतूनच कुठेतरी चुकीच्या गोष्टी चालल्या आहेत हे माझ्या लक्षात येते. कुणी सहजयोगी आजारी असला, कुणाला काही त्रास होत असला तर मी लगेच त्यासाठी जोमाने शक्ती. समजणार नाही अशी आत्मसाक्षात्कार मिळाल्यावरही त्यांना अंतिम स्थितीवर येता येणार नाही अशी योजना असावी. यामध्ये अनेक कारणे आहेत. महामायेचे मुख्य कार्य म्हणजे आत्मसाक्षात्कार देणे., म्हणून हातात तलवार घेतलेल्या, वाघावर आरूढ झालेल्या अशा एखाद्या स्वरूपात देवी पृथ्वीवर आली तर कुणीही तिच्या होईल; पण त्यासाठी त्याची माझ्यावर पूर्ण श्रद्धा व जवळपास आले नसते व हे कार्य झाले नसते. समर्पण पाहिजे. हा चमत्कार नाही तर ते महामायेचे कार्य ईशामसीची माता, सीतादेवी किंवा फातिमादेवी या स्वरूपांतील अवतरणांनाही हे कार्य शक्य नव्हते. नाही म्हणून ही महामाया-शक्ती. उपाय करू लागते. उदा. आजच ऑस्ट्रेलियामध्ये एका सहजयोग्याला मॅनेन्जायटिस झाल्याचे मला कळल्यावर मी लगेच त्याला बंधन दिले, मला खात्री आहे की तो बरा आहे. तुम्हाला मी धारण केले आहे हे तुम्ही पाहू शकणार तसेच सामूहिकतेमधून तुम्ही जे काही करता ते मला माझ्यामध्ये जाणवते. सामूहिकतेमध्ये एखाद्या सते आत्मसाक्षात्कार देणे हे फार कठीण काम होते. तसेच ा ी कुणाला कसला त्रास न होता किवा भीती न वाटता है चक्रावर त्रास असला तर तोही मला समजतो आणि मला त्याचा त्रास होतो म्हणून मी तो प्रश्न सोडवते. ही एक प्रकारची माझ्यावरील जबाबदारी आहे. पण त्याबद्दल तुम्हाला वाईट वाटायचे कारण नाही कारण तशी व्यवस्था मीच केलेली आहे आणि त्यासाठीच मी तुम्हाला करणे जरूर होते म्हणून महामाया स्वरूप धारण करावे लागले. त्याचा आणखी एक विशेष म्हणजे एक साधी महिला-गृहिणी आत्मसाक्षात्कार देत असल्याचे पाहून लोक आश्चर्यचकित झाले आणि त्यांना वाटू लागले की आपणही हे का करू नये? त्यातून त्यांचा आत्मविश्वास बळावला. आता आई म्हटले की तिचे प्रेम, करुणा हेही आलेच पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे तिची सहनशीलता. आधीच्या अवतरणांमध्ये हा संयम व सहनशीलता नव्हती. म्हणूनच कदाचित त्यांना माझ्या शरीरात धारण केले आहे. त्याचा उद्देश हाच आहे की मला तुमच्याबरोबर व तुमच्यासारखे राहून हे कार्य करायचे आहे. म्हणून तुमच्या मनात माझ्याबद्दल कसल्या प्रकारची भीती नसावी, मी तुमच्यासारखीच (৭३ ट 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-15.txt चैतन्य लहरी मे/ जून ९९ माता' म्हणून माझे तुमच्या संरक्षणाकडे लक्ष असतेच आणि तुम्ही चुका केल्या की त्याचा तुमच्यावर परिणाम होतो. म्हणूनच बाहेर पडलेले पुन्हा सहजयोगात येतात. सहजयोगामध्ये सगळ्यात अपायकारक गोष्ट मानव आहे, कुणी वेगळी नाही, अशीच भावना माझ्याबद्दल तुमच्या मनात रहावी हा माझा उद्देश आहे. माझ्याजवळ सर्व शक्त्या आहेत. पण हे फक्त आत्मसाक्षात्कारी माणूसच समजू शकेल. तुम्हाला जवळची वाटेल म्हणून मी अगदी सामान्य माणसारखी वागते-बोलते. म्हणूनच मी विवाह केला, मला मुले- नातवंडे झाली. तुमच्यासारखेच मी बाजारात जाते, कोकाकोलाही पिते. सर्व काही करते पण हे बाह्यांतीलच राहते कारण आतून मी माणूस पोचू शकते, सर्व काही मला बरोबर लक्षात राहते आणि म्हणजे सहजयोगामधून पैसा कमावणाऱ्या मागे लागणे. कदाचित अशा लोकांना वाटत असेल की मला पैशाचे व्यवहार समजत नाहीत पण मला सर्व काही माहीत असते. ुनच्यापैकी कोण खोटे बोलतात तेही मला माहीत असते. पण अशा गोष्टी (चुका) करणाऱ्यांनाच त्याची शिक्षा भोगावी लागत असते. मला प्रत्यक्षपणे काही नसते माझे चित्त कुठेही म्हणूनच माझ्या चित्ताकडून सर्व कार्य होते. कारण बोलायची जरूरच नाही. कारण एकदा आईच्या संरक्षक त्याच्यामागे सर्व शव्ती असते. तुम्ही ज्याला चमत्कार बंधनातून बाहेर गेलात की आजूबाजूच्या विरोधी शक्ती म्हणता ते माझ्या दृष्टीने चमत्कार नसतात. मी जर तुमच्यावर अंमल गाजवू लागतात. आणि तुम्हीच आईला तुम्हा सर्वांना माझ्या शरीरात धारण केलेले आहे आणि ओळखले नसल्यामुळे त्या शक्ती तुमच्या लक्षात येत नाहीत. जोपर्यंत तुम्ही निष्ठेने सहजयोग करता तोपर्यंत तुमचा सीभाळ होत राहतो व तुमचे प्रश्न सुटतात. मी पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हे स्वतःहून कुणालाही शिक्षा देत नाही पण तुम्हाला बरास महामायारूप बघून हुरळून जाऊ नका. नाहीतर हे कार्य झाले की तुम्हीच भानावर येऊन सुधारता. जगामध्ये ज्या ज्या वाईट गोष्टी होत असतात त्या परमेश्वरी सत्तेच्या विरोधात असतात. माणसानेच त्याच्या माझे शरीर जर चैतन्यमय आहे तर चमत्कार कशाला समजायचा? घटित होणार नाही. म्हणून मी बरवर जशी दिसते तशी नसते. पण तुम्ही ही गोष्ट पूर्ण गांभीर्याने लक्षात घ्यायला हवी. माझे कार्य एखाद्या रिमोट-कंट्रोलसारखे चालते. अहंकारातून, बुद्धीतून त्या चुकीच्या गोष्टी निर्माण पैशाचा अनैतिक मनसोवत्त व्यापार केलेल्या आहेत, त्यामुळेच चालत असतो; त्यांतूनच भौतिकता, आक्रमकपणा व चंगळवाद बळावतो व माणूस त्यापायी पाप-कृत्ये करत राहतो. अमेरिकेत आणि जर्मनीमध्ये या प्रवृत्तीमुळेच अनेक माणसांचा छळ झाला, संहार झाला. त्याचाच पुढचा अतिरेक म्हणजे अनीतिमान राहणी, व्यभिचारी वागणूक, मादक द्रव्यसेवन, मुक्त ( !) चालचलणूक, फॅशनच्या नावाखाली शरीरप्रदर्शन इ. इ. सहजयोगात आल्यावरच हा मूर्खपणा वाटू लागतो, सूज्ञता येते व तुमचे सर्व प्रकारचे संरक्षण सांभाळले जाते. सहजवृत्तीने जीवन व्यक्तीत करत असताना हेवा, मत्सर, द्वेष या वाईट प्रवृत्ती शिल्लकच रहात नाहीत आणि तेच मानवाच्या हिताचे आहे हे तत्त्व तर्कदृष्ट्याही तुमच्या लक्षात येते. वर सांतिलेली परिस्थिती मायाजाल सर्वसामान्य माणसाचे चित्त सतत आत्म्याकडे रहात नाही. कधी कधी मधूनच त्यांना आपल्या पलीकडे काही तरी आहे असे वाटते. पण जाणिवपूर्वक ते मिळवण्याचा जे ध्यास घेतात त्यांनाच साधक म्हणतात. इतर नुसते आपले सर्व ठीक झाले यातच समाधान मानणारे असतात. अशा परिस्थितीत मला माझे सत्य-स्वरूप येणे प्राप्त होते. म्हणजे सामान्य माणसांमध्ये झाकूनच गुप्तपणे प्रवेश करणे शक्य होते. मग महामाया त्यांना जीवनामध्ये इकडे-तिकडे प्रलोभनात अडकवून ठेवते, मग काही सहजयोगी बाहेर पडले तरी हरकते नाही. त्यातले काही अनेक भौतिक गोष्टींना कंटाळून परत येतात. अर्थात, ते उन्नतीच्या मार्गावर इतरांपेक्षा मागे पड़तात. पण त्यांना होणारे त्रास महामायेकडून दिले जात नसतात हे पक्के लक्षात घ्या. भटकायला लावते, उ(१४) 769 घ 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-16.txt चैतन्य लहरी मे/जून ९९ त्या रशियन लोकांना मी आईनस्टाईनपेक्षा मोठे काम (मायाविरोधी) आहे व ते प्रश्न दूर करण्यासाठी महामायाच आली पाहिजे, तुम्ही आता महामायेच्या करत आहे हे समजले असावे कारण त्यांच्या हे लक्षात मायेमध्ये आला आहात. परमात्म्याचे कार्य संपूर्णपणे आले असले पाहिजे की, माझे कार्य जिवंत माणसांसाठी तुमच्यावर अवलंबून आहे. म्हणून तुम्ही कुठे व किती आहे. पण माझ्या दृष्टीने ह्यांच्यात काही विशेष नाही. आहात याला महत्त्व नाही तर तुम्ही किती समर्पित आहात, सामूहिकतेमधून तुम्ही त्यासाठी कसे करणार, सूर्य प्रकाशच देणार इतके सरळ आहे. म्हणून त्यामध्ये त्याकडे तुम्ही चित्त कसे एकाग्र करणार या गोष्टींना जास्त महत्त्व आहे. ही जबाबदारी तुम्ही नीट जाणली पाहिजे तरच विनाशाकडे चाललेल्या जगातील थोडे तरी महामायेचा भाग म्हणजे लवकरच या अंकाराचा फुगा लोक तुम्ही वाचवू शकाल, भारत, रशिया इ. पौर्वात्य फुटतो आणि तुम्ही ताळ्यावर येता. सहजयोगाचे कार्य देशांमध्ये सहजयोग पसरला आहे. या लोकांनी मला केले तर अहंकार येईल ही कल्पना चुकीची आहे. कसे ओळखले समजत नाही. मायेचे दुसरे रूप म्हणजे सत्ता. दुसर्या देशांवर कार्य आनंद व समाधान देणारे आहे. आईची माया सत्ता गाजवणे, धर्माच्या नावाखाली सतेचा गैरवापर तुम्हाला आनंद देण्यासाठीच आहे. म्हणूनच या सुंदर करणे आणि त्यापाशी लढ़ाया करणे हे सर्वत्र चालले र हं कारण मी जी कोणी आहे त्याप्रमाणेच कार्य करणार. अहंकारांचा भाग नाही. अहंकार वाटणे म्हणजे स्वतःच्याच बुद्धीच्या मायेत अडकण्यासारखे असते. पण तलि खूप सहजयोगाच्या कार्यामुळे अहंकार वाढत नसतो कारण हे ति वातावरणाचा, एकमेकांत कसलाही वेगवेगळेपणा न आहे. हे थांबण्यासाठी पुन्हा महामायाच कार्य करते. ती सर्व धर्माना एकत्रित आणते. लोकांना पैसा व सता कुठल्याही देशातील कलाकाराची कला कौतुकाने, यांपासून परावृत्त करून अध्यात्मिकतेकडे वळवते. एरवी रसिक मनाने पाहून त्याचा आनंद मिळवू शकता. हेवा, सामान्य लोक मायेच्या प्रभावामध्ये पटकन अडकतात. द्वेष, गरीब-श्रीमंत इ. भावनांना इथे अवसरच नसतो त्याचे त्यांना आकर्षण बाटते व मृगजळासारखे ते आणि हे सहजयोगातूनच शक्य आहे. मायेला जाणत त्याच्यामागे धावतात. पण सहजयोगामुळे दहा टक्के नसल्यामुळे अज्ञानाचा प्रभाव पडून अहंकार वाटू लागतो लोक तरी या परिस्थितीतही वाचणार आहेत. पण तुम्ही व बळावतो. स्वतःच्या वंशाबद्दलच्या देशाबद्दलच्या इ. जबाबदार सहजयोगी बनायला हवे. तुम्ही कुठल्याही कन्डिशनिंगमध्येही ही मायाच असतें. क्षेत्रात व्यवसाय वा नोकरी करत असलात तरी आपल्या वागण्यांतून, व्यवहारांतून आपापल्या क्षेत्रात सहजयोग काहीतरी नवीन करावे असे म्हणतात म्हणूनच मी आणू शकता; सहजयोगाचे कार्य करू शकता. देवीच्या महामाया पूजा करण्यास सांगितले. तुम्हाला हळूहळू ही मायेचा हाच विशेष आहे की सर्व असत्य गोष्टींपासून महामाया समजणारच आहे. सध्या फक्त जे होत आहे, तुम्ही दूर राहता आणि सहजयोगाच्या विधायक कार्याला जे चमत्कार होत आहेत त्याचा आनंद लुटा; कसे होते, हातभार लावू शकता. मगच तुम्हाला या परमचैतत्याच्या कोण करते इ. प्रश्न सोडून द्या. महामायेची पूजा प्रेमाची, करुणेची व शक्तीची खरी जाणीव होणार आहे. कधी कधी माया माणसाला त्याच्या बुद्धीप्रमाणे वागू देते व त्याचे त्यालाच हवे तसेच वागू देते आणि त्रास झाला वा जमले नाही की माणसाला कळून चुकते. पण राहता तुम्हाला आनंद मिळत आहे. म्हणूनच तुम्ही ट आजचा नववर्षाचा दिवस चांगला आहे. या दिवशी कां आजच्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होत आहे महामाया ही परमेश्वराची संपूर्ण शक्ती आहे. नुसते एक अवतरण नाही तर ती त्याच्या संपूर्ण व्यापकत्वाचे स्वरूप आहे. सान्या देवतांहून व्यापक असे महान स्वरूप आहे. तुम्हा सर्वांना अनंत आशिर्वाद. महामाया तुम्हाला असे मोकळे सोडत नाही तर तुमच्याकडे सतत लक्ष ठेवते व मार्गावर ठेवते म्हणूनच क १५ श् सर 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-17.txt चैतन्य लहरी में/जून ९९ रामनवमी पूजा प. पू. श्री. माताजी निर्मलादेवींच्या प्रवचनाचा (सारांश) नॉयडा: ५ एप्रिल '९८ श्रीराम आपल्या जीवनामध्ये, स्वतःचे अवतार- महाराष्ट्राच्या मानाने उत्तर भारतात चैत्र महिन्यातील नवरात्रीचा उत्सव प्रतिपदेपासून नवमीपर्यंत खूप उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रात श्रीकृष्णाचा जन्मदिवस गोकुळाष्टमी म्हणून धार्मिक भावनेने मानला जातो. श्रीकृष्ण (म्हणजेच विठोबा) हा श्रीविष्णूचा आठवा अवतार आणि त्याची जन्मवेळ रात्री १२ वा. ही होती, श्रीराम हा श्रीविष्णूचा सातवा अवतार आणि त्यांची जन्म चैत्र शुद्ध नवभीला दुपारी १२ वा. झाला. तो दिवस रामनवमी म्हणून स्वरूप बाजूला ठेऊन, सदैव धर्मानुसार, एखाद्या नाटकात वागावे तसे ले पण कालान्तराने श्रीवकृष्ण अवतारामध्ये त्यांनी आपल्या देवी शक्तीचे भान ठेऊन योग्य वेळी चतुरपणाने त्याचा उपयोग करून अनेक राक्षसांचा संहार केला. श्रीराम हे देवीचे-शकतीचे-परमभक्त होते. लंकेवर स्वारी करण्यापूर्वी त्यांनी देवीची पूजा केली होती आणि पूजा यथासाग पार पडण्यासाठी त्यानी लंकाधिपती रावणाला, तो ब्राह्मण देवीभक्त असल्यामुळे, पाचारण केले आणि त्याच्या मदतीने देवीची विधिवत केली. श्रीराम जर लवाड असते तर त्याचयेळेस त्यांना रावणाचा वध करणे शक्य होते. पण ल्यांनी असा अश्लाध्य व्यवहार केला साजरा करतात. श्रीराम एक आदर्श पती होते आणि श्रीसीतादेवी एक आदर्श पत्नी. तसेच लव व कुश हे त्यांचे दोन मुलगे आदर्श पुत्र होते. श्रीरामांनी मानवजातीसमोर अनुकरणीय असे आदर्श पुरुषाचे उदाहरण ठेवले. सॉक्रिटिसने त्यांचे वर्णन 'कल्याणकारी राजा' असे केले आहे. श्रीरामांचे कार्य धर्म प्रस्थापित करणे हे होते. 'अहिल्योद्धार, शबरीला मोक्षप्राप्ती, बलि नावाच्या क पूजा नाही आणि पूजाविधी, आपले शत्रुत्व पूर्णपणे अलग ठेऊन, त्याच्या समवेत पार पाडली. श्रीरामांचा एकनिष्ठ सेवक श्री हनुमान हा सर्व सहजयोग्यांनी करावे असा आदर्श व तितकाच महाशक्तीशाली होता. अगदी निष्पाप असा हा सेवक अधार्मिक राजाचा वध, रावणाचा संहार' या त्याच्या जीवित-कार्यातील घटना हेच दर्शवतात. एका अर्थाने ते धर्मातीत' होते पण खरे पाहिले तर त्यांचे जीवन हेच मुळी एक धर्म होता म्हणून त्यांना 'धर्मस्थितः असेच म्हणावे लागेल त्यांचे जीवन हाच एक चालता-बोलता धर्म होता. राजासिंहासनाची मर्यादा पाळण्यासाठी त्यांनी सीतेचा त्याग करतानाही मागेपुढे पाहिले नाही. तसेच पाहिले तर रावणाच्या बंदिवासातून सुटका झाल्यावर तिने अग्निपरीक्षा देऊन आपले पावित्र्य सिद्ध केले होते तरीही लोकांच्या मनातील शंका झाली नाही म्हणून त्यांना अनुकरण श्रीरामांनी सांगितलेले कार्य करण्यासाठी सदैव तत्पर असे श्रीकृष्णांच्याकाळीही तो त्यांच्या रथावर स्वार झाला होता. त्याला 'चिरजीव' हा वर मिळाला होता. त्याची मलाही खूप मदत होते; माझ्या सर्व पूजेंच्या वेळेस तो हजर असतो. एकदा मुंबईमधील पूजेच्या वेळी घेतलेल्या फोटोपैकी एकात तो चैतन्यस्वरूपात दिसतो. अशा या महानपुरुषांचा आदर्श सहजयोग्यांनी सदैव आपल्यासमोर ठेवला पाहिजे आणि आपल्या अध्यात्मिक उन्नतीसाठी त्यांच्या जीवनाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्हा सर्वांना या प्रयत्नात यश मिळावे अशी माझी इच्छा आहे. तुमचे एकमेकांबरोबरचे संबंध प्रेमपूर्ण व करूणायुक्त असले पाहिजेत आणि तसाच व्यवहार तुमच्या संपर्कात येणान्या सर्वाबरोबर तुम्ही ठेवला पाहिजे. परमेश्वराचे तुम्हा सर्वाना अनंत आशीर्वाद. दूर तिचा त्याग करावा लागला. आश्रमात राहून तिने मुलांना जन्म देऊन त्यांचे संगोपन केले. त्याना अध्ययन आणि धनुर्विद्या यामध्ये पारंगत केले; इतकेच नव्हे तर त्यानी अश्वमेध यज्ञाचा घोड़ा ताब्यात घेऊन लक्ष्मणालाही पराभूत केले आणि त्यानंतर श्रीराम स्वतः युद्धाला त्यांच्यासमोर आले तेव्हाच तिने पिता-पुत्रांची ओळख करून दिली व युद्धाचा प्रसंग टाळला आणि सरतेशेवटी घरणीमातेच्या पोटात शिरून आपले जीवितकार्य संपवले, १६) র । क 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-18.txt चैतन्य लहरी मे/ जून ९९ परिणित विवाहसोहळयानंतर वधू-तरांना नूतन प. पू. श्री. माताजींनी केलेला उपदेश सप्टेंबर १९९८ यावेळेचा विवाह-सोहळा अत्यंत आनंदात, सुंदर वेगळी पण शहाणपणाने आणि परमेश्वरी सत्तेच्या तन्हेने पार पडला आहे आणि नूतन वधू-वरांच्या नियमांप्रमाणे आचरण करून तुम्ही है विवाह-संबंध चैहऱ्यावरून ओसंडत असलेला आनंद बघून फार समाधान वाटत आहे. त्यास्वांना माझे प्रेमपूर्वक वृत्तीने ते टिकविले पाहिजेत, सहजयोगात यशस्वी आशीर्वाद. विवाह ही एक महत्त्वपूर्ण घटना आहे आणि विवाहांची अनेक उदाहरणे तुम्हाला दिसून येलील. प्रेमळ, सुखी वैवाहिक जीवन जगण्याकडेच तुमचे लक्ष असले पाहिजे. नुकत्याच एका देशातील पाच मुली पाहून, त्यांच्याकडे पाहून सहजयोगात विवाह लग्नानंतर बेतालपोणे वागू लागल्याचे व त्यांचा घटस्फोट झाल्याचे तुम्हाला मजबूत केले पाहिजेत आणि उत्साहपूर्वक, चैतन्यमय जन्मतःच आत्मसाक्षात्कारी अशी त्यांची सुंदर मुले रा करण्याची प्रेरणा घेतलेली अनेक कुकुंबे पाहून तुम्हालाही हे पटेल. नूतन-परिणीत मुलांना मला मुद्दाम सांगावेसे वाटते की, पत्नीवर माहीत आहेच. आता तर त्या देशातील मुलींना लग्नाची परवानगी देणेच बंद केले आहे. असाच अनुभव आणखी एक-दोन देशातही आला लग्नानंतर हुकूमत गाजवण्याचा अधिकार तुम्हाला मिळाला आहे असे समजू नका. पाश्चात्य देशांपेक्षा भारतामध्ये हा म्हणून मी तुम्हाला ठामपणे सांगते की, लग्न करण्याची इच्छा नसेल तर चक्क नाही म्हणा. पण सहजयोगात विवाह करणे ही फार जबाबदारीची गोष्ट आहे. सहजयोगासाठी तुम्ही विवाह- बंधन स्वीकारत आहात है प्रकार फारच आहे. पाश्चात्यांमध्ये बायकांनाच ही सवय जास्त आहे आणि हेच मला कधीकधी समजत नाही. त्यामुळेच अधिकतर त्याचे विवाह यशस्वी ठरत नाहीत. कुणी कुणावर अधिकार गाजवण्याची, एकमेकांना त्रास देण्याची, दुसर्याला मनःस्ताप देण्याची मुळीच जरूर नाही. आता अगदीच निरूपाय झाला तर सहजयोगात घटस्फोटाची परवानगी आता दिलेली आहे. पण ती लाजिरवाणी गोष्ट आहे. वैवाहिक जीवनाचा आनंद मिळवण्याऐवजी घटस्फोट घेण्याची कल्पना मला गंभीरपणे लक्षात घ्या. पण लग्नानंतर बाद-विवाद, भांडण-तंटे राहिलात तर तुम्ही सहजयोगाला कमीपणा आणाल. विवाहानंतर पती- पत्नींनी एकमेकांचा प्रेमपूर्वक सन्मान राखून एकमेकांना सांभाळून घेत, सुखी वैवाहिक जीवनाचा आनंद तुम्ही मिळवायला हवा. काही लोक करत ्री तर याचा अर्थच लक्षात घेत नाहीत. हा आनंदच नको असेल तर गोष्ट ৭७ ह ा का कर 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-19.txt चैतन्य लहरी मे/जून ९९ मुळीच आवडत नाही. म्हणून नवविवाहित पती- विवाह जमवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. पत्नींनी उत्साहाने, प्रसन्नपणे एकमेकांच्या क्वचित काल मी तुम्हाला सांगितले की, तुमचे विवाह रोमांचक अशाही सहवासाचा आनंद लुटावा आणि आपणहून ठरवण्याचा काही प्रयत्न करू नका. ती लग्नानंतर लगेचच एकमेकांचे दोष पाहणे, वाद घालणे तुमची नव्हे तर आमची जबाबदारी आहे. तुम्ही त्या फंदात पडलात तर नसत्या कटकटी निर्माण होतील. घालवू नये. तसे न करता घटस्फोटाच्याच मागे ही पाश्चात्यांमध्ये जास्त सवय आहे. इकडे आले की लागलात तरी तुमच्या स्वतःचे व तुमच्या संस्कृतीचे आपणहूनच मुली शोधण्याच्यामागे लागतात. आपल्याच नाव बदनाम करालच पण त्याचबरोबर तुमच्याच देशातली मुलगी आहे का हे बघत राहतात. त्याचा अर्थ देशातील इतर मुलामुलींची लग्ने जमण्यात अडचणी ते त्यांच्या सेंटरवर ध्यान करत नाहीत तर लग्नासाठी मुलगा वा मुलगी शोधत असतात. लग्ने जमवण्याचे काम आम्हालाच करू दे कारण आम्ही हायब्रेशन्स कदर नाही त्यांनी सहजात विवाह न करणेच बरे; पाहून लग्नाला योग्य अशा मुले-मुली निवडत असतो. मुला-मुलींनी आपणहून करण्यासाठी करायचे नसते; उलट तुमच्याच जमवलेले विवाह जास्त करून अयशस्वी होतात. कल्याणासाठी ही व्यवस्था केलेली आहे आणि जरी म्हणून तुमच्या कल्याणासाठी सर्वात चांगली गोष्ट काही प्रश्न वा अचडणी निर्माण झाल्या तरी कृपा म्हणजे स्वतःलाच शिकवण द्या की, तुम्ही शहाणपणाने वागून आपले वैवाहिक जीवन वाया घालवणार नाही. यात वैवाहिक जीवनाच्या सुरूवातीला तरी वेळ वाया येतील. म्हणून सहज-संस्कृतीचा व विवाहपद्धतीचा आदर व त्याचे सौंदर्य याची ज्यांना सहज- लग्न तुम्ही सहजयोगावर उपकार माझ्या सहजात करून घटस्फोटाची भाषा करू नका. पाश्चात्य लोकांना लग्न आणि घटस्फोट या दोन्हींचा आम्ही खूप जाणीवपूर्वक प्रयत्नपूर्वक, काटेकोरपणाने आधीपासूनच विचार करण्याची सवय असते. असा हे विवाह- विधी करून घेत असतो आणि त्याची जाण विचार सहजयोगाला अगदी लाजिरवाणा व चुकीचा ठेऊन आमचे सर्व प्रयत्न फुकट जातील असे काही आहे, खरा सहजयोगी अशा परिस्थितीतही आपल्या पत्नी/पतीबरोबर प्रेमाने सहजजीवन घालवू शकतो, मी पुन्हा पुन्हा आवरजून सांगते की, तुम्ही सुखाने, हेच तुम्हाला मिळालेले श्रीगणेशांचे आशीर्वाद असतात. ते तुमचे वैवाहिक जीवन निरामय बनतवतात. तुम्हाला चुकीच्या सहजयोगामध्ये विवाह होणे ही एक अत्यंत आनंदाची आहेत. उतावळेपणाने काही गोष्टी करू नका, गोष्ट असूनही काही मूर्ख मुले वा मुली त्याचे मातेरे करतात आणि त्यासाठीच आम्ही घटस्फोटाची सोय केलेली आहे. पण एकदा घटस्फोट घेतलेल्या करून आम्हालाच त्रास होईल असे वागू नका. म्हणूनच आनंदाने सांसारिक जीवनाची सुरूवात करा. त्यातच मला जास्त समाधान होईल. माझे तुम्हा सर्वांना सुखी व यशस्वी वैवाहिक जीवनासाठी भरपूर आशीर्वाद परावृत्त करतात. वागण्यापीसून सावकाश तन्हेने योग्य वेळी सर्व काही सुरळीत होईल. परमेश्वराचे तुम्हाला अनंत आशीर्वाद. ०০ व्यक्तीला पुन्हा सहजात लग्न करण्याची परवानगी आम्ही देत नाही आणि त्यात कसलाही बदल केला जाणार नाही. खरे तर सहजयोगामध्ये घटस्फोट ही एक उल्लंघन होणारी गोष्ट आहे म्हणून माझी तुम्हाला अशी विनंति आहे की एकमेकांच्या सहवासाचा आनंद मिळवण्याकडे लक्ष ठेवा. त्यासाठीच हे आंतरदेशीय क १८ {ु] 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-20.txt चैतन्य लहरी मे/जून ९९ सहज समाचार औरंगाबाद येथील नृत्य झंकार, नृत्य संगीत अॅकॅडेमीचे नामांतर संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पाऊसकर, संस्थेमधील सर्व कर्मचारी व सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहजयोग स्वीकारला व ते सर्वजण नियमित ध्यान करतात. त्यामधूनय संस्थेला प. पू. श्रीमाताजीचे नाव देण्याची प्रेरणा मिळाली. संस्थेतील कलाकारांनी डिसेंबर १९९८ मध्ये गणपतीपुळे शिबिरात प. पू. श्रीमाताजींसमोर आपली कला सादर केली होती. याशिवाय भारतात व परदेशातही त्यांचे अनेक ठिकाणी कार्यक्रम होत असतात. औरंगाबाद येथील गेली २५ वर्षापासून चालत असलेल्या "नृत्य झंकार, नृत्य संगीत अॅकॅडेमी चे नामांतर "श्रीमाताजी निर्मला देवी नृत्य झंकार नृत्य संगीत अॅकॅडमी" म्हणून करण्यात आले. त्यासाठी प. पू. श्रीमाताजींची परवानगी व आशीर्वाद होतेच. हा समारंभ २६ जून '९९ रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. गोपीनाथ मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. त्यांच्याबरोबर महाराष्ट्राचे तीन मंत्री व नॅशनल-बाल- भवन, नवी दिल्ली या संख्येच्या कार्यवाह श्रीमती मधु पत उपस्थित होत्या. या समारंभातच संस्थेच्या नूतन वास्तूचेही उद्घाटन झाले आणि संस्थेसाठी ५ लाख रु. ची देणगी सरकारतर्फ जाहीर करण्यात आली. या संस्थेमध्ये दीड वर्षापूर्वीच सहजयोग सुरू झाला. संस्थेमध्ये सहजयोग सुरू करण्यासाठी औरंगाबाद सहजयोग केंद्र आणि तेथील युवा-शक्ति यांनी फार कष्टपूर्वक कार्य केले व त्यांच्या कार्याला श्रीमाताजींच्या कृपेने यश मिळाले. दिल्लीमध्ये फेब्रु. '९९ मधील शिवपूजेनंतर प. पू. श्रीमाताजींनी खालील घोषणा केली. दिल्ली (नॉयडा) मध्ये एक निराधार, परित्यक्ता महिला व त्यांच्या मुलांसाठी एक बिगर-सरकारी संस्था (NGO) सुरू होत आहे. त्यासाठी जमीन पण मिळाली आहे व योजनेचा आराखडा तयार आहे. या संस्थेमध्ये निराधार महिलांना आधार देणे, त्यांना सहजयोग शिकवणे व हस्तकला शिकवून स्वतःच्या पायांवर उभे राहण्यास मदत करणे हा उद्देश आहे. शिवाय त्यांच्यासाठी एक हॉस्पिटलही बनवण्याची योजना आहे. सहजयोग्यांनी अशा निराधार महिलांना प्रवेश मिळवून देण्यासाठी मदत व शिफारस करायची आहे. सहजयोगी मंडळीनी या कार्यासाठी आर्थिक मदत करावी असे आवाहन श्रीमाताजींनी केले. अशाच प्रकारची संस्था पुण्यामध्येही सुरू करण्याचा विचार आहे. मुंबईमध्ये वैतरणा या ठिकाणी शाळांमधील शिक्षण सोडून दिलेल्या मुलांसाठी, त्यांनी वाईट मार्गाला लागू नये या उद्देशाने एक संस्था उभारण्याचे ठरले आहे. सरकारी अनुमति पण बरीच वर्षे खटपट केल्यानंतर मिळाली आहे व योजनेची पुढील कार्यवाही सुरू आहे. या संस्थेमध्ये मुलांना टेक्निकल कामांचे शिक्षण देण्याचीही योजना आहे, त्यातून ती स्वावलंबी बनावीत हा हेतु आहे. सर्व जबाबदारी सहजयोग्यांनीच सांभाळायची आहे. अशा जनकल्याणाच्या योजनांमधून सहजयोग्याचा प्रसार जास्त जोमाने होण्यास मदत मिळणार आहे. सहजयोग्यांनी या कार्यासाठी हातभार लावण्यास पुढाकार घ्यावा. १९ ा 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-21.txt चैतन्य लहरी मे/जून ९९ वाढदिवस पूजा प. पू. श्रीमाताजी निर्मला देवींचे भाषण (सारांश), दिल्ली मार्च ९९ विवाद करण्यात वा त्याला आवरण्यात काही अर्थ नसतो. ज्याला अवाजवी आत्मप्रौढी असते त्याला शांत करण्यात तुम्हा सर्व लोकांचे हे प्रेम बधून माझे हदय अगदी भरून आले आहे. इतक्या मोठ्या संख्येने जमलेल्या तुम्हा लोकांचा उत्साह व आनंद पाहून प्रेम ही केवढी महान शक्ति आहे याचाच प्रत्यय येतो. या कलियुगातही प्रेमाची ही महती बघायला मिळते हेहि एक नबलच किवा काही पटवण्याचा प्रयत्न करण्यातही फायदा नसतो, त्याने त्याचा अहंकार जास्तच बळावतो. अशा वेळी प्रेमशवलीचा योग्य त्हेने वापर करण्यासारखा दुसरा उपाय नाही. गगनगिरी महाराजांचा राग मी कसा म्हणायला हवे. मला असे सांगावेसे वाटते की तुम्ही ही छु उतरवला ही गोष्ट तुम्हाला माहीत आहेच. ते तर लोकांना सांगत की, आदिशक्ती मुंबईला आहेत तर तुम्ही माझ्याऐवजी ल्यांच्याकडे जा. पण त्यांची व्हायब्रेशन्स चांगली असल्यामुळे मी त्यांच्याकडे गेले व युक्तीने सर्वानी आपल्यातली प्रेमशक्ती समृद्ध करा स्हणजे तुमच्या मनात वारंवार येणारे नको ते विचार, ज्यामध्ये स्पर्धा, हेवा, दुसऱ्यांवर टीका, ऊठसूठ दुसर्यावर रागावण्याची भावना इ. असतात ते सर्व नाहीसे होतील आणि ही प्रेमभावनाच सदैव प्रकट होऊ लागेंल. ही प्रेमभावना प्रकट होऊ त्यांचा अहंकार कमी केला. प्रेमशवती ही तुम्हाला नेहमीच औपचारिक ा फालतू व्यवहाराच्या परलीकड़े नेते. म्हणून तुम्ही शुद्ध प्रेम बाळगून वागत जा आणि त्यांतूनच सर्व कार्य होत असल्याचे तुम्हाला जाणवेल. म्हणून प्रेमाचा वापर करण्याची सवय लावून ध्या, काही वेळा विशिष्ट लोकांवर वा लागल्यावर तुम्हाला हृदय भरून आजच्यासारखा टाकणारा आनंद व उत्साह प्राप्त होईल. त्या प्रेमशक्तीमध्ये सगळ्या तन्हेच्या चुकीच्या गोष्टी, फालतू विचार, अनाठायी वाद-विवाद हे सर्व विरघळून जाते. त्यासाठीच सकाळ-संध्याकाळ ध्यान करणे जरूरीचे आहे आणि ध्यानाचा आनंद मिळवला पाहिजे. त्यातूनच दुसऱ्यांवर वागण्यामधून तुम्हाला अनेक मित्र जोडता येतील. प्रेम करण्याची शक्ति मिळत असते. मग लहान-सहान त्याचा प्रभाव पडला नाही तरी हरकत नाही पण प्रेमाच्या दिल्लीत मी सहजयोग सुरू केला तेव्हा अगदी मोजके अहंकार लोक असायचे. पूजा वरगैरेबद्दल त्यांना काहीच कळत करणे, उगीचच मोष्टींवरून चिड़चिड दुखावल्यासारखे वाटणे, दुसऱ्यांवर अकारण प्रभुत्त्व नव्हते पण आता हजारोंनी सहजयोगी झालेले तुम्ही गाजवण्याची इच्छा करणे इ. चुका तुम्ही करणार नाही. सर्वांत उत्तम म्हणजे व्यवतीच्या व्हायब्रेशन्स बघत जा. ज्याच्या व्हायब्रेशन्स खराब आहेत त्याच्याशी वाद- पहातच आहात आणि आजच्या या उत्साहपूर्ण व आनंदमय समारंभातून हेच प्रेम व्यक्त होत आहे. अशा प्रेमात तुम्ही रंगून गेलात की तुम्हाला कसल्याही दुसऱ्या R0 म न ु र कु २) क 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-22.txt चैतन्य लहरी मे/ जून ९९ E प्रत्येक थेंबही सागराचाच अंश म्हणून त्याच्याशी एकरूप गोष्टींपासून आनंद मिळत राहील. स्वतःसाठी नसून दुसऱ्यासाठी असतो. तुमचे मन, तुमचे होतो व जगतो तसे तुम्हीं स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व विचार, तुमचे वागणे सर्व काही दुसऱ्यासाठी असते व त्यात स्वार्थाचा लवलेशही नसतो. या प्रेमशक्तीचा एकदा अनुभव घेतलात की सर्व काही बदलून जाते, अंधारात मेदभावही कमी-करमी होत जातील. मगच आपले सर्व दिवा आल्यावर सगळे काही स्वच्छपणे दिसून येते. त्या प्रकाशाला तसे कुणी सांगत नाही तर तो त्याचा धर्मच आहे. तुम्हाला आता हा प्रेमाचा प्रकाश मिळाला आहे उच्चाधिकारी मंडळींनी सहजयोग स्वीकारला तर हे फार आणि तो अगदी न बोलता- सबरता, उत्स्कृर्तपणे लवकर घटित होईल. नाहीतर हे अस्तित्वाचे संघर्ष सहजपणे पसरणार आहे. पण हा आनंद विसरून या प्रेमशक्तीच्या महासागरात सामावून गेले पाहिजे. म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय प्रश्न सुटतील. आणि तो काळ आता जवळ येत चालल्याचे मला दिसत आहे. जगातील सर्व पुढारी व चालूच राहतील. तुम्ही जगमरचे सर्व सहजयोगी आता आज युवा-शक्तीचा उत्साह पाहून तर मला कौतुक एक कुटुंब आहात. कलियुग संपतत आले असून सत्ययुग करावेसे वाटते. नाहीतर आजकालची तरुण पिढी प्रस्थापित करण्याचे आव्हान तुमच्यासमोर आहे. म्हणून ते भलत्या मार्गाकडे वळत चालली आहे. पाश्चात्य देशात कार्य करसे घटित करू शकू याचा प्रत्येकाने विचार करत तर हा फार मोठाच प्रश्न झाला आहे. आपल्याकड़े अजून राहिले पाहिजे, त्यासाठी आपण काय करू शकू याचा तितके प्रकार नसले तरी आपल्या तरुणांतही त्याचे आकर्षण दिसू लागले आहे. म्हणून आजच्या या सान्या समारंभात तुमच्यामध्ये जो एकोपा दिसला तसा एकोपा आहे, त्यासाठीच तुम्ही तुमचे चित्त व प्रेमशवती जगामध्ये सर्वत्र निर्माण झाला पाहिजे. आपण त्या विचार करा. सहजयोग्यांनी हे विचार लिहून काढले तर जास्तच चांगले. या कार्याची धुरा तुम्हालाच सांभाळायची कार्यान्वित करायची आहे. एकोप्यात सामावून राहिलो नाही तर जमिनीवरच्या थेवासारखे कधीच विरून जाऊ म्हणून सागरातील सर्वाना अनंत आशिर्वाद ि ्य ा पृकू ि ा Cै . का ्टं ৪ वे २१ ्ु 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-23.txt चैतन्य लहरी में / जून १९ सहज समाचार एप्रिल ९९ मध्ये श्री. अरुण आपटे यांचा डेहराडून (उ. प्रदेश) येथे संगीताचा कार्यक्रम झाला. त्याबद्दल तेथील स्थानिक वृत्तपत्रांमधून आलेले समाचार-वृत्त खाली दिले आहेत. कि श्री अरुण गोयल स्थानीय वास्तुशिल्पी हैं जिनके रक्त- कैरार का उपर अंततः सहज योग द्वारा ही हुआ। इस अवसर पर श्री. वी. के. अरोडा व डॉ. आर के पुजाही भी परमात्मा के राज्य को अंतर्मन में खोजना सिखाता है सहज योग देहरादून, १७ अप्रैल प्रसिद्ध शास्त्रीय संगीतकार मौजुद थे। पंडित अरुण आपटे ने कहा है कि सहज योग व्यक्ति को अपने अंदरही परमात्मा को खोजने की प्रेरणा देता है, क्योंकि परमात्माका राज्य व्यक्ति के स्वयं के अंदर है। पंडित आपटे आज आडिटोरियम में दिव्य संगीत-संध्यामें अपना गायन प्रस्तुत कर रहे थे। उन्होंने कहा कि सामान्य रुप से गायन, वादन तथा नृत्य को ही संगील कहते है। उन्होंने कहा कि जिस व्यक्ति को जिसी भी चीज में आनंद मिलता है उसका वही संगीत है। उन्होंने उदाहरण दिया कि जिरा प्रकार कोई अच्छा चित्र, स्वादिष्ट भोजन, संगीत अथवा कार- ड्रायविंग आदि अलग-अलग प्रवृत्ति के लोगों को आनंद आनंद का प्रतीक है, अतः इसे सहज भाव से लिया जाना प्रदान करती है तो उनके लिए यह आनंददायक क्रिया ही चाहिए। उनकी आत्मा का संगीत है। उन्होंने कहा कि सहज योग (डून-दर्पण : १८-४-९९) यहां ए.एम.एन. घोष मानसिक शांति के साथ-साथ रोगों को दूर करने की क्षमता है संगीत में देहरादून, १६ अप्रैल जाने माने शास्त्रीय गायक अरुण आपटे का मानना है कि संगीत हर तरह के रोगों को दूर करने की क्षमता रखता है। उन्होंने कहा कि संगीत विरासत में कार्यकम प्रस्तुत करने आये अरुण आपटे शास्त्रीय गायन के चमकते सितारे है। मैकेनिकल इंजीनियरिंग से नाता तोड़कर श्री आपटे ने श्रीमती निर्मला देवी से प्रभावित होकर सहज योग का प्रचार करने का बड़ा उठा लिया। पत्रकारों से बातचीत करते हुए श्री आपटे ने कहा कि शास्त्रीय गायन में आत्मा की शांति बसी हुई है। श्री आपटे ने बताया कि संगीत के सात सुरों में अप्रतिम ताकत छिपी हुई है। वह कहते है कि पहले वह विशुद्ध रूप से शास्त्रीय गायन करते थे। इटली में श्रीमती निर्मला देवी से मुलाकात के बाद अरुण आपटे ने शास्त्रीय गायन को सहजयोग से जोड़ दिया। वह कहते है कि संगीत का शरीर के अंदर स्थित कुण्डलिनी के सात चक्रो से अटूट रिश्ता है। उन्होने क उसी आनंद को उभारने का प्रयास है और यह ध्यान क्रियासेही संभव होता है। इस अवसर पर उन्होंने संगीत की उत्पत्तिकी भी व्याख्या की। उन्होंने विभिन्न रागोद्वारा विभिन्न विशिष्ट लोगो के उपचार का दावा करते हुए कहा कि तोड़ी राग से व्यक्ति का यकृत ठंडा होता है। इस अवसर पर उन्होने तोड़ी राग का गायन भी किया। जिसमे बोल थे- द्ञी के बेगुन गुन गाये.. इससे पूर्व उन्होंने यमन राग में "माता जी तू ही भवानी" भक्ति गीत का गायन किया। इस अवसर पर उनकी धर्मपत्नी श्रीमती सुरेखा आपटेने भी अनेक राग प्रस्तुत किये। तबले पर उनका साथ रवि शुक्ल ने दिया। इससे पूर्व सहज योग के राष्ट्रीय संयोजक अरुण गोयल ने सहज योग के विषय में जानकारी दी बताया गया बताया कि वह राग और रोग पर गहन रिसर्च कर रहे है। उन्होंने बताया कि रागों के जरिए रोगों का इलाज २२) ा ( ज पूकश र 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-24.txt चैतन्य लहरी मे/ जून १९ कोई चमत्कार नही है, बल्कि सीधे विज्ञान के तकनीकी पक्षों से जुड़ा है। उन्होंने बताया कि नाभि चक्र से जुड़े रोग को राग भटियार से, मधुमेह को राग तोड़ी, गले को राग जयजयवंती, छाती के रोग राग भैरव तथा राग दुर्गा, मस्तिष्क के रोग को राग बागेश्वरी तथा राग भूपति से ठीक किया जा सकता है। उन्होंने बताया कि एडस् जैसा रोग स्वर का उच्चारण कर रहा होता है। स्वरों का उच्चारण निश्चित आवृति में करने से शरीर के कई रोगों पर काबू पाया जो सकता है। उन्होंने कहा कि प्रत्येक स्वर की अपनी एक निश्चित आवृत्ति होती है । अगर उस आवृत्ति से उस स्वर को बार-बार बोला जाए तो उससे निश्चित तौर पर व्यक्ति को लाभ होगा। संगीत प्राकृतिक है। अगर संगीत का स्वरूप सही है तो वह मनुष्य को शांति देगा। कई लोग तनाव की स्थिति में सोते हैं और जब वह सुबह उठते है, तो उनको क्रोध आ जाता है ऐसे लोगों के लिए संगीत के स्वरों का श्याम कल्याण से ठीक हो सकता है। श्री आपटे ने बताया कि वह सहज योग के प्रचार के लिए तन मन धन से समर्पित है। उन्होंने बताया कि प्रत्येक स्वर की आवृत्ति होती है जो शरीर में स्थित ऊर्जा केंद्रों पर असर करती है। श्री आपटे ने कहा कि संगीत चाहे किसी देश का हो वो मन को शांति देता है। उन्होंने कहा कि तेज रपतार दाले संगीत से मन को शांति नहीं मिलती है। वह कहते है कि सहजयोग के कारण ही मन में किसी भी तरह का तनाव नही रहात है। उच्चारण काफी लाभदायक होगा। पडित आपटे ने कहा कि आनंद की प्राप्ति के लिए ध्यान की जरूरत होती है। ध्यान काা केंद्र चित होता है। अगर मन एकाग्राचित नहीं होगा, तो मनुष्य का किसी भी काम में सन नहीं लगेगा। उसे तनाव व शारीरिक थकान का से सामना करना पड़ेगा। सहज योग में विशेष रूप मनुष्य को ध्यान लगाने की प्रक्रिया के विषय में बताया जाता है । (दैनिक जागरण, देहरादून) यदि मनुष्य को ध्यान करने की आदत हो जाती है, तो उनकी अनेक समस्याओं का निराकरण स्वतः ही हो १७.४.९९ जाएगा। उनकी अहंकार समाप्त होगा और सभी कार्य विवेक से करने की कोशिश करेगा । उन्होंने कहा कि संगीत के स्वरों में असीमित ऊर्जा 'संगीत विकारों को है। एक स्वर को बार-बार दोहराने से उसकी के ऊर्जा क्षेत्रों पर प्रभाव डालती है। प्रत्येक स्वर की अपनी अलग-अलग विशेषता है। कोई स्वर मूलाधार को नियंत्रित करता है, तो कोई मरि्तिष्क को आज्ञा देने वाले भाग पर आवृत्ति शरीर नियंत्रित करने में सक्षम' देहरादून, १७ अप्रैल। सहज योग से जुडे संगीतज्ञ पंडित अरुण आपटे ने कहा कि सगीत के सात स्वरों से तन व मन के सभी विकारों को नियंत्रित कर समाप्त किया प्रभाव डालता है। उन्होने कहा कि संगीत के सात स्वरों का अभ्यास करने वाला व्यक्ति अधिकतर तनाव व बीमारियों से जा सकता है। पंडित आपटे यहां के. डी. एम. आई. पी. ई. में सहज योग सोसायटी के तत्वावधान में आयोजित दिव्य संगीत संध्या में बोल रहे थे। उन्होंने कहा कि संगीत के सात स्वरों में इतनी ऊर्जा है कि उससे शरीर व मन की व्याधियों को समाप्त किया जा सकता है। स से शरीर का मूलाधार, रे से स्वाधिष्ठान, ग से नाभि, म से अनाहत, प से विशुद्धी, ध से आज्ञा तथा नी से सहस्त्रार प्रभावित होता है। जिस समय जो स्वर उच्चारित किया जाता है, उसकी आवृत्ति मुक्त रहता है। इस दौरान पंडित आपटे ने राग यमन पर आधारित भजन भी प्रस्तुत किया। भजन में उनका साथ श्रीमती सुरेखा आपटे ने दिया। तबले पर रवि शुक्ल ने संगत की। इस मौके पर सहज योग के राष्ट्रीय संयोजक अरुण गोयल भी उपस्थित थे। (अमर उजाला, देहरादून) १८-४-९९ उस व्यक्ति के शरीर व मन पर प्रभाव डालती है, जो उस क (२३ ट 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-25.txt चैतन्य लहरी मे/जून १९ Virasat Gaon. While speaking to media-persons Pandit Apte said that music acts as a आपटे दंपति ने शास्त्रीय शैली में भजन प्रस्तुत किए preventive cure against most diseases. He said that after coming under the inlluence of his guiru Nirmala Devi he started doing research on Kundalini, its effect on Music and how both could aet in Tandem to keep the body disease- free. देहरादून, १७ अप्रैल डिवाइन म्युजिकल इवनिंग में शास्त्रीय गायक अरुण आपटे व उनकी पत्नी सुरेखा आपटे ने भिन्न-भिन्न रागों में भजनों को सुंदर तरीके से प्रस्तुत किया। के.डी.एम. आई.पी.ई. सभागार में दर साय आयोजित उक्त कार्यक्रम में आपटे दंपत्ति द्वारा प्रस्तुत भजनों व गीतों ने श्रोताओं को मंत्रमुग्ध कर दिया। अरुण आपटे ने राग यमन में भजन में भजन 'गाताजी तू ही भवानी गाकर उपस्थित लोगों को भक्ति भाव में डुबो दिया। Pt. Apte said that if raag "Todi" is sung it gives relief to a person suffering from diabetes. Raag Sham Kalyan helps as preventive measure against AIDS. Raag Yaman is ideal for keeping the liver cool. Raag Bhairav and Durga gives reliel to persons ailing from disease. Pt. Apte informed that his book titled "Music and Sahaj Yoga" is aimed at informing the readers about the benefits of ragas. Pt. Apte said that with the singing of Sa Swar students can enchance their mental concentration. Pt. Apte has also been actively involved in carrying out research on the bane of 80th centurey-stress. He says that he is actively involved in teaching listeners so that he may experience bureaucrats to defeat stress through सुरेखा आपटे ने राग तोहंड़ी एवं अन्य रागों में गीत प्रस्तुत कर वातावरण को भविति रस से आहलाहित कर दिया। Music capable of elevating listeners DEHERDUN, April 16 GLOBE NEWS SERVICE His is the voice capable of elevating eternal bliss and all- round peace. music. Presently Pt. Apte is working for Beej Mantra. According to him five elements comprising of Ram, Vum. Rum. Yum, Hum. Om and Om provide the necessary equilibrium to our body. Son of Mangla Apte the famous classical singer, Pt. Apte's wife Surekha is also into singing light music. But for Sahaj Yoga. Pandit Arun Apte, renowned classical musician, such have managed would not transformation and himself realised the essence of divinity through his mnusic. A pupil of Jitendra Abhisheki Pandit Arun Apte carried extensive research on the effect of sound on the energy centres of the body. He feels that music acts as a catalyst in liberating the chakras of the body and correct vibrations lead to हिमाचल टाइम्स १७-४-९९ healthy mind and a healthy body. Pandit Apte was here as part of Virasat and also performed live at the (सर्व सहजयोगी सभासदांसाठी विनामूल्य.) 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-26.txt ं] पूजेनंतर श्री माताजी आशिर्वाद देताना सी हड] क े ठा आदिशक्ती पूजा जयपूर १९९४ १ म*ं की আয श्री माताजींचे ी। जन्मस्थान :০ छिंदवाडा रान ल 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-27.txt महाराष्ट्र बाल सेमिनार, खानापूर, पुणे. मे ९९ ुव फ़. ि छु बहात्द् बाल सेनिकार स५ yut ॐ ा ेथ; ं कि ार ा