लहरी चैतन्रु जुलै-ऑगस्ट ९९ अंक ऋ्र. ७, ८ ६ क ० म ० ामीं कान का. [अ] अः ०] D00000 0000000000 ee00e0elele0000ee O00000O00000 000 000000000000000 १ भ २१ * अनुक्रमणिका * पान नं. अनु क्र. पुजेसंबंधी श्रीमाताजींचा उपदेश १) हि हे सार्वजनिक कार्यक्रम- रॉयल अलबर्ट २) हॉल, लंडन, ५ जुलै'९८ - भाषणाचा सारांश ३ फॉलो-अप प्रोग्रॅम, लंडन, ६ जुलै '९८ ३) ७ स्वर्गीय संगीत संगीतामधून ध्यान धारणेचा (৪ अभिनव उपक्रम १० प. पू. श्रीमाताजी निर्मलादेवींचा उपदेश सांगली, १ जाने. ९० ५) १२ महिला संचलित सेमिनार पुणे - ९९ ६) १४ महिला संचलित सेमिनार पुणे-९९ ७) श्री योगी महाजन भाषण १६ महिला संचलित सेमिनार पुणे-९९ पुण्याचे जिल्हाधिकारी विजयकुमार गौतम यांचे भाषण ८) १८ ९) १९ सहज समाचार श्रीकृष्ण पुजा (सारांश) कबेला ऑगस्ट ९५ १०) २० चक्रांची स्वच्छता कशी ठेवायची ११) २३ be ০ १ चैतन्य लहरी जुलै/ऑगस्ट ९९ पूजेसंबंधी प. पू. श्रीमाताजींचा उपदेश "मी आदिशक्ती आहे असे मानून माझी पूजा करता तेव्हा तुम्हाला त्याचे अधिकच प्रत्यंतर येते. पूजेमध्ये माझ्या चक्रांमधील देव-देवता खूप प्रसन्न होतात आणि त्यांच्यामधून चैतन्य-लहरी मोठ्या प्रमाणावर पसरू लागतात. त्याचाच परिणाम म्हणून तुम्ही त्या चैतन्याच्या अमृतामध्ये न्हाऊन निघता व उच्च स्थितीवर येता. या चैतन्य-लहरी शोषून घेण्याची तुमची क्षमता कमी पडते तेव्हा त्या स्थितीमधें तुम्ही फार काळ राहू शकत नाही. यासाठीच ध्यानात तुम्हाला मिळणारी निर्विचारावस्था बळकट बनली पाहिजे. सहजयोग सुरू झाल्यावर चार-पाच वर्षे मी पूजा करायला परवानगी देत नव्हते. पण नंतर पूजेमधून मिळणार्या चैतन्याचा सहजयोग्यांना खूप फायदा होतो है त्यांनाच समजू लागले. पूजा कशी करायची, त्यासाठी प्लास्टिकची उपकरणे न बापरता धातूची, विशेषतः चांदीची उपकरणे वापरावी इ. गोष्टी मी समजावून देत असे. अशा उपकरणांमध्ये चैतन्य असते म्हणून ती बापरणे जरूर आहे. पूजेबद्दलच्या सर्व तयारीला खूप महत्त्व देऊन पूर्ण समर्पित भावनेने व काळजीपूर्वक पूजा करणे हे फार महत्त्वाचे आहे हे सर्वांना लक्षात ठेवायला हवे. त्याशिवाय पूजेचा फायदा होत नाही. सुरुवातीला पूजेच्या वेळी तुमचे मन पूर्णपणे तल्लीन झाले म्हणजे तुम्ही त्याचे फायदे मिळवू शकता. त्यासाठी मन व बुद्धीचे व्यापार बंद ठेऊन पूर्ण खुल्या हृदयांतून पूजेला बसले पाहिजे. शुद्ध इच्छा व पूर्ण आर्तता बाळगून तुम्ही प्रार्थना करावी की 'माँ, हमारे अंदर ऐसा रंग भर दो जो कभी न उतरे' ही हृदयापासूनची आ्तता व शुद्ध इच्छा पूजेमध्ये सतत बाळगल्यास तुम्हाला त्या परमचैतन्याचे आशीर्वाद सरदेव मिळत राहतील........ (गणपती-पुळे १९९०) २ चैतन्य लहरी जुलै/ऑगस्ट ९९ सार्वजनिक कार्यक्रम श्रीमाताजी निर्मलादेवींचे भाषण (सारांश) रॉयल अलबर्ट हॉल लंडन: ५ जुलै '९८ प. पू. पैसे मोजावे लागत नाहीत याची पण त्यांना खात्री झाली आहे. हा कुण्डलिनी शक्तीचा चमत्कार आहे. कुण्डलिनीचे सत्याच्या शोधात असलेल्या सर्व साधकांना माझा लोक सत्य नमस्कार, आजकाल अनेक मार्गाने ज्ञान पुरातन काळी सर्व जगाला ठाऊक होते. स्वीडन, फिनलैंड, युक्रेन अशा अनेक देशात कुण्डलिनी व चक्रांची चित्रे व पेन्टिंग्ज मी पाहिली आहेत. कोलंबियातसुद्धा आहेत. जाणण्याच्या मागे लागतात. पुस्तके, ग्रंथ, व्याख्याने यामधूनही हा प्रयत्न चालत असतो. पण सध्याच्या काळाला मी लास्ट जजमेंटचा समय म्हणते कारण आजपर्यंत मानवाला उन्नतीची दिशा न सापडल्यामुळे कुण्डलिनीवर सत्याची अनुभूति मिळाली नव्हती आणि ती वेळ आता आली आहे. अनेक प्रेषितांनी आणि अध्यात्मिक ग्रंथांमधून या शतकाअखेर ही घटना होणार आहे असे भाकित आधारित शिल्पकृती बोलिव्हियातील लोकांनाही कुण्डलिनीची माहिती आहे पण ती कशी जागृत करायची याची माहिती नाही पण आता तिथेच आठ-दहा हजार सहजयोगी आहेत म्हणून हा उन्नतीचा अखेरचा टप्पा आहे असे मी म्हणते आणि या उद्धारासाठी तुम्हाला काहीही पैसे द्यावे लागणार नाहीत, त्यासाठी पैसे उकळणाच्या भोंटू लोकांकडे पूर्वीपासून करून ठेवले आहे. रशियामध्ये मी गेले होते तेव्हा तेथील एका शास्त्रज्ञाने मी जे म्हणते त्याची प्रचिती शास्त्रीय व गणिती प्रयोगांमधून सिद्ध होत असल्याचे मला सांगितले. त्याने ते सर्व एका पुस्तकात प्रकाशितही केले आहे. आपल्या पुरातन ग्रंथांमधून सांगितलेल्या गोष्टी गूढ़ असल्यामुळे लोकांना त्या समजत नव्हत्या आणि काही स्वार्थी लोकांनी त्याचा चुकीचा अर्थ लावून लोकांना नीट मार्गदर्शन केले नाही. म्हणून हे सर्व व्यवहारात योग्य नाही, त्याचा काही उपयोग नाही अशा भ्रमात लोक पडले. पण त्याची जेव्हा प्रत्यक्ष प्रचिती होऊ लागते तेव्हाच त्याला तुम्हाला जायची जरूर नाही. तुम्हाला आत्मसाक्षात्काराची खरोखर इच्छा असेल तर त्याचा अनुभव घेणे ही अगदी सोपी गोष्ट आहे. त्याचबरोबर मानवी जीवनातील ती एक आवश्यक व स्थिति आहे. ही अनुभूती प्रत्यक्ष जाणल्यावर कुण्डलिनीबद्दल वर्णन केलेल्या सर्व गोष्टी बरोबर असल्याचे तुम्हाला पटेल. मनाने विचार करण्याच्या पण शास्त्रज्ञांनी त्याला सवयीमुळे बौद्धिक पातळीवर हे समजत नाही म्हणून वर मान्यता दिली की आजकालच्या जगात ते सिद्ध झाल्याचे सांगितलेल्या शास्त्रज्ञाच्या प्रयत्नांचे मला कौतुक वाटते, समजतात. आता शास्त्राला नीतीचा संदर्भ नाही असे तो म्हणतो की सत्य जाणण्यासाठी तुम्हाला 'शून्य मानतात, शास्त्रामधून निर्माण झालेल्या गोष्टी- अॅटम (Vaccum) स्थितीला यायला हवे, त्यालाच जागृत निर्विचारस्थिती म्हणता येईल. त्यानंतरच तुम्ही सत्य जाणू शकता. त्याची अनुभूती समजू शकता. विचार हा क्षणोक्षणी आपण बाहेरच्या वस्तूंबद्दल प्रतिक्रिया करत असल्याने शास्त्रही प्रत्येकजण स्वतःला पडताळा घेऊन पाहू शकतो. निर्माण होतो. मनात विचारांची ही आंदोलने सतत येत राहतात. आणि त्यांतूनच जीवनातील अनेक प्रश्न, आजार उत्युच्च सत्य म्हणून मान्यता मिळते. बॉम्ब इ विनाशकारक असतात. पण परमेश्वरी शक्तीबाबत शास्त्रीय दृष्टिकोन ठेवला तर ते शास्त्र परिपूर्ण होते. त्यांच्यात शंका रहात नाही. सहजयोगाचे आता सहजयोग केल्यावर सर्व आजाद बरे होतात हे पुस्कळ डॉक्टरांनी प्रत्यक्ष पाहिले आहें. त्यात इंग्रज वरगैरे डॉक्टरही आहेत. तसेच अनेक वाईट सवयी जीवनप्रणालीमध्ये हे जास्तच झाले आहे. शिवाय चुटकीसारख्या सुटतात हेहि पाहिले आहे. आणि त्यासाठी मनाकडून योग्य-अयोग्य या गोष्टी समजत नाहीत. उदा. होत राहतात. आपल्या आजकालच्या ३ चैतन्य लहरी जुलै/ऑगस्ट ९९ हिटलरने इतके अन्याय केले पण त्याच्यात काही चुकतो होते की नवीन शोधाच्या कल्पना कुठूनतरी, बाहेरून, त्याच्या डोक्यात येतात. रशियातील अनेक शास्नज्ञ स्टेलिनच्या काळामध्ये विजनवासात बराच काळ डांबून विवेक फक्त आत्मप्रकाश मिळाल्यावरच जागृत होतो, ठेवले होते. आणि त्या दिवसांमध्ये ते अंतर्मुख होऊन स्वतःच्या सूक्ष्म अस्तित्वाकडे वळले. हा शास्त्रज्ञही त्यातलाच एक. अशी शास्त्रीय परिणती शास्त्रज्ञांकडूनच मिळाल्यावर मला आशा बाटते की सहजयोग असाच कसला तरी पंथ आहे असली चुकीची समजूत दूर होण्यास मदत होईल. तुम्ही हिंदू, मुसलमान, खिश्चन महानता कमी होते. हे ज्ञान मिळवण्यासाठी डोंगरखोऱ्यांत कोणीही असा, सहजयोग ही जिवंत क्रिया असून ती तुम्हा सर्वांसाठी आहे. किंबहुना तो प्रत्येक माणसाचा जन्मसिद्ध आहोल असे त्याला कधीच वाटले नाही किंवा पाप-पाप असे म्हणून पश्चात्ताप करण्यानेही काही मिळत नाही. हा मगच अयोग्य काय, हितकारक काय या गोष्टी जाणीवपूर्वक समजू लागतात. कारण हाताच्या बोटांवर त्याच्या संवेदना समजतात. कधी कधी या ज्ञानाचा अथोग्य हेतूसाठी वापर केला गेल्यामुळे त्यामध्ये बिघाड आला आणि त्यातील सूक्ष्म अर्थ विसरला जातो व त्याची जाऊन खडतर त्रास घेण्याची जरूर नाही, तसेच या शरीररूपी मंदिराची प्रतिष्ठा न जपता दगड-मातींची मंदिरे अर्थ? अधिकार आहे. एकदा ह्या शक्तीला अंकुर फुटला की तुम्ही त्याची वाढ करण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. आपल्याकडे यापासून पळून जाणे म्हणजे बुद्धी गहाण टाकणे.. तसेच अनेक प्रकारच्या सेवा संस्था असतात पण त्या लोकांनीही कर्मकांडी होण्यातही अर्थ नाही. कारण जे घटित व्हायचे हे लक्षात घ्यायला हवे की दुसऱ्याला मदत करण्याची आहे ते आतमधूनच होणारे असल्यामुळे बाह्य गोष्टी शक्ती आधी त्यांनी स्वतः मिळवली पाहिजे. पण तुम्ही करून फायदा नाही. त्याला मूर्खपणाच म्हणावे लागेल. नुसते माझ्या प्रोग्रामला आलात तर काय होणार? खरे तर इंग्लंड हे विश्वाचे हृदय आहे, मग त्यांनी आपल्या अध्यात्मिक उन्नतीबद्दल बेफिकीर राहून कसे चालेल? त्यांच्या या अनास्थेचे मला नवल वाटते; कदाचित आपण कोण आहोत हे त्यांना अजून कळले नसेल, त्यांच्यामध्ये पेरून ठेवलेल्या बीजाची त्यांना कल्पना व जाणीव नाही. त्याच्यावर या प्रेमशक्तीच्या पाण्याचे थोड़े जरी सिंचन झाले तरी त्याला अंकुर फुटणार आहे आणि ती वरवर येऊन टाळूमधील ब्रह्मरंधातून बाहेर येणार आहे. इथे संस्कृत जाणणारे व त्याचेच काम करणारे लोकही आहेत पण त्यांनी कुण्डलिनीबद्दल अजून काहीच ऐकलेले वा वाचलेले नाही. याचे मला आश्चर्य वाटते. वर ते सांगू लागले तर वाद घालण्यात पटाईत. पोटात गेलेले अन्न कसे पचणार याच्याबद्दल तुम्ही वाद घालणार का? आणि पोटाला त्या वादातून काही समजणार आहे का? हे परमेश्वरी शक्तीचे कार्य तसेच आहे, ती जिवंत कार्य करते आणि ते उत्स्फूर्तपणे चालते. तुम्ही मानवजन्माला कसे सार्थकता त्याची काय उभारण्यात आत्मसाक्षात्कारांतच आहे. घरदार, कुटुंब, समाज परमेश्वराच्या सर्वव्यापी शक्तीला शास्त्रज्ञ Cosmic का तर या शक्तीचे स्वरूप प्रेमरूप Energy म्हणतात. खरे आहे. ती प्रेमाची शक्ती आहे. ती अखंड विश्व व्यापून राहिली आहे. पण आजपर्यंत आपल्याला या शक्तीची संवेदना झाली नव्हती. पुराणग्रंथामध्ये यालाच परमचैतन्य असे म्हटले आहे. आजपर्यंत त्याची प्रत्यक्ष ओळख नव्हली पण आता शास्त्रज्ञांनी त्यांच्या शास्त्राद्वारे ते सिद्ध करून दिले आहे. ही शक्ती विचार करते, समजते व प्रेम करते. वर सांगितलेल्या शास्त्रज्ञाने माझ्या एका चित्राबद्दल मला प्रश्न विचारला, त्या चित्रांमध्ये माझ्या एका कार्यक्रमात भजनी मंडळी Sitting in the Heart of Dniverse हे भजन म्हणत असताना माझ्याभोवती प्रकाशाची अनेक हार्टस् दिसू लागल्याचा फोटो होता आणि हे कसे झाले असे त्याने मला विचारले. मी म्हटले मला माहीत आहे म्हणून त्यांनाही माहीत आहे." हे सारे त्या परमेश्वरी प्रेमशक्तीकडून होते. ही शक्ती तुमच्यावरही प्रेम करते आणि याक्षणी सुद्धा ती इथे आहे. तिची स्पंदने सतत चालू असतात. (Vibrations) आणि तीच शक्ती सर्व निर्माण करते. आईनस्टाइनेसुद्धा म्हटले आलात? म्हणून आता तुम्हाला आणखी वरच्या स्थितीला यायचे आहे. खिस्त म्हणालेच होते की खडकावर पडलेले बी वा्यावर उडून जाणार आणि सुपीक जमिनीवर ४ चैतन्य लहरी जुलै/ऑगस्ट १९ यायचे. पण या गोष्टीची पैशात किमत करणे अशक्य व अयोग्य आहे. आता त्यांच्या लक्षात आले आहे; कुण्डलिनी जागृत झाल्यानंतरच हे शक्य आहे. जसा हा माइक विद्युत प्रवाहाबरोबर जोडल्याशिवाय बैकार आहे तसे हे आहे. नंतरच आपण आत्मस्वरूप आहोत है लक्षात पडलेल्या बियांनाच अंकुर फुटणार! आपण जीवनातील भ्रामक गोष्टींच्या मागे मृगजळासारखे धावत राहणार का? म्हणून तुमच्यामधील बीजाला अंकुर फुटू दे, तसे झाले की तुम्ही सर्व जगच बदलून टाकाल. रशियामध्ये लक्षावधी लोकांनी सहजयोग घेतला, इटली, ऑस्ट्रियामध्येही तो पसरत आहे. इंग्लंडमध्ये अजून तो येते आणि हेच सत्य आहे. त्या प्रकाशामध्ये मग तुम्हाला इतका पसरत नाही म्हणून इथले लीडरही चिंताग्रस्त सर्व जाणवते, समजते आणि तुम्हाला स्वतःचे व जगाचे- आहेत. इंग्लंड हृदय असल्यामे इथून ते सगळीकडे सर्व प्रश्न बरोबर समजतात. विशेष म्हणजे ही शक्ती सक्क्युलेट व्हायला हवे, तुमची वर्तमानपत्रे सगळीकडे तुमच्यामध्येच आहे पण हेच नेमके लोक समजून घ्यायला जातात. अमेरिकेपेक्षा तुमचे साम्राज्य, तुमची राजेशाही सर्व जगाला जास्त माहीत आहे म्हणजे या देशाचें असली पाहिजे. आता रशियासारख्या देशातही हजारोंनी काहीतरी वैशिष्ट्य आहे म्हणून हे सर्व जगभर पसरते. मी इंग्लंडमध्ये अनेक वर्षे राहिलेली आहे. प्रत्येक शहरात कंटाळल्यामुळे लोक काहीतरी आतून शोधू लागले गेलेली आहे पण होते काय तर लोक जागृति घेतात आणि नंतर सर्व विसरून जातात. तुम्ही अध्यात्मिक विषयाबद्दल काही करायला समर्थ आहात. पण हे जे तुम्हाला तयार नसतात. हे मिळवायची फक्त शुद्ध इच्छा तुम्हाला लोक सहजयोग घेतात. कदाचित् कम्युनिझमला असावेत. म्हणूनच तर इतक्या थोड्या कालावधीत ते इतक्या गहनतेपर्यंत येऊ शकले असावेत, त्यांच्यात त्यांनी प्रगती केली आहे. मलाच फक्त ते सरकार खूप प्रवचनाला परवानगी देते. आत्मसाक्षात्कारानंतर तुमचे सर्व भौतिक व मानसिक खूप मिळणार आहे किवा मिळाले आहे ते अमूल्य आहे म्हणून ते मिळवायचा तुमचा अधिकार आणि मिळाल्यावर त्याची वाढ करण्याचा समजूतदारपणा तुम्ही दाखवला पाहिजे. मी इंग्लंडमध्ये प्रथम कार्य सुरू केले तेव्हा पहिले दुसर्यांवर अती आक्रमकपणा गाजवतात त्यांचा छळ सहजयोग घेतलेले लोक दारुडे, नशा करणारे होते पण एका रात्रीत त्यांची ही व्यसने सुटली, ते लोक आता इथे हजर आहेत. आणखी इतर लोकांचे आजार बरे झाले आतमधून शांत झालात की असले आजार टूर पळतात. आहेत. कितीतरी लोकांनी चमत्कार अनुभवले आहेत. इतके असूनही तुम्ह सहजयोग घेऊन त्यात उतरत का नाही? तुम्ही इथे जन्माला आलात यातही काही हेतू आहे तुर्कस्थानसारख्या देशातही दोन हजार सहजयोगी समजून घ्या. इटली, ऑस्ट्रियासारख्या देशामध्ये हे झाले तर इथे का नाही होणार? पण आता त्याला शास्त्रज्ञांनीसुद्धा सिद्ध करून दाखवले आहे, माझ्यामधून Cosmic Enery च वहात आहे हे त्यांना पटले आहे. इथल्या सहजयोग्यांनीही एक सामूहिकता वृद्धिंगत करा. मला कधी कधी क्षुल्लक शास्त्र म्हणून नव्हे तर प्रत्यक्ष अनुभव आल्यामुळे तो गोष्टींबद्दल, उदा- हा हॉल चांगला नाही. वगैरे कुरकुर स्वीकारला आहे म्हणून आता तुमच्या खर्या ऐकू येते. पण त्याच्यात काही अर्थ नाही. कारण हे व्यक्तिमत्त्वाची ओळख करून घ्या; त्यातूनच सर्व प्रश्न सुटतात. आता हा अल्झायमर रोग बघा, जे लोक करतात त्यांच्या मेंट्रमध्ये बिघाड होऊन हा आजार होतो. पण जीवनात एकदा आत्मसाक्षात्कारामधून तुम्ही मग तुमची भौतिक गोष्टींची आसक्ती कमी होऊन वाटू लागते. आता दुसऱ्याबद्दल फक्त आत्मिक प्रेम आहेत, त्यांच्या पंतप्रधानांची पत्नी माझ्याकडे जागृति घेण्यासाठी आली! म्हणून हे विसावे शतक संपत असताना तुम्हाला माझी विनंती आहे की आणखी सामूहिक व्हा, तुमची हे माणसाच्या आतमध्ये घटित होणारी गोष्ट आहे. मानवजातीचे कल्याण होणार आहे. पूर्वी अमेरिकेत त्याच्यामुळे तुमचे आरोग्य सुधारणार आहे व तुम्ही सगळ्या गोष्टी पैशात मोजायची लोकांना सवय होती; मनातून शांत, समाधानी व संतुलित अवस्थेला प्राप्त करून घेता तुमच्या चेहऱ्यावर तजेला येतो, तुम्ही मला तर पैसे घेऊन आत्मसाक्षात्कार द्या असे सांगण्यात ५ चैतन्य लहरी जुलै/ऑगस्ट ९९ दुसर्याबद्दल करुणायुक्त होऊन आनंदाने त्यांना मदत करता आणि समाजातील हेवे-दावे, मत्सर, मारामारी, गुरू नानक म्हणत. भौतिकतेमध्ये काही अर्थ नाही. सूड इ. हिंसक प्रवृत्ति नष्ट होतात. ही वेळ आता आली त्याच्यापासून आनंद, शांति मिळणार नाही. पण आहे व लास्ट जजमेंटचा समय आला आहे. जे प्रकाशात आले ते उन्नत होणार आहेत व जे विरोधात आहेत ते गोष्टीमधून आनंदच मिळवता. उदा. कुठे चांगले फर्निचर उघडे पडून विनाशाकडे जाणार आहेत. आपल्याला कुठे पाहिले, फुले बघितली की तुम्ही त्याचा फक्त आनंद घेता जायचे आहे हे तुमचे तुम्हालाच ठरवायचे आहे. तुम्ही आणि त्याच्याविषयी प्रतिक्रिया न करता निर्विचारतेत तो एकदा आत्मा झालात की तुमच्यामध्ये सर्व परिवर्तन मिळवता. ही निर्विचारता म्हणजे आनंदाची एक जलधारा होईल. तुमच्या वाईट सवयी सुटतील, व्यसनमुक्तीसाठी संस्था बनवायची जरूरच राहणार नाही. आता फ्रेंच लोकही सहजात येत आहे व धूम्रपान, दारू, नशा या सर्व वाईट सवयी त्यांनी सहज सोडून टाकल्या आहेत. आहे. त्याचे वर्णन केले आहे. "सहज समाधी लागो" असे आत्मसाक्षात्कारानंतर तुम्ही प्रत्येक व्यक्तीपासून, आहे. त्याचे शब्दांत आपण वर्णन करू शकत नाही पण आतमध्ये ती निश्चित जाणवते. त्यासाठीच तुम्ही आला आहा आणि ते घटित होण्याचा हा विशेष काळ आहे. त्यानंतर तुम्ही सामूहिक चेतनेमध्ये उतरता. स्वतःच्या आणि दुसर्यांच्या चक्रांवरचे त्रास तुम्हाला तुमच्या हातांच्या बोटांवर समजू लागतात; ते तुम्ही सुधारू शकता, ही शक्ती तुमच्यामध्ये जन्मापासून आलेली असते, फक्त ती चालू करण्याची सोपी पद्धत शिकायची आहे. ही शक्ती मातृस्वरूप आहे. तिला तुमची सर्व माहिती असते आणि तिचे तुमच्यावर अत्यंत प्रेम आहे. कुण्डलिनी शक्ती जागृत केली तर त्रास होतात या समजुती चुकीच्या आहेत. उलट आम्हाला काही सांगण्याची जरूर पडली नाही. उजेड आल्यावर जसे सर्व काही दिसायला लागते तसे आत्मसाक्षात्काराचा प्रकाश मिळाल्यावर असल्या सवयी विनाशकारक असल्याचे आपोआप समजते. प्रेम, करुणा यांसारख्या विधायक भावना वाढीस लागतात. तसेच हे देशोदेशीचे लोक संगीत कसे उत्तम तन्हेने सादर करतात हेही पहा, अगदी थोड्या कालावधीत त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीत आत्मसात केले हा चमत्कारच नाही का? तुम्हाला आत्मसाक्षात्कार देण्यासाठी जन्माजन्मापासून नागपूरच्या आमच्या अॅकॅडमीत परकीय सहजयोगी ती उत्कंठ आहे. हे एकदा तुम्ही मिळवले की माणसांचे संगीत शिकायला येतात आणि तीन-चार महिन्यांत शास्त्रीय संगीत म्हणू लागतात. एरवी हे अशक्य आहे. अशा अनेक कला तुम्ही सुप्त कलागुण जागृत झाल्यामुळे मारामान्या, हेवे-दावे संपून प्रेमाचे सामेज्य होणार आहे. आत्मसात करू शकता आणि हे सर्व आपोआप, सहज घडून येते. त्याला वयाचे, काळाचे बंधन नसते. म्हणूनच स्वतःवर आत्मविश्वास ठेवा, त्याबाबतीत शंका वाटून सर्व कौटुंबिक, सामाजिक, वैश्विक प्रश्न सुटणार आहेत आणि हे होण्याचीच ही वेळ आहे. मग भांडण-तंटे, त्यानंतर तुम्ही त्याचा देखावा करण्याच्या प्रयत्नांत पडणार नाही, सामान्यांसारखेच पण उठून दिसणारे मानव व्हाल. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा मेंटू प्रकाशित घेऊ नका. त्यातूनच तुम्ही एक प्रेमळ जबाबदार, प्रगल्भ व्यक्तिमत्त्व बनता, तुम्ही दुसर्याचा अपमान चुकूनही येऊन कमळासारखी फुलतो. मग तुमचे सतत संरक्षण करणार नाही, कुणाला त्रास देणार नाही. उलट दुसर्यांना होते. तुम्हाला ते समजते. तुमचे रक्षण करणारे, सांभाळ मदत करण्याचा आनंद मिळवाल आणि सगळीकडे करणारे हे परमचैतन्य तुम्ही सतत जाणाल, त्यालाच कार्यरत असणार्या सामूहिकतेचा भाग बनाल. साऱ्या जगातून तुम्ही इथे एकत्र जमला आहात; असे सुंदर दृश्य, सुंदर कुटुंब दुसरीकडे कुठे बघायला मिळणार नाही. आज मी सर्वाना आत्मसाक्षात्कार देणार आहेच. पण तुम्ही त्याचा आदर राखला पाहिजे. त्याच्या गहनतेत आले पाहिजे. अनेक संतांनी त्याबद्दल खूप लिहून ठेवले कुराणात 'रूह', बायबलमध्ये 'Cool breeze किंवा परमेश्वराची सर्वव्यापी प्रेमशक्ती म्हणतात. म्हणून त्याच्यात तुम्हाला प्रगती करून गहनला मिळवायची आहे; त्यासाठी सतत आत्मपरीक्षण केले पाहिजे. परमेश्वराचे सर्वांना अनंत आशीर्वाद तुम्हा *** ६ चैतन्य लहरी जुलै/ऑगस्ट ९९ फॉलो-अप प्रोग्रॅम प. पू. श्रीमाताजी निर्मलादेवींचा उपदेश(सारांश) लंडन : ६ जुलै ९८ सहजयोग्यांच्या कार्यक्रमामध्ये आवश्यक वाटणाच्या पण अवघड अशा सर्व गोष्टीही अशाच जमून येतात. इथे सर्व साधकमंडळींना माझा नमस्कार, तुम्हा सर्वांना सत्य म्हणजे काय हे आता समजले आहे. सत्य म्हणजे तुम्ही शरीर, मन, बुद्धि, भावना, अहंकार इ. नसून शुद्ध जमलेले सहजयोगी तुम्हाला याची अनेक उदाहरणे देऊ आत्मा आहात. याची प्रत्यक्ष अनुभूति मिळाल्यावर तुमचे शकतील. जगातील मोठे प्रश्नही अशाच तन्हेने चित्त आत्म्याकडून प्रकाशित होते. असे चित सर्व्यापी सुटण्यासारखे आहेत. इराणमध्ये आता खूप सहजयोगी शक्तीबरोबर संपर्क झाल्यामुळे अधिक सक्षम व शक्तीशाली बनते आणि जिथे ते चित्त लागेल तिथे कार्य आहे. मला लंकेमध्येही जाण्याची इच्छा होती पण ते जमत घटित होते. ही स्थिति मिळवण्यासाठी तुम्हाला प्रथम झाले आहेत व तेथील परिस्थितीत बरीच सुधारणा झाली नव्हतें. पण मी दुबईला प्रोग्ॅमला गेले तर तिथे लंकेमधून २५/३० लोक आले होते व जागृति घेऊन लंकेमध्ये परत आत्मसाक्षात्कार मिळाला पाहिजे, आत्मबोध झाला पाहिजे. त्यानंतर अशा माणसाचे व्यक्तिमत्व अंतर्वाह्य गेल्यावर त्यांनी तिथे सहजयोग सुरू केला. दुसऱ्याला सहजयोग देणे ही तर फार आनंददायक गोष्ट आहे. बदलून जाते व तो मानवी उच्च स्तरावर येतो, त्याला प्रेमाची शक्ती प्राप्त होते आणि तीच सर्व कार्य घडवून कुठलीही गोष्ट घेण्यापेक्षा देण्याकडे तुमचा कल वाढत आणते. अशी माणसे अशक्य असलेली कार्यही पार पाडू जातो. त्यातूनच जगाचे आर्थिक, राजकीय इ. प्रश्न शकतात. पण प्रथम आत्मसाक्षात्कारानंतर त्याच्यामधून सुटणार आहेत. तुम्ही प्रगल्भता मिळवणे फार जरूरीचे आहे. तसे नाही झाले तर या जागृतीचा काही उपयोग नाही. म्हणूनच थोड्या कालावधीत ही कला व त्यातील पारंगता मिळवली खिस्त म्हणाले होते, You are sprouted but you are wasted. म्हणूनच मी काल सांगितले की तुम्ही जे मिळवले आहे त्याची महानता लक्षात घेऊन त्याचा आदर ठेवा व त्यामध्ये प्रगत व्हा. मगच ही प्रेमशक्ती कार्यशाली आणि ही परमचैतन्याची शक्ती तुमच्या जीवनामध्ये अगदी होते व तुम्हाला ती सर्वत्र जाणवते. ती शक्तीच तुमचे सर्व लहानसहान गोष्टींपासून सर्व काही घडवून आणते, प्रश्न जगाचे सर्व प्रश्न सोडवणार आहे. ही शक्ती अध्यात्मिक ि आता हे गाणी म्हणणारे कलाकार बघा, त्यांनी फार आणि त्याचा आनंद ते तुम्हाला देत आहेत. अशा तन्हेने आत्मसाक्षात्कारानंतर तुमच्या होतात. त्याबरोबरच तुम्ही आत्मसुखाचा आनंद लुटता अनेक शक्ल्या जागृत देणारे असते. जीवन समाधान पंचमहाभूतांवरही कार्य करते, तीच तुमचा सांभाळ करते. तुम्हाला कार्यामध्ये मदत करते तसेच तुम्हाला मार्गदर्शन करते. विशेष म्हणजे तुमच्या कार्याबलचा अहंकार तुम्हाला येत नाही. तुम्हाला कशाचा राग येत नाही. उदा. मी जेव्हा कुणाला भेटण्यासाठी जायचे मनात आणले की थोड्याच वेळात ती व्यक्तीच मला मेटायला माझ्यासमोर येते. म्हणजे आपण त्या सर्वव्यापी शव्तीचे अविभाज्य अंशच बनल्यामुळे कार्य होत राहते. ही नुसती मानसिक आत्मसाक्षात्कारानंतर ध्यान करत गेल्याने सतत इकडे- तिकडे भटकणारे तुमचे चित्त शांत होते व स्थिरावते, कारण त्यावेळी तुम्ही निर्विचार पण जागृत स्थिति मिळवलेली असतें. एरवी आपले सर्व विचार अहंकार आणि कण्डिशनिंगमधून व त्यानुसार प्रतिक्रिया व्यक्त होण्यामधून येत असतात आणि याच्या पलीकड़े निर्विचार स्थिति आहे ती आल्यावर तुम्ही साक्षी म्हणून फक्त पहात राहता. या साक्षीस्वरूपामध्ये शक्ती आणि आहे ती खूप कार्य . खूप करून घेते आता सबंध विश्वाचा विचार करताना त्यामध्ये श्रद्धा वा भावना नसून तो प्रत्यक्ष अनुभव असतो. ७ चैतन्य लहरी जुलै/ऑगस्ट ९९ इंग्लंडचे काय स्थान आहे असे बघितले तर या स्थितिमध्ये आपल्याला अचानक जाणवते की आपण याच सर्वव्यापी आत्मप्रकाश मिळाल्यावर कुठल्याही क्षेत्रात असलात तरी चुकीच्या गोष्टी तुम्ही करणारच नाही, कुणी तसे सांगायची जरूरच नसते इतके ते आपोआप होते. मी प्रथम इंग्लंडला आले तेव्हा ड्रगजच्या आधीन झालेले बरेच लोक मी पाहिले. पण माझ्या लक्षात आले की शक्तीचे अंश आहोत व त्याच्या कार्यासाठी आपण निवडले गेले आहोत. उदा. चित्रकाराच्या हातातला कुंचला म्हणू लागला की मी चित्र काढतोय तर तो मूर्खपणाच नाही का? तसे आपण सर्वजण त्या परमचैतन्याच्या कार्याचे फक्त एक उपकरण किंवा माध्यम आहोत हे तुम्ही जाणता. हे घटित झाल्याशिवाय जगामध्ये शांति प्रेम, करुणा इ. बद्दल होत असलेल्या चर्चा व कार्यक्रम फलदूप होत नाहीत. परमचैतन्याचा अंश बनल्यावर जाती-जातींमध्ये, राष्ट्रा- मुळात ते साधक होते पण चुकीच्या मार्गात गेल्यामुळे त्यांना काहीच प्राप्त झाले नाही म्हणून ते या व्यसनाकडे निराशेतून वळले. पण मी त्यांना जागृति दिल्यावर एका दिवसात त्यांची व्यसने सुटली व ते चांगले सहजयोगी झाले. चुकीच्या गुरूंकडे गेल्यास असे त्रास होतात. तुम्ही राष्ट्रामध्ये एकमेकांबद्दल आस्था व कळकळ निर्माण होते. जर्मन सहजयोगी रशियात जातात, इस्रायली सहजयोगी इजिप्तमध्ये जातात आणि त्या देशातील लोकांबरोबर सहजयोगाच्या माध्यमातून पूर्वीचे वैर विसरून संबंध वाढवतात. बिंदू सागरात गेल्यावर सागराचा अंश बनून जातो तसे आत्मसाक्षात्कारानंतर जगभरातील लोक एका सागरात येतात. हीच सामूहिक चेतनेची जागृत भावना. या कार्यक्रमात बाहेरच्या देशातून सहजयोगी आले आहेत ते इंग्लिश लोकांना मदत व्हावी या भावनेतून. हा प्रेमशक्तीचाच प्रभाव आहे. ही जागतिक एकोप्याची भावना सहजयोच्या कुठल्याही देशातील कार्यक्रमामध्ये, विशेषतः भारतामध्ये, दूष्टीस पडते. सहजयोग हा जगभरातील मानवजातीसाठी आहे. जितके जास्त लोक त्यात येतील तितक्या प्रमाणात माणसांचे संबंध सुधारणार व प्रश्न सुटणार आहेत. त्यांच्यामध्ये प्रेम हाच एक दुवा राहतो. दुसरा कसलाही भौतिक दुरावा रहातच नाही. सामूहिक चेतनेतच हे घडू शकते. ही चेतना म्हणजे कसली मानसिक प्रवृत्ति नाही तर तुमच्या व्यक्तिमत्त्वाचाच एक भांग आहे. तुम्ही जीवनातील विविधतेचा आनंद मिळवत राहता. क्षणाक्षणाचा आनंद घेता. सर्व लोकही आत्मसाक्षात्कार घेण्यास लायक आहात यात शंका नाही. तुम्ही किती श्रीमंत आहात, काय करता याच्याशी त्याचा संबंध नाही. स्व'ची ओळख होणे हे महत्त्वाचे आहे. थोडेसे अंतर्मुख होऊन आपल्याला मानव- जन्म मिळण्यामागे काही परमेश्वरी हेतू आहे का असा विचार करून पाहिला तर तुम्हाला समजेल. ही इच्छा ज्याला होते तो साधक म्हणून विशेष योग्यतेचा असतो व त्याला मानव म्हणून सामान्यांपेक्षा उच्च स्थितीवर येण्याची इच्छा असते, तळमळ असते. त्याबाबतीत मला रशियन लोक खूप deep वाटले, काहीही जाहिरात न करता ते हजारोंनी आमच्या प्रोग्रामला येतात व सहजयोग घेऊन त्याच्या गहनतेत लवकर उतरतात. त्यांना आत्मपरीक्षण चांगले येते. कुण्डलिनीशक्ती जागृत होऊन जेव्हा वर येऊ लागते तेव्हा ती या सर्व चक्रांमधून पार होत वर वर येते. टाळूमधून बाहेर पडून सर्वव्यापी शक्तीबरोबर जेव्हा तुमचा संबंध जोडला जातो तेव्हा तुमच्या व्यक्तिमत्त्वात समग्रता येते. तुम्हाला स्वतःबद्दल काही शंका रहात नाही. तुम्ही जे काही करता ते उत्तमच आहे असा आत्मविश्वास तुम्हाला मिळतो. तुमचे हृदय, मन, व लीव्हर (चित्त) सर्व तेच मानतात. त्यामुळे तुम्ही जे करता, पाहता त्यातील सुप्त सॉदर्य तुम्हाला जाणवते आणि हेवा-द्वेष-मत्सर यांना लहरींवर आरुढ़ होता व आनंद घेता. म्हणजे तुम्ही तुमच्या मनात थाराच मिळत नाही. अर्थात प्रत्येक सहजयोगी असाच होईल असे मी म्हणत नाही. तसे होऊ शकणार नाही. आपली उन्नती कशी साधायची इकडे गर्विष्टपणा सोडून फक्त प्रेम व करुणा या भावात येता. तुम्ही लक्ष द्यायला हवे. आणि आपल्याहून वरच्या खिस्तांनी हीच क्षमेची परम शक्ती दाखवून दिली, स्थितीच्या माणसारखे व्हायचा प्रयत्न करायला हवा. सागरात आलात लाटा उसळल्या तर तुम्ही हातवारे करून त्यांच्या पार होता पण बोटीत असला तर त्या स्वतःला स्वतःच नियंत्रित करता. मग इतरांपेक्षा आपण उच्च स्तरावर आहोत हे जाणता आणि अहंकार वा ८ चैतन्य लहरी जुलै/ऑगस्ट ९९ म िी कुभ ाई पाहिजे. कारण ते ज्ञान, तुमच्या चक्रांची स्थिति, तुमचे तुम्हीच मिळवायचे आहे. डावीकडे व उजवीकडे झुकणे संपून तुम्हाला मध्यामधे यायचे आहे आणि त्यासाठीच तुम्ही सामूहिक चेतनेमध्ये उतरल्यामुळे तुमच्या बाबतीत ते घटित होणारच आहे. म्हणूनच तुमच्याकडे लक्ष ठेवले जाते, तुमचे संरक्षण होते, तुमचा सांभाळ होतो, तुम्हाला प्रेम मिळते कारण ही शक्ती तुम्हाला पूर्णपणे जाणते. हे सत्य नाकारणे म्हणजे स्वतःचीच फसवणूक करण्यासारखे आहे. म्हणून लोकांना सहजयोग सांगणे, त्यांची कुण्डलिनी चढवणे एवढे तरी कार्य तुम्ही केलेच पाहिजे. नुसते धार्मिक वा अध्यात्मिक गोष्टी करून काही होणार नाही. ध्यान फार आवश्यक आहे. त्यासाठी फार वेळही द्यायला नको पण त्याशिवाय प्रगति होत नाही. त्यासाठी सुरूवातीला समर्पण येण्याची काळजी नको. ते आपोआप समजेल. मुख्य ध्यानात घ्यायची गोष्ट म्हणजे तुम्ही आत्मा आहात आणि तो परमेश्वराचेच प्रतिबिंब आहे. मग सध्याचा काळ हे एक घोर कलियुग आहे व तुमचे व्यक्तिमत्त्व बदलते, चेहऱ्यावर तेज येते, वागणे व मानवासाठी तो हलाखीचा काळ आहे, माणूस भलत्या- सलत्या गोष्टींच्या आहारी जात चालला आहे. स्वार्थी बनत चालला आहे. सहजयोग घेणारे लोकही आजार बरा होण्याकरता येतात व नंतर सर्व विसरतात. सहजयोग मुरवण्यासाठी स्वतःकडे पाहण्याची सूक्ष्म दृष्टी मिळवली स्वभाव बदलतो. आणि तुम्ही स्वतःलाच सुधारू लागता. ज्या लोकांनी काल जागृति घेतली आहे ते प्रगल्भ बनून खूप कार्य करतील याची मला खात्री आहे. ि चैतन्य लहरी जुलै/ऑगस्ट ९९॥ स्वर्गीय संगीत संगीतामधून ध्यानधारणेचा अभिनत उपत्रम कार्यक्रमाच्या सुरूवातीला श्री. अरुण आपट्यांनी आगळावेगळा आविष्कार पुण्यातील उच्चाधिकारी भारतीय संगीत शास्त्राची सृष्टीच्या उत्पतीपासून सुरू सज्जनांना नुकताच अनुभवास आला, प्रसंग होता- झालेली संकल्पना, त्याची मुहुर्तमेढ, इतिहास व आजच्या जवाहरलाल नेहरू सभागृहात पुणे-सहजयोग-केंद्रातर्फे संगीतातील शास्त्रपद्धति हे विशद करून सांगितले. भारतीय संगीत हे स्वर्गीय, अर्थात आदिशक्तीच्या प्रगटी हो कार्यक्रम नुकताच १७ जूनला पार पडला. पुण्यातील करणाराबरोबरच निर्माण झालेल्या ओम् (ॐ) या सहजयोगी व सुप्रसिद्ध गायक-कलाकार श्री. अरूण आपटे आदिनादापासून सुरू झाले यावर भर देऊन त्यांनी ओम्, अर्थात अ, ऊ, म् ही आद्याक्षरे म्हणजे अनुक्रमे महाकालीस्वरूपातील शुद्ध इच्छाशक्ती, महासरस्वती स्वरूपातील शुद्ध कार्यशक्ती व महालक्ष्मी स्वरूपातील आहे. प्रत्येक मानवप्राण्यामध्ये जन्मतः सिद्ध असलेल्या उत्थानशक्ती (Evolution) असल्याचे त्यांनी समजावून म्हणजेच कुण्डलिनीच्या, दिले व याच तीन शक्ती मानवामध्ये इडा-पिंगला-सुषुम्ना या तीन संस्थामधून कार्यरत असतात हे सांगितले. हजारो निसर्गाशी संलग्न राहणाच्या विद्रत्प्रचुर मिळवता येतो याचे मार्गदर्शन करणे हा या कार्यक्रूमाचा योगीमुर्मींना वन्य पशुपक्षांच्या आवाजांतून संगीतातील मूळ मुख्य उद्देश होता. कुण्डलिनीच्या उत्थानाची सहज घटित सप्तसुरांचा साक्षात्कार झाला व तेव्हापासून संगीतशास्त्र होणारी ही योग-पद्धती "सहजयोग" या नावाने प. पू. कलेची सुरुवात झाली. म्हणूनच आपल्या संगीत सप्तसुरांना षडज् म्हणजे मोर, वृषभ म्हणजे बैल, पंचम् म्हणजे कोकिळ इ. नावे दिली गेली. त्यानंतर त्यांनी या नानाविध फायद्यांचा व अध्यात्मिक उन्नतीचा अनुभव संगीतस्वरांना- सा, रे, ग, म प, ध, नी- विशिष्ट कंपनसंख्या असते हे शास्त्र समजावून दिले व तशीच वर सांगितलेल्या चक्रांमधील शक्ति-स्पंदनांना असल्यामुळे प्रत्येक स्वराचे गायन हे विशिष्ट चक्रांबरोबर संलग्न होते हे समजावले, सहजयोग ध्यानपद्धतीमधून होणार्या कुण्डलिनीच्या त्याप्रमाणे षडज् हा मूलाधार चक्राचा स्वर रे हा स्वाधिष्ठान चक्राचा स्वर अशा क्रमाने शेवटी नी हा भारतीय संगीतशास्त्राच्या अध्यात्मिक दृष्टीचा एक ग.। आयोजिलेल्या "संगीत व ध्यानधारणा या कार्यक्रमाचा, ह व त्यांची धर्मपत्नी सौ. सुरेखा आपटे यांनी बहारदार स्वरूपात तो सादर केला. श्री. अरूण यांनी त्यांचे गुरू कै. जितेंद्र अभिषेकींजवळ अनेक वर्षे संगीत-साधना केली परमेश्वरी शक्तीच्या, जागरणानंतर त्याची साक्षात् अनुभूती व त्यांतून प्राप्त होत असलेल्या शाति व आनंदाचा अनुभव संगीताद्वारे कसा वर्षापूर्वी श्रीमाताजी निर्मलादेवींनी १९७० साली सुरू केली व आज जगभरातील ८० देशांमधील लाखो लोकांनी त्याच्या घेतला आहे. संगीतामधून ध्यानाचे अनुभव मिळवण्याची पद्धत ही त्यांनीच सुरू केली व त्यांच्याच आशीर्वादाने श्री. अरूण आपटे यांनी या कार्याला संपूर्णपणे स्वतःला वाहून घेतले आहे. कंपनसंख्या (Frequency) जागरणानंतर साधकाला आत्मसाक्षात्काराची प्रत्यक्ष अनुभूति मिळते. ही सर्व पद्धत व त्यासाठी मानवामध्ये जन्मतःच सिद्ध असलेली संरचना, कुण्डलिनी, इडा- पिंगला-सुषुम्ना ही नाडीसंस्था व केलेली शक्ती-केंद्रे (योगभाषेत त्यांना चक्रे म्हणतात) याची संक्षिप्त माहिती व स्वरूप प्रथम श्रोत्यांना समजावून दिले गेले व नंतर संगीत व ध्यानाचा कार्यक्रम सुरू झाला. सहस्राराचा स्वर है शास्त्र असल्याचे दाखवून दिले. अशा सिद्धांतामुळे गायनामधून विशिष्ट चक्रांचे उद्दीपन साधता येते हे ओघानेच आले. विशेष म्हणजे या संकल्पनेचा प्रत्यक्ष त्यावरोबर प्रस्थापित अनुभव श्रोत्यांना देण्यासाठी त्यांनी सा, रे, सा असे सर्व श्रोत्यांकडून मोठ्याने सुरांत म्हणवून घेतले आणि त्यामधून प्रत्येकाचे चित्त आतमध्ये वळून स्थिर झाल्याचा १० चैतन्य लहरी जुलै/ऑगस्ट ९९ सहजयोग ध्यानपद्धत नियमित अनुसरल्यास इतर अनेक फायदे- माणसा-माणसांमधील कौटुंबिक व सामाजिक संबंधांत सुधारणा, आकलनशक्ती, ग्रहणशक्ती व स्मृती यामध्ये होणारी वाढ, आजार व ताण-तणावापासून व विचार थांबल्याचा अनुभव स्वतःच जाणवून घेता येतो याचा प्रत्यय दिला. ही शास्त्र-पद्धत समजावल्यानंतर श्री. अरुण प्रत्यक्ष गायनाकडे वळले आणि मूलाधार चक्राशी संबंधित शामकल्याण अशा तन्हेने प्रत्येक चक्राशी संबंधित मुक्तता, व्यसनांपासून सुटका, आरोग्य इ. आपोआप असलेल्या रागांमध्ये त्यांनी भजने, मंत्र व आलाप सादर केले. उदा. तोडी व यमन राग स्वाधिष्ठान चक्रासाठी. जयजवंती राग विशुद्धी चक्रासाठी इ. यामध्ये सौ सुरेखा घेण्यास विनंती केली. आपटे यांनीही त्यांच्या मधुर आवाजामध्ये भजने गाऊन साथ दिली. त्यानंतर आजकाल बरीच चर्चा चाललेल्या मानसिक पाहुणे म्हणून पुणे जिल्ह्याचे कलेक्टर श्री. विजयकुमार मिळत असल्याचेही विशद केले गेले, व श्रोत्यांना सहजयोग स्वीकारून त्याच्या फायद्यांचा प्रत्यक्ष अनुभव कार्यक्रमानंतर अनेक श्रोत्यांनी सहजयोगाबद्दल प्रभावित होऊन उत्सुकता दर्शविली. या कार्यक्रमाचे प्रमुख गौतम उपस्थित होते. ते स्वतः एक सहजयोगी आहेत. तसेच प्रमुख अतिथी म्हणून वायुसेनेमधील निवृत्त उच्च Stress Tension and ताणतणाव- Management हा विषयं घेऊन संगीतामधून त्याचा उपचार कसा होतो हे समजावून दिले. संगीतामधून पदाधिकारी एअर मार्शल एस. कुलकर्णी आणि शिक्षण विशिष्ट चक्राचे पोषण झाल्याने मानसिक तणाव, संतुलन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. बिघडू न देता, सहन करण्याची माणसची आंतर-शक्ती वाढते व त्यामधून मानसिक ताणतणाव कमी होतात. * न * हम ि ना अ0 र] ल टछ ्ि ५७ कि र V८ तु ७ ७ ११ ট चैतन्य लहरी जुलै/ऑगस्ट ९९ श्रीमाताजी निर्मलादेवींचा उपदेश (सारांश) पू. प. सांगली, १ जानेवारी ९० (इंडिया-टूरवर आलेल्या परदेशीय सहजयोग्यांसमोर प्रवचन) आजकालचे दिवस असे आहेत की, चांगल्या गोष्टी करणार्यांना त्रासच दिला जातो. कालचा गुंडगिरीचा प्रकार पायेच एक उदाहरण आहे व काल दिवसभर पोलिस- मंडळीना समजावण्यातच माझा वेळ गेला. पूर्वी आपल्या सर्व संतांना किती हाल व छळ भोगावे लागले हे आता आपल्याला खूप सहजयोगी हवेत. आता त्यात काही वाईट लोक येतात, चढ़-उतार होतात हे मान्य करूनही आता तुम्हाला त्याची सत्यता समजली आहे. पुष्कळ लोक आता सहजयोगात स्थिरांवले आहेत. अनेकांना या परमचैतन्याच्या चमत्कारांचा अनुभव आला आहे. पण तुम्हाला माहित आहेच. पण तरीही त्यांनी संयम बाळगून अध्यात्म्याची पताका फडकत ठेवली हेहि कौतुकास्पद आहे. वाईट प्रवृत्तीचे लोक आजही आहेत. सहजयोगांतही असे लोक कधी कधी भेटतात. ही एक प्रकारची हिटलर- प्रवृत्ति आहे. अशा लोकांना कुठला ना कुठला तरी मुद्दा घेऊन चळवळ करायची, शांती बिघडवायची सवयच असते. अंधश्रद्धावाले लोकही असेच, त्यांना धर्म, मंदीरे नाहीशी करण्याशिवाय दुसरे काही सुचतच नाही. धर्म, अध्यात्म, ईश्वर इ. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे झूट आहे. कदाचित् त्या बाबतीत रंजनीशला त्यांनी गुरु मानला असावा, त्याचा विचित्रपणा म्हणजे त्याने गणपति वगैरे झूट प्रचार एका प्रदर्शनातून केला होता. आहे. एवढ्यावरच थांबून चालणार नाही तर तुम्हाला सहजयोगात डायनॅमिक (Dynamic) व्हायला पाहिजे. तुम्हाला मिळालेल्या शक्तीचा तुमच्यामधून आविष्कार घडवून आणायचा आहे आणि इथेच तुमची परीक्षा आहे. बरेच लीडर्स अहंकाराच्या प्रभावात आल्यामुळे व स्वतःची चक्रे बिघडवून घेतल्यामुळे दूर करावे लागले. पाश्चिमात्य देशांनी केलेला विकास व प्रगति एकाच बाजूने झाल्यामुळे त्यांचे खूप नुकसान झाले आहे, तसेच काही इतर देशात धर्माचे अवडंबर माजवल्यामुळे तेही दुसऱ्या बाजूला गेले व त्यांचेही नुकसान झाले. सहजयोग हा मध्य- मार्ग आहे. कुण्डलिनी कशी जागृत होते, चक्रे कशी ठीक होतात हे सर्व काही तुम्ही जाणले आहे. तुम्हाला ते सत्य पटले असल्याचा सहजयोगात तुमच्या सर्व अंधश्रद्धा टूर होतात. या विरोधकांना समजतच नाही की अध्यात्म हा त्यांच्या परमचैतन्यासमोर तुम्ही अत्यंत नम्र व्हायला हवे तरच ते तुम्हाला मदत करेल. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे हे नीट ध्यानात घ्या. शिवाय तुमचे लक्ष तुम्ही आपल्या स्वतःला किती जाणले आहे इकडे हवे. टुसऱ्याचे संस्कृतीचा वारसा आहे व सर्व जगाला त्याचाच आधार आहे. तुम्ही पाश्चात्य लोकांनी तिकडच्या भौतिक प्रगतीमधून विकसित झालेल्या देशांची स्थिति पाहिली आहे, ते लोक मुळांचा आधार गमावत बसले आहेत आणि प्रेम, करुणा, शांति आनंद इ. मूल्ये विसरून गेले आहेत पण आता तेच लोक ईश्वर म्हणून काही तरी शक्ती आहे हे ज्ञान हवेच पण त्याआधी स्वतःबद्धलचे पूर्ण ज्ञान झाले पाहिजे. जसे कॉम्प्युटर माहित झाला तरी प्रोग्राम कसा बनवायचा हे माहीत नसेल तर तो फुकट आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी 'स्व'तःला पूर्ण जाणलेच पाहिजे. त्याचबरोबर इतर मानवांसाठी आपण काय करू शकतो हे पण लक्षात घ्या- सगळेच सहजयोगी अशा उच्च स्थितीला येतील असे मी म्हणत नाही. पण एकदा सहजयोग हळूहळू मान्य करू लागले आहेत. विधायक कार्य करणे हे अवघड कार्य आहे व त्याला खूप मनुष्यबळ लागते. उलट विनाशकारक कार्य करायला एखादा वाईट माणूसही पुरेसा होतो. जहाज बांधायला ते पत्करल्यावर आणि त्याबद्दलचा विश्वास व श्रद्धा बराच काळ व श्रम लागतात पण बुडवायला एक छिद्रही पुरेसे होते. सहजयोगाचे कार्यही प्रचंड असल्यामुळे मिळवल्यावर अधिकाधिक उन्नत स्थिती मिळवण्याबद्दल बम १२) चैतन्य लहरी जुलै/ऑगस्ट ९९ आवडते अशा प्रकारचा मूर्खपणा कसा चालेल? असे करत राहिलात तर सहजयोगाच्या गहनतेत तुम्ही कधी आपण जागरूक व प्रयत्नशील राहिले पाहिजे. तरच सहजयोग तुम्हाला मदत करेल, त्याचे चमत्कार तुम्हाला पाहायला मिळतील. नाही तर परमचैतन्य जाणवल्यावरही येणार? म्हणून आज मुद्दाम मी है, विशेषतः लग्नाबद्दल त्याच्याबद्दल नुसती बडबड करून काही फायदा होणार बोलत आहे. सहजयोगात लग्न करण्याचे ठरवलेत तर नाही. सायन्सचे आज लागलेले शोध कालांतराने चूक असल्याचे कळून बदलतात. पण सहजयोग सुरू झाल्यापासून जे सत्य प्रत्येकाला जाणवले व कळले आहे तुम्ही मानत असाल तर तिलाच पूर्णपणे शरण जा; नाही त्याच्यात आजपर्यंत बदल किंवा शंका आलेल्या नाहीत. म्हणून सहजयोग पूर्ण सत्य (Absolute Truth) आहे. सहजयोग तुमच्या भल्यासाठीच आहे. म्हणून मी जे सांगते तसे तुम्ही केले नाही, त्याचे पालन केले नाही आणि वैवाहिक जीवनामधील सुख तुम्ही काय व किती देता त्याच्यावर प्रतिक्रिया म्हणून विचार करू लागलात तर त्याचा काहीही फायदा होणार नाही. सहजयोग तुमचा आत्मा तुमच्याजवळ आहे मग इतर सर्व काही माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी आहे. प्रामाणिकपणे देऊन टाका म्हणजे तुम्हाला आनंदच आनंद मिळेल. सहजयोगावर श्रद्धा ठेवल्यावरच तुम्ही वर-वरची स्थिति मिळवू शकाल. हे सूक्ष्मतेमध्ये उतरल्यावरच होणार आहे आणि त्यासाठीच स्वतःमधील अहंकार च कण्डिशनिगचे आहे. या बाबतीत महिलांकडून माझ्या जास्त अपेक्षा सर्व दोष तुम्ही दूर करून काढून टाकले पाहिजेत. काही आहेत. मला तुम्ही महिला कधी कधी अगदी थंड (dull) लीडर्स असे न झाल्यामुळे बदलावे लागले. म्हणून तुमची जबाबदारी नम्रपणे ओळखून वाजवायलाही तयार नसता. तुम्ही खूप डायनॅमिक बनले करण्यासाठी तुम्हाला निवडले आहे याची जाणीव तुम्ही पाहिजे, सर्व गोष्टींसाठी पुरुषांवर अवलंबून राहण्याची सतत जागृत ठेवली पाहिजे. समुद्रपातळी सगळ्यात खाली असते व सान्या नद्या उंचावरून खाली-खाली त्याच्या नियमांप्रमाणेच तुम्ही राहिले पाहिजे. नाही तर तुम्हालाच त्यापासून त्रास होतील. सर्वव्यापी शक्तीला तर आपल्याच अहंकाराप्रमाणे वागण्याचा मूर्खपणा करा. लग्नानंतर प्रश्न वा त्रास आले तरी सहजयोंगात सर्व काही हळूहळू ठीक होईल अशी श्रद्धा तुम्ही ठेवली पाहिजे. यावर अवलंबून असते, तुम्हाला काय पाहिजे यावर नाही. तुम्ही खूप उच्च दर्जाचे सहजयोगी व्हावे व सूज़तेची शक्ती तुमच्यामधून कार्यान्वित व्हावी हीच माझी इच्छा व शक्तिहीन वाटता, भजनाच्या वेळी टाळ्या परमेश्वराचें कार्य बयाच जणींना सवय असते. शिवाय तुम्ही सहजयोगाची व चक्रांची पुरेपूर माहिती करून घेतली पाहिजे. किंबहुना तुम्हाला पुरुषपिक्षा त्यांचे जास्त ज्ञान हवे. कारण तुम्ही त्याच्यापर्यंत येतात व त्याला मिळतात आणि समुद्रामधून आपल्यासाठी पर्जन्य येतो असे हे आहे. तसे तुम्ही शक्ती आहात. साड्या, फॅशन, हेअर-स्टाईल यासारख्या झालात तरच ही शक्ती तुमच्यामधून कार्य करू शकेल, गोष्टीत वेळ वाया घालवू नका. नुसते साडी नेसल्याने हे तीच तुमची शक्ती आहे. होणार नाही. तुमचे व्यक्तिमत्वच पूर्ण बदलायला हवे. आपल्याच वागणुकीमुळे, संवयींमुळे, श्रीमाताजींना आपल्याकडून काय अपेक्षित आहे याचे भान आपण विचारांमुळे आपली जीवनशैली सहज ठेऊ शकत नाही. तुम्ही सतत ठेवले पाहिजे, तिकडेच लक्ष ठेऊन फुला-पानांकडे पहा; ती सहजपणे सूर्याकडे चळतात. तसे तुम्ही सहजपणे आत्म्याकडे वळले पाहिजे आणि त्याचीच झाशीची राणी, पद्मिनी, ताराबाई, अहिल्याबाई होळकर शुद्ध इच्छा बाळगली पाहिजे. पण तुम्ही फालतू गोष्टीमध्ये चित्त वाया घालवता, लहान-सहान गोष्टींवरून नाराज तुम्ही पाळलात तर तुम्हीही सहजयोगामधून ख्या अर्थाने होता. उदा. आता कुणाचे लग्न जमले नाही तर तो अगदी शक्तिशाली व कर्तुत्ववान महिला बनू शकाल. उदास व रडवेला दिसू लागतो; कुणाच्या लग्नाच्या जोडीदाराबद्दलही अटी असतात. याला काय अर्थ आहे? तसेच सहजयोगात मला हे पाहिजे, ते लागते, अमके आत्मपरीक्षण करून स्वतःला सुधारले पाहिजे. इथे अशा अनेक पराक्रमी स्त्रिया होऊन गेल्या. त्यांचा आदर्श सर्वाना अनंत आशीर्वाद. ** ** म* 17 १३, चैतन्य लहरी जुलै/ऑगस्ट ९९ महिला संचालित सहजयोग सेमिनार पुणे १९९९ पुणे सहजयोग केंद्रातर्फ १७-१८ जुलै ९९ ला जेजुरी कलेक्टिव्हिटीमधील कलाकारांनी लोककला व महिलांसाठी विशेष असा सेमिनार घेण्यात आला. या सेमिनारला अपेक्षेपेक्षा बऱ्याच जास्त संख्येने महिला उपस्थित होत्या. परगावातील आणि महाराष्ट्रातील सर्व केंद्रांना याची माहिती आधी देण्यात आली होती व सुमारे ७५० एवढ्या मोठ्या संख्येने महिला व काही सहजयोगी आले. विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे पुणे, मुंबई, नाशिक, सांगली, कोल्हापूर, पंढरपूर, सातारा, बीड, फलटण, राहुरी, संगमनेर या जवळच्या शहरातून तर महिला आल्याच पण चेन्नई, हैद्राबाद, अहमदाबाद इ. दूरदूरच्या केंद्रातूनही महिला आल्या होत्या. प्रमुख उपस्थित म्हणून पुण्याचे जिल्हाधिकारी विजयकुमार गौतम सपत्निक उपस्थित होते. ते स्वतः सहजयोगी आहेत. १७ जुलै ९९ सकाळी ११ वाजेपर्यंत बन्याच सहजयोग्यांचे आगमन झाले. रजिस्ट्रेशन आणि सामानाची व रहाण्याची तयारी करुन सर्वजण दुपारी १२ वाजेपर्यंत हॉलमध्ये जमले. प्रवेशद्वारापाशीच सर्व सहजयोग्यांचे यथोचित् व अगत्यपूर्वक स्वागत केले गेले, सेमिनारची सुरूवात अर्थातच प. पू. श्रीमाताजींच्या चरण-पुजेने करण्यात आले. परगावहून सहजयोगी आले असल्याने पूजेनंतर भोजनाची व्यवस्था होती. थोड्या विश्रांतीनतर दुपारी ३ वाजता सेमिनारच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. लोकनृत्य हे अजूनही प्रचलित असलेले कला-प्रकार नीटसपणे दाखवले. त्यापाठीपाठ थोड़े भजन गायन विश्रांति घेण्यासाठी व एकमेकांच्या झाल्यानंतर गाठीभेठीसाठी मोकळा वेळ ठेवला होता. सायंकाळी ७ वा. मुख्य सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरूवात झाली. सुरूवातीला सौ. सविता गौतम यांच्या शुभ-हस्ते दीप प्रज्वलन व पुणे कलेक्टिव्हिटीने सेमिनार-निमित्त खास तयार केलेल्या 'गृह-लक्ष्मी' मासिकाचे प्रकाशन झाले या सांस्कृतिक कार्यक्रमात पुणे-पिपरी-चिंचवड परिसरातील अनेक कलाकार सहभागी झाले होते व त्यांनी सादर केलेल्या -संगीत, नाटिका, कव्वाली इ. कार्यक्रम पाहून त्यांनी नृत्य बरेच दिवस मेहनत करून त्या कार्यक्रमाची तयार केली होती हे श्रोत्यांनाही जाणवले. त्यामधें दीप-नृत्य, दांडिया, मिले-सुर मेरा तुम्हारा हे साभिनय सादर केलेले दुक्-श्राव्य कु. नंदन पुगालिया व साथी यांनी अस्सल थाटामध्ये सादर केलेली कव्वाली, कारगील संदर्भात अमेरिका-भारत सुधारलेल्या संदर्भावर आधारित नाटिका, संगीत, भजन असे कलात्मक कार्यक्रम झाले. सर्व कलाकारांनी आपापले कार्यक्रम सुंदर तन्हेने सादर करून सर्व उपस्थितांचे मनोरंजन केले व सर्वांनी त्याचे कौतुक केले. कार्यक्रमाचा शेवट कु. वर्षा कळंबटे हिने नृत्यावर सादर केलेल्या 'विश्व-वंदिता' या भैरवीने झाला. वरील सर्व कार्यक्रम पुणे- पिंपरी कलेक्टिव्हीटीमधील महिला व बालकलाकारांनीच सादर केले हे विशेष. या सर्व सांस्कृतिक व संगीत संध्यामधील कार्यक्रमांची आखणी निर्मिती व सादरीकरण यांसाठी श्रीमती ज्योती चौहान व श्रीमती छड्डा यांनी विशेष परिश्रम घेतले १८ जुलै ९९ सकाळचा चहा झाल्यानंतर सर्वजण ६ वा. ध्यानासाठी हॉलमध्ये जमले. ध्यानामधून सर्वांना व्हायब्रेशन्स खूप जाणवली. नाश्ता-स्नान आटोपून सर्वजण पुन्हा ९, वा. हॉलमध्ये जमले. सुरूवातीला सहज-संगीताच्या कार्यक्रमामधे चक्रे व सप्तस्वर, चक्रांची बीजाक्षरे व बीजमंत्र, चक्र व राग, संगीतामधून निर्विचारता व ध्यान इ. विषय प्रात्यक्षिकांसहित समजावून देण्यांत आले व श्रोत्यांकडून स्वर लावून घेऊन त्याचा अनुभव त्यांना देण्यात आला. त्यानंतर काही ज्येष्ठ पहिल्या सत्रात, स्वागतपर भाषण झाल्यानंतर काही जेष्ठ सहजयोग्यांनी आपआपल्या भाषणातून उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये सहजयोगाच्या सध्याच्या जागतिक कार्याची माहिती व महत्त्व, महिलांना स्वतःची उन्नति व गहनता साधण्याबद्दल उपदेश, नाशिक येथे नविन आश्रम उघडण्याची योजना, सहजयोग प्रचार व प्रसार या कार्यासाठी महिलांचा सहभागे, सहज-संस्कृति इ. देण्यात आले. त्यानंतर दु. ४ ते ५ असा संगीत संध्याचा कार्यक्रम झाला. सुरुवातीला कुमारी मुग्धा पवार व कुमारी स्नेहा शिंदे यांचे सुरेख स्वागत नृत्य झाले. त्यानंतर पुणे-पिंपरी कलेक्टिव्हीटीमधील महिला व बाल कलाकारांनी 'वंदन करू या' व 'ॐकार स्वरुपा' या भजनांतर नृत्य केले. त्यानंतर , विषयीं समजावून १४ चैतन्य लहरी जुलै/ऑगस्ट ९९ होऊ न देण्यासाठी कारय खबरदारी घेणे आवश्यक आहे. ७) निरासक्ततता कशी वृद्धिंगत करावीं? ८) महिला ही शक्ती आहे याचा विस्तृत अर्थ काय? ९ ) महामायास्थरूप कसे ओळखायचे? ৭০) सहजयोग प्रचारकार्यात सहभाग घेण्यासाठी कशी निर्विचारता, सहजयोगाचे सहजयोग्यांनी चैद्यकशास्त्रीय संदर्भ व महिलांसाठी त्याची विशेष माहिती, चक्रशुद्धि रोग निवारण, कुण्डलिनी व चक्रांची स्थापना व पंचमहाभूतांचे कार्य, सद्यस्थितीतील सहजयोग सहजयोग्यांनी विशेषतः महिलानी वैयक्तिक व कौटुबिक उन्नतीबद्दल घ्यावयाची काळजी, सहजयोग्यांचे उन्नति-दर्शक तयारी व आत्मविश्वास मिळवावा ? गुण-विशेष इ. विषयांवर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर सहजयोगिनी आदर्श गृहलक्ष्मी होण्याच्या आवश्यकतेबद्दल प. श्रीमाताजींचे विचार सांगण्यात आले. महिलांनी कौटुबिक विचार-कल्पना स्पष्ट होण्यास मदत मिळेल या हेतूने ही ध्यान, व (टीप : वरील प्रश्नांवरून वाचकांच्या विचारांनाही चालना मिळेल व आपापल्या गुपमध्ये त्यावर चर्चा केल्यास आपले पु. जबाबदारी पार पाडत असतानाही ध्यानाची गहनता, समर्पण, संतुलन इ. बद्दल कशी काळजी घ्यायची व मुलांच्या संगोपनाबद्दल कसे सतर्क रहायचे या विषयांवरही मार्गदर्शन झाले. तसेच भौतिक कर्तव्ये व जबाबदारी पार पड़त असतांना निरासक्त राहून व आत्मसन्मुखता सांभाळून, कलेक्टिव्हीटी सुदृढ़ करण्याबद्दल सतर्क राहण्याच्या प्रयत्नांवर भर देण्याची आवश्यकता समजावून दिली. हृदयांतील प. पू. श्री माताजींच्या कमल-चरणांचे विस्मरण होऊ देऊ नये हा विचारही सांगण्यात आला, यानंतर एक चर्चासत्राचा आगळा कार्यक्रम झाला. त्यामध्ये दोन गुप्स करून त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारून त्यावर विचार व्यक्त करण्यास सांगण्यात आले. त्या माहिती देण्यात आली आहे.) कार्यक्रमाचा शेवट विवझ-स्पर्धा होऊन करण्यांत आला. त्यांत अनेक प्रश्न विचारण्यांत आले. श्रीमाताजींबद्दलची माहिती, त्यांचे कुटुंब, पति सर सी. पी. श्रीवास्तवसाहेब यांची माहिती, पति-पत्नींना मिळालेले अनेक सन्मान, जगामधील चक्रांची स्थाने, चक्रापासून होणारे आजार, सहजयोगाबद्दलचे इतर देशांतील सहजयोगाचे वैशिष्ट्य इ. अनेक विषयांबद्दलचे प्रश्न विचारण्यांत आले. या कार्यक्रमाची आखणी व संचालन सौ. प्रमिला राव, सौ. दीपा मगदुम् व डॉ सौ. सुनिता गजरे यांनी केले. या कार्यक्रमातील यशस्वी स्पर्धकांना बक्षिसे देण्यांत आली. सेमिनारचा शेवट आरती व वंदे मातरम्ने झाला. त्याचबरोबर परगावांतील सहजयोगी परतीला निघण्याआधी त्यांना प्रतिष्ठानवर नेण्यांत आले व त्या चैतन्यमय वास्तूमध्ये काही काळ धालवण्याची संधी त्यांना मिळाली. सेमिनारच्या सर्व कार्यक्रमाचे संचालन (compering) करण्याची जबाबदारी सौ. स्नेहा पित्रे व सौ. ज्योती चौहान यांनी यशस्वीपणे सांभाळली. सरते शेवटी सेमिनार कलेक्टिव्हीटीमधून पुणे- हैद्राबादमधील सहजयोग्यांनी जमवलेले रु. २०,०००/- आणि कव्वाली कार्यक्रमाला मिळालेली बिदागी ३५००/- अशी मदत कारगिल फंडासाठी श्री. विजयकुमार गौतम यांचे कडे सुपूर्त करण्यांत आली. अशा तन्हेने हा दोन दिवसाचा सेमिनार यशस्वीपणे पार पडला. या सर्व सेमिनारमध्ये आयोजन व्यवस्था, परिश्रम, संचालन व सादरीकरण इ. सर्व जबाबदारी पुणे केन्द्रातील महिला सहजयोगिनींनी यशस्वीपणे सांभाळली हे उल्लेखनीय आहे. त्यामागे प. पू. श्रीमाताजीचे कृपाशीर्वाद होतेच. या बाबतीत दुसर्याच्या कार्य, सहजयोगाबद्दलचे वाङ्मय, विचारांमधून श्रोत्यांचे मार्गदर्शन व्हावे हा उद्देश होता. या जवळ जवळ एक तासाच्या कार्यक्रमामधे सहजयोगाच्या अनेक अंगांचा परामर्श घेण्यात आला. या सत्राचे संचालन मुंबईचे डॉ. हुले यांनी केले. या सत्राची थोड़ीशी कल्पना यावी म्हणून काही विशेष प्रश्न खाली दिले आहेत. १) शरणागति म्हणजे काय व त्याचे संवर्धन कसे करायचे? २) ध्यानामधे विचार कमी होण्यासाठी काय उपाय पत करावा? ३) कलेक्टिव्हीटीचा बरोबर अर्थ काय, त्याचे फायदे कोणते व ती बळकट कशी करावी? ४) घरांतून ज्या महिलांना उत्तेजन मिळत नाही किंवा सहजयोग आवडत नाही अशा महिलांनी सहजयोग व सहजयोगाचे कार्य कसे सांभाळावे? ५ ) लास्ट जज्मेंटचा नीट अर्थ काय व त्यासाठी काय खबरदारी ध्यायची? ६) इतर सहजयोगांत नसलेल्या नातेवाईक व शेजार- पाजारी लोकांबरोबर राहताना आपली चक्रे व स्थिती खराब उत्साहपूर्वक पुढाकार घेऊन १५ चैतन्य लहरी जुलै/ऑगस्ट ९९ महिला संचालित सहजयोग सेमिनार पुणे १९९९ व्यापार कसे चालतात, आपल्या विचारांच्या आंदोलनात आपण कसे गुंततो व बाहेर पडू शकतो इ. सर्व आपल्याला आतमधून समजून येते. पण या ज्ञानाचा किंवा Super Consciousness चा उपयोग आपण केला पाहिजे, तसे केले नाही तर आपल्याला त्याचे लाभ "आज सहजयोगाचे कार्य विश्वभर परसरले आहे. मिळत नाहीत. असे होणे म्हणजे पाण्यात राहूनही आंतरराष्ट्रीय सहजयोग प्रमुख श्री. योगी महाजन यांनी सेमिनारमधील उपस्थितांना मार्गदर्शन केले. सहजयोगातील गहनता मिळवण्यासंदर्भात विशेष लक्ष देण्याचे महत्त्व सांगताना त्यांनी केलेल्या भाषणाचा साराश : खूप जोमाने कार्य चालले आहे. फार पूर्वी प्रेषितांनी केलेल्या भाकितांप्रमाणे ते घटित होण्याचाच हा समय आहे. नुकताच श्रीमाताजींचा लंडन येथे पब्लिक प्रोग्राम झाला, लेथील सुप्रसिद्ध रॉयल अबर्ट होलमध्ये झालेल्या या प्रोग्रामला चार हजार लोक आले व सर्वांना जागृतीचा अनुभव मिळाला. त्यानंतर तेथील रेडिओ-केंद्रामध्ये श्रीमाताजींची रेडिओ-टेलिफोनवर मुलाखत घेतली गेली. प्रत्यक्ष मुलाखतीच्या वेळी श्रोत्यांनी श्रीमाताजींना माशाला तहान लागण्यासारखे आहे. आपल्या वाईट सवयी, चुकीचे विचार दूर करण्यासाठी ही उच्चतर चेतनाच आपल्याला संदेश व दिशा देत राहते व आपले सर्व प्रश्न ठीक होतात. ही परे-चेतना इतकी प्रभावी आहे की विमानावर सोडलेले क्षेपणास्त्र जसे विमानावर आदळेपर्यंत त्याचा पाठलाग करते तसे या चेतनेचे कार्य चालते. सहजयोग आपल्याला विश्वभर पसरवायचा आहे. टेलिफोनवर प्रश्न विचारले व त्यांनी उत्तरे दिली. त्या नवीन विश्वाचे आपण नागरिक बनणार आहोत व त्याच नंतरचा चमत्कार म्हणजे त्याच वेळी रेडिओ- कार्यासाठी आपल्याला दुसरा जन्म मिळाला आहे. म्हणून आपल्यामधील कमतरतेबद्दल, दोषांबद्दल कुणीही त्यांना चैतन्य-लहरी जाणवल्याची मुलाखतकारांनाही कमीपणा वाटून घेता कामा नये. तुम्हाला माहित आहेच की सहजयोगात भूतकाळाला- जो होऊन गेला आहे- पण आता सहजयोग्यांनी नीटपणे लक्षात घेण्याची किंमत नाही, तसेच भविष्यकाळाला- जे कुणाला माहित गोष्ट म्हणजे जागृति मिळाल्यावर आपण सहजयोगात नाही- महत्व नाही, सर्व महत्त्व वर्तमान काळाला आहे किती परिपक्व झालो, किती गहनतेत आलो इकडे आणि वर्तमानातच ही श्रेष्ठ चेतना कार्यान्वित करता येते. प्रत्येकाने लक्ष दिले पाहिजे. जड़ वस्तूमध्ये चेतना नसते म्हणून त्याचा प्रयोग प्रत्येक सहजयोग्याने केलाच पाहिजे. असे आपण मानतो, तसेच निद्रावस्थेमध्ये चेतना जागृत किंबहुना सहजयोगात येऊनही कुणाचे प्रश्न संपत नसल्यामुळे आपण जडावस्थेमध्येच असतो. पण जागृति नसतील तर तो या चेतनेचा उपयोग करत नाही असे समजावे. आणि हेही तुमचे तुम्हालाच करायचे आहे. दुसरा कोणी तुमच्यासाठी हे करू शकत नाही कारण तुमच्या कुण्डलिनीकडूनच तुम्हालाही नवी चेतना मिळणार असते. ती फार कार्यप्रवीण असल्यामुळे तुमच्या हितासाठी, उन्नतीसाठी सदैव तत्पर असते. म्हणून तुमचा संबंध या उच्च चेतनेबरोबर राहाणे फार आवश्यक टेलिफोनमधून श्री-माताजींनी श्रोत्यांना जागृती दिली व श्रोत्यांनी टेलिफोनवरच खात्री दिली. मिळाली की चेतना कार्य करू लागते. निद्रावस्थेत पडलेले स्वप्न जीवाला त्या स्वप्नकालापुरते खरे वाटते पण जाग आल्यावर आपण स्वप्न पहात होतो है त्याला समजते. कुण्डलिनी जागरणानंतर आपली चेतना एका उच्च अशा स्तरावर येते. सामान्य चेतनेच्या पलीकडे असलेल्या या स्थितीला Super Consciousness म्हणतात. ही उच्च स्तराची चेतना मिळाल्यावर काय होते तर आपण स्वतःकडे बघू शकतो, आपले मन व बुद्धीचे आहे. ही चेतना मिळाल्यावर तुमच्या जीवनाबद्दलच्या १६ सा चैतन्य.लहरी जुलै/ऑगस्ट ९९ म ुम दृष्टिकोनाला एक नवी दिशा मिळते. आजूबाजूच्या असल्यामुळे त्याचे परिणाम कार्यक्रमांमधून, भेटी- घटनांमुळे तुमचे चित्त सतत अस्थिर व विचलित होण्याचे गाठीमधूनही दिसून येतात. हीच सहजयोगाची महानता थांबून त्याला स्थिरता येते. ज्या गोष्टी वा घटना आपल्याला समस्या वाटत होत्या ते प्रॉब्लेम्स जाणवेनासे होतात. त्याच घटनांमधून आपल्याला काही संदेश मिळत आहे हे लक्षात येते. प्रश्न येतात-जातात, काम पार पडते सहजविश्वाचा नागरिक बनायला हवा. त्यासाठीच किंवा होत नाही, अशा अनेक प्रसंगांकडे, प्रतिक्रिया न करता तुम्ही तटस्थपणे पाहू शकता. ही वृत्ती स्थिर झाली सहजयोगिनींना पण खूप जबाबदारी पत्करायची आहे. की प्रत्येक गोष्ट सुंदर, चांगली दिसू लागते कारण त्या सर्वांच्यामधून श्रीमाताजींचे आशीर्वादच मिळत आहेत हे तुम्ही जाणता. श्रीमाताजी प्रत्येक वेळी आपल्यामागे उन्नती साधायची आहे. तुम्ही असे कार्यशील बनलात आहेत हा विश्वास तुमच्यामध्ये बळावतो. खर्या सहजयोग्याला मिळणारा आनंद तो हाच. आत्मविश्वास दिवसेंदिवस वृद्धिंगत होत राहणारा असतो. सहजयोगाचे कार्य करतानाही त्याचा प्रत्यय नेहमी येत राहतो, त्या कार्यामध्ये येणाऱ्या अडचणी तुम्हाला कल्पना येणार नाही अशा जादूसारख्या दूर होतात. ही चेतना सामूहिकतेमध्येच कार्य करणारी आहे. सहजयोगाचे कार्य सर्व विश्वभर पसरावे हे श्री माताजींचे स्वप्न आहे. प्रत्येक सहजयोगी या श्रीमाताजी अखंड परिश्रम व कष्ट घेत आहेत. महिला म्हणून प्रत्येक सहजयोग्याने आपण या महान कार्याचे माध्यम कसे बनू इकडे लक्ष ठेऊन स्वतःची व इतरांची की श्रीमाताजींचे आशीर्वाद सदैव तुमच्यामागे राहतील व तशीच प्रार्थना आपण त्यांच्या चरणी करू या." हा (৭७ ho ए चैतन्य लहरी जुलै/ऑगस्ट ९९ महिला संचालित सहजयोग सेमिनार पुणे १९९९ सहजयोग जास्त समजत गेला व त्यामध्ये मी स्थिरावलो. सरकारी अधिकार्यांना सहजयोग अत्यंत आवश्यक आहे असे मी मानतो आमच्या कामामध्ये विविध समस्या येतात व त्यांचा सामना तर आमच्यासारख्या करण्यासाठी स्वतःचे संतुलन सांभाळणे हे सहजयोग ध्यानामुळेच शक्य आहे. मला स्वतःला त्या दृष्टीने खूप फायदा झाला आहे. जीवनामध्ये प्रत्येक माणसाला आपापल्या सांसारिक जबाबदार्या सांभाळून आनंद व समाधान कसे मिळवायचे हे सहजयोगच शिकवतो. भौतिक पुण्याचे जिल्हाधिकारी श्री. विजयकुमार गौतम, त्यांच्या पदाची जबाबदारी व विशेषतः निवडणुकीसंबंधाच्या सुखे कितीही मिळवली तरी त्याबरोबर दुःख कार्यामध्ये व्यग्र असूनही आपला बहुमोल वेळ खर्च करून सेमिनारच्या उद्घाटनासाठी प्रमुख अतिथी म्हणून हजर राहिले. श्री गौतम स्वतः एक सहजयोगी असल्यामुळे त्यांना स्वतःलाही सहजयोग सेमिनारला येण्यामध्ये उत्साह होताच. तसे त्यांनी बोलूनही दाखवले. त्यांच्या आल्याशिवाय टळत नाही. म्हणूनच सुख या शब्दाबरोबरच दुःख हा प्रतिशब्द येतो. पण सहजयोगात उतरल्यावर जो आनंद मिळतो तो अवर्णनीय व अमोल आहेच पण तो निव्वळ आनंद आहे कारण त्याबरोबर दुसरा प्रतिशब्दच ार LATEEY असू शकत नाही. धरमशाळेमधील सहजयोगाची शाळाही पाहण्याचे भाग्य मला मिळाले. तेथे वेगवेगळ्या संस्कृतीमधून आलेली परदेशी मुले एकमेकांत सहजपणे मिसळतात. अथर्वशीर्ष त्यांनी मुखोद्गत केले आहे व शाळेतील अभ्यास उत्तम भाषणाचा सारांशि : "पुणे सहजयोग केंद्रातील महिलांनी आयोजित केलेला हा सुंदर कार्यक्रम बघून मला फार प्रसन्न वाटत आहे. म्हणूनच वेळात वेळ काढून या सेमिनारमध्ये सहभागी होण्याचे मी ठरवले होते. पुण्यातील सहजयोगिनी त्हेने सांभाळून त्हेतन्हेच्या कलांमध्ये त्यांनी प्रावीण्य महिला इतके कार्यरत झाल्याचे पाहून मला फार समाधान वाटत आहे. व सहजयोगासाठी ही महिला-शक्ति उत्तरोत्तर अधिकाधिक कार्यशाली होवो अशी मी श्रीमाताजींच्या चरणी प्रार्थना करतो. सहजयोगाबद्दल मी आधीपासूनच ऐकत आलो होतो व त्या प्रेरणेमधून पाच-सहा वर्षापूर्वी प्रथमच मी गणपती- पुळेमधील सेमिनारला गेलो होतो. त्यावेळी माझ्या नशिबाने क्षीण झाली की संस्कृती व सभ्यता या मूल्यांची अवनती प्रथमच मला श्रीमाताजींच्या दर्शनाचा व भेटीचा योग आला. माझ्या कुटुंबियांसमवेत श्रीमाताजींबरोबर अर्धा तास बोलण्याची संधी मिळाली आणि त्या अध्ध्या तासाच्या त्यांच्या सान्निध्यातून माझ्या जीवनाला एक कलाटणी मिळाली. गणपतीपुळे सेमिनारला देशोदेशींमधून मोठ्या संख्येने आलेल्या सहजयोग्यांमध्ये वावरल्यावर त्या एकंदर वातावरणामुळे मी प्रभावित झालो व त्यानंतर दर वर्षी गणपती-पुळ्याला आवर्जून येत राहिलो. त्यामुळे मला मिळवले आहे. हे सर्व पाहून व तेथील एकदर वातावरण आणि शिक्षण पद्धती पाहून मी फार प्रभावीत झालो व आपल्या इथेही अशी एक शाळा व्हावी असे मला वाटते. महिला ही गृहलक्ष्मी असून तिच्याजवळ खूप शक्ती आहे असे श्रीमाताजी बजावून सांगतात. आपला इतिहासही हेच दाखवतो की समाजामधील महिला शक्ती होते. सहजयोग हा सा्या मानवजातीसाठी आहे. त्याचा लाभ सर्व मानवासाठी मिळावा म्हणून ही महिला शक्ती कार्यान्वित व्हावी अशी श्रीमाताजींची इच्छा आहे. ह्या सेमिनारमध्ये भाग घेणार्या सर्व माता-भगिनींना ही प्रेरणा मिळण्यास मदत होईल व सहजयोगाचे कार्य अधिक जोमाने करण्यास महिला सहजयोगिनी पुढे येतील असा मला विश्वास वाटतो. या सेमिनारला मी चिंतितो." सुयश *** १८ चैतन्य लहरी जुलै/ऑगस्ट ९९ ॥ सहज समाचार गेल्यावर्षी जुलै ९८ मध्ये नवी मुंबईच्या डायबेटिस विभागाच्या प्रमुख डॉक्टरने तर आंतरराष्ट्रीय सहजयोग संशोधक केन्द्राचे प्रमुख डॉ सहजयोगामधून रोगनिवारण क्षमतेची खूप स्तुति उमेश चंद्र राय यांनी इटली, ऑस्ट्रिया, बेल्जियम व हॉलंड या देशांचा दौरा केला. डॉ. राय भारतातील येण्याबद्दल चर्चा केली. बऱ्याच डॉक्टरांनी जागृति अनेक वैद्यकीय संस्थामध्ये सक्रिय उच्चाधिकारी घेण्याबद्दल व आणखी माहिती मिळवण्याबद्दल आहेतच Organisation, Institute of Brain Research सारख्या अनेक प्रतिष्ठित वैद्यकीय मेक्सिकोमधे सप्टेंबर मधे झाली. कॉन्फरन्सच्या संस्थाशीही संबंध आहे. त्यांना या क्षेत्रातील भारतीय आधीं जवळच्याच एका ठिकाणी हवन करण्यांत व रशियन सन्मान मिळाले आहेत. केली व या उपचार पद्धतीत आणखी खूप यश उत्कंठा दर्शवली. त्यांचा Health World पण डॉक्टर मंडळींबरोबर आणखी एक कॉन्फरन्स आले. या कॉन्फरन्ससाठी तेथील युनिव्हर्सिटीच्या देशांतील मेडिकल विभागातील अधिकारी, डॉक्टर्स, विद्यार्थी व प्रशिक्षण क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. डॉ. त्यांच्या या दौर्याचा उद्देश त्या सहजयोग्यांना सहजयोगाच्या वैद्यकीय संदर्भातील व उपचारातील प्रगति याबाबतींत अधिकृत माहिती देणे रायसाहेबांनी सहज योग व त्याच्या वैद्यकीय हा होताच, पण त्याशिवाय महत्त्वाचा हेतू त्या-त्या संशोधनामधून सिद्ध झालेल्या उपचार पद्धतीवर प्रांतांमधील वैद्यकीय मंडळी व निरनिराळ्या संस्थांचे सविस्तर विश्लेषण केले. अनेक डॉक्टरांनी या अधिकारी यांना या उपचार पद्धतीबद्दल शास्त्रीय संशोधनाच्या पुढील कार्यक्रमासाठी सहभागी संदर्भातून माहिती सांगणे व सहजयोगाचा त्या क्षेत्रातील मान्यवर मंडळींमध्ये प्रचार करणे हा होता. होण्याची तत्परता दाखवली. अशीच एक मेडिकल कॉन्फरन्स वॉशिग्टन D. तेथील प्रसार-माध्यमातील कार्यरत मंडळीनाही C. येथील ख्यातनाम National Institute of सर्व कार्यक्रमांत आमंत्रित केले होते इटली आणि ऑस्ट्रियामघे आकाशवाणीकडून डॉ. राय यांची आली. यावेळीही असाचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला मुलाखत प्रसार करण्यात आली. मिलानामधील एक महिला वार्ताहराने जागृति घेण्याची इच्छा प्रदर्शित पद्धतीला मान्यता दर्शवली. संस्थेचे मुख्याधिकारीही केली. व्हिए्नामधील वार्ताहरांनी युनोमधे सामूहिक प्रभावित झाले. कॉन्फरन्समधे सहजयोगातून आजार जागृति घेतली आणि लगेच युनोमधील काही बरे झालेल्या अमेरिका, इंग्लंड, ब्राझील, रशिया, मंडळीबरोबर महिन्यातून एक दिवस सामूहिक ध्यान करण्यास सुरूवात केली. Health या संस्थेतर्फ सप्टेंबर मधे आखण्यात व डॉक्टर मंडळींनी सहजयोगाच्या उपचार भारत इ. देशातील अनेक सहजयोग्यांच्या व्हिडीओ मुलाखती दाखवण्यांत आल्या. सुप्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये लोकांसाठी एक विशेष कार्यक्रम झाला. डॉ. राय यांनी सहजयोग व त्यासंबंधात झालेले वैद्यकीय संशोधन सविस्तरपणे समजावून दिल्यावर सर्व डॉक्टर्स प्रभावित झाले. त्या हॉस्पिटलच्या डॉक्टर्स एका १९ चैतन्य लहरी जुलै/ऑगस्ट ९९ श्रीकृष्ण-पूजा प. पू. श्रीमाताजी निर्मला देवींचे भाषण ( सारांश) कबेला : ऑगस्ट ९५ केली. ते म्हणाले की सहजयोगी सदैव संतुलनात असतो, त्याच्याकडून परमात्माच सर्व काही करून घेत आहे अशी त्यांची श्रद्धा असल्यामुळे तो सुख-दुःखाच्या आज आपण श्री राधाकृष्णांची पूजा करणार आहोत. श्रीकृष्णांची पूजा हा एक आनंददायक व उत्साहवर्धक अनुभव आहे. त्यांच्या अवतरणाच्या काळीं लोक अध्यात्म, धर्म इ. कड़े फार गंभीर भावनेने पहात असत. त्यामुळे धर्मपालनाचा आनंद असा त्यांना मिळत नव्हते, हिमालयात जाऊन खडतर तपश्चर्या करून नव्हता आणि लोकांत जीवनाबद्दल रस असा वाटत भावनांच्या पलीकड़े असतो. पण त्या काळी सहजयोगी सत्याचा शोध घेणारे साधक होते. त्याबरोबर लोक भक्तीच्या मागे लागायला लागले; श्रीरामांची भक्ति करू लागले. नव्हता. सारा समाजच असा एक प्रकारे नीरस व उदासीन होता. सत्यशोधनाच्या साधनेबद्दल एक प्रकारची भीति लोकांना वाटू श्रीरामांच्या अवतारसमाप्तीनंतर दोन हजार वर्षाच्या काळामधे ती प्रवृत्ति लोकांच्या मनांत पक्की रूजून बसली आणि धर्म, अध्यात्म हेहि सर्व गुपित असल्यासारखे लोक करत होते. श्रीकृष्णानीही भक्ति सांगितली पण त्यामधे होऊन बनला स्वभावाचा शरणागति होती. लागली अनन्य मिळवण्याबद्दल त्यांनी सांगितले. म्हणजे तुमचे परमेश्वरामधे संपूर्ण मीलन, पण हेच नेमके लोक नाहीत. हरे शकले समजू त्यांच्यातूनच "हरे रामा कृष्णा" असे चुकीचे पंथ निर्माण झाले. परमेश्वराबरोबर संपर्क यांच्याबद्दलच्या सामूहिक प्रेरणा अवघड झाल्या, परिणामस्वरूप अनेक गुरू, पंथ उदयाला आले. गीतेमधील मतितार्थ लक्षात न घेता लोक परंपरा - रूढि इ. च्या मागे लागले. भगवद्गीतेमधे श्रीकृष्णांनी कर्मयोग सांगताना कर्म हे अकर्म होईल अशा तन्हेने करण्याबद्दल सांगितले. पण त्याचा नीट अर्थ - सर्व कर्में करून माझ्या चरणी अर्पण (connection) झाल्याशिवाय खरी भक्ति हृदयात येत नाही हे लोकांना समजले नाही आणि फक्त भक्तीमध्ये ते हरवून गेले. त्यातून पुढे देवाचे नाव घेत राहण्याबद्दल लोकांना काही संतांनी सांगितले (त्या काळात लोकांना कुणी आत्मसाक्षात्कार देऊ शकत नव्हते) असे भक्तीचे अनेक प्रकार प्रचलित कर- कुणी समजून घेऊ शकले नाहीत, कारण आत्मसाक्षात्काराशिवाय आपण जे जे करतो त्याचे झाले पण परमेश्वराशी Connect करणारा मार्ग कर्तपण माणूस विसरू शकत नाही. त्यामुळे आक्रमकपणा, अधिकार गाजवण्याची प्रवृत्ति सूक्ष्मपणे अर्थाने लोकांना न समजल्यामुळे त्याच्याबद्दलच्या वाढू लागते आणि ही प्रवृत्ति वाढत जाऊन आक्रमक व सेवक अशा दोन प्रकारांचे समाज तयार झाले. त्यावर लोकांना मिळू शकला नाही. श्रीकृष्णाचा संदेश खऱ्या अनेक गोष्टी लोकांनीच निर्माण करून ठेवल्या. त्याचे एक गंमतीदार उदाहरण म्हणजे 'रणछोडदास' या नावाने श्रीकृष्णाचे एक मंदिर बांधले गेले व लढाईतून उपाय म्हणून श्रीकृष्णांनी सहजयोग सांगायला सुरवात 19 २० चैतन्य लहरी जुलै/ऑगस्ट ९९॥ त्यांनी लावण्यासाठी सामूहिकतेची गोडी पळून गेलेला असा त्याचा अर्थ मानला गेला, प्रत्यक्षात श्रीकृष्णांनी युद्धभूमीवरून एका राक्षसाला आपल्यामागे येण्यासाठी दूर जाण्याची युक्ति वापरली होती; त्यातून रासलीला, गोप-गोपीबरोबरचे खेळ इ. प्रथा सुरू केल्या. तसेच होळीसारखे उत्सवही जमवले. ल्यातून साक्षीस्वरूप लोकांना समजावे हाहि उद्देश होता. शिवाय त्यांच्यामधून एकत्र येऊन सामाजिक वातावरण आनंदाचे व उत्साहाचे बनवण्याचा उद्देश होता. हा शुद्ध आनंद हाच आत्म्याचा आनंद. आनंद उपभोगण्याची ही प्रवृत्ति अमेरिकेत अजूनही आहे पण तिचे स्वरुप पार बदललेले आहे व चुकीचे अर्थ लावल्यामुळे त्याला विदूपता आली आहे. म्हणूनच तिथे अ-गुरुंनी इतके श्ैमान मांडले आहे. पण तिथेही श्रीकृष्ण-शक्ति कार्यान्वित होऊ लागली म्हणून रजनीशसारख्या लोकांनाही तिथून पळ काढावा लागला. इतर अ- श्रीकृष्णांची त्हा वेगळी होती. त्यांनी प्रथम हे जाणले गुरूंचेही असेच होणार. कारण निगेटिव्ह शक्तीचा नाश करणे हेच श्रीकृष्णांच्या चारित्र्याचे उद्दिष्ट होते. अशाच तन्हेने अमेरिकेत अजून शिल्लक राहिलेले अ-गुरु माणसाचा हा स्वभावधर्म त्यांनी बरोबर ओळखला. संपून जाणार आहेत, त्यांच्यावर अतोनात पैसा खर्च म्हणून त्यांनी कर्मे करा पण ती मलाच अर्पण करा आणि केलेल्या लोकांचा आता त्याबाबतीतला विश्वास संपला अनन्य भक्ति करा अशा दोन गोष्टी लोकांना आहे. या खोट्या गुरुंच्या नादात हरवलेले अमेरिकन लोक मुळात साधे व मुलांसारखे निरागस आहेत. एका आईच्या प्रेमातूनच ते मार्गावर राहणार आहेत. खरे तर मी अमेरिकेत १९७१ सालीच, सहजयोग सुरू झाल्यावरच गेले होते. काही लोकांनी जागृतीही धेतली पण त्याचे महत्व त्यांनी जाणून घेतले नाही. त्यामुळे बरेच लोक सहजयोगात येऊनही तो सोडून गेले. आणखी काही लोक जागृति घेऊन आपले आजार बरे करण्यासाठीच फक्त सहजयोगात राहीले व नंतर विसरले. इतर काही सहजयोग्यांना बाहेरील गुरु बाहेर काढले. एकंदरीत त्याला आपल्या मारगे एका तपस्व्याच्या गुहेत येणे भाग पाडले, आपली शाल त्या तपस्व्याच्या अंगावर टाकून ठेवली आणि राक्षस आल्यावर तो तपस्वी दमलेला कृष्ण आहे असे समजून त्या राक्षसाने त्याला लाथ मारल्यावरोबर तो जागा झाला व त्यातून रागाने त्याला वरदान मिळालेला तिसरा डोळा उघडून त्या राक्षसाचे त्याने भस्म केले. श्रीकृष्णाची जीवनशैली श्रीरामापेक्षा खूप वेगळ्या तन्हेची होती. श्रीरामानी तक्रार न करता वनवास, सीतात्याग इ. अनेक आपत्ति स्वीकारल्या. पण सरळ काही की माणसाला ईश्वराबद्धल सरळ सांगितले तर तो सुखा-सुखीं मान्य करणार नाही; सांगितल्या असे होता होता कालांतराने ते सहजयोग मिळण्याच्या स्थितीला येतील अशी त्यांची कल्पना होती. श्रीकृष्णांचे जीवनचरित्र पाहण्यासारखे आहे लहानपणीच त्यांनी अनेक राक्षसांना ठार मारले. त्यासाठी अनेक वलुप्त्या त्यांनी केल्या. यामध्ये दुष्ट आणि आक्रमक शक्तींचा नाश करणे व सत्याचा विजयच होणार असतो हे दाखवणे हा हेतु होता. अशा तन्हेने कर्म केलेच पाहिजे हे त्यांनी दाखवून दिले. नंतर त्यांनी पांडवांनाही वेळोवेळी उपदेश केला व मदत केली. त्यांना ते साक्षात्कार देऊ शकले नाहीत पण त्यांना सत्याचा शेवटी विजय होतोच हे समजेल इतक्या स्थितीपर्यत आणले कारण मंडळींनी खोटे-नाटे सांगून हे लोक सहजयोगाला लायक नाहीत असे मला वाटू लागले साधक असले तरी काय व कसे मिळवायचे हा विवेक त्यांना नव्हता. मग नऊ वर्ष मी अमेरिकेकडे फिकलेच नाही. त्यांच्या पुस्तकांमधूनही असे वाटते की ते अस्वस्थ व असमाधानी साधक असावेत म्हणून काय असत्याचा पाठपुरावा करणार्या विरोधी शक्तींचा नाशच होणार हेहि त्यांच्या लक्षात आणून देणे जरूर होते. सध्याच्या काळातही उदा. अमेरिकेसारख्या देशात अशा निगेटिव्ह शक्ति बन्याच कार्यरत आहेत, त्यांचे स्वरूप वेगळे असेल पण प्रवृत्ति राक्षसासारखीच आहे. करावे हे त्यांना कळत नसेल. अमेरिकेतील दुसरी अडचण म्हणजे नीतिमतेचा अभाव. त्यांची घटना तुम्ही वाचलीत तर त्यामधे सूक्ष्म २१ चैतन्य लहरी जुलै/ऑगस्ट ९१ तन्हेने नीतिमत्ता पाळण्याबद्दल बरेच काही लिहिले आहे. घटित होणार आहे, मला ते स्पष्ट दिसत आहे. सार्वजनिक जागेमध्ये चित्रविचित्र कपडे घालू नये, शरीराचे प्रदर्शन होईल असे कपडे घालू नये अशा तन्हेचे माणसानी गाठला आहे. हे फार पूर्वीच सांगून ठेवलेले तिथे कायदे आहेत पण टी. व्ही, वर त्याचा सर्रास वापर चालतो. कायदा मोडायचा कसा इकडेच जास्त बुद्धि सर्व घटित होण्यासाठी प्रथम अशी परमशक्ति आहे चालवल्यामुळे सगळी व्यवस्थाच खराब झाली आहे आणि कुटुंब-व्यवस्थाही त्याच खालच्या स्तरावर आली आहे. एक प्रकारे स्वातंत्र्याचा खोल अर्थ न समजल्यामुळे त्यांचे नुकसान होत आहे. त्यात अनेक गुरुंची भुते त्यांच्या मानगुटीवर बसल्यामुळे त्यांचे त्रास वाढलेच व कधी न ऐकलेल्या एड्ससारख्या रोगांनी त्यांना पछाडले. पूर्वी हेच लोक भौतिक समृद्धीच्या केला जातो. म्हणून आपल्याला अमेरिकेत जास्त भावनेतून चैन करणे म्हणजे आनंद मिळवणें या स्वभावाचे होते पण आता त्यांच्यापुढे अनेक प्रश्न आ- वासून उभे आहेत. त्यांचे बहुतेक प्रश्न मूलाधार खराब झाल्यामुळे निर्माण झाले आहेत. मोम्या अधिकारावर असलेले लोकही यातून सुटले नाहीत. स्त्री - पुरुष कार्य करायचे आहे. हळुहळु झाले तरी वाईट वाटून एकमेकांबद्दल बोलतांनाही फार असभ्य भाषा वापरतात, त्यांची सर्व जीवन-पद्धति अर्थलक्षी आहे, पैसा म्हणजे युरोपियन सहजयोग्यांनीही त्यासाठी पुढे आले पाहिजे. सर्वस्व असे प्रत्येक बाबतीत त्यांना वाटते. तसे पाहिले तर श्रीकृष्णांच्या लहानपणी गोकुळातील गोप-गोपी आहे. हे तुम्ही लक्षात घेऊन कार्य करा. कधी कधी घरातील सर्व मानवाच्या उत्क्रान्तीमधील हा फार मोठा टप्पा भाकीत आहे. मगच स्वयंभू स्थानेही तुम्ही जाणता. हे ह्यावर श्रद्धा असायला हवी आणि इथेच लोकांना त्यांचा अहंकार, कण्डिशनिंग, सवयी इ. मुळे अडचण येते. आता अमेरिका इतकी समृद्ध आहे याचे कारण तिथे श्रीकृष्ण आहेत; ते कुबेर आहेत पण त्या लोकांना पैशाचीच सत्ता हवी आहे. त्यांच्याकडे सुसंस्कारांना मानत नाहीत. प्रत्येक बाबतीत So What असा प्रश्न मेहनत घ्यायची आहे. कारण त्यांना कसल्याच बाबतीत गहनता नाही, सगळा उथळपणाच. पण आता परमचैतन्य काही तर करणारच आहे असे मला वाटते. तिथे कार्य घडवणारच आहे. सहजयोग्यांनाही तिथे खूप घेऊ नका कारण त्या लोकांना वेळच लागणार आहे. सहजयोगाची व्याप्ति व कार्य जगभर पसरणार प्रसार-माध्यमातील लोकही आपल्याला मदत करत टूध-तूप कंसाच्या सैन्याला विकण्यासाठी नाहीत, चालेल, आपण स्वतःचे काही तरी वर्तमानपत्र चालू करायचा विचार करू शकतो, केबल, टी. व्ही.चा उपयोग करू शकतो आणि त्या माध्यमातून लोकांना सहजयोग सांगण्याचा प्रयत्न करू शकतो. सहजयोग घेऊन जायचे म्हणून त्यांनी खडे मारून त्यांची मडकी फोडण्याचा खेळ चालू केला. कधी कधी वाटते की प्रकाशाबरोबर अंधारही येतोच तसे श्रीकृष्णाबरोबर या चुकीच्या प्रवृत्तीही चालू राहतात. श्रीकृष्ण अत्यंत निरासक्त होते. त्यांच्याकडून कुठलीही चुकीची गोष्ट होणेच शक्य न्हते, तसेच ते नीतिमत्तेचे काटेकोरपणे पालन करीत असत. त्यांनी जगभर पसरणार आहे याची मला खात्री आहे. सर्वांना अनंत आशीर्वाद. *** "लीला" या नावाखाली परमात्म्याचा खेळ कसा चालत असतो हे समजावून दिले. निरासक्त झाल्यावर कुठलेही कर्म तुम्हाला चिकटत नाही. सहजयोग्यांना सुरवातील अनेक शंका असतात पण परमचैतन्याच्या लीलेचा प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतर ते स्थिरावू लागतात. अमेरिकेतील लोकांना आपल्याला हेच समजावून द्यायचे आहे की मानवामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची हीच एक शक्ति आहे, हे जगभरात सर्वत्र २२ चैतन्य लहरी जुलै/ऑगस्ट ९९ चक्रांची स्वच्छता कशी ठेवायची उजवी बाजू : * मुलाधार-चक्र * १) मध्य चक्रा सारखे २) संभोगाबद्दलच्या अमानवी प्रकार बंद करा. मध्य कडक व ताठर वृत्तींचा लय होवो. ३) मलावरोध असेल तर कर्वयुक्त अन्न ग्रहन करावे काही काळ कां होईना. ४) राक्षसी वा जात पातीची विचार धारणा टूर करण्याकरिता श्री. कार्तिकेयाची माताजींच्या रुपांत पूजा १) चक्राला चैतन्य - लहरी द्या - माताजींच्या फोटोकडे उजवा हात - माकड हाड व दोन्ही डावा हात पायामध्ये मंत्र : २) गणेश व गौरी मातेचा भंत्र म्हणा करा. मंत्र : आवाहन : ५ ) कार्तीकेयाचा मंत्र म्हणा. श्री. माताजी मला बालकाची निरागसता द्या. ४) जमिनीवर बसा व मग चैतन्य लहरी द्या. मूलाधार चक्र हे पृथ्वीपासून उद्भवलेले आहे. पृथ्वी चक्रावरील नकारात्मकता शोषून घेते. ५ ) मिठाच्या पाण्याचा उपचार घ्या व मिठाचे पाणी ती आवाहन : श्रीमाताजी सर्व राक्षसांचा आपणच संहार करा * स्वाधिष्ठान चक्र * नकारात्मकता शोषून घेईल. ६) आपल्या डोळ्यांची व विचारांची शुद्धता ठेवा. ७) ओव्याची धुरी द्या. मध्य डावा हात माताजींच्या १) चक्रालो लहरी द्या. फोटोकडे व उजवा हात मागे मध्ये कणाच्या सुरुवातीवर ८) समस्येवर जोडेपट्टी करा. डावी बाजू : - माकड हाडावर - समोर - माकड़ हाडावर, मंत्र : १) वरील प्रमाणे मंत्र : २) 'ब्रह्मदेव - सरस्वती' चा मंत्र म्हणा. ३) आवाहन : प. पू. माताजींना सर्जनशीलतेबद्दल २) गणेशाचा मंत्र म्हणा. आवाहन करा. आवाहन : ४) मिठाच्या पाण्यात पाय ठेवा. श्रीमाताजी आपल्या कृपेत मी शक्तिशाली बालकाची निरागसता आहे. ४) गणेशाची निरागसता गौरीची शुद्धता - यामध्ये (डाव्या बाजू करिता गरम पाणी, उजव्या बाजू करिता थंड पाणी) विचार करण्याची वृत्ती घालवा. परमेश्वरी 'नव निर्मिती व ज्ञान याचा उदय होऊ द्या ६) नेहमी समतोल विचार करीत चला. ७) मागील बाजूवर मालिश करा - डाव्या बाजूचा ५) आपल्या अशुद्ध इच्छा नाश होवोत. ५) जर स्वाधिष्ठानशी संबंध असेल असेल तर 'मटका' उपचार उपयोगात आणा. - बाहेरील बाधा ६) दुसर्या तंत्राप्रमाणे चालू नका. वरील उपचार ि आास असेल तर करा, २३) चैतन्य लहरी जुलै/ऑगस्ट ९९ ॥ का म त्यामुळे पृथ्वी तत्व देखील नकारात्मक विचारांचा नाश करेल. डावी बाजू : १) वरील प्रमाणे उजवे - स्वाधिष्ठान : २) डाव्या बाजूस लहरी द्या. मंत्र : १) मध्य स्वाधिष्ठाना प्रमाणे मंत्र : क ३) 'निर्मल विद्या - शुद्ध - विद्या' यांचा मंत्र म्हणा. ४) आवाहन : श्रीमाताजी आपल्या कृपेत मी एक शक्तिशाली तंत्र व परमेश्वराच्या वागण्याच्या पद्धती बह्दल ज्ञानी आहे. ५) पूर्वीच्या सर्व ध्यानांच्या पद्धती बंद करा. (ट्रान्स २) बरह्देव - सरस्वतीचा' मंत्र म्हणाI. ३) आवाहन : माताजींना 'आपणच कल्या, करवित्या व भोवत्या आहात' असे आवाहन करा. ४) उजव्या चक्रास लहरी द्या. ५ ) विचार करणे, योजना वा नियोजन करणे बंद करा. नेहमी - श्रीमाताजी आपणच करता - मी काहीच करीत नाही असे म्हणा. | मध्यम) अ) दृष्टीआड असणार्या वस्तु पाहण्याची शक्ती. ब) दृष्टीआड असणाऱ्या वस्तु ऐकण्याची शक्तीं. क) आत्मीक / मानसीक वगैरे ६) मानसीक वा मनोविकारीक - पद्धती मानसीक दुर्बलता, हळूहळू औषध बंद करा. ७) जी पुस्तके, टेप्स, वगैरे वाईट चैतन्य लहरी देतात त्या बंद करा, शुद्ध ज्ञान - ज्या पासून थड लहरी येतात तेच देतात. ८) डाव्या बाजूची बाधा - म्हणजे भूत बाघा. आपल्या विचारावर त्याचा परिणाम होतो वा तुमच्या चक्रावर तुमची शुद्धता - सुक्ष्मता ती खालील उपायाने घालविता येते. अ) 'मटका' उतरविणे. ब) जोडे -पट्टी क) गाठी बांधून - जाळणे ड) कागद लिहून - जाळणे इ) मेणबत्ती उपचार ई) चक्रावर योग्य ते उपाय ६) पुस्तकी पांडित्य बंद करा. चिकित्सा वा बुद्धीचा वापर करू नका ७) 'निर्विचार जाणिव' आपली वैचारिक - शक्ति दूर करेल. त्याकरीता निर्विचारता हवी. ८) डावी बाजू १०८ वेळा उचलून उजव्या बाजूवर टाका. व चंद्राचा मंत्र म्हणा. महासरस्वतीची कृपा उजव्या बाजूस आणा. जादा काम करण्याची 'प्रवृत्ती' कमी करा. दररोज उजवी बाजू बरी होण्याकरीता थोड़ी विश्रांती बिधडवते. घ्या. ९) उजवी बाजू उद्युक्त करण्याकरिता पूजा, भजन वगैरे म्हणत चला. त्यामुळे स्वाधिष्ठानाचे संतुलन साधेल. १०) जेव्हा उजवे स्वाधिष्ठान व उजवी नाभी व यकृत यांचा बिघडण्याबद्दल संबंध असेल तर जादा साखर थंड पाण्याची अंघोळ करा, घ्या - थंड अन्न घ्या - यकृतावर बर्फ ठेवा - म्हणजे उष्णता कमी होईल. यकृत व शरिर थंड होईल. ११) पाणी तत्व देखील उपयोग पडेल. सावधानता राखा. ती बाधा टूर होण्यास वेळ लागेल. परंतु कुडलिनी विश्वास ठेवा. व ब्रह्मशक्ती त्यांचा नाश करेल यावर डाव्या बाजूस - उष्ण पाणी घ्या. उजव्या बाजूस - थंड पाणी घ्या. त्यामुळे बाधा बंद / टूर होतील. ९) मेणबत्तीचा उपचार करा - अग्नी त्याचा नाश करेल. डाव्या स्वाधिष्ठानवर नाश करेल जर ती बाधा दुसर्या चक्रावर गेली तर मेणबत्ती तिकडे फिरवा. मेणबत्तीचा उपचार करा. साधकाचा हात जमिनीवर ठेवा. (पुढील चक्रांची माहिती पुढील अंकी) २४ सर्व सभासदांसाठी विनामूल्य 0000000000000000 000000 0000000000 000000000000000 100000 O00000000000900 महिला संचालित सहजयोग सेमिनार पुणे. जुलै ९९ "कृ मि म कि ९ नि हर ---------------------- 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-0.txt लहरी चैतन्रु जुलै-ऑगस्ट ९९ अंक ऋ्र. ७, ८ ६ क ० म ० ामीं कान का. [अ] अः ०] 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-1.txt D00000 0000000000 ee00e0elele0000ee O00000O00000 000 000000000000000 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-2.txt १ भ २१ * अनुक्रमणिका * पान नं. अनु क्र. पुजेसंबंधी श्रीमाताजींचा उपदेश १) हि हे सार्वजनिक कार्यक्रम- रॉयल अलबर्ट २) हॉल, लंडन, ५ जुलै'९८ - भाषणाचा सारांश ३ फॉलो-अप प्रोग्रॅम, लंडन, ६ जुलै '९८ ३) ७ स्वर्गीय संगीत संगीतामधून ध्यान धारणेचा (৪ अभिनव उपक्रम १० प. पू. श्रीमाताजी निर्मलादेवींचा उपदेश सांगली, १ जाने. ९० ५) १२ महिला संचलित सेमिनार पुणे - ९९ ६) १४ महिला संचलित सेमिनार पुणे-९९ ७) श्री योगी महाजन भाषण १६ महिला संचलित सेमिनार पुणे-९९ पुण्याचे जिल्हाधिकारी विजयकुमार गौतम यांचे भाषण ८) १८ ९) १९ सहज समाचार श्रीकृष्ण पुजा (सारांश) कबेला ऑगस्ट ९५ १०) २० चक्रांची स्वच्छता कशी ठेवायची ११) २३ be ০ १ 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-3.txt चैतन्य लहरी जुलै/ऑगस्ट ९९ पूजेसंबंधी प. पू. श्रीमाताजींचा उपदेश "मी आदिशक्ती आहे असे मानून माझी पूजा करता तेव्हा तुम्हाला त्याचे अधिकच प्रत्यंतर येते. पूजेमध्ये माझ्या चक्रांमधील देव-देवता खूप प्रसन्न होतात आणि त्यांच्यामधून चैतन्य-लहरी मोठ्या प्रमाणावर पसरू लागतात. त्याचाच परिणाम म्हणून तुम्ही त्या चैतन्याच्या अमृतामध्ये न्हाऊन निघता व उच्च स्थितीवर येता. या चैतन्य-लहरी शोषून घेण्याची तुमची क्षमता कमी पडते तेव्हा त्या स्थितीमधें तुम्ही फार काळ राहू शकत नाही. यासाठीच ध्यानात तुम्हाला मिळणारी निर्विचारावस्था बळकट बनली पाहिजे. सहजयोग सुरू झाल्यावर चार-पाच वर्षे मी पूजा करायला परवानगी देत नव्हते. पण नंतर पूजेमधून मिळणार्या चैतन्याचा सहजयोग्यांना खूप फायदा होतो है त्यांनाच समजू लागले. पूजा कशी करायची, त्यासाठी प्लास्टिकची उपकरणे न बापरता धातूची, विशेषतः चांदीची उपकरणे वापरावी इ. गोष्टी मी समजावून देत असे. अशा उपकरणांमध्ये चैतन्य असते म्हणून ती बापरणे जरूर आहे. पूजेबद्दलच्या सर्व तयारीला खूप महत्त्व देऊन पूर्ण समर्पित भावनेने व काळजीपूर्वक पूजा करणे हे फार महत्त्वाचे आहे हे सर्वांना लक्षात ठेवायला हवे. त्याशिवाय पूजेचा फायदा होत नाही. सुरुवातीला पूजेच्या वेळी तुमचे मन पूर्णपणे तल्लीन झाले म्हणजे तुम्ही त्याचे फायदे मिळवू शकता. त्यासाठी मन व बुद्धीचे व्यापार बंद ठेऊन पूर्ण खुल्या हृदयांतून पूजेला बसले पाहिजे. शुद्ध इच्छा व पूर्ण आर्तता बाळगून तुम्ही प्रार्थना करावी की 'माँ, हमारे अंदर ऐसा रंग भर दो जो कभी न उतरे' ही हृदयापासूनची आ्तता व शुद्ध इच्छा पूजेमध्ये सतत बाळगल्यास तुम्हाला त्या परमचैतन्याचे आशीर्वाद सरदेव मिळत राहतील........ (गणपती-पुळे १९९०) २ 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-4.txt चैतन्य लहरी जुलै/ऑगस्ट ९९ सार्वजनिक कार्यक्रम श्रीमाताजी निर्मलादेवींचे भाषण (सारांश) रॉयल अलबर्ट हॉल लंडन: ५ जुलै '९८ प. पू. पैसे मोजावे लागत नाहीत याची पण त्यांना खात्री झाली आहे. हा कुण्डलिनी शक्तीचा चमत्कार आहे. कुण्डलिनीचे सत्याच्या शोधात असलेल्या सर्व साधकांना माझा लोक सत्य नमस्कार, आजकाल अनेक मार्गाने ज्ञान पुरातन काळी सर्व जगाला ठाऊक होते. स्वीडन, फिनलैंड, युक्रेन अशा अनेक देशात कुण्डलिनी व चक्रांची चित्रे व पेन्टिंग्ज मी पाहिली आहेत. कोलंबियातसुद्धा आहेत. जाणण्याच्या मागे लागतात. पुस्तके, ग्रंथ, व्याख्याने यामधूनही हा प्रयत्न चालत असतो. पण सध्याच्या काळाला मी लास्ट जजमेंटचा समय म्हणते कारण आजपर्यंत मानवाला उन्नतीची दिशा न सापडल्यामुळे कुण्डलिनीवर सत्याची अनुभूति मिळाली नव्हती आणि ती वेळ आता आली आहे. अनेक प्रेषितांनी आणि अध्यात्मिक ग्रंथांमधून या शतकाअखेर ही घटना होणार आहे असे भाकित आधारित शिल्पकृती बोलिव्हियातील लोकांनाही कुण्डलिनीची माहिती आहे पण ती कशी जागृत करायची याची माहिती नाही पण आता तिथेच आठ-दहा हजार सहजयोगी आहेत म्हणून हा उन्नतीचा अखेरचा टप्पा आहे असे मी म्हणते आणि या उद्धारासाठी तुम्हाला काहीही पैसे द्यावे लागणार नाहीत, त्यासाठी पैसे उकळणाच्या भोंटू लोकांकडे पूर्वीपासून करून ठेवले आहे. रशियामध्ये मी गेले होते तेव्हा तेथील एका शास्त्रज्ञाने मी जे म्हणते त्याची प्रचिती शास्त्रीय व गणिती प्रयोगांमधून सिद्ध होत असल्याचे मला सांगितले. त्याने ते सर्व एका पुस्तकात प्रकाशितही केले आहे. आपल्या पुरातन ग्रंथांमधून सांगितलेल्या गोष्टी गूढ़ असल्यामुळे लोकांना त्या समजत नव्हत्या आणि काही स्वार्थी लोकांनी त्याचा चुकीचा अर्थ लावून लोकांना नीट मार्गदर्शन केले नाही. म्हणून हे सर्व व्यवहारात योग्य नाही, त्याचा काही उपयोग नाही अशा भ्रमात लोक पडले. पण त्याची जेव्हा प्रत्यक्ष प्रचिती होऊ लागते तेव्हाच त्याला तुम्हाला जायची जरूर नाही. तुम्हाला आत्मसाक्षात्काराची खरोखर इच्छा असेल तर त्याचा अनुभव घेणे ही अगदी सोपी गोष्ट आहे. त्याचबरोबर मानवी जीवनातील ती एक आवश्यक व स्थिति आहे. ही अनुभूती प्रत्यक्ष जाणल्यावर कुण्डलिनीबद्दल वर्णन केलेल्या सर्व गोष्टी बरोबर असल्याचे तुम्हाला पटेल. मनाने विचार करण्याच्या पण शास्त्रज्ञांनी त्याला सवयीमुळे बौद्धिक पातळीवर हे समजत नाही म्हणून वर मान्यता दिली की आजकालच्या जगात ते सिद्ध झाल्याचे सांगितलेल्या शास्त्रज्ञाच्या प्रयत्नांचे मला कौतुक वाटते, समजतात. आता शास्त्राला नीतीचा संदर्भ नाही असे तो म्हणतो की सत्य जाणण्यासाठी तुम्हाला 'शून्य मानतात, शास्त्रामधून निर्माण झालेल्या गोष्टी- अॅटम (Vaccum) स्थितीला यायला हवे, त्यालाच जागृत निर्विचारस्थिती म्हणता येईल. त्यानंतरच तुम्ही सत्य जाणू शकता. त्याची अनुभूती समजू शकता. विचार हा क्षणोक्षणी आपण बाहेरच्या वस्तूंबद्दल प्रतिक्रिया करत असल्याने शास्त्रही प्रत्येकजण स्वतःला पडताळा घेऊन पाहू शकतो. निर्माण होतो. मनात विचारांची ही आंदोलने सतत येत राहतात. आणि त्यांतूनच जीवनातील अनेक प्रश्न, आजार उत्युच्च सत्य म्हणून मान्यता मिळते. बॉम्ब इ विनाशकारक असतात. पण परमेश्वरी शक्तीबाबत शास्त्रीय दृष्टिकोन ठेवला तर ते शास्त्र परिपूर्ण होते. त्यांच्यात शंका रहात नाही. सहजयोगाचे आता सहजयोग केल्यावर सर्व आजाद बरे होतात हे पुस्कळ डॉक्टरांनी प्रत्यक्ष पाहिले आहें. त्यात इंग्रज वरगैरे डॉक्टरही आहेत. तसेच अनेक वाईट सवयी जीवनप्रणालीमध्ये हे जास्तच झाले आहे. शिवाय चुटकीसारख्या सुटतात हेहि पाहिले आहे. आणि त्यासाठी मनाकडून योग्य-अयोग्य या गोष्टी समजत नाहीत. उदा. होत राहतात. आपल्या आजकालच्या ३ 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-5.txt चैतन्य लहरी जुलै/ऑगस्ट ९९ हिटलरने इतके अन्याय केले पण त्याच्यात काही चुकतो होते की नवीन शोधाच्या कल्पना कुठूनतरी, बाहेरून, त्याच्या डोक्यात येतात. रशियातील अनेक शास्नज्ञ स्टेलिनच्या काळामध्ये विजनवासात बराच काळ डांबून विवेक फक्त आत्मप्रकाश मिळाल्यावरच जागृत होतो, ठेवले होते. आणि त्या दिवसांमध्ये ते अंतर्मुख होऊन स्वतःच्या सूक्ष्म अस्तित्वाकडे वळले. हा शास्त्रज्ञही त्यातलाच एक. अशी शास्त्रीय परिणती शास्त्रज्ञांकडूनच मिळाल्यावर मला आशा बाटते की सहजयोग असाच कसला तरी पंथ आहे असली चुकीची समजूत दूर होण्यास मदत होईल. तुम्ही हिंदू, मुसलमान, खिश्चन महानता कमी होते. हे ज्ञान मिळवण्यासाठी डोंगरखोऱ्यांत कोणीही असा, सहजयोग ही जिवंत क्रिया असून ती तुम्हा सर्वांसाठी आहे. किंबहुना तो प्रत्येक माणसाचा जन्मसिद्ध आहोल असे त्याला कधीच वाटले नाही किंवा पाप-पाप असे म्हणून पश्चात्ताप करण्यानेही काही मिळत नाही. हा मगच अयोग्य काय, हितकारक काय या गोष्टी जाणीवपूर्वक समजू लागतात. कारण हाताच्या बोटांवर त्याच्या संवेदना समजतात. कधी कधी या ज्ञानाचा अथोग्य हेतूसाठी वापर केला गेल्यामुळे त्यामध्ये बिघाड आला आणि त्यातील सूक्ष्म अर्थ विसरला जातो व त्याची जाऊन खडतर त्रास घेण्याची जरूर नाही, तसेच या शरीररूपी मंदिराची प्रतिष्ठा न जपता दगड-मातींची मंदिरे अर्थ? अधिकार आहे. एकदा ह्या शक्तीला अंकुर फुटला की तुम्ही त्याची वाढ करण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. आपल्याकडे यापासून पळून जाणे म्हणजे बुद्धी गहाण टाकणे.. तसेच अनेक प्रकारच्या सेवा संस्था असतात पण त्या लोकांनीही कर्मकांडी होण्यातही अर्थ नाही. कारण जे घटित व्हायचे हे लक्षात घ्यायला हवे की दुसऱ्याला मदत करण्याची आहे ते आतमधूनच होणारे असल्यामुळे बाह्य गोष्टी शक्ती आधी त्यांनी स्वतः मिळवली पाहिजे. पण तुम्ही करून फायदा नाही. त्याला मूर्खपणाच म्हणावे लागेल. नुसते माझ्या प्रोग्रामला आलात तर काय होणार? खरे तर इंग्लंड हे विश्वाचे हृदय आहे, मग त्यांनी आपल्या अध्यात्मिक उन्नतीबद्दल बेफिकीर राहून कसे चालेल? त्यांच्या या अनास्थेचे मला नवल वाटते; कदाचित आपण कोण आहोत हे त्यांना अजून कळले नसेल, त्यांच्यामध्ये पेरून ठेवलेल्या बीजाची त्यांना कल्पना व जाणीव नाही. त्याच्यावर या प्रेमशक्तीच्या पाण्याचे थोड़े जरी सिंचन झाले तरी त्याला अंकुर फुटणार आहे आणि ती वरवर येऊन टाळूमधील ब्रह्मरंधातून बाहेर येणार आहे. इथे संस्कृत जाणणारे व त्याचेच काम करणारे लोकही आहेत पण त्यांनी कुण्डलिनीबद्दल अजून काहीच ऐकलेले वा वाचलेले नाही. याचे मला आश्चर्य वाटते. वर ते सांगू लागले तर वाद घालण्यात पटाईत. पोटात गेलेले अन्न कसे पचणार याच्याबद्दल तुम्ही वाद घालणार का? आणि पोटाला त्या वादातून काही समजणार आहे का? हे परमेश्वरी शक्तीचे कार्य तसेच आहे, ती जिवंत कार्य करते आणि ते उत्स्फूर्तपणे चालते. तुम्ही मानवजन्माला कसे सार्थकता त्याची काय उभारण्यात आत्मसाक्षात्कारांतच आहे. घरदार, कुटुंब, समाज परमेश्वराच्या सर्वव्यापी शक्तीला शास्त्रज्ञ Cosmic का तर या शक्तीचे स्वरूप प्रेमरूप Energy म्हणतात. खरे आहे. ती प्रेमाची शक्ती आहे. ती अखंड विश्व व्यापून राहिली आहे. पण आजपर्यंत आपल्याला या शक्तीची संवेदना झाली नव्हती. पुराणग्रंथामध्ये यालाच परमचैतन्य असे म्हटले आहे. आजपर्यंत त्याची प्रत्यक्ष ओळख नव्हली पण आता शास्त्रज्ञांनी त्यांच्या शास्त्राद्वारे ते सिद्ध करून दिले आहे. ही शक्ती विचार करते, समजते व प्रेम करते. वर सांगितलेल्या शास्त्रज्ञाने माझ्या एका चित्राबद्दल मला प्रश्न विचारला, त्या चित्रांमध्ये माझ्या एका कार्यक्रमात भजनी मंडळी Sitting in the Heart of Dniverse हे भजन म्हणत असताना माझ्याभोवती प्रकाशाची अनेक हार्टस् दिसू लागल्याचा फोटो होता आणि हे कसे झाले असे त्याने मला विचारले. मी म्हटले मला माहीत आहे म्हणून त्यांनाही माहीत आहे." हे सारे त्या परमेश्वरी प्रेमशक्तीकडून होते. ही शक्ती तुमच्यावरही प्रेम करते आणि याक्षणी सुद्धा ती इथे आहे. तिची स्पंदने सतत चालू असतात. (Vibrations) आणि तीच शक्ती सर्व निर्माण करते. आईनस्टाइनेसुद्धा म्हटले आलात? म्हणून आता तुम्हाला आणखी वरच्या स्थितीला यायचे आहे. खिस्त म्हणालेच होते की खडकावर पडलेले बी वा्यावर उडून जाणार आणि सुपीक जमिनीवर ४ 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-6.txt चैतन्य लहरी जुलै/ऑगस्ट १९ यायचे. पण या गोष्टीची पैशात किमत करणे अशक्य व अयोग्य आहे. आता त्यांच्या लक्षात आले आहे; कुण्डलिनी जागृत झाल्यानंतरच हे शक्य आहे. जसा हा माइक विद्युत प्रवाहाबरोबर जोडल्याशिवाय बैकार आहे तसे हे आहे. नंतरच आपण आत्मस्वरूप आहोत है लक्षात पडलेल्या बियांनाच अंकुर फुटणार! आपण जीवनातील भ्रामक गोष्टींच्या मागे मृगजळासारखे धावत राहणार का? म्हणून तुमच्यामधील बीजाला अंकुर फुटू दे, तसे झाले की तुम्ही सर्व जगच बदलून टाकाल. रशियामध्ये लक्षावधी लोकांनी सहजयोग घेतला, इटली, ऑस्ट्रियामध्येही तो पसरत आहे. इंग्लंडमध्ये अजून तो येते आणि हेच सत्य आहे. त्या प्रकाशामध्ये मग तुम्हाला इतका पसरत नाही म्हणून इथले लीडरही चिंताग्रस्त सर्व जाणवते, समजते आणि तुम्हाला स्वतःचे व जगाचे- आहेत. इंग्लंड हृदय असल्यामे इथून ते सगळीकडे सर्व प्रश्न बरोबर समजतात. विशेष म्हणजे ही शक्ती सक्क्युलेट व्हायला हवे, तुमची वर्तमानपत्रे सगळीकडे तुमच्यामध्येच आहे पण हेच नेमके लोक समजून घ्यायला जातात. अमेरिकेपेक्षा तुमचे साम्राज्य, तुमची राजेशाही सर्व जगाला जास्त माहीत आहे म्हणजे या देशाचें असली पाहिजे. आता रशियासारख्या देशातही हजारोंनी काहीतरी वैशिष्ट्य आहे म्हणून हे सर्व जगभर पसरते. मी इंग्लंडमध्ये अनेक वर्षे राहिलेली आहे. प्रत्येक शहरात कंटाळल्यामुळे लोक काहीतरी आतून शोधू लागले गेलेली आहे पण होते काय तर लोक जागृति घेतात आणि नंतर सर्व विसरून जातात. तुम्ही अध्यात्मिक विषयाबद्दल काही करायला समर्थ आहात. पण हे जे तुम्हाला तयार नसतात. हे मिळवायची फक्त शुद्ध इच्छा तुम्हाला लोक सहजयोग घेतात. कदाचित् कम्युनिझमला असावेत. म्हणूनच तर इतक्या थोड्या कालावधीत ते इतक्या गहनतेपर्यंत येऊ शकले असावेत, त्यांच्यात त्यांनी प्रगती केली आहे. मलाच फक्त ते सरकार खूप प्रवचनाला परवानगी देते. आत्मसाक्षात्कारानंतर तुमचे सर्व भौतिक व मानसिक खूप मिळणार आहे किवा मिळाले आहे ते अमूल्य आहे म्हणून ते मिळवायचा तुमचा अधिकार आणि मिळाल्यावर त्याची वाढ करण्याचा समजूतदारपणा तुम्ही दाखवला पाहिजे. मी इंग्लंडमध्ये प्रथम कार्य सुरू केले तेव्हा पहिले दुसर्यांवर अती आक्रमकपणा गाजवतात त्यांचा छळ सहजयोग घेतलेले लोक दारुडे, नशा करणारे होते पण एका रात्रीत त्यांची ही व्यसने सुटली, ते लोक आता इथे हजर आहेत. आणखी इतर लोकांचे आजार बरे झाले आतमधून शांत झालात की असले आजार टूर पळतात. आहेत. कितीतरी लोकांनी चमत्कार अनुभवले आहेत. इतके असूनही तुम्ह सहजयोग घेऊन त्यात उतरत का नाही? तुम्ही इथे जन्माला आलात यातही काही हेतू आहे तुर्कस्थानसारख्या देशातही दोन हजार सहजयोगी समजून घ्या. इटली, ऑस्ट्रियासारख्या देशामध्ये हे झाले तर इथे का नाही होणार? पण आता त्याला शास्त्रज्ञांनीसुद्धा सिद्ध करून दाखवले आहे, माझ्यामधून Cosmic Enery च वहात आहे हे त्यांना पटले आहे. इथल्या सहजयोग्यांनीही एक सामूहिकता वृद्धिंगत करा. मला कधी कधी क्षुल्लक शास्त्र म्हणून नव्हे तर प्रत्यक्ष अनुभव आल्यामुळे तो गोष्टींबद्दल, उदा- हा हॉल चांगला नाही. वगैरे कुरकुर स्वीकारला आहे म्हणून आता तुमच्या खर्या ऐकू येते. पण त्याच्यात काही अर्थ नाही. कारण हे व्यक्तिमत्त्वाची ओळख करून घ्या; त्यातूनच सर्व प्रश्न सुटतात. आता हा अल्झायमर रोग बघा, जे लोक करतात त्यांच्या मेंट्रमध्ये बिघाड होऊन हा आजार होतो. पण जीवनात एकदा आत्मसाक्षात्कारामधून तुम्ही मग तुमची भौतिक गोष्टींची आसक्ती कमी होऊन वाटू लागते. आता दुसऱ्याबद्दल फक्त आत्मिक प्रेम आहेत, त्यांच्या पंतप्रधानांची पत्नी माझ्याकडे जागृति घेण्यासाठी आली! म्हणून हे विसावे शतक संपत असताना तुम्हाला माझी विनंती आहे की आणखी सामूहिक व्हा, तुमची हे माणसाच्या आतमध्ये घटित होणारी गोष्ट आहे. मानवजातीचे कल्याण होणार आहे. पूर्वी अमेरिकेत त्याच्यामुळे तुमचे आरोग्य सुधारणार आहे व तुम्ही सगळ्या गोष्टी पैशात मोजायची लोकांना सवय होती; मनातून शांत, समाधानी व संतुलित अवस्थेला प्राप्त करून घेता तुमच्या चेहऱ्यावर तजेला येतो, तुम्ही मला तर पैसे घेऊन आत्मसाक्षात्कार द्या असे सांगण्यात ५ 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-7.txt चैतन्य लहरी जुलै/ऑगस्ट ९९ दुसर्याबद्दल करुणायुक्त होऊन आनंदाने त्यांना मदत करता आणि समाजातील हेवे-दावे, मत्सर, मारामारी, गुरू नानक म्हणत. भौतिकतेमध्ये काही अर्थ नाही. सूड इ. हिंसक प्रवृत्ति नष्ट होतात. ही वेळ आता आली त्याच्यापासून आनंद, शांति मिळणार नाही. पण आहे व लास्ट जजमेंटचा समय आला आहे. जे प्रकाशात आले ते उन्नत होणार आहेत व जे विरोधात आहेत ते गोष्टीमधून आनंदच मिळवता. उदा. कुठे चांगले फर्निचर उघडे पडून विनाशाकडे जाणार आहेत. आपल्याला कुठे पाहिले, फुले बघितली की तुम्ही त्याचा फक्त आनंद घेता जायचे आहे हे तुमचे तुम्हालाच ठरवायचे आहे. तुम्ही आणि त्याच्याविषयी प्रतिक्रिया न करता निर्विचारतेत तो एकदा आत्मा झालात की तुमच्यामध्ये सर्व परिवर्तन मिळवता. ही निर्विचारता म्हणजे आनंदाची एक जलधारा होईल. तुमच्या वाईट सवयी सुटतील, व्यसनमुक्तीसाठी संस्था बनवायची जरूरच राहणार नाही. आता फ्रेंच लोकही सहजात येत आहे व धूम्रपान, दारू, नशा या सर्व वाईट सवयी त्यांनी सहज सोडून टाकल्या आहेत. आहे. त्याचे वर्णन केले आहे. "सहज समाधी लागो" असे आत्मसाक्षात्कारानंतर तुम्ही प्रत्येक व्यक्तीपासून, आहे. त्याचे शब्दांत आपण वर्णन करू शकत नाही पण आतमध्ये ती निश्चित जाणवते. त्यासाठीच तुम्ही आला आहा आणि ते घटित होण्याचा हा विशेष काळ आहे. त्यानंतर तुम्ही सामूहिक चेतनेमध्ये उतरता. स्वतःच्या आणि दुसर्यांच्या चक्रांवरचे त्रास तुम्हाला तुमच्या हातांच्या बोटांवर समजू लागतात; ते तुम्ही सुधारू शकता, ही शक्ती तुमच्यामध्ये जन्मापासून आलेली असते, फक्त ती चालू करण्याची सोपी पद्धत शिकायची आहे. ही शक्ती मातृस्वरूप आहे. तिला तुमची सर्व माहिती असते आणि तिचे तुमच्यावर अत्यंत प्रेम आहे. कुण्डलिनी शक्ती जागृत केली तर त्रास होतात या समजुती चुकीच्या आहेत. उलट आम्हाला काही सांगण्याची जरूर पडली नाही. उजेड आल्यावर जसे सर्व काही दिसायला लागते तसे आत्मसाक्षात्काराचा प्रकाश मिळाल्यावर असल्या सवयी विनाशकारक असल्याचे आपोआप समजते. प्रेम, करुणा यांसारख्या विधायक भावना वाढीस लागतात. तसेच हे देशोदेशीचे लोक संगीत कसे उत्तम तन्हेने सादर करतात हेही पहा, अगदी थोड्या कालावधीत त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीत आत्मसात केले हा चमत्कारच नाही का? तुम्हाला आत्मसाक्षात्कार देण्यासाठी जन्माजन्मापासून नागपूरच्या आमच्या अॅकॅडमीत परकीय सहजयोगी ती उत्कंठ आहे. हे एकदा तुम्ही मिळवले की माणसांचे संगीत शिकायला येतात आणि तीन-चार महिन्यांत शास्त्रीय संगीत म्हणू लागतात. एरवी हे अशक्य आहे. अशा अनेक कला तुम्ही सुप्त कलागुण जागृत झाल्यामुळे मारामान्या, हेवे-दावे संपून प्रेमाचे सामेज्य होणार आहे. आत्मसात करू शकता आणि हे सर्व आपोआप, सहज घडून येते. त्याला वयाचे, काळाचे बंधन नसते. म्हणूनच स्वतःवर आत्मविश्वास ठेवा, त्याबाबतीत शंका वाटून सर्व कौटुंबिक, सामाजिक, वैश्विक प्रश्न सुटणार आहेत आणि हे होण्याचीच ही वेळ आहे. मग भांडण-तंटे, त्यानंतर तुम्ही त्याचा देखावा करण्याच्या प्रयत्नांत पडणार नाही, सामान्यांसारखेच पण उठून दिसणारे मानव व्हाल. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा मेंटू प्रकाशित घेऊ नका. त्यातूनच तुम्ही एक प्रेमळ जबाबदार, प्रगल्भ व्यक्तिमत्त्व बनता, तुम्ही दुसर्याचा अपमान चुकूनही येऊन कमळासारखी फुलतो. मग तुमचे सतत संरक्षण करणार नाही, कुणाला त्रास देणार नाही. उलट दुसर्यांना होते. तुम्हाला ते समजते. तुमचे रक्षण करणारे, सांभाळ मदत करण्याचा आनंद मिळवाल आणि सगळीकडे करणारे हे परमचैतन्य तुम्ही सतत जाणाल, त्यालाच कार्यरत असणार्या सामूहिकतेचा भाग बनाल. साऱ्या जगातून तुम्ही इथे एकत्र जमला आहात; असे सुंदर दृश्य, सुंदर कुटुंब दुसरीकडे कुठे बघायला मिळणार नाही. आज मी सर्वाना आत्मसाक्षात्कार देणार आहेच. पण तुम्ही त्याचा आदर राखला पाहिजे. त्याच्या गहनतेत आले पाहिजे. अनेक संतांनी त्याबद्दल खूप लिहून ठेवले कुराणात 'रूह', बायबलमध्ये 'Cool breeze किंवा परमेश्वराची सर्वव्यापी प्रेमशक्ती म्हणतात. म्हणून त्याच्यात तुम्हाला प्रगती करून गहनला मिळवायची आहे; त्यासाठी सतत आत्मपरीक्षण केले पाहिजे. परमेश्वराचे सर्वांना अनंत आशीर्वाद तुम्हा *** ६ 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-8.txt चैतन्य लहरी जुलै/ऑगस्ट ९९ फॉलो-अप प्रोग्रॅम प. पू. श्रीमाताजी निर्मलादेवींचा उपदेश(सारांश) लंडन : ६ जुलै ९८ सहजयोग्यांच्या कार्यक्रमामध्ये आवश्यक वाटणाच्या पण अवघड अशा सर्व गोष्टीही अशाच जमून येतात. इथे सर्व साधकमंडळींना माझा नमस्कार, तुम्हा सर्वांना सत्य म्हणजे काय हे आता समजले आहे. सत्य म्हणजे तुम्ही शरीर, मन, बुद्धि, भावना, अहंकार इ. नसून शुद्ध जमलेले सहजयोगी तुम्हाला याची अनेक उदाहरणे देऊ आत्मा आहात. याची प्रत्यक्ष अनुभूति मिळाल्यावर तुमचे शकतील. जगातील मोठे प्रश्नही अशाच तन्हेने चित्त आत्म्याकडून प्रकाशित होते. असे चित सर्व्यापी सुटण्यासारखे आहेत. इराणमध्ये आता खूप सहजयोगी शक्तीबरोबर संपर्क झाल्यामुळे अधिक सक्षम व शक्तीशाली बनते आणि जिथे ते चित्त लागेल तिथे कार्य आहे. मला लंकेमध्येही जाण्याची इच्छा होती पण ते जमत घटित होते. ही स्थिति मिळवण्यासाठी तुम्हाला प्रथम झाले आहेत व तेथील परिस्थितीत बरीच सुधारणा झाली नव्हतें. पण मी दुबईला प्रोग्ॅमला गेले तर तिथे लंकेमधून २५/३० लोक आले होते व जागृति घेऊन लंकेमध्ये परत आत्मसाक्षात्कार मिळाला पाहिजे, आत्मबोध झाला पाहिजे. त्यानंतर अशा माणसाचे व्यक्तिमत्व अंतर्वाह्य गेल्यावर त्यांनी तिथे सहजयोग सुरू केला. दुसऱ्याला सहजयोग देणे ही तर फार आनंददायक गोष्ट आहे. बदलून जाते व तो मानवी उच्च स्तरावर येतो, त्याला प्रेमाची शक्ती प्राप्त होते आणि तीच सर्व कार्य घडवून कुठलीही गोष्ट घेण्यापेक्षा देण्याकडे तुमचा कल वाढत आणते. अशी माणसे अशक्य असलेली कार्यही पार पाडू जातो. त्यातूनच जगाचे आर्थिक, राजकीय इ. प्रश्न शकतात. पण प्रथम आत्मसाक्षात्कारानंतर त्याच्यामधून सुटणार आहेत. तुम्ही प्रगल्भता मिळवणे फार जरूरीचे आहे. तसे नाही झाले तर या जागृतीचा काही उपयोग नाही. म्हणूनच थोड्या कालावधीत ही कला व त्यातील पारंगता मिळवली खिस्त म्हणाले होते, You are sprouted but you are wasted. म्हणूनच मी काल सांगितले की तुम्ही जे मिळवले आहे त्याची महानता लक्षात घेऊन त्याचा आदर ठेवा व त्यामध्ये प्रगत व्हा. मगच ही प्रेमशक्ती कार्यशाली आणि ही परमचैतन्याची शक्ती तुमच्या जीवनामध्ये अगदी होते व तुम्हाला ती सर्वत्र जाणवते. ती शक्तीच तुमचे सर्व लहानसहान गोष्टींपासून सर्व काही घडवून आणते, प्रश्न जगाचे सर्व प्रश्न सोडवणार आहे. ही शक्ती अध्यात्मिक ि आता हे गाणी म्हणणारे कलाकार बघा, त्यांनी फार आणि त्याचा आनंद ते तुम्हाला देत आहेत. अशा तन्हेने आत्मसाक्षात्कारानंतर तुमच्या होतात. त्याबरोबरच तुम्ही आत्मसुखाचा आनंद लुटता अनेक शक्ल्या जागृत देणारे असते. जीवन समाधान पंचमहाभूतांवरही कार्य करते, तीच तुमचा सांभाळ करते. तुम्हाला कार्यामध्ये मदत करते तसेच तुम्हाला मार्गदर्शन करते. विशेष म्हणजे तुमच्या कार्याबलचा अहंकार तुम्हाला येत नाही. तुम्हाला कशाचा राग येत नाही. उदा. मी जेव्हा कुणाला भेटण्यासाठी जायचे मनात आणले की थोड्याच वेळात ती व्यक्तीच मला मेटायला माझ्यासमोर येते. म्हणजे आपण त्या सर्वव्यापी शव्तीचे अविभाज्य अंशच बनल्यामुळे कार्य होत राहते. ही नुसती मानसिक आत्मसाक्षात्कारानंतर ध्यान करत गेल्याने सतत इकडे- तिकडे भटकणारे तुमचे चित्त शांत होते व स्थिरावते, कारण त्यावेळी तुम्ही निर्विचार पण जागृत स्थिति मिळवलेली असतें. एरवी आपले सर्व विचार अहंकार आणि कण्डिशनिंगमधून व त्यानुसार प्रतिक्रिया व्यक्त होण्यामधून येत असतात आणि याच्या पलीकड़े निर्विचार स्थिति आहे ती आल्यावर तुम्ही साक्षी म्हणून फक्त पहात राहता. या साक्षीस्वरूपामध्ये शक्ती आणि आहे ती खूप कार्य . खूप करून घेते आता सबंध विश्वाचा विचार करताना त्यामध्ये श्रद्धा वा भावना नसून तो प्रत्यक्ष अनुभव असतो. ७ 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-9.txt चैतन्य लहरी जुलै/ऑगस्ट ९९ इंग्लंडचे काय स्थान आहे असे बघितले तर या स्थितिमध्ये आपल्याला अचानक जाणवते की आपण याच सर्वव्यापी आत्मप्रकाश मिळाल्यावर कुठल्याही क्षेत्रात असलात तरी चुकीच्या गोष्टी तुम्ही करणारच नाही, कुणी तसे सांगायची जरूरच नसते इतके ते आपोआप होते. मी प्रथम इंग्लंडला आले तेव्हा ड्रगजच्या आधीन झालेले बरेच लोक मी पाहिले. पण माझ्या लक्षात आले की शक्तीचे अंश आहोत व त्याच्या कार्यासाठी आपण निवडले गेले आहोत. उदा. चित्रकाराच्या हातातला कुंचला म्हणू लागला की मी चित्र काढतोय तर तो मूर्खपणाच नाही का? तसे आपण सर्वजण त्या परमचैतन्याच्या कार्याचे फक्त एक उपकरण किंवा माध्यम आहोत हे तुम्ही जाणता. हे घटित झाल्याशिवाय जगामध्ये शांति प्रेम, करुणा इ. बद्दल होत असलेल्या चर्चा व कार्यक्रम फलदूप होत नाहीत. परमचैतन्याचा अंश बनल्यावर जाती-जातींमध्ये, राष्ट्रा- मुळात ते साधक होते पण चुकीच्या मार्गात गेल्यामुळे त्यांना काहीच प्राप्त झाले नाही म्हणून ते या व्यसनाकडे निराशेतून वळले. पण मी त्यांना जागृति दिल्यावर एका दिवसात त्यांची व्यसने सुटली व ते चांगले सहजयोगी झाले. चुकीच्या गुरूंकडे गेल्यास असे त्रास होतात. तुम्ही राष्ट्रामध्ये एकमेकांबद्दल आस्था व कळकळ निर्माण होते. जर्मन सहजयोगी रशियात जातात, इस्रायली सहजयोगी इजिप्तमध्ये जातात आणि त्या देशातील लोकांबरोबर सहजयोगाच्या माध्यमातून पूर्वीचे वैर विसरून संबंध वाढवतात. बिंदू सागरात गेल्यावर सागराचा अंश बनून जातो तसे आत्मसाक्षात्कारानंतर जगभरातील लोक एका सागरात येतात. हीच सामूहिक चेतनेची जागृत भावना. या कार्यक्रमात बाहेरच्या देशातून सहजयोगी आले आहेत ते इंग्लिश लोकांना मदत व्हावी या भावनेतून. हा प्रेमशक्तीचाच प्रभाव आहे. ही जागतिक एकोप्याची भावना सहजयोच्या कुठल्याही देशातील कार्यक्रमामध्ये, विशेषतः भारतामध्ये, दूष्टीस पडते. सहजयोग हा जगभरातील मानवजातीसाठी आहे. जितके जास्त लोक त्यात येतील तितक्या प्रमाणात माणसांचे संबंध सुधारणार व प्रश्न सुटणार आहेत. त्यांच्यामध्ये प्रेम हाच एक दुवा राहतो. दुसरा कसलाही भौतिक दुरावा रहातच नाही. सामूहिक चेतनेतच हे घडू शकते. ही चेतना म्हणजे कसली मानसिक प्रवृत्ति नाही तर तुमच्या व्यक्तिमत्त्वाचाच एक भांग आहे. तुम्ही जीवनातील विविधतेचा आनंद मिळवत राहता. क्षणाक्षणाचा आनंद घेता. सर्व लोकही आत्मसाक्षात्कार घेण्यास लायक आहात यात शंका नाही. तुम्ही किती श्रीमंत आहात, काय करता याच्याशी त्याचा संबंध नाही. स्व'ची ओळख होणे हे महत्त्वाचे आहे. थोडेसे अंतर्मुख होऊन आपल्याला मानव- जन्म मिळण्यामागे काही परमेश्वरी हेतू आहे का असा विचार करून पाहिला तर तुम्हाला समजेल. ही इच्छा ज्याला होते तो साधक म्हणून विशेष योग्यतेचा असतो व त्याला मानव म्हणून सामान्यांपेक्षा उच्च स्थितीवर येण्याची इच्छा असते, तळमळ असते. त्याबाबतीत मला रशियन लोक खूप deep वाटले, काहीही जाहिरात न करता ते हजारोंनी आमच्या प्रोग्रामला येतात व सहजयोग घेऊन त्याच्या गहनतेत लवकर उतरतात. त्यांना आत्मपरीक्षण चांगले येते. कुण्डलिनीशक्ती जागृत होऊन जेव्हा वर येऊ लागते तेव्हा ती या सर्व चक्रांमधून पार होत वर वर येते. टाळूमधून बाहेर पडून सर्वव्यापी शक्तीबरोबर जेव्हा तुमचा संबंध जोडला जातो तेव्हा तुमच्या व्यक्तिमत्त्वात समग्रता येते. तुम्हाला स्वतःबद्दल काही शंका रहात नाही. तुम्ही जे काही करता ते उत्तमच आहे असा आत्मविश्वास तुम्हाला मिळतो. तुमचे हृदय, मन, व लीव्हर (चित्त) सर्व तेच मानतात. त्यामुळे तुम्ही जे करता, पाहता त्यातील सुप्त सॉदर्य तुम्हाला जाणवते आणि हेवा-द्वेष-मत्सर यांना लहरींवर आरुढ़ होता व आनंद घेता. म्हणजे तुम्ही तुमच्या मनात थाराच मिळत नाही. अर्थात प्रत्येक सहजयोगी असाच होईल असे मी म्हणत नाही. तसे होऊ शकणार नाही. आपली उन्नती कशी साधायची इकडे गर्विष्टपणा सोडून फक्त प्रेम व करुणा या भावात येता. तुम्ही लक्ष द्यायला हवे. आणि आपल्याहून वरच्या खिस्तांनी हीच क्षमेची परम शक्ती दाखवून दिली, स्थितीच्या माणसारखे व्हायचा प्रयत्न करायला हवा. सागरात आलात लाटा उसळल्या तर तुम्ही हातवारे करून त्यांच्या पार होता पण बोटीत असला तर त्या स्वतःला स्वतःच नियंत्रित करता. मग इतरांपेक्षा आपण उच्च स्तरावर आहोत हे जाणता आणि अहंकार वा ८ 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-10.txt चैतन्य लहरी जुलै/ऑगस्ट ९९ म िी कुभ ाई पाहिजे. कारण ते ज्ञान, तुमच्या चक्रांची स्थिति, तुमचे तुम्हीच मिळवायचे आहे. डावीकडे व उजवीकडे झुकणे संपून तुम्हाला मध्यामधे यायचे आहे आणि त्यासाठीच तुम्ही सामूहिक चेतनेमध्ये उतरल्यामुळे तुमच्या बाबतीत ते घटित होणारच आहे. म्हणूनच तुमच्याकडे लक्ष ठेवले जाते, तुमचे संरक्षण होते, तुमचा सांभाळ होतो, तुम्हाला प्रेम मिळते कारण ही शक्ती तुम्हाला पूर्णपणे जाणते. हे सत्य नाकारणे म्हणजे स्वतःचीच फसवणूक करण्यासारखे आहे. म्हणून लोकांना सहजयोग सांगणे, त्यांची कुण्डलिनी चढवणे एवढे तरी कार्य तुम्ही केलेच पाहिजे. नुसते धार्मिक वा अध्यात्मिक गोष्टी करून काही होणार नाही. ध्यान फार आवश्यक आहे. त्यासाठी फार वेळही द्यायला नको पण त्याशिवाय प्रगति होत नाही. त्यासाठी सुरूवातीला समर्पण येण्याची काळजी नको. ते आपोआप समजेल. मुख्य ध्यानात घ्यायची गोष्ट म्हणजे तुम्ही आत्मा आहात आणि तो परमेश्वराचेच प्रतिबिंब आहे. मग सध्याचा काळ हे एक घोर कलियुग आहे व तुमचे व्यक्तिमत्त्व बदलते, चेहऱ्यावर तेज येते, वागणे व मानवासाठी तो हलाखीचा काळ आहे, माणूस भलत्या- सलत्या गोष्टींच्या आहारी जात चालला आहे. स्वार्थी बनत चालला आहे. सहजयोग घेणारे लोकही आजार बरा होण्याकरता येतात व नंतर सर्व विसरतात. सहजयोग मुरवण्यासाठी स्वतःकडे पाहण्याची सूक्ष्म दृष्टी मिळवली स्वभाव बदलतो. आणि तुम्ही स्वतःलाच सुधारू लागता. ज्या लोकांनी काल जागृति घेतली आहे ते प्रगल्भ बनून खूप कार्य करतील याची मला खात्री आहे. ि 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-11.txt चैतन्य लहरी जुलै/ऑगस्ट ९९॥ स्वर्गीय संगीत संगीतामधून ध्यानधारणेचा अभिनत उपत्रम कार्यक्रमाच्या सुरूवातीला श्री. अरुण आपट्यांनी आगळावेगळा आविष्कार पुण्यातील उच्चाधिकारी भारतीय संगीत शास्त्राची सृष्टीच्या उत्पतीपासून सुरू सज्जनांना नुकताच अनुभवास आला, प्रसंग होता- झालेली संकल्पना, त्याची मुहुर्तमेढ, इतिहास व आजच्या जवाहरलाल नेहरू सभागृहात पुणे-सहजयोग-केंद्रातर्फे संगीतातील शास्त्रपद्धति हे विशद करून सांगितले. भारतीय संगीत हे स्वर्गीय, अर्थात आदिशक्तीच्या प्रगटी हो कार्यक्रम नुकताच १७ जूनला पार पडला. पुण्यातील करणाराबरोबरच निर्माण झालेल्या ओम् (ॐ) या सहजयोगी व सुप्रसिद्ध गायक-कलाकार श्री. अरूण आपटे आदिनादापासून सुरू झाले यावर भर देऊन त्यांनी ओम्, अर्थात अ, ऊ, म् ही आद्याक्षरे म्हणजे अनुक्रमे महाकालीस्वरूपातील शुद्ध इच्छाशक्ती, महासरस्वती स्वरूपातील शुद्ध कार्यशक्ती व महालक्ष्मी स्वरूपातील आहे. प्रत्येक मानवप्राण्यामध्ये जन्मतः सिद्ध असलेल्या उत्थानशक्ती (Evolution) असल्याचे त्यांनी समजावून म्हणजेच कुण्डलिनीच्या, दिले व याच तीन शक्ती मानवामध्ये इडा-पिंगला-सुषुम्ना या तीन संस्थामधून कार्यरत असतात हे सांगितले. हजारो निसर्गाशी संलग्न राहणाच्या विद्रत्प्रचुर मिळवता येतो याचे मार्गदर्शन करणे हा या कार्यक्रूमाचा योगीमुर्मींना वन्य पशुपक्षांच्या आवाजांतून संगीतातील मूळ मुख्य उद्देश होता. कुण्डलिनीच्या उत्थानाची सहज घटित सप्तसुरांचा साक्षात्कार झाला व तेव्हापासून संगीतशास्त्र होणारी ही योग-पद्धती "सहजयोग" या नावाने प. पू. कलेची सुरुवात झाली. म्हणूनच आपल्या संगीत सप्तसुरांना षडज् म्हणजे मोर, वृषभ म्हणजे बैल, पंचम् म्हणजे कोकिळ इ. नावे दिली गेली. त्यानंतर त्यांनी या नानाविध फायद्यांचा व अध्यात्मिक उन्नतीचा अनुभव संगीतस्वरांना- सा, रे, ग, म प, ध, नी- विशिष्ट कंपनसंख्या असते हे शास्त्र समजावून दिले व तशीच वर सांगितलेल्या चक्रांमधील शक्ति-स्पंदनांना असल्यामुळे प्रत्येक स्वराचे गायन हे विशिष्ट चक्रांबरोबर संलग्न होते हे समजावले, सहजयोग ध्यानपद्धतीमधून होणार्या कुण्डलिनीच्या त्याप्रमाणे षडज् हा मूलाधार चक्राचा स्वर रे हा स्वाधिष्ठान चक्राचा स्वर अशा क्रमाने शेवटी नी हा भारतीय संगीतशास्त्राच्या अध्यात्मिक दृष्टीचा एक ग.। आयोजिलेल्या "संगीत व ध्यानधारणा या कार्यक्रमाचा, ह व त्यांची धर्मपत्नी सौ. सुरेखा आपटे यांनी बहारदार स्वरूपात तो सादर केला. श्री. अरूण यांनी त्यांचे गुरू कै. जितेंद्र अभिषेकींजवळ अनेक वर्षे संगीत-साधना केली परमेश्वरी शक्तीच्या, जागरणानंतर त्याची साक्षात् अनुभूती व त्यांतून प्राप्त होत असलेल्या शाति व आनंदाचा अनुभव संगीताद्वारे कसा वर्षापूर्वी श्रीमाताजी निर्मलादेवींनी १९७० साली सुरू केली व आज जगभरातील ८० देशांमधील लाखो लोकांनी त्याच्या घेतला आहे. संगीतामधून ध्यानाचे अनुभव मिळवण्याची पद्धत ही त्यांनीच सुरू केली व त्यांच्याच आशीर्वादाने श्री. अरूण आपटे यांनी या कार्याला संपूर्णपणे स्वतःला वाहून घेतले आहे. कंपनसंख्या (Frequency) जागरणानंतर साधकाला आत्मसाक्षात्काराची प्रत्यक्ष अनुभूति मिळते. ही सर्व पद्धत व त्यासाठी मानवामध्ये जन्मतःच सिद्ध असलेली संरचना, कुण्डलिनी, इडा- पिंगला-सुषुम्ना ही नाडीसंस्था व केलेली शक्ती-केंद्रे (योगभाषेत त्यांना चक्रे म्हणतात) याची संक्षिप्त माहिती व स्वरूप प्रथम श्रोत्यांना समजावून दिले गेले व नंतर संगीत व ध्यानाचा कार्यक्रम सुरू झाला. सहस्राराचा स्वर है शास्त्र असल्याचे दाखवून दिले. अशा सिद्धांतामुळे गायनामधून विशिष्ट चक्रांचे उद्दीपन साधता येते हे ओघानेच आले. विशेष म्हणजे या संकल्पनेचा प्रत्यक्ष त्यावरोबर प्रस्थापित अनुभव श्रोत्यांना देण्यासाठी त्यांनी सा, रे, सा असे सर्व श्रोत्यांकडून मोठ्याने सुरांत म्हणवून घेतले आणि त्यामधून प्रत्येकाचे चित्त आतमध्ये वळून स्थिर झाल्याचा १० 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-12.txt चैतन्य लहरी जुलै/ऑगस्ट ९९ सहजयोग ध्यानपद्धत नियमित अनुसरल्यास इतर अनेक फायदे- माणसा-माणसांमधील कौटुंबिक व सामाजिक संबंधांत सुधारणा, आकलनशक्ती, ग्रहणशक्ती व स्मृती यामध्ये होणारी वाढ, आजार व ताण-तणावापासून व विचार थांबल्याचा अनुभव स्वतःच जाणवून घेता येतो याचा प्रत्यय दिला. ही शास्त्र-पद्धत समजावल्यानंतर श्री. अरुण प्रत्यक्ष गायनाकडे वळले आणि मूलाधार चक्राशी संबंधित शामकल्याण अशा तन्हेने प्रत्येक चक्राशी संबंधित मुक्तता, व्यसनांपासून सुटका, आरोग्य इ. आपोआप असलेल्या रागांमध्ये त्यांनी भजने, मंत्र व आलाप सादर केले. उदा. तोडी व यमन राग स्वाधिष्ठान चक्रासाठी. जयजवंती राग विशुद्धी चक्रासाठी इ. यामध्ये सौ सुरेखा घेण्यास विनंती केली. आपटे यांनीही त्यांच्या मधुर आवाजामध्ये भजने गाऊन साथ दिली. त्यानंतर आजकाल बरीच चर्चा चाललेल्या मानसिक पाहुणे म्हणून पुणे जिल्ह्याचे कलेक्टर श्री. विजयकुमार मिळत असल्याचेही विशद केले गेले, व श्रोत्यांना सहजयोग स्वीकारून त्याच्या फायद्यांचा प्रत्यक्ष अनुभव कार्यक्रमानंतर अनेक श्रोत्यांनी सहजयोगाबद्दल प्रभावित होऊन उत्सुकता दर्शविली. या कार्यक्रमाचे प्रमुख गौतम उपस्थित होते. ते स्वतः एक सहजयोगी आहेत. तसेच प्रमुख अतिथी म्हणून वायुसेनेमधील निवृत्त उच्च Stress Tension and ताणतणाव- Management हा विषयं घेऊन संगीतामधून त्याचा उपचार कसा होतो हे समजावून दिले. संगीतामधून पदाधिकारी एअर मार्शल एस. कुलकर्णी आणि शिक्षण विशिष्ट चक्राचे पोषण झाल्याने मानसिक तणाव, संतुलन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. बिघडू न देता, सहन करण्याची माणसची आंतर-शक्ती वाढते व त्यामधून मानसिक ताणतणाव कमी होतात. * न * हम ि ना अ0 र] ल टछ ्ि ५७ कि र V८ तु ७ ७ ११ ট 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-13.txt चैतन्य लहरी जुलै/ऑगस्ट ९९ श्रीमाताजी निर्मलादेवींचा उपदेश (सारांश) पू. प. सांगली, १ जानेवारी ९० (इंडिया-टूरवर आलेल्या परदेशीय सहजयोग्यांसमोर प्रवचन) आजकालचे दिवस असे आहेत की, चांगल्या गोष्टी करणार्यांना त्रासच दिला जातो. कालचा गुंडगिरीचा प्रकार पायेच एक उदाहरण आहे व काल दिवसभर पोलिस- मंडळीना समजावण्यातच माझा वेळ गेला. पूर्वी आपल्या सर्व संतांना किती हाल व छळ भोगावे लागले हे आता आपल्याला खूप सहजयोगी हवेत. आता त्यात काही वाईट लोक येतात, चढ़-उतार होतात हे मान्य करूनही आता तुम्हाला त्याची सत्यता समजली आहे. पुष्कळ लोक आता सहजयोगात स्थिरांवले आहेत. अनेकांना या परमचैतन्याच्या चमत्कारांचा अनुभव आला आहे. पण तुम्हाला माहित आहेच. पण तरीही त्यांनी संयम बाळगून अध्यात्म्याची पताका फडकत ठेवली हेहि कौतुकास्पद आहे. वाईट प्रवृत्तीचे लोक आजही आहेत. सहजयोगांतही असे लोक कधी कधी भेटतात. ही एक प्रकारची हिटलर- प्रवृत्ति आहे. अशा लोकांना कुठला ना कुठला तरी मुद्दा घेऊन चळवळ करायची, शांती बिघडवायची सवयच असते. अंधश्रद्धावाले लोकही असेच, त्यांना धर्म, मंदीरे नाहीशी करण्याशिवाय दुसरे काही सुचतच नाही. धर्म, अध्यात्म, ईश्वर इ. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे झूट आहे. कदाचित् त्या बाबतीत रंजनीशला त्यांनी गुरु मानला असावा, त्याचा विचित्रपणा म्हणजे त्याने गणपति वगैरे झूट प्रचार एका प्रदर्शनातून केला होता. आहे. एवढ्यावरच थांबून चालणार नाही तर तुम्हाला सहजयोगात डायनॅमिक (Dynamic) व्हायला पाहिजे. तुम्हाला मिळालेल्या शक्तीचा तुमच्यामधून आविष्कार घडवून आणायचा आहे आणि इथेच तुमची परीक्षा आहे. बरेच लीडर्स अहंकाराच्या प्रभावात आल्यामुळे व स्वतःची चक्रे बिघडवून घेतल्यामुळे दूर करावे लागले. पाश्चिमात्य देशांनी केलेला विकास व प्रगति एकाच बाजूने झाल्यामुळे त्यांचे खूप नुकसान झाले आहे, तसेच काही इतर देशात धर्माचे अवडंबर माजवल्यामुळे तेही दुसऱ्या बाजूला गेले व त्यांचेही नुकसान झाले. सहजयोग हा मध्य- मार्ग आहे. कुण्डलिनी कशी जागृत होते, चक्रे कशी ठीक होतात हे सर्व काही तुम्ही जाणले आहे. तुम्हाला ते सत्य पटले असल्याचा सहजयोगात तुमच्या सर्व अंधश्रद्धा टूर होतात. या विरोधकांना समजतच नाही की अध्यात्म हा त्यांच्या परमचैतन्यासमोर तुम्ही अत्यंत नम्र व्हायला हवे तरच ते तुम्हाला मदत करेल. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे हे नीट ध्यानात घ्या. शिवाय तुमचे लक्ष तुम्ही आपल्या स्वतःला किती जाणले आहे इकडे हवे. टुसऱ्याचे संस्कृतीचा वारसा आहे व सर्व जगाला त्याचाच आधार आहे. तुम्ही पाश्चात्य लोकांनी तिकडच्या भौतिक प्रगतीमधून विकसित झालेल्या देशांची स्थिति पाहिली आहे, ते लोक मुळांचा आधार गमावत बसले आहेत आणि प्रेम, करुणा, शांति आनंद इ. मूल्ये विसरून गेले आहेत पण आता तेच लोक ईश्वर म्हणून काही तरी शक्ती आहे हे ज्ञान हवेच पण त्याआधी स्वतःबद्धलचे पूर्ण ज्ञान झाले पाहिजे. जसे कॉम्प्युटर माहित झाला तरी प्रोग्राम कसा बनवायचा हे माहीत नसेल तर तो फुकट आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी 'स्व'तःला पूर्ण जाणलेच पाहिजे. त्याचबरोबर इतर मानवांसाठी आपण काय करू शकतो हे पण लक्षात घ्या- सगळेच सहजयोगी अशा उच्च स्थितीला येतील असे मी म्हणत नाही. पण एकदा सहजयोग हळूहळू मान्य करू लागले आहेत. विधायक कार्य करणे हे अवघड कार्य आहे व त्याला खूप मनुष्यबळ लागते. उलट विनाशकारक कार्य करायला एखादा वाईट माणूसही पुरेसा होतो. जहाज बांधायला ते पत्करल्यावर आणि त्याबद्दलचा विश्वास व श्रद्धा बराच काळ व श्रम लागतात पण बुडवायला एक छिद्रही पुरेसे होते. सहजयोगाचे कार्यही प्रचंड असल्यामुळे मिळवल्यावर अधिकाधिक उन्नत स्थिती मिळवण्याबद्दल बम १२) 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-14.txt चैतन्य लहरी जुलै/ऑगस्ट ९९ आवडते अशा प्रकारचा मूर्खपणा कसा चालेल? असे करत राहिलात तर सहजयोगाच्या गहनतेत तुम्ही कधी आपण जागरूक व प्रयत्नशील राहिले पाहिजे. तरच सहजयोग तुम्हाला मदत करेल, त्याचे चमत्कार तुम्हाला पाहायला मिळतील. नाही तर परमचैतन्य जाणवल्यावरही येणार? म्हणून आज मुद्दाम मी है, विशेषतः लग्नाबद्दल त्याच्याबद्दल नुसती बडबड करून काही फायदा होणार बोलत आहे. सहजयोगात लग्न करण्याचे ठरवलेत तर नाही. सायन्सचे आज लागलेले शोध कालांतराने चूक असल्याचे कळून बदलतात. पण सहजयोग सुरू झाल्यापासून जे सत्य प्रत्येकाला जाणवले व कळले आहे तुम्ही मानत असाल तर तिलाच पूर्णपणे शरण जा; नाही त्याच्यात आजपर्यंत बदल किंवा शंका आलेल्या नाहीत. म्हणून सहजयोग पूर्ण सत्य (Absolute Truth) आहे. सहजयोग तुमच्या भल्यासाठीच आहे. म्हणून मी जे सांगते तसे तुम्ही केले नाही, त्याचे पालन केले नाही आणि वैवाहिक जीवनामधील सुख तुम्ही काय व किती देता त्याच्यावर प्रतिक्रिया म्हणून विचार करू लागलात तर त्याचा काहीही फायदा होणार नाही. सहजयोग तुमचा आत्मा तुमच्याजवळ आहे मग इतर सर्व काही माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी आहे. प्रामाणिकपणे देऊन टाका म्हणजे तुम्हाला आनंदच आनंद मिळेल. सहजयोगावर श्रद्धा ठेवल्यावरच तुम्ही वर-वरची स्थिति मिळवू शकाल. हे सूक्ष्मतेमध्ये उतरल्यावरच होणार आहे आणि त्यासाठीच स्वतःमधील अहंकार च कण्डिशनिगचे आहे. या बाबतीत महिलांकडून माझ्या जास्त अपेक्षा सर्व दोष तुम्ही दूर करून काढून टाकले पाहिजेत. काही आहेत. मला तुम्ही महिला कधी कधी अगदी थंड (dull) लीडर्स असे न झाल्यामुळे बदलावे लागले. म्हणून तुमची जबाबदारी नम्रपणे ओळखून वाजवायलाही तयार नसता. तुम्ही खूप डायनॅमिक बनले करण्यासाठी तुम्हाला निवडले आहे याची जाणीव तुम्ही पाहिजे, सर्व गोष्टींसाठी पुरुषांवर अवलंबून राहण्याची सतत जागृत ठेवली पाहिजे. समुद्रपातळी सगळ्यात खाली असते व सान्या नद्या उंचावरून खाली-खाली त्याच्या नियमांप्रमाणेच तुम्ही राहिले पाहिजे. नाही तर तुम्हालाच त्यापासून त्रास होतील. सर्वव्यापी शक्तीला तर आपल्याच अहंकाराप्रमाणे वागण्याचा मूर्खपणा करा. लग्नानंतर प्रश्न वा त्रास आले तरी सहजयोंगात सर्व काही हळूहळू ठीक होईल अशी श्रद्धा तुम्ही ठेवली पाहिजे. यावर अवलंबून असते, तुम्हाला काय पाहिजे यावर नाही. तुम्ही खूप उच्च दर्जाचे सहजयोगी व्हावे व सूज़तेची शक्ती तुमच्यामधून कार्यान्वित व्हावी हीच माझी इच्छा व शक्तिहीन वाटता, भजनाच्या वेळी टाळ्या परमेश्वराचें कार्य बयाच जणींना सवय असते. शिवाय तुम्ही सहजयोगाची व चक्रांची पुरेपूर माहिती करून घेतली पाहिजे. किंबहुना तुम्हाला पुरुषपिक्षा त्यांचे जास्त ज्ञान हवे. कारण तुम्ही त्याच्यापर्यंत येतात व त्याला मिळतात आणि समुद्रामधून आपल्यासाठी पर्जन्य येतो असे हे आहे. तसे तुम्ही शक्ती आहात. साड्या, फॅशन, हेअर-स्टाईल यासारख्या झालात तरच ही शक्ती तुमच्यामधून कार्य करू शकेल, गोष्टीत वेळ वाया घालवू नका. नुसते साडी नेसल्याने हे तीच तुमची शक्ती आहे. होणार नाही. तुमचे व्यक्तिमत्वच पूर्ण बदलायला हवे. आपल्याच वागणुकीमुळे, संवयींमुळे, श्रीमाताजींना आपल्याकडून काय अपेक्षित आहे याचे भान आपण विचारांमुळे आपली जीवनशैली सहज ठेऊ शकत नाही. तुम्ही सतत ठेवले पाहिजे, तिकडेच लक्ष ठेऊन फुला-पानांकडे पहा; ती सहजपणे सूर्याकडे चळतात. तसे तुम्ही सहजपणे आत्म्याकडे वळले पाहिजे आणि त्याचीच झाशीची राणी, पद्मिनी, ताराबाई, अहिल्याबाई होळकर शुद्ध इच्छा बाळगली पाहिजे. पण तुम्ही फालतू गोष्टीमध्ये चित्त वाया घालवता, लहान-सहान गोष्टींवरून नाराज तुम्ही पाळलात तर तुम्हीही सहजयोगामधून ख्या अर्थाने होता. उदा. आता कुणाचे लग्न जमले नाही तर तो अगदी शक्तिशाली व कर्तुत्ववान महिला बनू शकाल. उदास व रडवेला दिसू लागतो; कुणाच्या लग्नाच्या जोडीदाराबद्दलही अटी असतात. याला काय अर्थ आहे? तसेच सहजयोगात मला हे पाहिजे, ते लागते, अमके आत्मपरीक्षण करून स्वतःला सुधारले पाहिजे. इथे अशा अनेक पराक्रमी स्त्रिया होऊन गेल्या. त्यांचा आदर्श सर्वाना अनंत आशीर्वाद. ** ** म* 17 १३, 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-15.txt चैतन्य लहरी जुलै/ऑगस्ट ९९ महिला संचालित सहजयोग सेमिनार पुणे १९९९ पुणे सहजयोग केंद्रातर्फ १७-१८ जुलै ९९ ला जेजुरी कलेक्टिव्हिटीमधील कलाकारांनी लोककला व महिलांसाठी विशेष असा सेमिनार घेण्यात आला. या सेमिनारला अपेक्षेपेक्षा बऱ्याच जास्त संख्येने महिला उपस्थित होत्या. परगावातील आणि महाराष्ट्रातील सर्व केंद्रांना याची माहिती आधी देण्यात आली होती व सुमारे ७५० एवढ्या मोठ्या संख्येने महिला व काही सहजयोगी आले. विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे पुणे, मुंबई, नाशिक, सांगली, कोल्हापूर, पंढरपूर, सातारा, बीड, फलटण, राहुरी, संगमनेर या जवळच्या शहरातून तर महिला आल्याच पण चेन्नई, हैद्राबाद, अहमदाबाद इ. दूरदूरच्या केंद्रातूनही महिला आल्या होत्या. प्रमुख उपस्थित म्हणून पुण्याचे जिल्हाधिकारी विजयकुमार गौतम सपत्निक उपस्थित होते. ते स्वतः सहजयोगी आहेत. १७ जुलै ९९ सकाळी ११ वाजेपर्यंत बन्याच सहजयोग्यांचे आगमन झाले. रजिस्ट्रेशन आणि सामानाची व रहाण्याची तयारी करुन सर्वजण दुपारी १२ वाजेपर्यंत हॉलमध्ये जमले. प्रवेशद्वारापाशीच सर्व सहजयोग्यांचे यथोचित् व अगत्यपूर्वक स्वागत केले गेले, सेमिनारची सुरूवात अर्थातच प. पू. श्रीमाताजींच्या चरण-पुजेने करण्यात आले. परगावहून सहजयोगी आले असल्याने पूजेनंतर भोजनाची व्यवस्था होती. थोड्या विश्रांतीनतर दुपारी ३ वाजता सेमिनारच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. लोकनृत्य हे अजूनही प्रचलित असलेले कला-प्रकार नीटसपणे दाखवले. त्यापाठीपाठ थोड़े भजन गायन विश्रांति घेण्यासाठी व एकमेकांच्या झाल्यानंतर गाठीभेठीसाठी मोकळा वेळ ठेवला होता. सायंकाळी ७ वा. मुख्य सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरूवात झाली. सुरूवातीला सौ. सविता गौतम यांच्या शुभ-हस्ते दीप प्रज्वलन व पुणे कलेक्टिव्हिटीने सेमिनार-निमित्त खास तयार केलेल्या 'गृह-लक्ष्मी' मासिकाचे प्रकाशन झाले या सांस्कृतिक कार्यक्रमात पुणे-पिपरी-चिंचवड परिसरातील अनेक कलाकार सहभागी झाले होते व त्यांनी सादर केलेल्या -संगीत, नाटिका, कव्वाली इ. कार्यक्रम पाहून त्यांनी नृत्य बरेच दिवस मेहनत करून त्या कार्यक्रमाची तयार केली होती हे श्रोत्यांनाही जाणवले. त्यामधें दीप-नृत्य, दांडिया, मिले-सुर मेरा तुम्हारा हे साभिनय सादर केलेले दुक्-श्राव्य कु. नंदन पुगालिया व साथी यांनी अस्सल थाटामध्ये सादर केलेली कव्वाली, कारगील संदर्भात अमेरिका-भारत सुधारलेल्या संदर्भावर आधारित नाटिका, संगीत, भजन असे कलात्मक कार्यक्रम झाले. सर्व कलाकारांनी आपापले कार्यक्रम सुंदर तन्हेने सादर करून सर्व उपस्थितांचे मनोरंजन केले व सर्वांनी त्याचे कौतुक केले. कार्यक्रमाचा शेवट कु. वर्षा कळंबटे हिने नृत्यावर सादर केलेल्या 'विश्व-वंदिता' या भैरवीने झाला. वरील सर्व कार्यक्रम पुणे- पिंपरी कलेक्टिव्हीटीमधील महिला व बालकलाकारांनीच सादर केले हे विशेष. या सर्व सांस्कृतिक व संगीत संध्यामधील कार्यक्रमांची आखणी निर्मिती व सादरीकरण यांसाठी श्रीमती ज्योती चौहान व श्रीमती छड्डा यांनी विशेष परिश्रम घेतले १८ जुलै ९९ सकाळचा चहा झाल्यानंतर सर्वजण ६ वा. ध्यानासाठी हॉलमध्ये जमले. ध्यानामधून सर्वांना व्हायब्रेशन्स खूप जाणवली. नाश्ता-स्नान आटोपून सर्वजण पुन्हा ९, वा. हॉलमध्ये जमले. सुरूवातीला सहज-संगीताच्या कार्यक्रमामधे चक्रे व सप्तस्वर, चक्रांची बीजाक्षरे व बीजमंत्र, चक्र व राग, संगीतामधून निर्विचारता व ध्यान इ. विषय प्रात्यक्षिकांसहित समजावून देण्यांत आले व श्रोत्यांकडून स्वर लावून घेऊन त्याचा अनुभव त्यांना देण्यात आला. त्यानंतर काही ज्येष्ठ पहिल्या सत्रात, स्वागतपर भाषण झाल्यानंतर काही जेष्ठ सहजयोग्यांनी आपआपल्या भाषणातून उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये सहजयोगाच्या सध्याच्या जागतिक कार्याची माहिती व महत्त्व, महिलांना स्वतःची उन्नति व गहनता साधण्याबद्दल उपदेश, नाशिक येथे नविन आश्रम उघडण्याची योजना, सहजयोग प्रचार व प्रसार या कार्यासाठी महिलांचा सहभागे, सहज-संस्कृति इ. देण्यात आले. त्यानंतर दु. ४ ते ५ असा संगीत संध्याचा कार्यक्रम झाला. सुरुवातीला कुमारी मुग्धा पवार व कुमारी स्नेहा शिंदे यांचे सुरेख स्वागत नृत्य झाले. त्यानंतर पुणे-पिंपरी कलेक्टिव्हीटीमधील महिला व बाल कलाकारांनी 'वंदन करू या' व 'ॐकार स्वरुपा' या भजनांतर नृत्य केले. त्यानंतर , विषयीं समजावून १४ 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-16.txt चैतन्य लहरी जुलै/ऑगस्ट ९९ होऊ न देण्यासाठी कारय खबरदारी घेणे आवश्यक आहे. ७) निरासक्ततता कशी वृद्धिंगत करावीं? ८) महिला ही शक्ती आहे याचा विस्तृत अर्थ काय? ९ ) महामायास्थरूप कसे ओळखायचे? ৭০) सहजयोग प्रचारकार्यात सहभाग घेण्यासाठी कशी निर्विचारता, सहजयोगाचे सहजयोग्यांनी चैद्यकशास्त्रीय संदर्भ व महिलांसाठी त्याची विशेष माहिती, चक्रशुद्धि रोग निवारण, कुण्डलिनी व चक्रांची स्थापना व पंचमहाभूतांचे कार्य, सद्यस्थितीतील सहजयोग सहजयोग्यांनी विशेषतः महिलानी वैयक्तिक व कौटुबिक उन्नतीबद्दल घ्यावयाची काळजी, सहजयोग्यांचे उन्नति-दर्शक तयारी व आत्मविश्वास मिळवावा ? गुण-विशेष इ. विषयांवर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर सहजयोगिनी आदर्श गृहलक्ष्मी होण्याच्या आवश्यकतेबद्दल प. श्रीमाताजींचे विचार सांगण्यात आले. महिलांनी कौटुबिक विचार-कल्पना स्पष्ट होण्यास मदत मिळेल या हेतूने ही ध्यान, व (टीप : वरील प्रश्नांवरून वाचकांच्या विचारांनाही चालना मिळेल व आपापल्या गुपमध्ये त्यावर चर्चा केल्यास आपले पु. जबाबदारी पार पाडत असतानाही ध्यानाची गहनता, समर्पण, संतुलन इ. बद्दल कशी काळजी घ्यायची व मुलांच्या संगोपनाबद्दल कसे सतर्क रहायचे या विषयांवरही मार्गदर्शन झाले. तसेच भौतिक कर्तव्ये व जबाबदारी पार पड़त असतांना निरासक्त राहून व आत्मसन्मुखता सांभाळून, कलेक्टिव्हीटी सुदृढ़ करण्याबद्दल सतर्क राहण्याच्या प्रयत्नांवर भर देण्याची आवश्यकता समजावून दिली. हृदयांतील प. पू. श्री माताजींच्या कमल-चरणांचे विस्मरण होऊ देऊ नये हा विचारही सांगण्यात आला, यानंतर एक चर्चासत्राचा आगळा कार्यक्रम झाला. त्यामध्ये दोन गुप्स करून त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारून त्यावर विचार व्यक्त करण्यास सांगण्यात आले. त्या माहिती देण्यात आली आहे.) कार्यक्रमाचा शेवट विवझ-स्पर्धा होऊन करण्यांत आला. त्यांत अनेक प्रश्न विचारण्यांत आले. श्रीमाताजींबद्दलची माहिती, त्यांचे कुटुंब, पति सर सी. पी. श्रीवास्तवसाहेब यांची माहिती, पति-पत्नींना मिळालेले अनेक सन्मान, जगामधील चक्रांची स्थाने, चक्रापासून होणारे आजार, सहजयोगाबद्दलचे इतर देशांतील सहजयोगाचे वैशिष्ट्य इ. अनेक विषयांबद्दलचे प्रश्न विचारण्यांत आले. या कार्यक्रमाची आखणी व संचालन सौ. प्रमिला राव, सौ. दीपा मगदुम् व डॉ सौ. सुनिता गजरे यांनी केले. या कार्यक्रमातील यशस्वी स्पर्धकांना बक्षिसे देण्यांत आली. सेमिनारचा शेवट आरती व वंदे मातरम्ने झाला. त्याचबरोबर परगावांतील सहजयोगी परतीला निघण्याआधी त्यांना प्रतिष्ठानवर नेण्यांत आले व त्या चैतन्यमय वास्तूमध्ये काही काळ धालवण्याची संधी त्यांना मिळाली. सेमिनारच्या सर्व कार्यक्रमाचे संचालन (compering) करण्याची जबाबदारी सौ. स्नेहा पित्रे व सौ. ज्योती चौहान यांनी यशस्वीपणे सांभाळली. सरते शेवटी सेमिनार कलेक्टिव्हीटीमधून पुणे- हैद्राबादमधील सहजयोग्यांनी जमवलेले रु. २०,०००/- आणि कव्वाली कार्यक्रमाला मिळालेली बिदागी ३५००/- अशी मदत कारगिल फंडासाठी श्री. विजयकुमार गौतम यांचे कडे सुपूर्त करण्यांत आली. अशा तन्हेने हा दोन दिवसाचा सेमिनार यशस्वीपणे पार पडला. या सर्व सेमिनारमध्ये आयोजन व्यवस्था, परिश्रम, संचालन व सादरीकरण इ. सर्व जबाबदारी पुणे केन्द्रातील महिला सहजयोगिनींनी यशस्वीपणे सांभाळली हे उल्लेखनीय आहे. त्यामागे प. पू. श्रीमाताजीचे कृपाशीर्वाद होतेच. या बाबतीत दुसर्याच्या कार्य, सहजयोगाबद्दलचे वाङ्मय, विचारांमधून श्रोत्यांचे मार्गदर्शन व्हावे हा उद्देश होता. या जवळ जवळ एक तासाच्या कार्यक्रमामधे सहजयोगाच्या अनेक अंगांचा परामर्श घेण्यात आला. या सत्राचे संचालन मुंबईचे डॉ. हुले यांनी केले. या सत्राची थोड़ीशी कल्पना यावी म्हणून काही विशेष प्रश्न खाली दिले आहेत. १) शरणागति म्हणजे काय व त्याचे संवर्धन कसे करायचे? २) ध्यानामधे विचार कमी होण्यासाठी काय उपाय पत करावा? ३) कलेक्टिव्हीटीचा बरोबर अर्थ काय, त्याचे फायदे कोणते व ती बळकट कशी करावी? ४) घरांतून ज्या महिलांना उत्तेजन मिळत नाही किंवा सहजयोग आवडत नाही अशा महिलांनी सहजयोग व सहजयोगाचे कार्य कसे सांभाळावे? ५ ) लास्ट जज्मेंटचा नीट अर्थ काय व त्यासाठी काय खबरदारी ध्यायची? ६) इतर सहजयोगांत नसलेल्या नातेवाईक व शेजार- पाजारी लोकांबरोबर राहताना आपली चक्रे व स्थिती खराब उत्साहपूर्वक पुढाकार घेऊन १५ 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-17.txt चैतन्य लहरी जुलै/ऑगस्ट ९९ महिला संचालित सहजयोग सेमिनार पुणे १९९९ व्यापार कसे चालतात, आपल्या विचारांच्या आंदोलनात आपण कसे गुंततो व बाहेर पडू शकतो इ. सर्व आपल्याला आतमधून समजून येते. पण या ज्ञानाचा किंवा Super Consciousness चा उपयोग आपण केला पाहिजे, तसे केले नाही तर आपल्याला त्याचे लाभ "आज सहजयोगाचे कार्य विश्वभर परसरले आहे. मिळत नाहीत. असे होणे म्हणजे पाण्यात राहूनही आंतरराष्ट्रीय सहजयोग प्रमुख श्री. योगी महाजन यांनी सेमिनारमधील उपस्थितांना मार्गदर्शन केले. सहजयोगातील गहनता मिळवण्यासंदर्भात विशेष लक्ष देण्याचे महत्त्व सांगताना त्यांनी केलेल्या भाषणाचा साराश : खूप जोमाने कार्य चालले आहे. फार पूर्वी प्रेषितांनी केलेल्या भाकितांप्रमाणे ते घटित होण्याचाच हा समय आहे. नुकताच श्रीमाताजींचा लंडन येथे पब्लिक प्रोग्राम झाला, लेथील सुप्रसिद्ध रॉयल अबर्ट होलमध्ये झालेल्या या प्रोग्रामला चार हजार लोक आले व सर्वांना जागृतीचा अनुभव मिळाला. त्यानंतर तेथील रेडिओ-केंद्रामध्ये श्रीमाताजींची रेडिओ-टेलिफोनवर मुलाखत घेतली गेली. प्रत्यक्ष मुलाखतीच्या वेळी श्रोत्यांनी श्रीमाताजींना माशाला तहान लागण्यासारखे आहे. आपल्या वाईट सवयी, चुकीचे विचार दूर करण्यासाठी ही उच्चतर चेतनाच आपल्याला संदेश व दिशा देत राहते व आपले सर्व प्रश्न ठीक होतात. ही परे-चेतना इतकी प्रभावी आहे की विमानावर सोडलेले क्षेपणास्त्र जसे विमानावर आदळेपर्यंत त्याचा पाठलाग करते तसे या चेतनेचे कार्य चालते. सहजयोग आपल्याला विश्वभर पसरवायचा आहे. टेलिफोनवर प्रश्न विचारले व त्यांनी उत्तरे दिली. त्या नवीन विश्वाचे आपण नागरिक बनणार आहोत व त्याच नंतरचा चमत्कार म्हणजे त्याच वेळी रेडिओ- कार्यासाठी आपल्याला दुसरा जन्म मिळाला आहे. म्हणून आपल्यामधील कमतरतेबद्दल, दोषांबद्दल कुणीही त्यांना चैतन्य-लहरी जाणवल्याची मुलाखतकारांनाही कमीपणा वाटून घेता कामा नये. तुम्हाला माहित आहेच की सहजयोगात भूतकाळाला- जो होऊन गेला आहे- पण आता सहजयोग्यांनी नीटपणे लक्षात घेण्याची किंमत नाही, तसेच भविष्यकाळाला- जे कुणाला माहित गोष्ट म्हणजे जागृति मिळाल्यावर आपण सहजयोगात नाही- महत्व नाही, सर्व महत्त्व वर्तमान काळाला आहे किती परिपक्व झालो, किती गहनतेत आलो इकडे आणि वर्तमानातच ही श्रेष्ठ चेतना कार्यान्वित करता येते. प्रत्येकाने लक्ष दिले पाहिजे. जड़ वस्तूमध्ये चेतना नसते म्हणून त्याचा प्रयोग प्रत्येक सहजयोग्याने केलाच पाहिजे. असे आपण मानतो, तसेच निद्रावस्थेमध्ये चेतना जागृत किंबहुना सहजयोगात येऊनही कुणाचे प्रश्न संपत नसल्यामुळे आपण जडावस्थेमध्येच असतो. पण जागृति नसतील तर तो या चेतनेचा उपयोग करत नाही असे समजावे. आणि हेही तुमचे तुम्हालाच करायचे आहे. दुसरा कोणी तुमच्यासाठी हे करू शकत नाही कारण तुमच्या कुण्डलिनीकडूनच तुम्हालाही नवी चेतना मिळणार असते. ती फार कार्यप्रवीण असल्यामुळे तुमच्या हितासाठी, उन्नतीसाठी सदैव तत्पर असते. म्हणून तुमचा संबंध या उच्च चेतनेबरोबर राहाणे फार आवश्यक टेलिफोनमधून श्री-माताजींनी श्रोत्यांना जागृती दिली व श्रोत्यांनी टेलिफोनवरच खात्री दिली. मिळाली की चेतना कार्य करू लागते. निद्रावस्थेत पडलेले स्वप्न जीवाला त्या स्वप्नकालापुरते खरे वाटते पण जाग आल्यावर आपण स्वप्न पहात होतो है त्याला समजते. कुण्डलिनी जागरणानंतर आपली चेतना एका उच्च अशा स्तरावर येते. सामान्य चेतनेच्या पलीकडे असलेल्या या स्थितीला Super Consciousness म्हणतात. ही उच्च स्तराची चेतना मिळाल्यावर काय होते तर आपण स्वतःकडे बघू शकतो, आपले मन व बुद्धीचे आहे. ही चेतना मिळाल्यावर तुमच्या जीवनाबद्दलच्या १६ सा 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-18.txt चैतन्य.लहरी जुलै/ऑगस्ट ९९ म ुम दृष्टिकोनाला एक नवी दिशा मिळते. आजूबाजूच्या असल्यामुळे त्याचे परिणाम कार्यक्रमांमधून, भेटी- घटनांमुळे तुमचे चित्त सतत अस्थिर व विचलित होण्याचे गाठीमधूनही दिसून येतात. हीच सहजयोगाची महानता थांबून त्याला स्थिरता येते. ज्या गोष्टी वा घटना आपल्याला समस्या वाटत होत्या ते प्रॉब्लेम्स जाणवेनासे होतात. त्याच घटनांमधून आपल्याला काही संदेश मिळत आहे हे लक्षात येते. प्रश्न येतात-जातात, काम पार पडते सहजविश्वाचा नागरिक बनायला हवा. त्यासाठीच किंवा होत नाही, अशा अनेक प्रसंगांकडे, प्रतिक्रिया न करता तुम्ही तटस्थपणे पाहू शकता. ही वृत्ती स्थिर झाली सहजयोगिनींना पण खूप जबाबदारी पत्करायची आहे. की प्रत्येक गोष्ट सुंदर, चांगली दिसू लागते कारण त्या सर्वांच्यामधून श्रीमाताजींचे आशीर्वादच मिळत आहेत हे तुम्ही जाणता. श्रीमाताजी प्रत्येक वेळी आपल्यामागे उन्नती साधायची आहे. तुम्ही असे कार्यशील बनलात आहेत हा विश्वास तुमच्यामध्ये बळावतो. खर्या सहजयोग्याला मिळणारा आनंद तो हाच. आत्मविश्वास दिवसेंदिवस वृद्धिंगत होत राहणारा असतो. सहजयोगाचे कार्य करतानाही त्याचा प्रत्यय नेहमी येत राहतो, त्या कार्यामध्ये येणाऱ्या अडचणी तुम्हाला कल्पना येणार नाही अशा जादूसारख्या दूर होतात. ही चेतना सामूहिकतेमध्येच कार्य करणारी आहे. सहजयोगाचे कार्य सर्व विश्वभर पसरावे हे श्री माताजींचे स्वप्न आहे. प्रत्येक सहजयोगी या श्रीमाताजी अखंड परिश्रम व कष्ट घेत आहेत. महिला म्हणून प्रत्येक सहजयोग्याने आपण या महान कार्याचे माध्यम कसे बनू इकडे लक्ष ठेऊन स्वतःची व इतरांची की श्रीमाताजींचे आशीर्वाद सदैव तुमच्यामागे राहतील व तशीच प्रार्थना आपण त्यांच्या चरणी करू या." हा (৭७ ho ए 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-19.txt चैतन्य लहरी जुलै/ऑगस्ट ९९ महिला संचालित सहजयोग सेमिनार पुणे १९९९ सहजयोग जास्त समजत गेला व त्यामध्ये मी स्थिरावलो. सरकारी अधिकार्यांना सहजयोग अत्यंत आवश्यक आहे असे मी मानतो आमच्या कामामध्ये विविध समस्या येतात व त्यांचा सामना तर आमच्यासारख्या करण्यासाठी स्वतःचे संतुलन सांभाळणे हे सहजयोग ध्यानामुळेच शक्य आहे. मला स्वतःला त्या दृष्टीने खूप फायदा झाला आहे. जीवनामध्ये प्रत्येक माणसाला आपापल्या सांसारिक जबाबदार्या सांभाळून आनंद व समाधान कसे मिळवायचे हे सहजयोगच शिकवतो. भौतिक पुण्याचे जिल्हाधिकारी श्री. विजयकुमार गौतम, त्यांच्या पदाची जबाबदारी व विशेषतः निवडणुकीसंबंधाच्या सुखे कितीही मिळवली तरी त्याबरोबर दुःख कार्यामध्ये व्यग्र असूनही आपला बहुमोल वेळ खर्च करून सेमिनारच्या उद्घाटनासाठी प्रमुख अतिथी म्हणून हजर राहिले. श्री गौतम स्वतः एक सहजयोगी असल्यामुळे त्यांना स्वतःलाही सहजयोग सेमिनारला येण्यामध्ये उत्साह होताच. तसे त्यांनी बोलूनही दाखवले. त्यांच्या आल्याशिवाय टळत नाही. म्हणूनच सुख या शब्दाबरोबरच दुःख हा प्रतिशब्द येतो. पण सहजयोगात उतरल्यावर जो आनंद मिळतो तो अवर्णनीय व अमोल आहेच पण तो निव्वळ आनंद आहे कारण त्याबरोबर दुसरा प्रतिशब्दच ार LATEEY असू शकत नाही. धरमशाळेमधील सहजयोगाची शाळाही पाहण्याचे भाग्य मला मिळाले. तेथे वेगवेगळ्या संस्कृतीमधून आलेली परदेशी मुले एकमेकांत सहजपणे मिसळतात. अथर्वशीर्ष त्यांनी मुखोद्गत केले आहे व शाळेतील अभ्यास उत्तम भाषणाचा सारांशि : "पुणे सहजयोग केंद्रातील महिलांनी आयोजित केलेला हा सुंदर कार्यक्रम बघून मला फार प्रसन्न वाटत आहे. म्हणूनच वेळात वेळ काढून या सेमिनारमध्ये सहभागी होण्याचे मी ठरवले होते. पुण्यातील सहजयोगिनी त्हेने सांभाळून त्हेतन्हेच्या कलांमध्ये त्यांनी प्रावीण्य महिला इतके कार्यरत झाल्याचे पाहून मला फार समाधान वाटत आहे. व सहजयोगासाठी ही महिला-शक्ति उत्तरोत्तर अधिकाधिक कार्यशाली होवो अशी मी श्रीमाताजींच्या चरणी प्रार्थना करतो. सहजयोगाबद्दल मी आधीपासूनच ऐकत आलो होतो व त्या प्रेरणेमधून पाच-सहा वर्षापूर्वी प्रथमच मी गणपती- पुळेमधील सेमिनारला गेलो होतो. त्यावेळी माझ्या नशिबाने क्षीण झाली की संस्कृती व सभ्यता या मूल्यांची अवनती प्रथमच मला श्रीमाताजींच्या दर्शनाचा व भेटीचा योग आला. माझ्या कुटुंबियांसमवेत श्रीमाताजींबरोबर अर्धा तास बोलण्याची संधी मिळाली आणि त्या अध्ध्या तासाच्या त्यांच्या सान्निध्यातून माझ्या जीवनाला एक कलाटणी मिळाली. गणपतीपुळे सेमिनारला देशोदेशींमधून मोठ्या संख्येने आलेल्या सहजयोग्यांमध्ये वावरल्यावर त्या एकंदर वातावरणामुळे मी प्रभावित झालो व त्यानंतर दर वर्षी गणपती-पुळ्याला आवर्जून येत राहिलो. त्यामुळे मला मिळवले आहे. हे सर्व पाहून व तेथील एकदर वातावरण आणि शिक्षण पद्धती पाहून मी फार प्रभावीत झालो व आपल्या इथेही अशी एक शाळा व्हावी असे मला वाटते. महिला ही गृहलक्ष्मी असून तिच्याजवळ खूप शक्ती आहे असे श्रीमाताजी बजावून सांगतात. आपला इतिहासही हेच दाखवतो की समाजामधील महिला शक्ती होते. सहजयोग हा सा्या मानवजातीसाठी आहे. त्याचा लाभ सर्व मानवासाठी मिळावा म्हणून ही महिला शक्ती कार्यान्वित व्हावी अशी श्रीमाताजींची इच्छा आहे. ह्या सेमिनारमध्ये भाग घेणार्या सर्व माता-भगिनींना ही प्रेरणा मिळण्यास मदत होईल व सहजयोगाचे कार्य अधिक जोमाने करण्यास महिला सहजयोगिनी पुढे येतील असा मला विश्वास वाटतो. या सेमिनारला मी चिंतितो." सुयश *** १८ 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-20.txt चैतन्य लहरी जुलै/ऑगस्ट ९९ ॥ सहज समाचार गेल्यावर्षी जुलै ९८ मध्ये नवी मुंबईच्या डायबेटिस विभागाच्या प्रमुख डॉक्टरने तर आंतरराष्ट्रीय सहजयोग संशोधक केन्द्राचे प्रमुख डॉ सहजयोगामधून रोगनिवारण क्षमतेची खूप स्तुति उमेश चंद्र राय यांनी इटली, ऑस्ट्रिया, बेल्जियम व हॉलंड या देशांचा दौरा केला. डॉ. राय भारतातील येण्याबद्दल चर्चा केली. बऱ्याच डॉक्टरांनी जागृति अनेक वैद्यकीय संस्थामध्ये सक्रिय उच्चाधिकारी घेण्याबद्दल व आणखी माहिती मिळवण्याबद्दल आहेतच Organisation, Institute of Brain Research सारख्या अनेक प्रतिष्ठित वैद्यकीय मेक्सिकोमधे सप्टेंबर मधे झाली. कॉन्फरन्सच्या संस्थाशीही संबंध आहे. त्यांना या क्षेत्रातील भारतीय आधीं जवळच्याच एका ठिकाणी हवन करण्यांत व रशियन सन्मान मिळाले आहेत. केली व या उपचार पद्धतीत आणखी खूप यश उत्कंठा दर्शवली. त्यांचा Health World पण डॉक्टर मंडळींबरोबर आणखी एक कॉन्फरन्स आले. या कॉन्फरन्ससाठी तेथील युनिव्हर्सिटीच्या देशांतील मेडिकल विभागातील अधिकारी, डॉक्टर्स, विद्यार्थी व प्रशिक्षण क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. डॉ. त्यांच्या या दौर्याचा उद्देश त्या सहजयोग्यांना सहजयोगाच्या वैद्यकीय संदर्भातील व उपचारातील प्रगति याबाबतींत अधिकृत माहिती देणे रायसाहेबांनी सहज योग व त्याच्या वैद्यकीय हा होताच, पण त्याशिवाय महत्त्वाचा हेतू त्या-त्या संशोधनामधून सिद्ध झालेल्या उपचार पद्धतीवर प्रांतांमधील वैद्यकीय मंडळी व निरनिराळ्या संस्थांचे सविस्तर विश्लेषण केले. अनेक डॉक्टरांनी या अधिकारी यांना या उपचार पद्धतीबद्दल शास्त्रीय संशोधनाच्या पुढील कार्यक्रमासाठी सहभागी संदर्भातून माहिती सांगणे व सहजयोगाचा त्या क्षेत्रातील मान्यवर मंडळींमध्ये प्रचार करणे हा होता. होण्याची तत्परता दाखवली. अशीच एक मेडिकल कॉन्फरन्स वॉशिग्टन D. तेथील प्रसार-माध्यमातील कार्यरत मंडळीनाही C. येथील ख्यातनाम National Institute of सर्व कार्यक्रमांत आमंत्रित केले होते इटली आणि ऑस्ट्रियामघे आकाशवाणीकडून डॉ. राय यांची आली. यावेळीही असाचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला मुलाखत प्रसार करण्यात आली. मिलानामधील एक महिला वार्ताहराने जागृति घेण्याची इच्छा प्रदर्शित पद्धतीला मान्यता दर्शवली. संस्थेचे मुख्याधिकारीही केली. व्हिए्नामधील वार्ताहरांनी युनोमधे सामूहिक प्रभावित झाले. कॉन्फरन्समधे सहजयोगातून आजार जागृति घेतली आणि लगेच युनोमधील काही बरे झालेल्या अमेरिका, इंग्लंड, ब्राझील, रशिया, मंडळीबरोबर महिन्यातून एक दिवस सामूहिक ध्यान करण्यास सुरूवात केली. Health या संस्थेतर्फ सप्टेंबर मधे आखण्यात व डॉक्टर मंडळींनी सहजयोगाच्या उपचार भारत इ. देशातील अनेक सहजयोग्यांच्या व्हिडीओ मुलाखती दाखवण्यांत आल्या. सुप्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये लोकांसाठी एक विशेष कार्यक्रम झाला. डॉ. राय यांनी सहजयोग व त्यासंबंधात झालेले वैद्यकीय संशोधन सविस्तरपणे समजावून दिल्यावर सर्व डॉक्टर्स प्रभावित झाले. त्या हॉस्पिटलच्या डॉक्टर्स एका १९ 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-21.txt चैतन्य लहरी जुलै/ऑगस्ट ९९ श्रीकृष्ण-पूजा प. पू. श्रीमाताजी निर्मला देवींचे भाषण ( सारांश) कबेला : ऑगस्ट ९५ केली. ते म्हणाले की सहजयोगी सदैव संतुलनात असतो, त्याच्याकडून परमात्माच सर्व काही करून घेत आहे अशी त्यांची श्रद्धा असल्यामुळे तो सुख-दुःखाच्या आज आपण श्री राधाकृष्णांची पूजा करणार आहोत. श्रीकृष्णांची पूजा हा एक आनंददायक व उत्साहवर्धक अनुभव आहे. त्यांच्या अवतरणाच्या काळीं लोक अध्यात्म, धर्म इ. कड़े फार गंभीर भावनेने पहात असत. त्यामुळे धर्मपालनाचा आनंद असा त्यांना मिळत नव्हते, हिमालयात जाऊन खडतर तपश्चर्या करून नव्हता आणि लोकांत जीवनाबद्दल रस असा वाटत भावनांच्या पलीकड़े असतो. पण त्या काळी सहजयोगी सत्याचा शोध घेणारे साधक होते. त्याबरोबर लोक भक्तीच्या मागे लागायला लागले; श्रीरामांची भक्ति करू लागले. नव्हता. सारा समाजच असा एक प्रकारे नीरस व उदासीन होता. सत्यशोधनाच्या साधनेबद्दल एक प्रकारची भीति लोकांना वाटू श्रीरामांच्या अवतारसमाप्तीनंतर दोन हजार वर्षाच्या काळामधे ती प्रवृत्ति लोकांच्या मनांत पक्की रूजून बसली आणि धर्म, अध्यात्म हेहि सर्व गुपित असल्यासारखे लोक करत होते. श्रीकृष्णानीही भक्ति सांगितली पण त्यामधे होऊन बनला स्वभावाचा शरणागति होती. लागली अनन्य मिळवण्याबद्दल त्यांनी सांगितले. म्हणजे तुमचे परमेश्वरामधे संपूर्ण मीलन, पण हेच नेमके लोक नाहीत. हरे शकले समजू त्यांच्यातूनच "हरे रामा कृष्णा" असे चुकीचे पंथ निर्माण झाले. परमेश्वराबरोबर संपर्क यांच्याबद्दलच्या सामूहिक प्रेरणा अवघड झाल्या, परिणामस्वरूप अनेक गुरू, पंथ उदयाला आले. गीतेमधील मतितार्थ लक्षात न घेता लोक परंपरा - रूढि इ. च्या मागे लागले. भगवद्गीतेमधे श्रीकृष्णांनी कर्मयोग सांगताना कर्म हे अकर्म होईल अशा तन्हेने करण्याबद्दल सांगितले. पण त्याचा नीट अर्थ - सर्व कर्में करून माझ्या चरणी अर्पण (connection) झाल्याशिवाय खरी भक्ति हृदयात येत नाही हे लोकांना समजले नाही आणि फक्त भक्तीमध्ये ते हरवून गेले. त्यातून पुढे देवाचे नाव घेत राहण्याबद्दल लोकांना काही संतांनी सांगितले (त्या काळात लोकांना कुणी आत्मसाक्षात्कार देऊ शकत नव्हते) असे भक्तीचे अनेक प्रकार प्रचलित कर- कुणी समजून घेऊ शकले नाहीत, कारण आत्मसाक्षात्काराशिवाय आपण जे जे करतो त्याचे झाले पण परमेश्वराशी Connect करणारा मार्ग कर्तपण माणूस विसरू शकत नाही. त्यामुळे आक्रमकपणा, अधिकार गाजवण्याची प्रवृत्ति सूक्ष्मपणे अर्थाने लोकांना न समजल्यामुळे त्याच्याबद्दलच्या वाढू लागते आणि ही प्रवृत्ति वाढत जाऊन आक्रमक व सेवक अशा दोन प्रकारांचे समाज तयार झाले. त्यावर लोकांना मिळू शकला नाही. श्रीकृष्णाचा संदेश खऱ्या अनेक गोष्टी लोकांनीच निर्माण करून ठेवल्या. त्याचे एक गंमतीदार उदाहरण म्हणजे 'रणछोडदास' या नावाने श्रीकृष्णाचे एक मंदिर बांधले गेले व लढाईतून उपाय म्हणून श्रीकृष्णांनी सहजयोग सांगायला सुरवात 19 २० 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-22.txt चैतन्य लहरी जुलै/ऑगस्ट ९९॥ त्यांनी लावण्यासाठी सामूहिकतेची गोडी पळून गेलेला असा त्याचा अर्थ मानला गेला, प्रत्यक्षात श्रीकृष्णांनी युद्धभूमीवरून एका राक्षसाला आपल्यामागे येण्यासाठी दूर जाण्याची युक्ति वापरली होती; त्यातून रासलीला, गोप-गोपीबरोबरचे खेळ इ. प्रथा सुरू केल्या. तसेच होळीसारखे उत्सवही जमवले. ल्यातून साक्षीस्वरूप लोकांना समजावे हाहि उद्देश होता. शिवाय त्यांच्यामधून एकत्र येऊन सामाजिक वातावरण आनंदाचे व उत्साहाचे बनवण्याचा उद्देश होता. हा शुद्ध आनंद हाच आत्म्याचा आनंद. आनंद उपभोगण्याची ही प्रवृत्ति अमेरिकेत अजूनही आहे पण तिचे स्वरुप पार बदललेले आहे व चुकीचे अर्थ लावल्यामुळे त्याला विदूपता आली आहे. म्हणूनच तिथे अ-गुरुंनी इतके श्ैमान मांडले आहे. पण तिथेही श्रीकृष्ण-शक्ति कार्यान्वित होऊ लागली म्हणून रजनीशसारख्या लोकांनाही तिथून पळ काढावा लागला. इतर अ- श्रीकृष्णांची त्हा वेगळी होती. त्यांनी प्रथम हे जाणले गुरूंचेही असेच होणार. कारण निगेटिव्ह शक्तीचा नाश करणे हेच श्रीकृष्णांच्या चारित्र्याचे उद्दिष्ट होते. अशाच तन्हेने अमेरिकेत अजून शिल्लक राहिलेले अ-गुरु माणसाचा हा स्वभावधर्म त्यांनी बरोबर ओळखला. संपून जाणार आहेत, त्यांच्यावर अतोनात पैसा खर्च म्हणून त्यांनी कर्मे करा पण ती मलाच अर्पण करा आणि केलेल्या लोकांचा आता त्याबाबतीतला विश्वास संपला अनन्य भक्ति करा अशा दोन गोष्टी लोकांना आहे. या खोट्या गुरुंच्या नादात हरवलेले अमेरिकन लोक मुळात साधे व मुलांसारखे निरागस आहेत. एका आईच्या प्रेमातूनच ते मार्गावर राहणार आहेत. खरे तर मी अमेरिकेत १९७१ सालीच, सहजयोग सुरू झाल्यावरच गेले होते. काही लोकांनी जागृतीही धेतली पण त्याचे महत्व त्यांनी जाणून घेतले नाही. त्यामुळे बरेच लोक सहजयोगात येऊनही तो सोडून गेले. आणखी काही लोक जागृति घेऊन आपले आजार बरे करण्यासाठीच फक्त सहजयोगात राहीले व नंतर विसरले. इतर काही सहजयोग्यांना बाहेरील गुरु बाहेर काढले. एकंदरीत त्याला आपल्या मारगे एका तपस्व्याच्या गुहेत येणे भाग पाडले, आपली शाल त्या तपस्व्याच्या अंगावर टाकून ठेवली आणि राक्षस आल्यावर तो तपस्वी दमलेला कृष्ण आहे असे समजून त्या राक्षसाने त्याला लाथ मारल्यावरोबर तो जागा झाला व त्यातून रागाने त्याला वरदान मिळालेला तिसरा डोळा उघडून त्या राक्षसाचे त्याने भस्म केले. श्रीकृष्णाची जीवनशैली श्रीरामापेक्षा खूप वेगळ्या तन्हेची होती. श्रीरामानी तक्रार न करता वनवास, सीतात्याग इ. अनेक आपत्ति स्वीकारल्या. पण सरळ काही की माणसाला ईश्वराबद्धल सरळ सांगितले तर तो सुखा-सुखीं मान्य करणार नाही; सांगितल्या असे होता होता कालांतराने ते सहजयोग मिळण्याच्या स्थितीला येतील अशी त्यांची कल्पना होती. श्रीकृष्णांचे जीवनचरित्र पाहण्यासारखे आहे लहानपणीच त्यांनी अनेक राक्षसांना ठार मारले. त्यासाठी अनेक वलुप्त्या त्यांनी केल्या. यामध्ये दुष्ट आणि आक्रमक शक्तींचा नाश करणे व सत्याचा विजयच होणार असतो हे दाखवणे हा हेतु होता. अशा तन्हेने कर्म केलेच पाहिजे हे त्यांनी दाखवून दिले. नंतर त्यांनी पांडवांनाही वेळोवेळी उपदेश केला व मदत केली. त्यांना ते साक्षात्कार देऊ शकले नाहीत पण त्यांना सत्याचा शेवटी विजय होतोच हे समजेल इतक्या स्थितीपर्यत आणले कारण मंडळींनी खोटे-नाटे सांगून हे लोक सहजयोगाला लायक नाहीत असे मला वाटू लागले साधक असले तरी काय व कसे मिळवायचे हा विवेक त्यांना नव्हता. मग नऊ वर्ष मी अमेरिकेकडे फिकलेच नाही. त्यांच्या पुस्तकांमधूनही असे वाटते की ते अस्वस्थ व असमाधानी साधक असावेत म्हणून काय असत्याचा पाठपुरावा करणार्या विरोधी शक्तींचा नाशच होणार हेहि त्यांच्या लक्षात आणून देणे जरूर होते. सध्याच्या काळातही उदा. अमेरिकेसारख्या देशात अशा निगेटिव्ह शक्ति बन्याच कार्यरत आहेत, त्यांचे स्वरूप वेगळे असेल पण प्रवृत्ति राक्षसासारखीच आहे. करावे हे त्यांना कळत नसेल. अमेरिकेतील दुसरी अडचण म्हणजे नीतिमतेचा अभाव. त्यांची घटना तुम्ही वाचलीत तर त्यामधे सूक्ष्म २१ 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-23.txt चैतन्य लहरी जुलै/ऑगस्ट ९१ तन्हेने नीतिमत्ता पाळण्याबद्दल बरेच काही लिहिले आहे. घटित होणार आहे, मला ते स्पष्ट दिसत आहे. सार्वजनिक जागेमध्ये चित्रविचित्र कपडे घालू नये, शरीराचे प्रदर्शन होईल असे कपडे घालू नये अशा तन्हेचे माणसानी गाठला आहे. हे फार पूर्वीच सांगून ठेवलेले तिथे कायदे आहेत पण टी. व्ही, वर त्याचा सर्रास वापर चालतो. कायदा मोडायचा कसा इकडेच जास्त बुद्धि सर्व घटित होण्यासाठी प्रथम अशी परमशक्ति आहे चालवल्यामुळे सगळी व्यवस्थाच खराब झाली आहे आणि कुटुंब-व्यवस्थाही त्याच खालच्या स्तरावर आली आहे. एक प्रकारे स्वातंत्र्याचा खोल अर्थ न समजल्यामुळे त्यांचे नुकसान होत आहे. त्यात अनेक गुरुंची भुते त्यांच्या मानगुटीवर बसल्यामुळे त्यांचे त्रास वाढलेच व कधी न ऐकलेल्या एड्ससारख्या रोगांनी त्यांना पछाडले. पूर्वी हेच लोक भौतिक समृद्धीच्या केला जातो. म्हणून आपल्याला अमेरिकेत जास्त भावनेतून चैन करणे म्हणजे आनंद मिळवणें या स्वभावाचे होते पण आता त्यांच्यापुढे अनेक प्रश्न आ- वासून उभे आहेत. त्यांचे बहुतेक प्रश्न मूलाधार खराब झाल्यामुळे निर्माण झाले आहेत. मोम्या अधिकारावर असलेले लोकही यातून सुटले नाहीत. स्त्री - पुरुष कार्य करायचे आहे. हळुहळु झाले तरी वाईट वाटून एकमेकांबद्दल बोलतांनाही फार असभ्य भाषा वापरतात, त्यांची सर्व जीवन-पद्धति अर्थलक्षी आहे, पैसा म्हणजे युरोपियन सहजयोग्यांनीही त्यासाठी पुढे आले पाहिजे. सर्वस्व असे प्रत्येक बाबतीत त्यांना वाटते. तसे पाहिले तर श्रीकृष्णांच्या लहानपणी गोकुळातील गोप-गोपी आहे. हे तुम्ही लक्षात घेऊन कार्य करा. कधी कधी घरातील सर्व मानवाच्या उत्क्रान्तीमधील हा फार मोठा टप्पा भाकीत आहे. मगच स्वयंभू स्थानेही तुम्ही जाणता. हे ह्यावर श्रद्धा असायला हवी आणि इथेच लोकांना त्यांचा अहंकार, कण्डिशनिंग, सवयी इ. मुळे अडचण येते. आता अमेरिका इतकी समृद्ध आहे याचे कारण तिथे श्रीकृष्ण आहेत; ते कुबेर आहेत पण त्या लोकांना पैशाचीच सत्ता हवी आहे. त्यांच्याकडे सुसंस्कारांना मानत नाहीत. प्रत्येक बाबतीत So What असा प्रश्न मेहनत घ्यायची आहे. कारण त्यांना कसल्याच बाबतीत गहनता नाही, सगळा उथळपणाच. पण आता परमचैतन्य काही तर करणारच आहे असे मला वाटते. तिथे कार्य घडवणारच आहे. सहजयोग्यांनाही तिथे खूप घेऊ नका कारण त्या लोकांना वेळच लागणार आहे. सहजयोगाची व्याप्ति व कार्य जगभर पसरणार प्रसार-माध्यमातील लोकही आपल्याला मदत करत टूध-तूप कंसाच्या सैन्याला विकण्यासाठी नाहीत, चालेल, आपण स्वतःचे काही तरी वर्तमानपत्र चालू करायचा विचार करू शकतो, केबल, टी. व्ही.चा उपयोग करू शकतो आणि त्या माध्यमातून लोकांना सहजयोग सांगण्याचा प्रयत्न करू शकतो. सहजयोग घेऊन जायचे म्हणून त्यांनी खडे मारून त्यांची मडकी फोडण्याचा खेळ चालू केला. कधी कधी वाटते की प्रकाशाबरोबर अंधारही येतोच तसे श्रीकृष्णाबरोबर या चुकीच्या प्रवृत्तीही चालू राहतात. श्रीकृष्ण अत्यंत निरासक्त होते. त्यांच्याकडून कुठलीही चुकीची गोष्ट होणेच शक्य न्हते, तसेच ते नीतिमत्तेचे काटेकोरपणे पालन करीत असत. त्यांनी जगभर पसरणार आहे याची मला खात्री आहे. सर्वांना अनंत आशीर्वाद. *** "लीला" या नावाखाली परमात्म्याचा खेळ कसा चालत असतो हे समजावून दिले. निरासक्त झाल्यावर कुठलेही कर्म तुम्हाला चिकटत नाही. सहजयोग्यांना सुरवातील अनेक शंका असतात पण परमचैतन्याच्या लीलेचा प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतर ते स्थिरावू लागतात. अमेरिकेतील लोकांना आपल्याला हेच समजावून द्यायचे आहे की मानवामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची हीच एक शक्ति आहे, हे जगभरात सर्वत्र २२ 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-24.txt चैतन्य लहरी जुलै/ऑगस्ट ९९ चक्रांची स्वच्छता कशी ठेवायची उजवी बाजू : * मुलाधार-चक्र * १) मध्य चक्रा सारखे २) संभोगाबद्दलच्या अमानवी प्रकार बंद करा. मध्य कडक व ताठर वृत्तींचा लय होवो. ३) मलावरोध असेल तर कर्वयुक्त अन्न ग्रहन करावे काही काळ कां होईना. ४) राक्षसी वा जात पातीची विचार धारणा टूर करण्याकरिता श्री. कार्तिकेयाची माताजींच्या रुपांत पूजा १) चक्राला चैतन्य - लहरी द्या - माताजींच्या फोटोकडे उजवा हात - माकड हाड व दोन्ही डावा हात पायामध्ये मंत्र : २) गणेश व गौरी मातेचा भंत्र म्हणा करा. मंत्र : आवाहन : ५ ) कार्तीकेयाचा मंत्र म्हणा. श्री. माताजी मला बालकाची निरागसता द्या. ४) जमिनीवर बसा व मग चैतन्य लहरी द्या. मूलाधार चक्र हे पृथ्वीपासून उद्भवलेले आहे. पृथ्वी चक्रावरील नकारात्मकता शोषून घेते. ५ ) मिठाच्या पाण्याचा उपचार घ्या व मिठाचे पाणी ती आवाहन : श्रीमाताजी सर्व राक्षसांचा आपणच संहार करा * स्वाधिष्ठान चक्र * नकारात्मकता शोषून घेईल. ६) आपल्या डोळ्यांची व विचारांची शुद्धता ठेवा. ७) ओव्याची धुरी द्या. मध्य डावा हात माताजींच्या १) चक्रालो लहरी द्या. फोटोकडे व उजवा हात मागे मध्ये कणाच्या सुरुवातीवर ८) समस्येवर जोडेपट्टी करा. डावी बाजू : - माकड हाडावर - समोर - माकड़ हाडावर, मंत्र : १) वरील प्रमाणे मंत्र : २) 'ब्रह्मदेव - सरस्वती' चा मंत्र म्हणा. ३) आवाहन : प. पू. माताजींना सर्जनशीलतेबद्दल २) गणेशाचा मंत्र म्हणा. आवाहन करा. आवाहन : ४) मिठाच्या पाण्यात पाय ठेवा. श्रीमाताजी आपल्या कृपेत मी शक्तिशाली बालकाची निरागसता आहे. ४) गणेशाची निरागसता गौरीची शुद्धता - यामध्ये (डाव्या बाजू करिता गरम पाणी, उजव्या बाजू करिता थंड पाणी) विचार करण्याची वृत्ती घालवा. परमेश्वरी 'नव निर्मिती व ज्ञान याचा उदय होऊ द्या ६) नेहमी समतोल विचार करीत चला. ७) मागील बाजूवर मालिश करा - डाव्या बाजूचा ५) आपल्या अशुद्ध इच्छा नाश होवोत. ५) जर स्वाधिष्ठानशी संबंध असेल असेल तर 'मटका' उपचार उपयोगात आणा. - बाहेरील बाधा ६) दुसर्या तंत्राप्रमाणे चालू नका. वरील उपचार ि आास असेल तर करा, २३) 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-25.txt चैतन्य लहरी जुलै/ऑगस्ट ९९ ॥ का म त्यामुळे पृथ्वी तत्व देखील नकारात्मक विचारांचा नाश करेल. डावी बाजू : १) वरील प्रमाणे उजवे - स्वाधिष्ठान : २) डाव्या बाजूस लहरी द्या. मंत्र : १) मध्य स्वाधिष्ठाना प्रमाणे मंत्र : क ३) 'निर्मल विद्या - शुद्ध - विद्या' यांचा मंत्र म्हणा. ४) आवाहन : श्रीमाताजी आपल्या कृपेत मी एक शक्तिशाली तंत्र व परमेश्वराच्या वागण्याच्या पद्धती बह्दल ज्ञानी आहे. ५) पूर्वीच्या सर्व ध्यानांच्या पद्धती बंद करा. (ट्रान्स २) बरह्देव - सरस्वतीचा' मंत्र म्हणाI. ३) आवाहन : माताजींना 'आपणच कल्या, करवित्या व भोवत्या आहात' असे आवाहन करा. ४) उजव्या चक्रास लहरी द्या. ५ ) विचार करणे, योजना वा नियोजन करणे बंद करा. नेहमी - श्रीमाताजी आपणच करता - मी काहीच करीत नाही असे म्हणा. | मध्यम) अ) दृष्टीआड असणार्या वस्तु पाहण्याची शक्ती. ब) दृष्टीआड असणाऱ्या वस्तु ऐकण्याची शक्तीं. क) आत्मीक / मानसीक वगैरे ६) मानसीक वा मनोविकारीक - पद्धती मानसीक दुर्बलता, हळूहळू औषध बंद करा. ७) जी पुस्तके, टेप्स, वगैरे वाईट चैतन्य लहरी देतात त्या बंद करा, शुद्ध ज्ञान - ज्या पासून थड लहरी येतात तेच देतात. ८) डाव्या बाजूची बाधा - म्हणजे भूत बाघा. आपल्या विचारावर त्याचा परिणाम होतो वा तुमच्या चक्रावर तुमची शुद्धता - सुक्ष्मता ती खालील उपायाने घालविता येते. अ) 'मटका' उतरविणे. ब) जोडे -पट्टी क) गाठी बांधून - जाळणे ड) कागद लिहून - जाळणे इ) मेणबत्ती उपचार ई) चक्रावर योग्य ते उपाय ६) पुस्तकी पांडित्य बंद करा. चिकित्सा वा बुद्धीचा वापर करू नका ७) 'निर्विचार जाणिव' आपली वैचारिक - शक्ति दूर करेल. त्याकरीता निर्विचारता हवी. ८) डावी बाजू १०८ वेळा उचलून उजव्या बाजूवर टाका. व चंद्राचा मंत्र म्हणा. महासरस्वतीची कृपा उजव्या बाजूस आणा. जादा काम करण्याची 'प्रवृत्ती' कमी करा. दररोज उजवी बाजू बरी होण्याकरीता थोड़ी विश्रांती बिधडवते. घ्या. ९) उजवी बाजू उद्युक्त करण्याकरिता पूजा, भजन वगैरे म्हणत चला. त्यामुळे स्वाधिष्ठानाचे संतुलन साधेल. १०) जेव्हा उजवे स्वाधिष्ठान व उजवी नाभी व यकृत यांचा बिघडण्याबद्दल संबंध असेल तर जादा साखर थंड पाण्याची अंघोळ करा, घ्या - थंड अन्न घ्या - यकृतावर बर्फ ठेवा - म्हणजे उष्णता कमी होईल. यकृत व शरिर थंड होईल. ११) पाणी तत्व देखील उपयोग पडेल. सावधानता राखा. ती बाधा टूर होण्यास वेळ लागेल. परंतु कुडलिनी विश्वास ठेवा. व ब्रह्मशक्ती त्यांचा नाश करेल यावर डाव्या बाजूस - उष्ण पाणी घ्या. उजव्या बाजूस - थंड पाणी घ्या. त्यामुळे बाधा बंद / टूर होतील. ९) मेणबत्तीचा उपचार करा - अग्नी त्याचा नाश करेल. डाव्या स्वाधिष्ठानवर नाश करेल जर ती बाधा दुसर्या चक्रावर गेली तर मेणबत्ती तिकडे फिरवा. मेणबत्तीचा उपचार करा. साधकाचा हात जमिनीवर ठेवा. (पुढील चक्रांची माहिती पुढील अंकी) २४ सर्व सभासदांसाठी विनामूल्य 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-26.txt 0000000000000000 000000 0000000000 000000000000000 100000 O00000000000900 1999_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-27.txt महिला संचालित सहजयोग सेमिनार पुणे. जुलै ९९ "कृ मि म कि ९ नि हर