सतन्जरीहि ज नोहिंबर-डिसेंबर २00१ अंक क्र. ११, १२ य क िव ा] लज ग्ा त्मान कैला वाहिजे हन्ेचा सचेव औदर व स कानी शत ळ करण्या मच जन्माले मक अ सचा जन्म ० םה לכ ोস पूज, WE 000000005 चैतन्य लहरी नोहेंबर/डिसेंबर २००१ अनुक्रमणिका परित्राणाय साधूनाम् ....विनाशाय च दुष्कृताम... गणेश पूजा - कबेला, २२ सप्टेंबर २००१ ५ ... श्रीमाताजींनी दिवाळी निमित्त सहजयोग्यांना लिहिलेले एक दुर्मिळ पत्र ९ *** संत कबीर: दोहे १० ********* तमे नवरात्री पूजा -ग्रीस : २१ आक्टोबर, २००१ ११ *.... . ... पूर्व विभाग सहजयोग सेमिनार २००१ ... ....... १५ -.... अमृत वाणी १७ दहा गुरुंची अवतरणे लाआ त्से १८ श्रीमाताजींना मिळालेले मान सन्मान व किताब १९ ****** ****** दिवाळी पूजा आक्टोबर १९८९ माटेकाटीनी.. २० क सहजसमाचार २२ స్థల్షీక జ్ सर्व सहजयोगी बंधु व भगिनींना नववष्षांच्या शुभेच्छा. आपणा सर्वांना नविन वर्ष सुख समूर्दीचे व् आनंदाचे जावो. ३ चैतन्य लहरी नोहेंबर /डिसेंबर २००१ क रस ....एरित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम्....... नीन सहरकाची पहाट उजाता-उजइतांच समत मानवजनीलाনळि पसणाच्या भयानक छटनर नुळन्याच Eडल्या. मानवजातीचाच एण अमानी, गूर व सैतानी प्रवाीच्या लोकांनी चडवून अणलेल्या या उद्रेकाचे हादरे जगाच्या कলেকोपर्यापर्यत घोचले. त्यांचे परीणाम सामान्य, निपाए लोकांवर इराले अहेतच; एण त्यांचा अनिष्ट प्रभव राजकीय, प्रशासनिक, अर्थिक, व्यवसायिक व दैनदिन क्षेत्रांतही एल्यामुळे समस्त मरनवजीवचढळून गेले आहे. उपणच उ्तीरां निममरण केलेल्या मनवाची ही दुर्गनि एहन त्या परमेश्वरालाही हक्ळ वाटली असेल. ए. पू. श्रीमाजाजीनी या काळाला 'शोर कलियुग,' असे संोधिले अहे अणि या बনळंनील 'कली' चा महिमा, न्याच्याच शबदांन कसर सागितला आहे याजरद्ल वरंबर उल्लेख केला अहे. श्रीमाताीनी १९७०साली सुरु केलल सहजयोग ही ते शब्द साकर करणारीच जटना आहे. माणूस एशुयोनीतूनच ब्रमखमाने उन्तीच्या मागगावर प्रगत होत-होत उच् मानव स्थितीला आलान जन्मचे हेमहत् व महाभ्य लक्षांन न छेतल्यामुळे अहंकार बळवन जाऊन माणसामधील सुन् एशुवृति डोके वर करढू लागतान व त्यावर नियंत्रण टेवण्याची सूजता गमाळल्यावर त्यांचा अनिरेक होऊन भाणसाळर सैतानी प्रवृ्नि प्रभख्र पाडतात. म्हणुनच भौतिक प्रगनि व बैचारिक अधोगति हा विरोधाभास ानवी जीवनात आजकाल अधिकराधिक दिसून येत उहे. वूर उल्लेख केलेल्या घटना या सबवाचा एक एरिएाव आहे, मणसामधे अंतरिक एरिवर्तन इराल्याशिवाय ही एरिस्थिति सुधारणार नाही व सहजयोग हाच त्यावर एकमेव उपाय अहे, हाच संदेश श्रीमाताजी आजपर्यंत देत अहेत. हा संदेश जगभर एसरवण्याचे आएणा सर्व सहजयोग्यांचे एक्मेव कर्नव्य अहे;कारण आएणत्यांच्यायापचंडकरर्याचे एयर उएवरण अहोत. अलिकडच्या प्रचनांत, दहशनवादाने ग्रासलेल्यापरिस्थितीन, सहजयोग्यानी कसे वागायचे याबद्दल प्रत्य क्ष वा अप्रत्यक्षपणे त्यांनी खूप कांही सागितले उहे. सहजयोगाने आएल्याल कर्य दिले याचे नीट भान ठेवणे, सतत अनपरीक्षण करुन आएल्यामधील प्रकाश अधिक तेजस्वी बनविणे, तोच प्रकाश जास्तित जासत लोकाना पोचविण्याचा ध्यास छेणे व त्याच बरोर स्कत:ची गहनता चाढ़विणे, प्रेम व करुणा हाच जीवनाचा पाया बनविने याबददल श्रीमानाजी आवजून वारंवार सांगन आहेत. आएल्याकडे एाहूनच दुसरे लोकसहज्योग स्वीकारणार आहेत हेच त्यांच्या उएदेशाचे सार आहे. सहजयोगी संत असतान असे श्रीमाताी सांगतान. अपण सर्व सहजयोग्यांन श्रीमानरचे आशीद व संरक्षण सदैव,सदासर्वकळ आहेच. या एदबीसरठी आएण जितके लायक बनू निनवया प्रमाणंन समाजসেधे सत्प्रवृत्ती वाढीस लागतील वजगामधील दृष्ट, सैनानी प्रवृीचे निर्दालन होईल. 'एरित्राणय साधूनाम विनाशाय च दुष्कृनाम है महान अवतारकार्यच अहे व त्यामधे स्वन सहभागी होणे हाच आपला धर्म अहे. Jध क ९ ९९९ .6० ४४४४० १२२.२ू9९90 १९० क े चैतन्य लहरी नोहेंबर/डिसेंबर २००१ आज आपण श्री गणेशांची पूजा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. श्री गणेश अबोधिततेचे अधिपति आहेत, त्यांची अबोधितता सागरासारखी आहे. अगदी लहान मुलाचे रुप असलेले श्रीगणेश समस्त जगाबरोबर युध्द करण्याइतके बलशाही आहेत. कुठल्याही विरोधी शक्तीला ते नेस्ताबूत करु शकतात. यातून त्यांची अबोधितताच व्यक्त होते. गणेश पुजा काही मुले अगदी उंच मजल्यावरुन पडल्यावरही सुरक्षित राहिल्याची उदाहरणे तुम्हाला माहित आहेतच; त्यांना हे संरक्षण त्यांच्यामधील अबोधिततेमधूनच मिळते. या अबोधिततेमधे प.पू.श्रीमाताजी निर्मला देवींचे भाषण (साराश जगातील सर्व शहाणपणा व समजुतदारपणा सामावलेला आहे. जगात कुठेही अवोधिततेवर कबेला, २२सप्ठेंबर २००१ हल्ला झाला तर ती न समजणारे किंवा न जाणणारे सर्व लोक त्याचा प्रतिकार करण्यासाठी ले पुढे येतात आणि अशा विरोधी शक्तीला तोंड देतात. तुम्ही हे पण पाहिले असेल की एखाद्या मुलाला कुणी त्रास देत असला तर आजूबाजुचे सर्वजण, मग ते वेगवेगळ्या जाती-धर्माचे असले तरी, त्याला वाचविण्याचा प्रयत् करण्यास तत्परतेने सावरतात, हे कशाचे लक्षण आहे व ती स्फूर्ती कुठुन मिळते है लक्षात ध्या. आजकाल या अबोधिततेवरच सगळीकडे हल्ला होत आहे. ही आपल्यासाठी लाजिरवाणीची गोष्ठ आहे. बाकी इतर कसलेही प्रकार खपवून घेतले जातात, पण सामान्य, निष्पाप व ज्यांचे कुणाशीही वैर नाही अशा साध्यासुध्या लोकांवर जेव्हां प्राणघातक हल्ले होतात तेव्हां प्रत्येकजण जरी प्रत्यक्षांत त्याचा प्रतिकार करु शकला नाही तरी कुणीही ते सहन करु शकत नाहीत व कुणालाही असले प्रकार आवडत नाहीत. त्याच्या मागे हेच कारण असते की, आपल्यामध्ये मुलांबद्दल कमालीचे प्रेम व सहानभूति असते. आतां लहान मुलांवरही अत्याचार केल्याचे किंवा सर्वसामान्यांनाही त्रास देण्याचे प्रकार घडतातच पण कुणालाही ते योग्य आहेत असे वाटत नाही. म्हणून अशा त्रासदायक व्यक्तिना त्यांचे परीणाम भोगावे लागणारच. अबोधिततेच्या विरोधात प्रतिक्रियात्मक कृत्ये माणसे का करत असतात याचा विचार झाला पाहिजे. उदा.एखाद्या लढाईत भाग घेणाऱ्या सैनिकांजवळ सहानुभूति नसते;B किंवा असे म्हटले जाते की, त्या लोकांची कुवतच तेवढी आहे; किंवा फसवेगिरी करण्यात पटाईत असणाच्यांना दुसर्याना कसे चकवले यातच मोठेपणा वाटतो. अशी फसवगिरी स्वत:वरही उलटते ही गोष्ट ते लोक विसरतात. अशा अनेक कारणांमुळे लोकांचा अबोधिततेवरचा विश्वास डळमळतो. पण अबोधितता नेहमीच विश्वासार्ह असते, तीच सदैव आपल्या उपयोगी पडते अबोधितता बळकट करण्यात सहज-जीतनाचे सार्थक आहे आणि तिची शक्ति प्रकट झाली पाहिंजे. कारण तिच्यामध्ये महान शक्ति असते. कांही लोक आपल्या अबोधिततेचा आदर बाळगत नाहीत; त्यांना वाटते की सतत प्रेम त pरुणा अबोधित माणुस दुबळा होतो. त्यांना अबोधिततेच्या शक्तीची ती कसे व काय कार्य करते बाळगल्यातर ही अबोधितता तेजस्ती बनते, तीच तुमचा याची कल्पना नसते. सगळीकडे तिचे कार्य चालत असते पण सामान्य माणसाना त्याची जाणीव नसते. अबोधितता जोपासणे हा फार उच्च दर्जाचा गुण आहे.कारण ती सर्व कांही निरसन सांभाळ तु संकट करते. समजुतदारपणे व सुंदरपणे घडवुन आणते. आता मानवी इतिहासामध्ये व्यक्तीच्या निर्वाणानंतर पुष्कळ काळ पुढेही त्या व्यक्तीची ५ चैतन्य लहरी नोहेंबर/डिसेंबर २००१ जीवनमूल्यें व आदर्श लोकांच्या स्मरणात रहातात; त्यांचे जीवन, त्याचा अर्थ अबोधिततेवर आधात करणे हाच चारित्र्य, सद्गुण, कार्याची महानता इ.गोष्टी त्यांच्या पश्चातही आहे.मुलांना कधीही छळू नये; त्यांच्या जवळ स्वत:चे आठवल्या जातात. त्यांना आयुष्यांत बराच त्रास भोगावा लागला रक्षण करण्याची सुप्त क्षमता असली तरी लहान मुलांवर कसलेही असला किंवा त्यांना ठार मारण्यात आले असले तरीही त्यांचा अत्याचार करणे ही फार अशुभ, निर्दयपणाची व गलिच्छ प्रकृत्ति आहे. मोठेपणाच स्मरणात रहातो, याला कारण त्यांची अबोधितता आणि त्यामुळेच असे लोक कायम प्रकाशांत येतात. पण अशा कशाबरही प्रेम करता येणार नाही. मुले न आवडणारा माणूस मला लोकांचे जीवन पाहिले तर ते नेहमी साधे, सरळ व सहज असते. अजनतरी आढळला नाही. तुम्हाला फुले आवडतात याच्यामागेही तुम्हाला मुलांवर प्रेम करता येत नसेल तर तुम्हाला जगात अनेक राष्ट्रंचा अस्त होईल पण अबोधितता कधीच फुलांमध्ये अबोधिततेची सुंदरता लपलेली असतेच3 त्याचप्रमाणे नष्ट करता येणार नाही. हे पक्के लक्षात ठेवा तुमचा स्वतःवर पुर्ण निर्संगाचे आकर्षण असते कारण त्यामधील अबोधितताच. अर्थात विश्वास हवा आणि तुमचा खरा 'स्व' म्हणजेच अबोधितता. मनुष्यप्राण्यामध्ये ती सहजयोग्यांतच व्यक्त होते. तुम्हाला कदाचित वाटेल की, अबोधित माणसांना नेहमीच फसविले जाते पण अबोधितता चिरंतन असल्यामुळे तिला कुणीच फसवू आहे. पुण अबोधितता राखणे यातच खरे शहाणपण आहे. शकणार नाही. पैशाच्या किंवा तसल्या इतर गोष्टींच्या बाबतीत जशी आपल्यामधील अबोधितता किती सुंदर आहे हे समजून घ्या. फसवणूक होते तसे तुमच्या अबोधिततेबाबत कधी होणार नाही. कांहीजण असेही म्हणतील की, निरागस साध्या माणसाला कुणीही चलाख असणे किंवा लुच्चेगिरी करणे ही फार सोपी गोष्ट म्हणूनच आपल्यामधील अबोधितता जाणीवपूर्वक सांभाळली व फसवतो. पण खरे तर अबोधिततेचा कुणीही गैरफायदा घऊ शकत पूर्णपणे बाणवली की तुम्ही यशस्वी होणारच. नाही; कुणाला काही काळ तसे वाटेल, अबोधित माणसावर कधी मी वर म्हटल्याप्रमाणे अबोधितता कुणीच नष्ट करु शकत कधी अधिकार गाजवला जाईलही पण त्याचा परिणाम होणार नाही. नाही. काहीवेळा त्याच्यावर दुर्विचार, दुष्कृत्ये इ. चा पडदा जरुर येऊ कारण अवोधितता एकाद्या खडकासारखी भक्कम असते. समुद्रांच्या शकतो पण अशा प्रवृत्ति दूर झाल्या की ढग वाहून गेल्यावर आभाळ लाटांचा खडकावर काही परिणाम होत नसतो तशी ती भक्कम असते; जसे स्वच्छ दिसते तशी ती चमकू लागते आणि तुम्हाला सूडभावनेचाही तिच्यावर परिणाम होत नाही; कारण श्रीगणेशच तिचा मिळवण्यासारखे जगात काहीच उरत नाही, खिस्ताचेच उदाहरण ध्या; सदैव प्रतिपाळ करत असतात. अबोधितता कधीच नष्ट करता येत त्यांचा खूप अपमान झाला व हालहाल करुन सुळावर चढवले गेले नाही; माणूस कितीही निर्दय, पापी असला तरी त्याला ते शक्य नाही. पुण ज्या लोकांनी हे सर्व केले त्यांचे नावही घेतले जात नाही, वा कारण परमेश्वराकडूनच ही सुप्त शक्ति मिळालेली असते. त्यांच्याबद्दल कुणाला माहिती नाही. पण खिस्त मात्र अजरामर झाले आणि जगभरात त्यांचेच नाव आदराले घेतले जाते. पण आता वेळ तिच्याकडे दर्लक्ष करतो. 'मला हे योग्य वाटत 'असे म्हणत स्वत:चे अशी आली आहे की, जो कोणी अबोधिततेचा आदर राखणार नाही सर्मथन करत राहतो. पण त्यामुळेच ही शक्ति कमजोर होत जाते वा तो उघडकीस येईल आणि त्याचा नाश होईल याची खात्री बाळगा. आपणच कधी कधी या अबोधिततेचा अनादर करतो, झाकली जाते. अबोधिततेला जेंव्हा आव्हान केले जाते, तेव्हा मी याआधी अनेक वेळा सांगितले आहे की, सहजयोग्यांनी सहानुभुती प्रकर्षाने प्रकट होते. माणसांमध्ये श्रीगणेशांची ही शक्ति मुलांवर कधीही ओरडू नये किंवा त्यांना शिक्षा करु नये. मुख्य गोष्ट प्रस्थापित केलेली असल्यामुळेच लहान मुलांवर किंवा निष्पाप म्हणजे लहान मुलांबरोबरचे आपले व्यवहार व वागणे प्रेम बाळगुनच माणसांवर संकट बेतले की, लोक तत्परतेने मदतीला धावून येतात. झाले पाहिजेल. मग ते मूल परक्याचे, दुसऱ्या देशातील वा कुटुंबातील म्हणूनच अबोधितता नाहीशी करणाऱ्या दुराचाऱ्यांच्या विरोधात समस्त असेल किंवा ते अकारण तुमच्याजवळ आकृष्ट होत असेल तर ती जगामधील लोक पुढे येऊ शकतात, याबद्दल शंका नाही; तसे न त्याच्या मधील, तसेच तुमच्यामधील अबोधितताच व्यक्त होत असते करणारे लोक मानव नव्हेच असे म्हणावे लागेल. व तीच सांभाळ करीत असते व संरक्षण पुरवते. कांही लोक लहान मुलांचा बळी द्यायला तयार असतात ही फार आश्चर्यकारक गोष्ट आहे; ६) माणूस कितीही मोठा असला वा कसलाही त्याग करण्यास चैतन्य लहरी नोहेंबर/डिसेंबर २००१ तयार असला तरी त्याच्या मनातील ही अबोधिततेची खरोखरच जर सर्व जगावर साम्राज्य गाजवणारा महान पुरुष असे नाव भावना तो विसरु शकत नाही. ही फार आश्चर्याची गोष्ट कमवायचे असते तर पूर्वीच्या महान पुरुषांचे तो अनुकरण करु शकला आहे. प्रेमाचा व रक्षण करण्याचा हा मोठा खजिना (सागर) सगळीकडे असता. अशा महान पुरुषांची शक्ति म्हणजेच त्यांची अबोधितताच. तयार आहे. त्यातूनच लहान मुले व निष्पाप लोकांवर आलेल्या अबिधितेची ही शक्ति कसे कार्य करते मला सांगता येणार नाही संकटाशी सामना करण्याची शक्ति मिळत असते. मानव जातीचे हे कारण ती अनेक प्रकारे कार्य करीत असते. इतिहासातील घटनांकडे एक सुंदर नवलच आहे. जगांत क्रूर, असुरी प्रवृत्तीची माणसे मुळीच तुम्ही पाहिले तर हेच दिसून येत की साधा पण निरागस व सूज़ञ नाहीत असे मी म्हणत नाही; पण मुलांचा किंवा निष्पाप लोकांचा माणूसच लोकांच्या कायम स्मरणात राहतो. जेव्हा प्रश्न येतो तेव्हा ही जबाबदारीची जाणीव निर्माण होतच रहाणार. बऱ्याच लोकांना या अबोधिततेचे भान राखणे आवघड जाते; कारण आपण कुणी विशेष आहोत, आपल्याला सर्व माहीत आहे, सर्व समजते, आक्रमकपणा दाखवूनही काही बिधघडत नाही, इ. इ. समजुती उदा.अब्राहम लिकन: मला त्याचा फार अभिमान वाटतो. पण त्याच्या लहाणपणी शाळेत असताना लायब्ररीत महान व मोठमोठया पुरुषांची चरित्रे वाचण्याचा मला नाद होता. त्यांचे जीवन साधे असूनही त्यांचे महान कर्तुत्व पाहून मी भारावून जात असे. त्याच्या मनात घर करुन राहिलेल्या असतात; पण अशा माणसाची बायकोक्हन त्याची मानहानी सतत होत असे; ती त्याला अजागळ कुणी आदराने आठवण काढत नाही वा त्याच्या दुष्कृत्याचा कधीच म्हणत असे. पण त्यालासुध्दा ठार मारण्यात आले. औती कुणाला वाटेल की असा खून होणे हे त्याचेच अपयश आहे; पण आज जगभर सन्मान केला जात नाही. सहज-संस्कृतीमध्ये सहजयोग्यांनी आपल्यामधील त्याचे नाव अजरामर झाले आहे, त्याच्या बायकोचे नाही. म्हणजे अबोधिततेचा आदर करावयास शिकले पाहिजे. सहजयोग्यांनाही इतका काळ लोटल्यावरही त्यांचे नाव आदराने घेतले जात आहे. पड कधी कधी अपमानकारक वागणुक मिळते, कधी फसगत होते, कधी कधी त्यांच्यावर अधिकार गाजविला जातो, पण तरीही अबोधितच त्यांच्या जवळ अबोधिततेची शक्ति होती. म्हणूनच त्यांचे ध्येय महान राहिले पाहिजे. कारण त्यांना श्रीगणेशांची शक्ति मिळाली आहे. म्हणून होते; त्यांना ध्येयपूर्तीचाच ध्यास होता, बाकी कशाचीच तमा नव्हती. अशा प्रसंगांत त्यांनी निराश होऊ नये किंवा दुसऱ्याच्या ही उच्च ध्येय संकल्पना अबोधिततेमधूनच निर्माण होते व त्यामुळेच अबोधिततेला धक्का लाऊ नये. आपोआप सर्व काही सुरक्षित केले जाईल. अबोधिततेला आव्हान होताच जगभरातील चांगुलपणा गोध्टी गौण होतात. नाहीतर सत्तेच्या लोभापायी हाहाकार माजवणारे जगातील मोठमोठ्या पुरुषांकडे पाहिले तर दिसून येते की, ध्येयपूर्तीसाठी मार्गदर्शनही मिळते; मग त्यासाठी सत्ता, अधिकार ह्या मदतीला येतो. अनेक लोक येतात व जातात पण कुणालाच त्यांची आठवण नको आलिकडे झालेल्या युध्दामधूनही हेच लक्षात येते. सामान्य असते. असे थोर पुरुष म्हणजेच अबोधिततेची चालती-बोलती लोकांनाच, त्यांचा काही संबंध वा दोष नसतानाही, प्राणास मुकावे उदाहरणे आणि या अबोधिततेमुळेच त्यांच्या जवळ सूज्ञता पण येते. लागते, किंवा हालाअपेष्टा सहन कराव्या लागतात. त्या प्रसंगात त्यांना श्रीगणेशांचा मोठा गुण म्हणजे सूजञता; त्या सूज्ञतेमुळेच ते नेहमी यशस्वी व्हायचे व त्यांतच त्यांची अबोधितता होती. असले तरीही पुढे येतात. म्हणून आपण आपल्याच सोयीप्रमाणे व कधी कधी निरागस माणसांना आपल्यामधील निरागसतेची ही जाणीव आपल्याच उद्देशासाठी कांहीही करायला तयार होतो आणि ते करताना नसते. माणसामधून साध्या-सुध्या, गरीब, कसलाही पदाधिकार मागचा पुढचा विचारही करीत नाही. किंवा आपल्याकडून काही चुकते नसलेल्या सामान्य माणसांमधूनही-अबोधितता कशी चमकून उठते हे तर नाही ना याचे भान ठेवत नाही. तेव्हा आपल्याला त्याचे पुढचे आश्चर्यच आहे. आणि मनुष्यत्वाचे मोठेपण यांतच सामावलेला आहे. मदत करण्यासाठी सबंध जगभरातून लोक कुढल्याही राष्ट्राचे वा धर्माचे परिणाम लक्षात येत नाहीत. हिटलरचे उदाहरण पहा; त्याला वाटत आता अबोधितता कशी मिळवावयाची ते बघू. सर्वप्रथम होते की, तो असंख्य लोकांना ठार करु शकतो आणि सबंध जगाला आपल्या मनात काय काय चालते ते पहात रहा; हे तुमचे तुम्हीच आपल्या मुठीत ठेवु शकतो व त्यांतच त्याचा पराक्रम आहे. पण काळाच्या इतिहासात कुणीच त्याचा सन्मान केला नाही. त्याला जाणू शकता. त्यालाच आत्मपरिक्षण म्हणतात. हे करत असताना० ७ चैतन्य लहरी नोहेंबर/डिसेंबर २००१ आपल्या मनांत कशाबद्दल व कुणाबद्दल प्रतिक्रिया होतआहेत है करणाऱ्या किंवा तिला बदनाम करणाच्या सैतानी लोकांना लक्षपूर्वक जाणून घ्या; त्यामध्ये अबोधितता आहे की राग आल्यामुळे शिक्षा करतो. किंवा न रुचणार्या प्रतिक्रिया आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. हे तुम्ही सहजयोगी असल्यामुळे तुम्हाला सहज जमेल. मग अशा सन्मान केला पाहिजे. तुम्हाला त्रास होईल, लोक तुमच्याशी वाईट प्रतिक्रियांचा तुमच्या वागण्या बोलण्यावर काय परिणाम होत आहे है तन्हेने वागतील किंवा तुम्हाला अस्वस्थ करणाच्या गोष्टी घडतील पण म्हणुन सहजयोग्यांनी अबोधिततेचा सदैव आदर व तुम्ही जर खरोखरीच शक्तिशाली असाल तर त्या अबोधिततेला संभाळलेत की तुम्ही समाधानी, दयाळू व नम्र जाणून घ्या. घटनांना तुम्ही काहीच महत्व देणार नाहीत; लोक क्षुद्र भावनेमुळे व्यक्तिमत्व बनाल. म्हणून काळजी घेऊन आपणच आपल्या निष्कारण मुर्खपणाने तुमच्याशी तसे वागतात असे समजून अबोधिततेला विसरू नका. हिटलरने शेवटी स्वत:च स्वतःचा नाश दुर्लक्ष कराल. अशा घटनांवर विचार करण्यातव आपली शक्ति खर्च करण्यात काहीच अर्थ नाही. कधी ना कधी त्यांचाच मूर्खपणा व चूक टाकले, अबोधितता बळकट करण्यातच तुमच्या जन्माचे त्यांच्याकडे ओढवून घेतला आणि स्वत:च स्वत:चे नाव मानवी इतिहासातून पुसून म्हणुन उघडकीस ये ईल, व त्यांनाच लोक नावे ठेवतील. सार्थक आहे; अबोधिततेच्या शक्तिबद्दल कायम श्रध्दा ठेवा. जगभरामध्ये अशा वाईट, क्रूर, निर्दयी व अबोधिततेच्या त्यांचा विरोधी कारवाया करणार्यांचा एक गट होतो. असे दुराचारी स्वत:च्या जीवनामध्ये ही शक्ति कशी प्रगट करता; इतरांशी कसे वागता याला म्हणूनच महत्व आहे त्यासाठीच प्रेम व करुणा यांचा उपयोग केला पाहिजे व त्यासाठीच तुमच्या व्यक्तिमत्वामघ्ये अबोधितता लोक एकत्र येऊन आक्रमक बनतात आणि दुसर्यांना फसवितात. अशा गटांत सैतानी प्रवृतीचेच लोक जमतात. पण असे सैतानी प्रस्थापित होऊन तेजस्वी झाली पाहिजे. ही अबोधितताच प्रवृत्तीचे लोकही अबोधिततेला धक्का लाऊ शकत नाहीत. नैनं छिन्दन्ति सभाळ करणार आहे, तुमच्यावरच्या संकटांचे निरसन करणार आहे शस्त्राणी नैनं दहति पावकः ........न शोषयति मारुतः असे आत्म्याचे व सहजयोगी म्हणून तुमचे नांव लोकांच्या हृदयात चिरकाल कोरले जे वर्णन आहे ते अबोधिततेतलाही लागू सुध्दा तुमचा जाणार आहे. पड़ते.अगदी निसर्ग सर्वांना अनंत आशीर्वाद.... जो एरवी विनाश घडवित असतो तो सुध्दा सर्व जाणतो आणि अबोधिततेचे रक्षण करतो व वेळ आली की तिच्या विरोधात कार्य सहजयों हा सखूपच पसरला आहे.परंतु त्याची उंची वाढविण्यासाठी आपल्याला आपला द्जा वाढवायला हवा.त्यानुळे जर काही च्यक्ती उच्च स्थितीला गोल्या, तर इतरही जाऊ लागतील महणजे तुम्ही एकनेकांसाठी हृदय उघडा, क्हणजे तुम्ही जाइयासाठी तुमचे हृदय उघडाल. की निरहंकारी आहे कारण माइयात प्रतिक्रि या नाही. जर प्रतिक्रि या नसेल तर अहंकार वाहणार नाही.नी माइया शांति व वैभवात राहुन सहजयो ना घडवीत असते. प्रतिक्रि याचा कला बरास होतो. नी प्रतिक्रिया व्यक्त करीत नाही. पण तुनच्या र स्वत:हाच्या आत््याच्या पात्रते बाबत, क्षमते बाबत, समाधान पातळीचे नाहीत.तेव्हा त्यांना विसरुन जा.पण त्यामुळे तुम्हाला अहकार च वैं भव प्राप्त करुन घ्या.इतर लॉक तुमच्या होतु देवु नका. ८ चैतन्य लहरी नोहेंबर/डिसेंबर २००१ का प.पू.श्री माताजी निर्मलादेवींनी सहजयोग्यांना दिवाळी निमित्त लिहिलेल्या व अनंत जीवन या हिंदी मासिकात १९७६ मध्ये प्रसिध्द झालेल्या पत्राचा संक्षिप्त अनुवाद. निर्मला श्रीवास्तव २ पार्कलन्ड आईस हाऊसवुड ऑक्सटेड सुरे माझ्या प्रिय सहजयोगी मुलांबो, ।ं ही दीपावली आपणा सर्वांना तजोमयी वरो. जो दिवा तुफानात सुध्दा विझू शकणार नाही, असा आपण सुध्ा एक तेजस्वी दिवा अहात. दिव्यावर तुफानाचा आद्यात होता, तो विचलीत होतो किंवा विझुन जातो तसी आपली नन:स्थिति आहे का टाचा विचार करा. दिव्यावर कोणतेही काचेंचे आवरण नाही का? आहे. आपल्यावर देखविल एक कक्कम असे आवरण आहे; ज्याच्या पासून कोणत्याही बाह्य शक्तिचा प्रतिकार प्रतिकार तुम्ही कर शकता. ते आवरण कहणजे आपल्या आईचे प्रेम, काझया प्रेमाचे हे आवरण ततोमच्या रक्षणासाठीच आहे. जगचान श्रीकृष्णांनी सांवितल्या प्रमाणे किंवा येशुनी सांबितल्या प्रवाणे-तीच तुमचा मार्ा आहे, मीच द्वार आहे. सी जर तुम्हाला सांवितले की, तुमचे अंतिम साध्टा मी आहे; तर आपण त्यावर विश्वास ठेवाल ? जरी की काही सांगितले, तरी जे अंतीम सत्त्य आहे ते रहाणारच. तुन्ही किंवा आपण काणीही ते बदलू शकणार जाही, हेच अंतीम सत्य तुम्हाला शोधायचे आहे. ह्या दिवाळीपासून आपणाला अनेक नविन करा. लाखो दीप प्रज्वलीत करा. त्यांच्यात प्रेमरूपाचे तेज भरा, कुंडलिनीरुपी रुईची ज्योत पेटवून त्यांना आत्मसाक्षात्कार द्या. कुंडलिनी रुपी ज्योत उजळेल तेव्हा जगात अनेक न विझणाच्या मशाली धवधनातील; काझया या अशाली कोवती निष्कलंक प्रेमाचे अभद्य कवच काटत राहील. या कवचाची मट्ादा अनय्याद असेल. माझी तुमच्यावर सबैव दृष्टी राहील, तुम्हा सर्वांचाबत नाझ्या अंत ही दिवाळी तुम्हास आनंददायी जावो. -सर्व धर्मानांम परिव्यज्य मामेक सरणं द्रज- आव्हाने स्विकारायची आहेत. संपूर्ण विश्वाला आव्हान क 1;करणात अपार प्रेम आहे. भबा तुमच्यावर सदैव प्रेम करणारी तुमची आई श्रीनिर्मला देवी. ९ चैतन्य लहरी नोहेंबर /डिसेंबर २००१ संत कबीर सब्द सब्द बहु अंतरा । सार सब्द चित देय ।। जा सब्दै साहेब मिले । सोड़ सब्द गहिलेय ॥ सं्दभावरुन शब्दा शब्दांचे अर्थ वेगवेगळे निघतात. त्यालाच वाच्यार्थ, लक्ष्यार्थ व व्यंगार्थ म्हणतात. म्हणून कबीर सांगतात, "प्रत्येक शब्द दुसऱ्या शब्दापासून वेगळा वाटला तरी फालतु अर्थ न काढता जो सारंभूत आहे अशा शब्दावर चित्त केंद्रित करावे. नीट पकडून ठेवावा" ज्या शब्दामुळे परमेश्वर (साहेब) भेटतो, तोच शब्द मनात बुरा जो देखने मै चला। बुरा न मिलेया कोय ॥ जो दिल खोजो अपना । मुझसे बुरा न कोय ॥ माणसाला दुस-्याचे दोष पटकन दिसतात. म्हणुन दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते,पण स्व:च्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही, अशी म्हण पडली. त्यावर उपाय म्हणजे आत्मपरीक्षण.म्हणून कबीर सांगतात, दिसलाच नाही; पण मी स्वत:च्या मनाचा बारकाईने शोध घेतला तेव्हा मला समजले की कोणीच 'जगात कोण बाईट आहे हे शोधायला निघालो तर मला वाईट कोणी ी ,माझ्याहुन जास्त वाईट नाही. साथ त्याजे क्या भया। मान तजा नही जाय ॥ तेहि माने मुनिवर ठगे। मान सब को खाय।। मायेवर (प्रलोभनांवर) विजय मिळवला तरी अहंकार (मान) सुटत नाही तोपर्यंत साधना "सफल होत नाही. या अहंकारामुळेच दुर्वास ऋषी फशी पडले.म्हणून कबीर म्हणतात, माया टाकुन काय मिळणार ? (आत्मोध्दारासाठी ते पुरेसे नाही) उलट त्याचाच अहंकार येतो. हा अहंकारच सर्वनाशाला कारणीभूत (सब को खाय) होतो. ह. १० चैतन्व लहरी नोहेंबर/डिसेंबर २००१ आज आपण देवी पूजा करण्यासाठी इथे जमलो आहोत. देवीची पूजा देवांनी राक्षसांच्या अनाचारांपासुन सुटका होण्यासाठी अनेकवेळा केली आहे. आजही तीच वेळ आली आहे, असेच मला वाटत आहे, कारण आज जगांत कल्पना करता येणार नाही अशी अधोरी कृत्ये करणारे राक्षसी लोक सगळीकडे माजले आहेत आणि त्यांच्या प्रभावाखाली अनेक जण येत आहेत. पण अशा कुठल्याही गोष्टींचा अंत होत असतो हे त्यांच्या लक्षात येत नाही. म्हणून आताची वेळ अशी आहे की सर्व सत्पुरुषांनी व विशेषतः सहजयोग्यांनी महिषासुरासारख्या या राक्षसांना नष्ट करण्याकडे आपापले चित्त पूर्णतया लावले पाहिजे. पूर्वीच्या काळी हे राक्षसलोक उघड उपडपणे राक्षस म्हणूनच वावरत होतें. व त्यांच्या आचार- विचारा वरुन ते सहज ओळखून येत असे. पण आजकालचे हे मानव रुपातील राक्षस -त्यांना मानव कसे मानावयाचे हा प्रश्नच आहे. सर्व मानवजातीलाच खत्म करण्याच्या नवरात्री पुजा प.पू.श्रीमाताजी निर्मलादेवींचे भाषण, (सारांश) ग्रीस : २१ आक्टोबर २००१ कारवाया करण्यात गुंतले आहेत आणि म्हणूनच त्यांना नाहीसे करण्याची ही वेळ आली आहे. ७ मी इस्लामच्या विरोधात अजिबात नाही ना मला महम्मद साहेबांवर टीका करावयाची आहे. ते अवतारी पुरुषच होते असे मी मानते; आणि परमेश्वरी कार्यच त्यानी केले. पण त्यांच्या पंथात पुढे काही मूर्ख लोक घुसले आणि त्यांनी राक्षसी वृत्तीच्या लोकांचा स्वीकार केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इस्लाम धर्मीयांमधे चौऱ्याहत्तर पंथाच्या लोकांचा स्वीकार केला आहे. पण सर्वजण म्हणतात की ते एकच धर्म मानतात. हे कसे शक्य आहे? त्या गटांमधेंच काही लोक, "देवबंधी" किंवा " वहाबी"या नावाने ओळखले जातात. मला हे सर्व माहित असण्याचे कारण आमच्या वाड- वडिलांच्या घराण्यामधे काम करणारे नोकर चाकर, स्वयंपाकी ड्रायव्हर वर्गरे बरेच मुसलमन होते. त्यातले वहाबी" लोक तर मोहम्मदसाहेबांनाही मानत नसत, त्यांनी केलेला उपदेशही (वचने) त्यांना मान्य नसे. ते फक्त अल्ला मानतात; पण अल्ला कसा ओळखायचा याची त्यांना काहीच कल्पना नव्हती. तसेच ते फार क्रूर व निर्दयी मनोवृत्तीचे होते.इतके क्रूर की त्यांचे तसले वागणे पाहून माझ्या वडिलांनी त्यांना कामावरुन हाकलून दिले. त्यांचे पूर्वज अफगाणिस्तानातून आलेले; त्यांच्या रक्तातच क्रूरपणा मुरलेला होता. आपल्या बांधवांचाही ते छळ करीत. सगळेच अफगाण लोक वाईट असतात असा खम याचा अर्थ नाही. काही अफगाण फार चांगल्या स्वभावाचे प्रेमळ, उदार मदत करणारे असे आहेत. पण दुसरे अगदी उलट व क्रूर आहेत. इतर धर्मामधेही काही खराब लोक असतात. पण हे "वाहिबी" लोक संख्येने कमी असले तरी गुप्तपणे त्यांच्या कारवाया चालतात; खरे ा। मन् आणि हृदय पूर्णपणे द्वेषमुक्त तुमची प्रेमशक्ति कायान्वित होणार आहे. प्रत्येक वेळी तर इस्लाम हा त्यांचा धर्म नाहीच. माझ्या वडिलांचा इस्लाम व कुराणाचा खूप अभ्यास के ल्यातरच होता अणि तेही हेच सांगत; शिवाय त्यांनी हेही सांगून ठेवले होते की, पुढे हेच लोक इतके आक्रमक व भयानक बनतील की, सबंध जगाचा उध्वंस करायला ही ते मागेपुढे पाहणार नाहीत. त्यांच्या कारवाया इतक्या गुप्तपणे चालतील की त्यांच्या हृदयापुढे काय करावे हे समजेनासे होईल. अधिकाधिक सूक्ष्म त संवेदनक्षम बना. क भारतावर स्वारी करुन आलेला महम्मद शहा हाही एक अत्यंत क्रूर बादशहा होता. मोहम्मद साहेबांना मानणाऱ्या मुसलमानांनाही तो ठार मारत असे. त्याचे म्हणणे होते की, मोहम्मद साहेबांनी स्वत: ला अवतारी म्हणून घोषित केले नसल्यामुळे त्यांचे म्हणणे स्वीकारणे त्यासाठी स्वत:वर ध्यान करा. ११ चैतन्य लहरी नोहेंबर/डिसेंबर २००१ किंवा त्यांची पूजा करणे चूक आहे. मी बरेच वर्षे आदिशक्ति भाव निर्माण करण्याचे शिक्षण देण्याची व्यवस्था केली. असल्याचे बोलले नव्हते कारण मला अशा मूर्ख लोकांचा संपर्क नको अर्थात सर्वच मुस्लिम लोक खराब आहेत असा याचा सुध्दा हाल होता. पण नंतर तुम्हालाच चैतन्य लहरीमधून ते समजले. पण मोह्म्मद अर्थ नाही. पण मुस्लिम असूनही जे मोहम्मदसाहेबां बद्दल आदर साहेबांना मानणाऱ्यांनाही हे लोक समजू शकले नाहीत आणि त्यांचा बाळगत नाहीत त्यांचे पुढे काय होणर? अशा तन्हेने विचित्र समजुती क्रूरपणा चालूच राहिला. अशा मूर्ख लोकांना महोम्मदसाहेबां बद्दल निर्माण झाल्या आणि इस्लामी लोकांमधे वेगवेगळ्या संघटना उदयास आल्या. हे एक वेळ चालले असते पण मानवप्राण्यांचाच विध्वंस मानणारे हे लोक फक्त "अल्ला" जरूर मानतात. पण त्यांचा" अल्ला" करण्याचे असे धंदे चालवणे फार धोकादायक आहे. मुसलमानी बरोबर काय संबध आहे हे देवच जाणे. पण कसे कोण जाणे त्यांच्या सामान्य जनतेला याची कितपत कल्पना आहे मला माहीत नाही. पण प्रभावाखाली बरेच लोक जमू लागले. अ गुरु सारखाच हा प्रकार जगभरातील सर्व मदरसांमधे क्रूर मनोवृत्तीचे बेडर लोक तयार केले तुम्हाला माहीतच आहे. धर्माच्या नावांखाली पैसे व संपत्ति जमवण्याचे जात आहेत. याचा प्रथम फटका महिलांना मिळाला. आणि महिलांना हे सारे धंदे, पण हा सारा भोंदुपणा उघडकीस येऊन हे लोक अत्यंत निर्दय आणि अनादराची वागणूक दिली गेली. याचाच अर्थ वठणीवर येणार आहेत. बऱ्याच लोकांचे पितळ उघडकीस आले हा होतो की अशा लोकांवर कुणाचेच नियंत्रण राहिलेले नाही. आहेच. पण त्यावेळी या लोकांच्या गुप्त कारवाया व क्रूर पध्दति कुराणामधे असे कुठेही लिहिलेले नाही किंवा मोहम्मद साहेबांनीही असे काही सांगितले नाही, ते तर म्हणायचे की परमेश्वर दयाळु व शांति देणारा आहे. त्यांनी जीवनभर परमेश्वरी कार्यच केले यात शंकाच नाही. पण वर उल्लेखलेल्या काही लोकांनी सैतानी शक्तीचा पुरस्कार काही सांगणे वा पटवणे अशक्यच होते. मोहम्मद साहेब व कुराण न इतरांच्या लक्षात आल्या नाहीत. हे प्रकार बऱ्याच कालावधीपासुन वाढतच आहेत. निजामुद्दीन अवलियाच्या ठिकाणी आपण गेलो असताना तिथे एक मदरसा केला आणि इस्लामबद्दल गैरसमज निर्माण झाले. (शाळा) चालविली जात असल्याचे मीच सर्व प्रथम सांगितले. त्या मदरसांमध्दे लहानपणापासून मुलांना प्रवेश दिला जात असे.खुद्द दिल्लीमधे अशा १२० मदरसा चालविल्या जातात हे कुणाला खरे आहात; शरणागत म्हणजे हव्यास, लोभ वाटणार नाही.मी अशीच एकदा निजामुद्दीनला गेले होते; तेव्हा तेथील झालेले व सामान्य माणसांपेक्षा वरच्या दर्जाचे लोक. मुले भजन-गाणी गात होते आणि मला त्यांचा निरागसपणा व प्रेम मोहम्मदसाहेबांनी हे पण सागितले आहे की, उध्दाराचा समय येइल भावला, पण तेथील व्हायब्रेशन्स चांगली नव्हती. निजामुद्दीन एवढे तेंव्हा तुमचे हात बोलू लागतील, पण ही काव्यात्मक भाषा लोक थोर सत्पुरुष असूनही व्हायब्रेशन्स का नाहीत असे विचारल्यावर तेथे समजू शकले नाहीत आणि कांहीजणांनी त्याचा विपर्यास मदरसा असल्याचे सांगितले गेले. इस्लाम म्हणजे शरणागति. तुम्ही लोक त्या दृष्टीने शरणागत इ.षडरिपुंपासून सुटका केला.आजकालच्या मॉडर्न जमान्यात लोकांच्या मनात विकृत कल्पना येऊ लागल्या आहेत आणि विरोध करण्याची प्रवृत्ति वाढत आहे.ज्यू लोक म्हणूनच विरोधात आहेत आणि हा विरोधच द्वेषभावना पसरवीत आहे. सैतानी प्रवृत्ति कशी चालते हे लक्षात घ्या. सैतानाचे कार्य असेच सुक्ष्मपणे चालते. प्रथम थोडेसे लोक एकत्र येतात आणि युध्द वा कुणालातरी ठार मारण्याचे बेत आखले जातात. क्रौर्य व विध्वंस याच्या पलिकडे त्यांना धर्म नसतो. कसे ही करुन क्रूर कृत्ये करण्याशिवाय त्यांना दुसरा विषय नसतो. या मदरसांमध्ये क्रूरता व वैर वृध्दिंगत होण्याचेच पाठ दिले जातात. जगभरातील मदरसांमधे पाहीजे. हिंदु सहजयोग्याने दुसरा माणूस केवळ मुसलमान आहे म्हणून हेच शिक्षण दिले जाते व तसेच लोक तयार केले जातात. सहजयोगामध्ये निरागसता मानली जाते आणि सहजीवनाला महत्व दिले जाते. अशा परिस्थितीत आपण प्रथम आत्मपरीक्षण केले आपल्याला आवडत नाही का है स्वत:शीच तपासले पाहिजे शरणागत झाल्यावर तुमच्या मनात द्वेषभावनेला थाराच मिळता कामा नये. या चुकीच्या कल्पना तुम्ही पूर्णपणे टाकून दिल्या पाहिजेत. समजा तुम्ही हिंदू आहात, तुम्हाला मुळीच आधिकार नाही. खर तर हिंदू हा शब्दच सिंधू नदी नांवावरुन आला आहे. अलेक्झांडर बादशहा जेव्हां सिंधू नदी पार करुन भारत- पाकिस्तान दरम्यान बरेच वेळा युध्दे झाली. पण आता पाकिस्तानच्या लक्षात आले आहे की, अशा युध्दामुळे त्यांनाच दहशतवादी असा ठपका मिळेल. त्यांनी वेगळाच मूर्खपणा केला. मुशर्रफ सत्ताधीश झाल्यावर त्याने पाकिस्तानातील ६५ पंडितांना अफगाणिस्तानात तेथील मदरसांमध्दे क्रूर बनण्याचे व द्वेष तरीही दुसर्या धर्माच्या माणसाचा धिक्कार करण्याचा म्हणुन १२ चैतन्य लहरी नोहेंबर / डिसेंबर २००१ आला तेव्हा तेथील लोकांना, सिंधू शब्द उच्चारता न आल्यामुळे "हिंदू" म्हणु लागला व हिंदू शब्द रुढ झाला. पण इथल्या कांही लोकांनी त्याला लाक्षणिक अर्थ दिला व भेदा- भेदाची भावना निर्माण केली तरी सुदैवाने त्याच्यामागे क्रूर- पणाची वृत्ति नव्हती हे नशीब, द्वेषभावनेतून दुसऱ्याचा छळ करण्याची प्रवृत्ति फार घातक आहे. माणसे माणसांचा द्वेष करु शकतात हा विचारच माझ्या हृदयाला वेदना देतो. प्रेम करण्यासारखी दुसरी आनंददायक व सुंदर भावनाच नाही. काही विघातक मंडळींनी खाटे नाटे सांगुन, लोकांवर प्रभाव पाडून ही द्वेषभावना त्यांच्या डोक्यात भरवलेली असते. पुढे त्यातून काय होणार आहे मला समजतच नाही. म्हणूनच त्या काळी देवीलाच राक्षसांना ठार मारावे लागले. आमिबापासून परमेश्वराने उत्क्रांतीच्या प्रवासात मानव निर्माण केला तोच मानव ज दुसर्या मानवाचा द्वेष करु शकतो हे दुदैव. हे कसे शक्य आहे असे वाटले तरी ते प्रत्यक्ष घडत आहे. सहजयोग्यांची गोष्ट वेगळी; कारण त्यांना प्रेमाचा आनंद आवश्यक आहे. कुणी त्रास देत असला तर असू देत, पण समजला आहे आणि त्यांतच ते रममाण होतात. तुम्ही ते प्रत्यक्ष त्याच्याबद्दल मनात किंतु ठेवु नका; तो आहे तसेच त्याच्याकडे पहा पहातच आहांत. तुम्ही कसेही करुन माणसा- माणसा मधील ही पण स्वत:चे मन दूषित होऊ देऊ नका. द्वेष भावना दूर करुन त्याचे प्रेमात रूपांतर करु शकलात तर फार मोठे कार्य होईल.त्यासाठी तुम्हाला इच्छाशक्ति पणाला लावावी लागेल आणि माणसांना खीट्या-नाट्या अपप्रचारातुन गैरमार्गाकडे नेणार्या तत्त्वप्रणालींचा धिक्कार करावा लागेल. हे महा कठिण काम आहे.मानवी जीवनाची ही परिस्थिति पाहून माझ्या सहजयोगाचे कार्य किती महत्वाचे आहे हे आजपर्यंत माझ्या लक्षात आले नव्हते. तुम्ही बारीक सारीक फालतु गोष्टींकडे लक्ष न देता आपल्या स्वत:मधे व आपल्या आचार-विचारामधे काय चालले आहे इकड़े लक्ष द्या. सध्याचे वातावरणच इतके खराब व गढुळ आहे की सहजयोग्यांनी काय करावे हाच प्रश्न कधी माझ्या मनात येतो. ইंदयाला अपरंपार वेदना होतात आणि कोणत्या परिस्थितीत म्हणून स्वत:चेच परखडपणे आत्मपरिक्षण करुन आपण चांगले वा चुकिचे काय करत आहोत है लक्षात घ्या. हे समजण्यासाठीही तुम्हाला चांगला फटका मिळाला पाहिजे. आपण पूजा, प्रोग्राम इ. सर्व करतो ते ठीक आहे, पण माझ्या अंतकरणाबद्दल म्हणाल तर आपल्याला ह्या पृथ्वीवर जन्म घ्यावा लागला असे होऊ जाते. माणूस या सैतानी प्रवृत्तीमुळे किती अधोगतीला जाऊ शकतो हे मी पाहिले आहे; त्या गोष्टी मी बोलू लागले तर तुम्हाला धक्काच बसेल. म्हणून स्वत:ला नीट समजून व पारखून आपल्या मनात कोणाबद्दलही द्वेष भावनेचे किल्मिश उरणार नाही याची काळजी घ्या.अशा आंतुन मी फार दुःखी आहे. म्हणून सहजयोगी म्हणून कमीत-कमी तुम्ही स्वत:कडेच पूर्ण चित्त लावा. सहजी लोक कधी कधी सहजाचा आनंद जरुर लुटतात पण आजुबाजुला व इतरत्र काय चालले आहे याबाबत बेफिकीर होतात. तुम्ही आपल्यामधेच काय कमी आहे व तो कमीपणा प्रामाणिकमणे दूर करण्याचा प्रयत्न कार कुजक्या भावना मनात बाळगणारा माणुस पशूच म्हणाबा लागेल. पण हेच प्रत्यक्ष होत आहे व दिसून येत आहे. उदा.तुम्ही गरीब असला तर काय बिघडले? श्रीमंत माणसाचा द्वेष करुन तुम्हाला संपत्ति मिळत नसते, काही अड़चणी असतील तर त्या दूर करण्याचा प्रयत्न करणेच हितावह असते; त्यांचे भांडवल करणे चुकिचेच असते. या सर्व वाईट करतो का है तपासत रहा. म्हणून मला म्हणवेसे वाटते की तुम्ही स्वत:वरच ध्यान करा. प्रवृत्ति नष्ट व्हायलाच हव्या. म्हणून आपण काय करत आहोत, कोठे चाललो आहोत, याचे सदैव भान असले पाहिजे. कुणाबद्दल जर काही गैरसमज मनात असतील तर ते पुर्णपणे दूर करणे त्यांतून सुटका करावयाचा सहजयोग्यांकडे एकच मार्ग आहे आणि तो सध्या सर्व मानव जातीवरच एक महान संकट ठाकले आहे. R३ (६ चैतन्य लहरी नोहेंबर/ डिसेंबर २००१ म्हणजे त्यांची प्रेम शक्ति. ते तुम्हाला शक्य आहे पण त्यासाठी तुम्ही रुजवायचे आहे. तसे ते बिंबवले की, पुढच्या भयानक तुमचे हृदय स्वच्छ व सक्षम बनवा. आपल्या प्रत्येकाला स्वत:मधे ही धोक्याची तुंम्हाला जाणीव होईल. या सैतानी कारवाया प्रेमशक्ति जोपासण्याची व कार्यान्वित करण्याची सध्याचा बिकट काळ संपवल्या नाहीत तर कुणी सांगावे एकही माणूस वा मूल पृथ्वीवर ही एक संधि आहे असे समजा. आपले मन व हृदय द्वेषमुक्त करा उरणार नाही. हा विचार माझ्या मनात आला की माझाच थरकाप येतो. म्हणजे ही प्रेमशक्ति तुमच्यामध्ये कार्यान्वित होईल आणि ह्या म्हणून जागरुक राहुन आजुबाजुला, अगदी कानकोपन्यातही, काय प्रेमशक्तिचा प्रकाश तुम्हाला मिळाला की तुम्ही माझ्यासाठी चालले आहे, क्रूर कृत्यांच्या कोण गप्पा करत आहेत इकडे लक्ष घा. किती शक्तिशाली बनू शकता हे पाहुन तुम्हालाच आश्चर्य वाटेल. मी एकट्याने ही लढाई करु शकत नाही. मला असे प्रेमशक्ति प्रखर असलेले लोक हावेत. बाकी काही नको. जगभरातील सर्व सहजयोग्यासमोर हे एक आव्हान आहे. हे सहजयोगी व असहजयोगी आपल्याला यश मिळणार आहे. माझा सर्व भार आता तुमच्यावर किंवा आस्तिक व नास्तिकामधील युध्द नसून आपण सर्वजण एक माझ्यासमोर या भयंकर युध्दाचा फार कठीण प्रसंग आहे पण तुम्ही सर्व जण एकजूट होऊन माझ्या बरोबर राहिलात तरच आहे आणि त्यासाठी तुम्ही कटिबध्द झाले पाहिजे. नुसती माहिती मिळवून व गप्पा मारुन कांही मिळणार नाही तर तुमची प्रेमशक्ति होऊन ही लढाई करणार आहोत व जिंकणार पण आहोत. प्रत्येक वेळी तुम्ही आधिकाधिक सूक्ष्म व संवेदनक्षम बनले पाहिजे, कार्यान्वित झाली पाहिजे. आजच्या परिस्थितीत हे सर्व नीट लक्षांत घेणे फार आवश्यक आहे, तसेच आपण या सैतानी बातावरणाचाच एक अंश बनून जाणार का कार्याला लागाल ही माझी खात्री आहे. तुमची प्रत्येक गोष्ट प्रेमामधून तसे न होता त्याचा नाश करण्यासाठी लढायला सिंध्द होणार हीहि प्रेरित झाली पाहिजे. हा फार गहन विषय आहे आणि एक पाय आत तुम्हीच ठरवायचे आहे. ही लढाई प्रदीर्घ व कठीण असली तरी त्याची तर एक पाय बाहेर असे करुन चालणार नाही. तुमची प्रेमशक्तीच या शेवट होणारच आहे. ही लढाई आप्ल्याला राक्षसांबरोबर करायची सैतनी कारवाया रोखू शकेल. सहजयोग्यांची एक नवी पिढी तयार होत आहे आणि त्यानंतर मानवजातीला अशा संकटांना व क्रूर प्रवृत्तींना आहे. तुम्हा सर्वांना मी माझ्या हृदयांत सामावून घेतले आहे आणि सामोरे जाण्याची वेळ येणार नाही. या सैतानी मंडळींना साथ माझे पूर्ण आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. मी तुमच्यावर सदैव प्रेमच सहस्त्रार उघडल्यामुळे तुम्ही सर्व जण तयार व्हाल व पुन्हा देणार्या लोकांना हे समजून सांगितले पाहिजे. तुम्हाला वाटेल की करीत आली आहे; म्हणून तुम्ही सर्वजण शूर शिपायांसारखे असे लोक कसे ओळखायचे? पण तुम्ही सहजयोगी असल्यामुळे माझ्याबरोबर या लढाईत उतरा. आपसातले मतभेद बाजूला ठेवुन संपूर्ण तुम्हाला ते जमेल व माहीतही आहे. मला खात्री आहे की एकजुटीनें प्रेम व शांतीचे शिपाई म्हणून कर्याला लागा. सहजयोगीच त्यांना सन्मार्गावर आणू शकतील व वाचवतील. फक्त या सैंतनी लोकांच्या भुलथापांना बळी पडु नका. सर्वांना अनंत आशीर्वाद. मला हे सर्व तुमच्या हृदयांत अगदी खोलवर सत्याचा आनंद घेण्यास धैर्य लागते. काही चेळेस लोक तुमची टवाळी करतील, हसतील, कदाचीत त्रास देतील, परंतु त्याची तुम्हाला काळजी नसावी कारण तुमचे नाते परमेश्वरी निटमांशी, परनेश्वराच्या कृपेशी आहे. तुम्ही त्याच्याशी सल झाल्यावर इतरांच्या बद्दल आणि त्यांना काट म्हणायचे आहे याची फिकीर करु नये. तुम्ही उभे राहुन स्वतःला सत्याने सुशोनित करायला हवे आणि लोकांशी बौलायला हवे. नवा लोकांना समजेल की, तुम्हाला सत्य मिळाले आहे. चैतन्य लहरी नोहेंबर /डिसेंबर २००१ पुर्व प्रदेशामधील या वर्षीचा सहजयोग सेमिनार हुगळी जिल्ह्यातील हमीरागाची या गावातील मलिया या ठिकाणी दि.२९सप्टें, ते २ आक्टो. २००१ या दिवसात नुकताच संपन्न झाला. सुमारे ५०० सहजयोगी बंधु-भगिनी उपथित होते. निवासाची व्यवस्था काशी विश्वनाथ सेवा-संस्थेच्या आवारात केली होती. शहरी वस्तीपासून दूर असलेल्या या ग्रामीण परिसरांतील वातावरण सेमिनारसाठी योग्यच होते. दि. २९ सप्टेंबर पूर्व विभाग सहजयोग सेमिनार প सकाळच्या न्याहरीनंतर सर्व सहजयोगी सजविलेल्या एका हॉलमधे जमले. संपूर्ण हॉल फुलांच्या माळांनी सुशोभित केला होता. स्टेजवर श्रीमाताजींची प्रतिमा व चरणकमल ठेवण्यात आले होते. मागीलबाजूस डेकोरेशन आकर्षक केलेले हाते. स्टेज समोर खाली होमकुंड मांडण्यात आले होते. कलकत्याच्या युवाशक्तिने म्हणलेल्या-हेमजा सुतम भजे-या गणेश भजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर श्री अरुण गोयल यांनी, हवनाबाबत त्यातील २००१ सूक्ष्म गहनता व त्यामागील हेतू याबाबत थोडक्यात माहिती सांगितली. तसेच हवन सामग्री व हवन मंत्र याविषयी मार्गदर्शन केले. सुरुवातीला श्री गणेश अथवशीर्ष नंतर यज्ञदेवता व अम्नीदेवतेच्या मंत्रोच्याराने अग्निकुंड प्रज्वलीत करण्यात आले. नंतर श्रीगणेशांच्या १२ नाममंत्राने दि.२९ सप्टेंबर ते २ अक्टोबर २००१ व नंतर एकादशरुद्राच्या ११ नाम मत्राने हवन विधि झाला. सर्व विधीतील बाधा व राक्षसांचा विनाशाचे मंत्र घेऊन पूर्णाहृती देण्यात आली. आरती नंतर सकळचे सत्र संपले. दुपारच्या जेवणानंतरचे सत्र दु. ३.३० वा सुरु झाले. प्रथम कलकत्त्याचे लीडरांनी श्री अरुण गोयल यांना सर्व सेमिनारचे सूत्रसंचलन करण्याची श्री हिमानसू शहा व श्री करुन सांगवी यांनी श्री अरुण गोयल यांना विनंति केली. श्री अरुण गोयल यांनी आपल्या भाषणात सहजयोगांकरीता श्रीमाताजींचे झालेले अवतरण, सहजयोगाची महता, त्याची व्यापकता, वैशिष्ट्ये व श्रीमाताजींच्या अपेक्षा यावर अगदी त्यांच्या नेहमीच्या खुमासादार शैलीत विवेचन केले त्यांची सुमधुर वाणी सर्व ऐकत होते. सायं.५.३० ला चहापानानंतर सर्व हॉलमध्ये संगीतसंध्येच्या कार्यक्रमासाठी जमले. सुरुवात कलकत्त्याच्या युवाशक्तिने हेमजा सुतम भजे या भजनाने केली. आनंदीता बोस यांनी गायलेल्या या भजनास पेटींवर सोनीया मुखर्जी व तबल्यावर अशोक दत्ता यांनी साथ केलीअशोक दत्ता यांनी आपल्या तबलावादनाने सर्वाचे चित्त वेधून घेतले. यानंतर भस्मासुरावर आधारित पौराणिक कथेवर रचलेली एक नाटिका सादर करण्यात आली. विष्णूकडून मोहिनीच्या रुपात या भस्मासुराच्या झालल्या वधाचे दृष्य पाहून सर्व वातावरण अधिकच चैतन्यमय झाले. ही सुंदर नाटिका पुणे कलेक्टिव्हीटी तर्फे सादर करण्यात आली. भोजनानंतर पहिल्या दिवसाचे सत्र संपले. रविवार दि.३० सप्टेंबर दुसर्या दिवसाचे रविवारचे सत्र सकाळी ६.३० वा च्या सामुहिक ध्यानाने सुरु झाले. ध्यानानंतर सामुहिक जोडेपट्टी व विशुद्धीच्या स्वच्छतेसाठी -अल्ला हु अकबर- हा मंत्र घेण्यात आला. सकाळचे सत्र न्याहरीनंतर सुरु झाले. यावळी ध्यानाचे महत्व व त्यातून होणारे रि चैतन्य लहरी नोहेंबर/डिसेंबर २००१ आत्मपरिक्षण, श्रीमाताजींच्या अवतरणाचे महत्व व शरीरशुष्दीसाठी करावयाचे उपचार यावर श्री अरुण गोयल यांनी माहिती दिली. यात रोजी सेमिनारची सकाळच्या ६ ते ७ च्या ध्यानाने मुख्यः परमचैतन्य व स्वाधिष्ठान चक्र यांच्या संबंधातुन आपल्याला झाली. नंतर पहिल्यासत्रासाठी सर्व जण मुख्य सभामंडपात आले. स्वर व शब्द प्रतित करण्यासाठी मिळालेली शक्ति व त्याचा सहजयोग सुरुवातीला अरुण गोयल यांनी पुन्हा सहजयोगाची आवश्यक्ता व प्रसारासाठी होणारा वापर, नंतर श्रीमाताजींचे अवतरण पृथ्वीवर कसे फायदे यावर विचार प्रदर्शित केले. नंतर विश्वातील चक्रांची स्थाने व झाले व त्याचे वैशिष्ठ्य, कलियुग व नल-कलीचा झालेला संवाद त्यांची वैशिष्ठ्ये व त्याची जपणूक व योग्य पोषण यावर भाषण केले व शेवटी सहजयोगातील उपचार पध्दति यावर त्यांनी आपल्या विशेषतः कलकत्ता व युवाशक्ति व तेथील सहजयोग्यांची जंबाबदारी चैतन्ययुक्त रसाळ भाषेत संदिग्धपणे माहिती दिली. यानंतर अरुण गोयल यांनी सहजयोग्यांनी पुढे येऊन काही विषेश असे आलेले बसवून एकमेकांना चैतन्यलहरी देऊन चक्रे कशी ठीक करावयाची व अनुभव सांगण्यासाठी आव्हान केले, त्यानंतर काहींनी आपले अनुभव कुंडलिनी चढविणे यावर छोटी कार्यशाळा घेतली. त्यामुळे नविन सांगीतले. तिसर्या दिवशी १ आक्टोब २००१सोमवार सुरुवात यावर त्यांनी प्रकाश टाकला. त्यानंतर सर्व सहजयोग्यांना एका रांगेत लोकांना याचा खूपच फायदा झाला. त्यानंतर प्रश्नोतराचे सत्र घेण्यात जेवणानंतरच्या सत्रात पुन्हा श्री अरुण गोयल यांनी आले. प्रोटोकॉल,बाधा व चक्रांवरिल पकड इ.विषयांवर प्रश्नोत्तरे झाली. श्री अरुण गोयल यांनी अगदी समपकपणे उत्तरे दिली. त्यावेळी प्रोटोकॉलबाबत आपले विचार व त्यांचे पालन या बाबत मार्गदर्शन केले. नंतर त्यांनी ध्यान, आत्मनिरीक्षण, आपले लक्ष व निर्विचारता श्री करुण संगी यांनी बंगालीत निराकारण केले. शेवटी आरतीचे वेग यासाठी श्री अरुण आपटे यांनी स्वत:आरती म्हटली व मंत्र कसे म्हणावे यावर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर सकाळचें सत्र शब्दोउच्चार, यावर भाषण केले. तसेच आपण स्वत:ला स्वच्छ ठेवुन असणारे दोष सहजयोगपद्दतीने काढणे व आपण सहजयोगाचे यावर सुरेखपणे मार्गदर्शन केले. त्यानंतर एका सहजयोग्याच्या विनंतीवरुन आपण सहजयोगात कसे आलो व एका जीवघेण्या रोगापसून कसे बचावलो व सहजयोगात झालेले परिवर्तन व नंतर पूर्ण कार्यशाळा आयोजित केली होती. त्यावेळी युवाशक्तिकडुन सहजयोग एक साधक कसे होतो संपले. दुपारच्या भोजनानंतर ३.३० वा. युवाशक्तिसाठी एक व त्यांच्या कार्या विषयी असणाच्या अपेक्षा यावर विचार मंथन झाले. समर्पण यावर त्यांनी आपल्या सहजर्जीवनावर प्रकाश टाकला. संध्याकाळचे सत्र ६.३० वा. चहानंतरच्या सायंकाळच्या संगीत संध्येत प्रथम कलकत्ता आवाज उठायेंगे च्या युवाशक्तिने आपली भजने सादर केली. नंतर दोन सहजयागिनींनी गाण्याने सुरु झाले. त्यानंतर तारकेश्वर येथील सहजयोग्यांनी ' चेतना' आपल्या मधुर आवाजात आणखी काही भजने सादर केली. त्यानंतर नावाची नाटिका सादर केली. त्यानंतर जमशेठपुरच्या बालगणेशांनी एक आधुनिक युगातील राक्षस व अगुरु यावर आधारीत 'महिशासुर' नावाची एक नाटिका कलकत्त्याच्या युवाशक्तिने विनोदीपध्दतीने रे- हे भजन मोठ्या जोशात सादर केले व सर्वांना नाचायला लावले. आकर्षकरीत्या सादर केली. भजनाचा कार्यक्रम सादर केला। नंतर रांचीच्या गृपने श्रीजगदंबे आई त्यानंतर श्री अरुण आपटे यांना मंचावर येण्याची विनंती करण्यात आली.व त्यांच्या गाण्याने सेमिनारची सांगता करण्यास सांगण्यात भोजनानंतर ज्यांची उत्सुकतेने वाट पहात होते त्या श्री अरुण व सुरांचा संबंध आले. त्यांनी संगीतातील स्वर, राग व ताल याविषयी सविस्तर आपरटेचे मंचावर आगमन झाले. प्रथम त्यांनी राग स्वर, लय, नाद यांचे होणारे एकत्रीकरण व त्यातून होणारा माहिती दिली. लोकांनाही आपल्याबरोबर गाण्यास सांगितले. स्वरांचा आविष्कार व इतर महत्वाची माहिती सांगीतली जंतर कसे म्हणावयाचे याबाबत मार्गदर्शन केले. पूजेत गायली चक्रांच्या क्रमानुसार त्यावर आधारित रागांचा मधुर स्वरांत आपल्या नेहमीच्या पध्दूतीने एकएक भजने सादर केली. त्यामळे अधिक अधिक अशी रागातील, कृपा करो माताजी तूही भवानी, सय्या निकस गये चैतन्य वाढत जाऊन गाण्यची रंगत वाढली. त्यांना अशोक दत्ता तसेच अथवशीर्ष जाणारी भजने गायली व त्याविषयी मार्गदश्श्न केले. नंतर एकापाठोपाठ इ.भजने गाऊन कार्यक्रमाचा उच्चांक गाठला. त्यांना तबल्याला साथ अशोक दत्त यांनी केली अशा तऱ्हेने सेमिनार ची सांगता झाली. यांनी तबल्यावर सुरेख साथ दिली व गाण्याची रंगत वाढविली. रात्री ११.०० कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांनी भोजन घेतले. सर्व संयोजकांचे अभिनंदन १६ PE चैतन्य लहरी नोहेंबर,/ डिसेंबर २००१ अगृत वागी प.पु श्रीमाताजींची प्रवचने व पूजाप्रसंगीची भाषणे म्हणजे अमृत धाराच असतात त्याचे जितके पारायण करावे तितका त्यांतील सूक्ष्म आशय ध्यानात येतो. या अनेक प्रवचनांतील गर्भार्थ, अवतरणे अमृतवाणी" सदरांत सादर केली जातात आपला स्वभाव, ट्यवहाट, वागणुक व शुण असे व्हावयाला हवेत की, नाढ, माधु्यता प्रतिबिंबित होईल. आपले बोलणे सुधदा नेहमी जादमधुर असावयास हवे. आपल्या नेहमीच्या वागणुकीतही प्रेमळपणा, मधुरता असायला हवी. हीच शक्ति आहे. तुमचे संबंध इतके आपुलकीचे हवेत की, त्यातून खूप आनंद व समाधान पसरले पाहिजे. निसगतील हिवळ, झाडांकडे बघत राहण्याची सवय करा. म्हणजे तुम्हीपण शांत सुंदर टहाल.दुसन्याशी बोलताजा, त्या व्यक्तिकडे ही शांतता पोहचवा. आता तुम्हाला जे मिळले आहे त्याचा आनंढ घ्या. डी धार्मिक व विधायक गोष्टी समजणे हे आपल्याला फाइ महत्वपुर्ण आहे. माझे चित्त कोठे जात आहे. जी वश्तुस्थिती आहे त्यापेक्षा काही निशाळे सांगत आहे का?, कां ते काही विरुध्द सांगत आहे आपल्याला फक्त याच्यावर लक्ष ठेवले पाहिजे. ज तुम्ही दटोज ध्यान धाणा केलीत आणि सहस्राराचे तुमच्या अंतरंगावर होणारे ा पहिणाम जाणलेत, तशेच तुमच्या आयुष्यातील घटनांगध्दे भाग घेतलात, तस सहजयो्यांच्या सर्व शक्ति प्रगट होतील व तुम्हाला तुमच्याबद्दल कोणतीच शंका घेण्याचे काटण उदणा नाहीं. तसेच दुसटेही शंका काढणा नाहीत. आता तुम्ही हे सत्य प्रट सांगू शकता की ,तुम्ही आत्मसाक्षात्काी जीव आहात,सर्वत्र वास कत असलेल्या ई्वी शक्तीची तुम्हाला जाणीव झाली आहे. तुम्ही दुस-्याला आत्मसाक्षात्का देऊ शकता. सत्याचा स्वीका करून तुम्ही सत्यामधे काही भट घालत जाही त स्वत:ला सुशोभित कता. 5 पड़ा परा परपरा कि चैतन्य लहरी नोहेंबर /डिसेंबर २००१ জहा गुरुंचे अवतश्ण लाओ व्से लाओत्से यांच्या जीवनकालाबद्दल अधिकृत माहिती उपलब्ध नाही. त्याचा जन्म खि.पू.६०४ चे सुमारास चीन मध्ये झाला असे मानले जाते. असेही म्हटले जाते की, एका दिव्य ताऱ्याच्या शक्तिमधुन त्यांचा गर्भ प्रवेश झाला आणि त्यांच्या अलौकिक शक्तिमुळे, सत्तर वर्ष ते प्रगट झाले नाहीत. लाओत्से (वृध्द गुरु) या नावावरुन हेच ध्वनित होते. ते स्वभावाने अत्यंत शांत, विचारी आणि कष्टाळू होते. त्या काळच्या समाज रुढीप्रमाणेच त्यांनी जीवन व्यतीत केले. प्रामाणिकपणा व विश्वासर्हता या सद्गुणांमुळेच लहानवयातच ते लोकांमध्ये आपलेपणा मिळवीत गेले. राजदरबारात त्यांच्यावर खजिन्याची जबाबदारी सोपवण्यात आली; आणि ती त्यांनी समर्थपणे सांभाळली. पण त्यांच्या जीवनाबद्दलचा उत्साह आणि अग्रेसरपणा त्यांनी केलेल्या शिकवणुकीमधून व तत्त्वप्रणालीमधून दिसुन येतो. त्यांची विद्वत्ता पाहून हजारोंनी तरुण त्यांच्या जवळ शिकले. त्यांच्या या नावलौकिकामुळेच ककल पुढे कन्फूशियस त्यांना भेटायला आला. दरबारी खजिना सांभाळताना त्यांना दिसून आले की, प्रजेकडून घेण्यात येणारा कर-महसूल राजघराण्याच्या श्रीमंती राहणीवरच खर्च होत असे. त्यांच्या अंत:करणाला हे योग्य वाटले नाही. पण बोलून दाखवण्याची ही गोष्ट नसल्यामुळे त्यांनी आपल्यामध्येच याचा शोध घेण्यास सुरुवात केली, आणि त्यातूनच मानवी जीवनाबद्दलच्या मूलभूत तत्त्वांचा त्यांना बोध झाला. त्याच बरोबर राजे लोकांना प्राप्त न झालेल्या आंतरिक शांतीची त्यांना अनुभूति मिळाली; सामाजिक पुन:रुथानाची त्यांना एक दिशा मिळाली. पण त्यांची ही शिकवण त्या काळच्या परिस्थितीत लोकांना समजली नाही., त्याचा परिणाम म्हणून त्यांच्याकडे शिकणाऱ्यांची संख्या हळू हळू कमी होऊ लागली. त्यांच्या तत्त्वज्ञानाची गहनता कुणाच्याच लक्षात न आल्यामुळे त्यांनी राजदरबारातील पद साडून दिले देशातून व समाजापासून दूर निघून जाण्याचे ठरविले. त्यानंतरच्या जीवनाच्या उतरत्या काळात त्यांनी आपले तत्त्वज्ञान लिखीत केले. या तत्वज्ञानालाच Tao Te Ching म्हणतात. या तत्त्वज्ञानाप्रमाणे सृष्टीच्या सर्व घटनांच्या मागे एक निराकार, सर्वव्यापी, अविनाशी, चिरंतन सत्ता आहे व त्यालाच त्यांनी Tao असे नाव दिले.त्यांच्या निर्वाणानंतर आलेल्या ' चुआंग त्से या तत्वज्ञाने याचा अभ्यास केल्यावर असा सिध्दांत मांडला Tao स्वयंनिर्मित आहे पण सृष्टीमध्ये Tao नाही अशी एकही वस्तु नाही". लाओत्सेचे कांही उपदेश : ाम तुया, शत्रुवरही प्रेम करा. जो. कुसन्याला पशाजित करनी तो पशकमी अशनी:नो स्वताला डिंकनो ती बलशाली असनो. संताजबळ कसलाही अतिरेक,बडाब,अवडबर बा अभिमान, नसतो Tao इय कृषगुळे निःशस्त्र माणूस केवळ आपल्या अध्यान्मिक बळावर कुणालाही नगबू शकती. %3D मानब धरी्या नियगातुसार जगतो. पृथ्वी र्वगच्या नियमांखाली आहै आणि स्व Tao च्या नियमाखाली आहे पण प्र्य्ष Tao सहन आहे. १८ चैतन्य लहरी नोहेंबर /डिसेंबर २००१ ु प.पू. श्री माताजी निर्मलादेवींना जगभरात मिळालेले किताब, मान सन्मान १) न्यूयॉर्क १९९४ : प. पू. श्रीमाताजी निर्मला देवींच्या ७) श्रीमातार्जीनी स्वातंत्र चळवळीत गांधीजींच्या बरोबर काम स्वागतपर पोलिस परेडचे आयोजन व मानवंदना. २) बिटिश कोलंबिया १९९४ प्रिमीयर प्रोव्हीस ब्रिटीश कोलंबियाने स्वागत पर राजपत्र. ३) लॅस एंजेलिस १९९३ व १९९४ : महापौरांकडुन लॅस ८) दि. २५ फेब्रुवरी २००१ श्री माताजीनिर्मलादेवीं यांना एंजलिस जनते च्या वतीने सन्मानपत्र सातत्याने प्रदान, ४) फिलाडेल्फिया १९९३ : १५ आक्टोबर श्रीमाताजी निर्मलादेवी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. के ले.आत्मसिध्दीसाठी ८५ देशात सहजयोगाच्या शाखा सुरु केल्या आहेत. १९८९ मध्ये श्रीमाताजींना संयुक्त राष्ट्रसंघाचा, शांती, पुरस्कार देण्यात आला होता. : कॅनेडीयन जनतेच्या वतीने ,इंडियन कौनसिल ऑफ मॅनेजमेंट (आयसीएमई ) नाम व सुबर्णपदक अर्पण करण्यात आले. एक्झीक्युटिव्ह वरतीने, -मानव रत्न व मातोश्री सन्मान पं www ५) सिनसीनाती १९९२ - १० सप्टेंबर श्रीमाताजी निर्मलादेवी संशोधन सहजयोग दिन म्हणुन पाळला जातो. संयुक्त राष्ट्र संघ १) जागतीक महिला परिषदेस सन्माननिय अतिथी बिजींग १) मानवी शरीरावरील सहजयोजाचे परिणाम -डॉ. संदीप सेठी सहजयोगाने कुंडलिनी -जागृतीचे फिजीयालॉजिकल परिणाम डॉक्टर ऑफ मेडिसीन साठी प्रबंध दिल्ली विध्यापीठाकडून मान्यता, दिल्ली १९८६ |३) उच्च रक्तदाबामध्दे सहजयोगाची भूमिका -दिपक चुग सहजयोग पध्दतीचे परिणाम -एम.दी.साठी प्रबंध दिली विध्यापीठा कडून मान्यता १९८७ ३) दम्याच्य उपचारात सहजयोगाची भूमिका -सहजयोग पध्दतीचे परिणाम विध्यापीठाकडून मान्यता १९८७ १९९५ २) सातत्याने १९८९ ते १९९४ या कालावधित विश्वशांती विषयी मार्गदर्शन पर कार्यक्रम. रशिया १) सेंट पिटर्सबर्ग १९९३ : कला व विज्ञान अॅकॅडमिचे सन्माननिय सदस्यत्व. २) सेंट पिटर्सबर्ग १९९३ : आंतराष्ट्रीय वैघक शास्त्र व |४) ताण अध्यात्म विषयक परिषदेचे उदघाटक व प्रमुख अतिथी. ३) सेंट पिटसबर्ग १९८९ : रशियन आरोग्यमंत्री व प्रमुख आरोग्य मंत्रालय वार्तालाप बैठक-सहजयोग एक वैज्ञानिक ५) मेंदुच्या लहरींची नोंद-अपस्मारामधे सहजयुओगाची मार्ग संशोधनास शासकीय मान्यता. ऑईनस्टाईन नंतर पेट्रोयास्कास -एम डि.साठी प्रबंध दिल्ली उपचारातसहजयोगाची भूमिका सहजयोग पध्दतीचे परीणामएम.डि. साठी प्रबंध, दिल्ली विध्यापीठाकडून मान्यता, डॉ यु.सी.रॉय व इतर -तणावाच्या भूमिका, -सेठी एस,सिंग एस.एच.-दिल्ली विध्यापीठ ६) संपुर्ण आरोयासाठी सहजयोजाचे महत्व डॉ.दिपक चुग,डॉ.सेठीएस,डॉ.सिंग एस. एच. ७) शेतकी विषयक संशोधने - डॉ.एम.व्ही. कुलकर्णी आंतराष्ट्रीय अचिवमेंटस -राहुरी शेतकी विध्यापीठ- नवी मुंबई -११ ऑगस्ट १९९७ १) भारत -महाराष्ट्र - - श्री माताजी निर्मलादेवी मार्ग म्हणून मान्यता व प्रमुख |) आरोग्य विषयक संशोधन ऑस्ट्रेलीया - डॉ रमेश मनोचा रस्ताचे नामकरण प.पु व इतर शासक् ये मान्यता ९) आरोग्य विध्यापीठ रशिया व सहजयोग प्रणाली आरोग्य विषयक करार १०)रुमानिया-अरोग्य व सहजयोग विषयक मान्यता २) भारत १९९७ युनिटी इंटरनॅशनल पिस अवार्ड ३) रुमानिया १९९५ डॉक्टरेट प्रदान ४) चीन १९९४ चीन शासनाने आमंत्रीत ५ ) ब्राझिल १९९४ - महापौरांकडून स्वागत व सर्व कार्यक्रम अनुदानित,शहराची चावी प्रदान ६) इटली १९९६ इटालियन शासनानए पर्सनॅलिटी ऑफ द वरिल श्रीमाताजींना मिळालेले कि ताब, मान, सन्मान हे चैतन्य लहरी मंडळाकडे उपलब्ध असलेल्या माहिती वरुन दिलेले आहेत, या शिवाय काही राहिले असल्यास कृपया पाठवावेत. ते पुढील अंकात प्रसिध्द केले जातील. इयर म्हणून सन्मानित. १९ चैतन्य लहरी नोहेंबर/डिसेंबर २००१ दिवाळी पूजा म्हणजे देवांचा आनंद जाणून घेणे. दिवाळी १००० वर्षापूर्वी श्री रामांचा राज्याभिषेक झाला तेव्हा साजरी केली गेली. म्हणजे मानवतेच्या हिताचे त्या दिवशीराज्य रोहन झाले. सॉक्रेटीसने वर्णन केल्याप्रमाणे तो हितकारी राजा होता. हितकारी राजाचे राज्यरोहण झाले ही आनंदाची गोष्ट होती. जेव्हा लोक प्रजेच्या हिताशीवाय दुसरा कशाचाही विचार नाही असा राजा शोधुन काढतात. तेव्हाच फक्त ही गोष्ट शक्य होते. तेव्हा आपण या निर्णयाप्रत येतो की माणसाला सहजयोगी बनले पाहिजे. आपल्याकडे दोन प्रकारचे सिध्दात आहेत. एक म्हणजे (कॅपिटॉलीझम) भांडवलशाही व (कम्युनिझम) साम्यवादी. पहिली पैशावर आधारीत वदुसरी आज्ञाधारकतेवर. जी सहजयोगासाठी चांगली आहे. आज्ञाधारकपणा इतका महान आहे की, त्यांच्या हितासाठी त्यांना काही सांगा, ते लगेच तसे करतात. ते इतके सुज्ञ आणि गहन झाले आहेत. उलट दुसरीकडे आपण व्यक्तिगत स्वातंत्र्यात हरवलो आहोत. भांडवलशाहीच्या देशात हित संपुष्टात आले आहे. जेव्हा तुम्हाला वेड्यासारखे धावत सुट्अण्याचे स्वातंत्र असते, त्यावेळी तुम्ही स्वत:चा विनाश करुन घेता. उदा.लोक कुठल्याही प्रकारच्या विचीत्र फॅशनविषयी वेडे झाले आहेत; या कल्पना उद्योजकांकडून येतात. ज्यांना तुमचा पुरा फायदा घ्यायचा असतो. हित हे सर्वोच्च आहे. आपण खरोखर स्वतंत्र लोक असलो तर आपल्यासाठी जे हितदायी आहे ण दिवाळी पूजा यू प.पू.श्रीमाताजी निर्मला देवींचे भाषण (सारांश) ऑक्टोबर ८९, मॉटेकाटीनी ते आपण स्विकारले पाहिजे. दिवशी नरकासुर हा राक्षस देवाने मारला होता.आता दुष्ट लोक बक्षिसे घेत दुसऱ्या आहेत, हा विर्पयास कशासाठी? दृष्ट कृत्यांचा आनंद उपभोगणाऱ्या आपल्या मधिल दुष्ट प्रवृतीचा नाश केला पाहिजे. आपल्याला आपले प्रश्न अओळखले पाहिजेत.जेव्हा तुम्ही स्वत:पहाल तेव्हा न्हदय उघडे होते. तुमचे ्हदय उघडल्याशिवाय तुम्ही स्वत:चा आनंद उपभोगु शकत नाही. तुम्ही तुमचे ह्दय उघडा. सर्व बंधने अटी निघून जातील. प्रत्येक लहान गोष्टीमध्ये आनंदाचा तरंग आहे.तुमची जातपात, देश सर्व काही विसरा .तुम्ही जर तुमच्या सामुहीकतेमधे एकत्र होऊ शकला नाही तर तुमच्यामधे काहीतरी चुकते आहे. या दिवशी लक्ष्मी देवतेची पूजा केली जाते. तीला गर्व नसतो. ती इतरांवर दबाव घालत नाही. मानव प्राणी याउलट असतो. ज्याच्याकडे पैसे आहेत ते घोड्यावरुन जातात. लक्ष्मी पाण्यावरुन बाहेर येते, कमळावर विश्रांती घेते आणि स्वत:चे वजन शोषून घेते. आपल्याला आपली स्थिती, पैसा शिक्षण, घेतले पाहिजे. ह्या सर्व निरर्थक गोष्टी तुम्हाला जड व्यक्ति वरुन खाली ओढत असते. लक्ष्मीचा गुरुत्वाकर्षणाचा मध्य व्यवस्थित संतुलनात असतो. त्याच प्रमाणे तुम्हालाही संतुलनातच राहिले पाहीजे. तुम्हाला पृथ्वी मातेवर उभारले पाहीजे म्हणजे लहानशी गोष्ट झाली तरी तुम्ही संतुलनातमध्येयेऊ शकता. तिच्या दोन हतात गुलाबी कमळे असतात. गुलाबी रंग उब, अगत्य, प्रेमळपणाचा स्वभावदाखवतो. ऊब म्हणजे हॉस्पिटल नव्हे किंवा घाणेरडे घर नव्हे तर आगत्यपुर्वक, उबदार सोयीचे श्रीमंत माणसाकडे दहा कुत्री बाहेर असतात, आत कोणी येऊ शकत नाही. काहीही जास्त नको. दिमाख नको, चढाई नको पण इतरांना आनंद व सोय देईल असे एखाद्या गोष्टीचे कौतुक व्हावे आणि यजमानाने म्हणावे इतक्या थोडक्यात त्याने केले, ही अतिथीला आनंद द्यावा असे वाटणाच्या व्यक्तिची खूण आहे. हे किती महाा सदे सांगणे म्हणजे चढ़न जाणे आहे. तुम्ही सर्वाचा आनंद उपभोगला पाहिजे, नाही तर सहजयोगीच नाही. तुम्ही कलावंतांना सुपुम्नेच्या मध्यमागतिर राहिल्यानें महालक्ष्मी तत्त वाढते. मुग कोणीही तुम्हाला लावूं नाही. शकणार हात २० चैतन्य लहरी नोहेंबर/डिसेंबर २००१ उत्तेजन दिले पाहीजे. कोणीतरी म्हणेल हा प्रामाणिकपणा संरक्षक आहात. तुम्ही कृर होता कामा नये. जेव्हा सासु-सुनेचे भांडण नाही. कमळ चिखलाच्या तळ्यातउगवते, पण तुम्हाला आपण पहातो तेव्हा म्हणतो की, किती भांडकुदळे आहेत. तरी पण चिखल दिसत नाही. पुर्ण तळे कमळांच्या सुवास आणि सौदर्याने भरते. आपण तेच करतो. आपण तलवारी नाहित तर कमळे आहोत. तीरथे प्रामाणिकपणा नसतो. सहजयोगी म्हणुन तुमचे काम काय आहे कोणाला मारायचे असेल तर कमळाने मारा, तलवारीने नको. कमळाने हे प्रामाणिकपणे समजण्यातच प्रामाणिकपणाआहे. तुमच्या प्रेमाने कसे मारायचे हे शिकण्यासाठी सहजयोगात फार गहनातउतरायला तुम्ही प्रत्येकाला उत्तेजन देत असता. तुमच्या प्रेमाने प्रत्येकात विश्वास पाहिजे. निर्माण करीत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वत:शी प्रामाणिकपणे एकदा लक्ष्मीने तुम्हाला आश्रय दिला की रहा. प्रथम तुमच्या मनाला अजमाउन घ्या. दुस-्याला लागेल असे बोलणार असाल तर ते थांबवणे बरे. दुसन्यांना खुश करणाच्या गोष्टी तुम्ही म्हणाल तर, तशाच प्रकारच्या तुम्हाल खुश करणाऱ्या गाष्टी तुमचे महालक्षीतत्व वाढते. नंतर तुम्ही जगाच्या हिताचा विचार करता. त्यांनाआत्मसाक्षातकार कसा द्यायचा. या बद्दल तुमचा दृष्टीकोण बदललेला असतो. आपण प्रश्न सोडविण्याकरीता आलेलो तुम्हाला मिळतील. काही लोक असे असतात की ते कथीच हसत नाहीत, त्यांना गुदगुल्या करणे तुम्हाला माफ आहे, तुम्हाला मुलांसारखें बनले पाहिजे. लक्ष्मीतत्वाचे एक तत्व आनंदी राहणे हे आहे. दुसऱ्या काहीतरी महान निर्माण करा. संगीततज्ञ असाल तर चांगले संगीत असून जग हो आपली प्रश्न आहे. आपल्याला जबाबदाऱ्या घेतल्या पाहिजेत. तुम्ही आर्किटेक असाल, तर आपल्या हातून हाताने लक्ष्मी येते. पैसेवाल्या लोकांनी ज्यांना गरज आहे अशांना पैसे द्यावेत पण अशा तन्हेने की कोणाला कळू नये. एकदम गुपचुपअस तयार करा. मी तुम्हाला मदत करेन. प्रत्येकाचे व्यक्तिमत्व वाढते आहे. जर सषम्नेच्या मध्य मार्गावर रहाल तर कोणीही तुम्हाला हात की एका हाताला दुसर्या हाताने दिले आहे हे समजता नये. व्यक्तिची गरज काय आहे हे पाहायला पाहिजे. योग्य जागी आणि योग्य वेळी देण्याची गरज आहे. ते खळबळजनक नको, त्याने हदय भरुन आलेपाहिजे. आध्यात्मिक वाढीसाठी तुम्ही जे द्याल ते उक्तम. लावु शकणार नाही. दुसर्यातल्या चुका तुम्हाला काढावयाच्या नाहीत. मग तुम्ही सहजयोगीच नाहींत. लिडरने सुध्दा ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करु नये. ब्रम्हचैतन्य हे शांत तत्व आहे सर्व काही तेच करते, तुम्हाला सर्व काही स्वीकारण्यासाठी, तसेच तुमच्या दुसर्या हाताने लक्ष्मी रक्षण करते. हा हात सर्व प्रगतीत कैलासाची उंची गाठण्यासाठी नेहमी शांत राहिले पाहिजे. सहजयोग्यांचा रक्षणकर्ता आहे. मी नेहमी सहजयोग्यांच्या पाठीशी उभी राहिल कारण तीरथे आत्मा हजर आहे. सर्व कलावंत, कला, काव्य, साहित्य, प्रामाणिक राजकारणी लोक, सरळमार्गी सरकारी नोकर आणि ज्याना रक्षणाची जरूरी आहे, त्या सर्वांचे मी रक्षण करील. पण जे खराब आहेत, त्यांनाआधार देऊ नये. दुसऱ्यांच्या चांगुलपणाचे रक्षण केले पाहिजे, मग ते सहजयोगी नसले तरी हरकत नाही. त्यांच्या चांगल्या गुणांचे रक्षण केले पाहिजे. तुम्ही अक्षय, चिरंतन, जगाचे ईश्वर तुम्हाला आशिर्वाद देवो. धका ध नुसार वाताणारा माणुस स्वत:चीच प्रानाणिकपणे परीक्षा करतो.धममुळेच ही क्षकता निळते.असा जाणुस वावाताना नेही आपले बरोबर आहे जा,काही चुकले नाही ना, या बाबत सतत काळजी घेतो. स्वपरीढोतूनच तुमची जाणीव उच्नत होते.नंतर तुम्हाला आपले काय चुकते ते समजते.बाहेरच्या सर्व गोटी वरवरच्या आहेत.पण तुमच्या अंतरंगातील कार्य अशा उज्वल जाणिवतून व स्वपरिक्षेतूनच चालते. २१ ना चैतन्य लहरी नोहेंबर/डिसेंबर २००१ श्री गणेश पूजा (वृत्तांत)कबेला (ई मेल व्दारा सप्टेंबर २००१) १ गुरुवार दि. २१ सप्टेंबर २००१ रोजी सायंकाळ पासून पुजेसाठी येणाऱ्या सहजयोग्यांनी गर्दी केली होती. त्यावेळी पाऊस चालु होता. तसेच हावेत खूप गारवा होता.थंडी वाढली होती. ढग अगदी खाली उतरले होते व कबेल्याभोवतालच्या सर्व टेकड्या आच्छादुन गेल्या होत्या. नदीकिनाऱ्या जवळच्या हँगर मध्ये जवळ जवळ १५०० सहजयोगी पूजेच्या कार्यक्रमासाठी जमले होते. सहज समाचार शुक्रवारी सायंकाळी ११ वा.हवनाचा कार्यक्रम सुरु झाला. श्री अरुण गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तयारी झाली. पावसाचा हलका शिडकावा चालु च होता. हवनासाठी सर्व सहजयोगी उपस्थित होते. एकादशसरुद्राच्या नामावलीचे मंत्र घेण्यात आले. सर्व नकारात्मक शक्तींचा निःपात होण्यासाठी सर्व मत्रांबरोबर सर्वांच्या मुखातुन 'ओम स्वाहा' चे उच्चार बाहेर पडत होते, व त्याबरोबर चैतन्य लहरी वाढत गेल्या. पूर्णाहृतीने हवन संपले. का संध्याकाळी श्रीमाताजी व सर श्री सी.पी.साहेबांच्या उपस्थितीत संगीत संध्येला सुरुवात झाली. सुरुवात वाचनाने झाली. पत्राचा आशय व श्री माताजींनी श्री बुश ऐकून सर्वजण मंत्रमुग्ध झाले. त्यानंतर पूर्व आशिया, भारत व रशिया इ. यजमान देशातील सहजयोग्यांनी नृत्य नाटिका आणि गाण्याचा वैविध्यपूर्ण कार्यक्रम सादर केला। कार्यक्रम संपल्यानंतर नियोजित विवाहोत्सुक वधु-वरांच्या नावांची पहिली यादी घोषित झाली. सर्व युगुलांनी श्रीमाताजींच्या चरणावर जाऊन त्यांचे आशिर्वाद घेतले. कार्यक्रम संपला तेव्हा सकाळचे ६ वाजले होते श्रीमातार्जींनी अमेरीकेचे अध्यक्ष श्री बुश यांना पाठवीलेल्या पत्राच्या यांना लढ्यासाठी दिलेले आशिर्वाद शनिवारी गणेश पूजेचा मुख्य कार्यक्रम रात्री १० वा.सुरु झाला, श्रीमाताज्जीनी आपल्या भाषणात अमेरिकेवर झालेल्या हल्यातून विश्वाच्या एकुण अबोधितेवरच हल्ला झाल्याचे सांगितले. त्यामुळेच अशा दहशतवादी कृत्याविरुध्द लढण्यासाठी सर्व शक्ति एकत्र आल्या पाहिजेत व अशा राक्षसी वृत्तिंचा नाश घडविण्यासाठी मोठा लढा देण्याची जरुरी आहे असे सुचविले. त्यानंतर त्यांनी श्री गणेशांच्या ठायी असणाच्या विविध गुणांचे सखोलपणे व आर्थपूर्वक असे भाषण केले. (श्री माताजीचे संपूर्ण भाषण अंकात सुरुवातीला दिलेले आहे) श्री माताजींना विविध देशांतर्फे भेटवस्तू अर्पण केल्यानंतर कार्यक्रम संपला, त्यावेळी पहाटेचे ४ झाले होते. रविवारी विवाहाचा दिवस. सकाळी १० वा. हळदी कार्यक्रमाची सुरुवात झाली. नव वधु-वरांनी अगदी उत्सकतेने हळद लाऊन घेतली सायंकाळी ७ वा च्या सुमारास श्रीमाताजींच्या प्रसादात नव बधु-बरांनी श्रीमातार्जींची गौरी स्वरूपात पूजा करुन आशिर्वाद घेतले. साधारण आठच्या सुमारास मिरवणुकीने सर्व - वर - मंडळींचे सभामंडपात (हँगरमध्ये) आगमन झाले. एकुण ८० लप्ने झाली. हँगरमध्ये होमकुंड मांडण्यात आले होते. मंगलाष्टके झाल्यानंतर अंतरपाट दूर झाला व वधु वरांनी एकमेकांना वरमाला घातल्या. सर्व वातावरण चैतन्यमय झाले होते. त्यानंतर वधु-वर होमहवना जवळ स्थिरावले. सप्तपदी, होम, कन्यादान इ.कार्यक्रम नेहमीप्रमाणे विधिवत पार पडले व विवाह सोहळ्याची सांगता झाली. २३ आ® चैतन्थ लहरी नोहेंबर/डिसेंबर २००१ ग्रीसमधील नवरात्री पूजा जबाबदारीचा असताना आपल्यावर असणाऱ्या महत्वाच्या सहजयोग्यांनी विसर पड़ देऊ नये. त्यासाठी तुमच्या ऱ्हदयात असणाच्या प्रेमशक्तिचाच तुम्हाला उपयोग होईल. (श्री माताजींचे संपूर्ण भाषण अंकात सुरुवातीला दिलेले आहे) यानंतर पूजा अगदी आटोपशीरषणे झाली. तरीही त्यातील तीक्षता, गहनता सर्व (वृतांत ई मेल द्वारा) या वेळीची नवरात्री पूजा ग्रीसमध्ये आयोजित केली सहजयोग्याच्या दुष्टीने विषेश जाणवली पूजेच्या दिवशी युवाशक्तिची होती.कार्यक्रम शुक्रवार दि.१९ आक्टोबर व शनिवार दि. २० आक्टोबर सभा आयोजित केली होती. त्यासाठी केवळ एक तास वेळ दिलेला रोजी झाले. रात्री संगीताचे कार्यक्रम झाले. युक्रेन, ब्रिटन, टर्की, होता. त्यावेळी युवाशक्तिच्या कार्यावर बरेच विचार मंथन झाले. त्यांनी स्कॉटलंड शिवाय इतर काही देशतील सहजयोग्यांनी निरनिराळे एकूण चाललेल्या कार्यावर आपले विचार मांडले. काहींनी गब्रियल कार्यक्रम ढंगदारपणे सादर केले.प.पू.श्रीमाताजींच्या उपस्थितीत व मायकेल यावर अभ्यास व संशोधन करण्याची इच्छा प्रदर्शित कार्यक्रम आणखी रंगतदार झाले रात्री उशिरापर्यंत चालले होते केली.काही नविन सभासद झालेले दिसुन आले. कत। मंगळवारी रात्री श्रीमातारजींच्या उपस्थितीत अथेन्समध्ये रविवारी रात्री पूजेच्या मुख्य कार्यक्रमाची सुरुवात शनिवारी न झालेल्या सहजयोग्यांच्या कार्यक्रमाने झाली. नवरात्री पूजेचे सर्व नोव्होटेल हॉटेल मध्ये एका जाहीर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सहजयोग्यांना एक विषेश महत्व जाणवत होते. श्रीमाताजींनी पूजेच्या नऊच्या सुमारास युक्रेनच्या सहजयोग्यांच्या भजनाने कार्यक्रमाची भाषणाची सुरुवात सध्या सुरु असलेल्या युध्याच्या उल्लेखाने केली. सुरुवात झाली. १५-२० मिनीटांनी बाबच्या अफवेने थोडासा गोंधळ विषेशत: इस्लाम व मुस्लीम लोकांना दाखविला गेलेला चुकीचा मार्ग झाला. तरी भजनाचा कार्यक्रम चालूच होता. पण थोड्याच वेळात याबाबत त्यानी परखडपणे विचार व्यक्त केले. सध्याची परिस्थीति व हौल गेला. त्यानंतर श्रीमाताजींचे आगमन झाले. आपल्या असुरी वृतींचा सुळसुळाट जर संपवावयाचा असेल तर सहजयोग्यांची भाषणात त्यांनी ग्रीस व ग्रीसमधिल साधक यांच्या विषेश गुणाबद्दल प्रेमशक्तीचा उपयोग करुन हे प्रश्न संपतील, सुटतील. यासाठी उल्लेख केला. तसेच अथेना-साक्रेटीस व भारत-ग्रीस यांचे संबंध यावर सहजयोग्यांनी आत्मपरिक्षण करावे. आपल्या आतमध्ये काही किल्मिश त्या बोलल्या. नंतर सर्वांना आत्मसाक्षातकार दिला. सर्वांना थंड चैतन्य असेल तर ते काढुन टाकले पाहिजे. सहजयोगाचा आनंद लहरींची जाणीव झाली. पुन्हा भरून लुटत सहजयोग्यांनी दररोज ध्यान करणे आवश्यक आहे धटानासाठी अधिक वेळ देण्याची आवश्टाकता नाही.पण जो काही वेळ तुम्ही देता व जे काही तुम्हाला त्यातुन प्राप्त होते, ते बाह्यात दिसून यायला हवे.तुमच्यातुन ते बाहेर यायला हवे. अशा स्थितीचे संत तुम्हाला व्हावयाचे आहे.गहनतेमध्यो नेल्यासिवाय इतर सहजयोगटयांना तुम्ही वाचवु शकणार नाही व जे सहजयोगी नाहित त्यांना आपण वाचवू शकणार नाही. श्रीमाताजी २७ जुलै, १९८१ जे सहजयोगात टेतात आणि ध्यान करीत नाहित व उन्नत होत नाहित,ते नष होतत अथवा सहजयोगाच्या बाहेर फेकले जातात. श्रीमाताजी २८ जुलै १९८५ धंयान आपल्या जीवनाचा अविभक्त आबा आहे.मानवाला जसा श्वास घ्यावा लावातो,तसे तुम्हाला ध्यान कराटाला हवे.यान कणार नसाल तर तुम्ही कधीही मौठे होणार जाही.तुम्ही तसेच रहाल.जेव्हा ध्यान करुन वाहन होता तेव्हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास होती.उथळपणाचा कधीही फाटाा होणार नाही.टा कारणासाठी यान कराटला हवं,पण ते फार बेळ नाही. श्रीमाताजी २मे १९८७ वृष्धिंगात होण्यासाठी आपण रोज ध्यान करायला हवे.रोज,अगदी रोजच्या रोज,ध्यान करणे महत्वाचे आहे. एखाद्या दिवशी जेवण करु जका,पण राज धयान करा,हे अत्यंत महत्वाचे आहे. २३ चैतन्य लहरी नोहेंबर/डिसेंबर २००१ ालू पुणे सहजयोग केंद्र पब्लिक प्रोग्राम मागील अंकात पुणे केंद्रातर्फे जोमाने सुरु केलेल्या ज्यब्लिक प्रोग्राम्सच्या कार्याची माहिती दिली आहेच. या कार्याची गती दिवसेंदिवस वाढत आहे व सहजयोगी बंधू-भगिनी उत्साहाने त्यात भाग घेत आहेत.गेल्या महिन्या-दिड महीन्यात झालेले काही कार्यक्रम:- वेळ वार/दिनांक शनिवार ३.११.२००१ ठीकाण अ.क्र. अँग्रीकल्चर कालेज स्टाफ पर्वती दर्शन १) दु. ४ वा. स.१० ते सं ६ रविवार ४.११.२००१ २) नवीन सेंटर प्रकाश सर्जराव स्कुल सुरु झाले आहे. नवीन सेंटर क्र.१०६ बँटबिंटन हॉल, सं. ७.०० सोमवार ५.११.२००१ ३) सुरु झाले आहे नवीन सेंटर आनंद नगर कोथरुड जीवन विद्या मंदिर चिखली गांव,पुण खेडशिवापुर, चित्रा नाईक संस्था सं. ६.०० सं. ७.०० (& गुरुवार २२.११.२००१ प्रस्तावीत नवीन सेंटर शनिवार २४.११.२००१ ५) प्रस्तावीत नवीन सेंटर प्रस्तावीत टिंगरेनगर, विश्रांतवाडी, अरश्शीवाद मंगलकार्यालय अळंदी,पुणे स १० ते सं.५ रविवार २५.११.२००१ ६) नवीन सेंटर स.१० ते सं ६ वसंतदादा पाटील शाळा ७) गुरुवार २८.१०.२००१ सुरु झाले आहे क्र.५४ सोमेश्वरवाडी पाषाण, नवीन सेंटर मंत्री काम्प्लेक्स दीपोडी स.१० ते दु ३ ८) गुरुवार २८/११/२००१ सुरु झाले आहे मुक्तांगण व्यसन मुक्ती केंद्र, विश्रांतवाडी, टिंगरेनगर स.१० ते सं.६ ९ ) शुक्रवार ३०.११.२००१ १०) नवरात्री उत्सवांमधे पुण्यातील प्रसिध्द चतुःश्रृंगी देवीच्या परिसरात विवेकानंद या शाळेत रोज संध्याकाळी पब्लीक प्रोग्राम व जागृतीचा कार्यक्रम ठेवलेला होता.त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. साधारण ३००० नविन लोकांना जागृति मिळाली. ११) नवरात्रीत पूण्यातील कोथरुड परीसरातील प्रसिध्द भवानीमाता मंदिराच्या डोंगरावर मंडप टाकुन नवरात्रीत रोज संध्याकाळी पब्लीक प्रोग्राम व जागृतीचा कार्यक्रम ठेवलेला होता. साधारण ४५००-५००० लोकांनी जागृति घेतली. पुणे सेटर मधील शक्तिने सहजयोग प्रसारा साठी एक पथनाट्य विंचु चावला बसविलेले आहे. तरी ज्यांना सदर पथ युवा पता नाटकाचा सहजयोग प्रसारासाठी उपयोग करुन घ्यावयाचा आहे त्यांनी पुणे सेंटर च्या आश्रमात संपर्क साधावा. पुणे व परिसरातील गावांमधे आता एकूण ५५ ध्यान केंद्रे सुरु झाली आहेत. Thanh you Mther ५०५ २४ ---------------------- 2001_Chaitanya_Lehari_M_(Scan)_VI.pdf-page-0.txt सतन्जरीहि ज नोहिंबर-डिसेंबर २00१ अंक क्र. ११, १२ य क िव ा] लज ग्ा त्मान कैला वाहिजे हन्ेचा सचेव औदर व स कानी शत ळ करण्या मच जन्माले मक अ सचा जन्म ० םה לכ ोস पूज, 2001_Chaitanya_Lehari_M_(Scan)_VI.pdf-page-2.txt WE 000000005 2001_Chaitanya_Lehari_M_(Scan)_VI.pdf-page-3.txt चैतन्य लहरी नोहेंबर/डिसेंबर २००१ अनुक्रमणिका परित्राणाय साधूनाम् ....विनाशाय च दुष्कृताम... गणेश पूजा - कबेला, २२ सप्टेंबर २००१ ५ ... श्रीमाताजींनी दिवाळी निमित्त सहजयोग्यांना लिहिलेले एक दुर्मिळ पत्र ९ *** संत कबीर: दोहे १० ********* तमे नवरात्री पूजा -ग्रीस : २१ आक्टोबर, २००१ ११ *.... . ... पूर्व विभाग सहजयोग सेमिनार २००१ ... ....... १५ -.... अमृत वाणी १७ दहा गुरुंची अवतरणे लाआ त्से १८ श्रीमाताजींना मिळालेले मान सन्मान व किताब १९ ****** ****** दिवाळी पूजा आक्टोबर १९८९ माटेकाटीनी.. २० क सहजसमाचार २२ స్థల్షీక జ్ सर्व सहजयोगी बंधु व भगिनींना नववष्षांच्या शुभेच्छा. आपणा सर्वांना नविन वर्ष सुख समूर्दीचे व् आनंदाचे जावो. ३ 2001_Chaitanya_Lehari_M_(Scan)_VI.pdf-page-4.txt चैतन्य लहरी नोहेंबर /डिसेंबर २००१ क रस ....एरित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम्....... नीन सहरकाची पहाट उजाता-उजइतांच समत मानवजनीलाনळि पसणाच्या भयानक छटनर नुळन्याच Eडल्या. मानवजातीचाच एण अमानी, गूर व सैतानी प्रवाीच्या लोकांनी चडवून अणलेल्या या उद्रेकाचे हादरे जगाच्या कলেকोपर्यापर्यत घोचले. त्यांचे परीणाम सामान्य, निपाए लोकांवर इराले अहेतच; एण त्यांचा अनिष्ट प्रभव राजकीय, प्रशासनिक, अर्थिक, व्यवसायिक व दैनदिन क्षेत्रांतही एल्यामुळे समस्त मरनवजीवचढळून गेले आहे. उपणच उ्तीरां निममरण केलेल्या मनवाची ही दुर्गनि एहन त्या परमेश्वरालाही हक्ळ वाटली असेल. ए. पू. श्रीमाजाजीनी या काळाला 'शोर कलियुग,' असे संोधिले अहे अणि या बনळंनील 'कली' चा महिमा, न्याच्याच शबदांन कसर सागितला आहे याजरद्ल वरंबर उल्लेख केला अहे. श्रीमाताीनी १९७०साली सुरु केलल सहजयोग ही ते शब्द साकर करणारीच जटना आहे. माणूस एशुयोनीतूनच ब्रमखमाने उन्तीच्या मागगावर प्रगत होत-होत उच् मानव स्थितीला आलान जन्मचे हेमहत् व महाभ्य लक्षांन न छेतल्यामुळे अहंकार बळवन जाऊन माणसामधील सुन् एशुवृति डोके वर करढू लागतान व त्यावर नियंत्रण टेवण्याची सूजता गमाळल्यावर त्यांचा अनिरेक होऊन भाणसाळर सैतानी प्रवृ्नि प्रभख्र पाडतात. म्हणुनच भौतिक प्रगनि व बैचारिक अधोगति हा विरोधाभास ानवी जीवनात आजकाल अधिकराधिक दिसून येत उहे. वूर उल्लेख केलेल्या घटना या सबवाचा एक एरिएाव आहे, मणसामधे अंतरिक एरिवर्तन इराल्याशिवाय ही एरिस्थिति सुधारणार नाही व सहजयोग हाच त्यावर एकमेव उपाय अहे, हाच संदेश श्रीमाताजी आजपर्यंत देत अहेत. हा संदेश जगभर एसरवण्याचे आएणा सर्व सहजयोग्यांचे एक्मेव कर्नव्य अहे;कारण आएणत्यांच्यायापचंडकरर्याचे एयर उएवरण अहोत. अलिकडच्या प्रचनांत, दहशनवादाने ग्रासलेल्यापरिस्थितीन, सहजयोग्यानी कसे वागायचे याबद्दल प्रत्य क्ष वा अप्रत्यक्षपणे त्यांनी खूप कांही सागितले उहे. सहजयोगाने आएल्याल कर्य दिले याचे नीट भान ठेवणे, सतत अनपरीक्षण करुन आएल्यामधील प्रकाश अधिक तेजस्वी बनविणे, तोच प्रकाश जास्तित जासत लोकाना पोचविण्याचा ध्यास छेणे व त्याच बरोर स्कत:ची गहनता चाढ़विणे, प्रेम व करुणा हाच जीवनाचा पाया बनविने याबददल श्रीमानाजी आवजून वारंवार सांगन आहेत. आएल्याकडे एाहूनच दुसरे लोकसहज्योग स्वीकारणार आहेत हेच त्यांच्या उएदेशाचे सार आहे. सहजयोगी संत असतान असे श्रीमाताी सांगतान. अपण सर्व सहजयोग्यांन श्रीमानरचे आशीद व संरक्षण सदैव,सदासर्वकळ आहेच. या एदबीसरठी आएण जितके लायक बनू निनवया प्रमाणंन समाजসেधे सत्प्रवृत्ती वाढीस लागतील वजगामधील दृष्ट, सैनानी प्रवृीचे निर्दालन होईल. 'एरित्राणय साधूनाम विनाशाय च दुष्कृनाम है महान अवतारकार्यच अहे व त्यामधे स्वन सहभागी होणे हाच आपला धर्म अहे. Jध क ९ ९९९ .6० ४४४४० १२२.२ू9९90 १९० क 2001_Chaitanya_Lehari_M_(Scan)_VI.pdf-page-6.txt े चैतन्य लहरी नोहेंबर/डिसेंबर २००१ आज आपण श्री गणेशांची पूजा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. श्री गणेश अबोधिततेचे अधिपति आहेत, त्यांची अबोधितता सागरासारखी आहे. अगदी लहान मुलाचे रुप असलेले श्रीगणेश समस्त जगाबरोबर युध्द करण्याइतके बलशाही आहेत. कुठल्याही विरोधी शक्तीला ते नेस्ताबूत करु शकतात. यातून त्यांची अबोधितताच व्यक्त होते. गणेश पुजा काही मुले अगदी उंच मजल्यावरुन पडल्यावरही सुरक्षित राहिल्याची उदाहरणे तुम्हाला माहित आहेतच; त्यांना हे संरक्षण त्यांच्यामधील अबोधिततेमधूनच मिळते. या अबोधिततेमधे प.पू.श्रीमाताजी निर्मला देवींचे भाषण (साराश जगातील सर्व शहाणपणा व समजुतदारपणा सामावलेला आहे. जगात कुठेही अवोधिततेवर कबेला, २२सप्ठेंबर २००१ हल्ला झाला तर ती न समजणारे किंवा न जाणणारे सर्व लोक त्याचा प्रतिकार करण्यासाठी ले पुढे येतात आणि अशा विरोधी शक्तीला तोंड देतात. तुम्ही हे पण पाहिले असेल की एखाद्या मुलाला कुणी त्रास देत असला तर आजूबाजुचे सर्वजण, मग ते वेगवेगळ्या जाती-धर्माचे असले तरी, त्याला वाचविण्याचा प्रयत् करण्यास तत्परतेने सावरतात, हे कशाचे लक्षण आहे व ती स्फूर्ती कुठुन मिळते है लक्षात ध्या. आजकाल या अबोधिततेवरच सगळीकडे हल्ला होत आहे. ही आपल्यासाठी लाजिरवाणीची गोष्ठ आहे. बाकी इतर कसलेही प्रकार खपवून घेतले जातात, पण सामान्य, निष्पाप व ज्यांचे कुणाशीही वैर नाही अशा साध्यासुध्या लोकांवर जेव्हां प्राणघातक हल्ले होतात तेव्हां प्रत्येकजण जरी प्रत्यक्षांत त्याचा प्रतिकार करु शकला नाही तरी कुणीही ते सहन करु शकत नाहीत व कुणालाही असले प्रकार आवडत नाहीत. त्याच्या मागे हेच कारण असते की, आपल्यामध्ये मुलांबद्दल कमालीचे प्रेम व सहानभूति असते. आतां लहान मुलांवरही अत्याचार केल्याचे किंवा सर्वसामान्यांनाही त्रास देण्याचे प्रकार घडतातच पण कुणालाही ते योग्य आहेत असे वाटत नाही. म्हणून अशा त्रासदायक व्यक्तिना त्यांचे परीणाम भोगावे लागणारच. अबोधिततेच्या विरोधात प्रतिक्रियात्मक कृत्ये माणसे का करत असतात याचा विचार झाला पाहिजे. उदा.एखाद्या लढाईत भाग घेणाऱ्या सैनिकांजवळ सहानुभूति नसते;B किंवा असे म्हटले जाते की, त्या लोकांची कुवतच तेवढी आहे; किंवा फसवेगिरी करण्यात पटाईत असणाच्यांना दुसर्याना कसे चकवले यातच मोठेपणा वाटतो. अशी फसवगिरी स्वत:वरही उलटते ही गोष्ट ते लोक विसरतात. अशा अनेक कारणांमुळे लोकांचा अबोधिततेवरचा विश्वास डळमळतो. पण अबोधितता नेहमीच विश्वासार्ह असते, तीच सदैव आपल्या उपयोगी पडते अबोधितता बळकट करण्यात सहज-जीतनाचे सार्थक आहे आणि तिची शक्ति प्रकट झाली पाहिंजे. कारण तिच्यामध्ये महान शक्ति असते. कांही लोक आपल्या अबोधिततेचा आदर बाळगत नाहीत; त्यांना वाटते की सतत प्रेम त pरुणा अबोधित माणुस दुबळा होतो. त्यांना अबोधिततेच्या शक्तीची ती कसे व काय कार्य करते बाळगल्यातर ही अबोधितता तेजस्ती बनते, तीच तुमचा याची कल्पना नसते. सगळीकडे तिचे कार्य चालत असते पण सामान्य माणसाना त्याची जाणीव नसते. अबोधितता जोपासणे हा फार उच्च दर्जाचा गुण आहे.कारण ती सर्व कांही निरसन सांभाळ तु संकट करते. समजुतदारपणे व सुंदरपणे घडवुन आणते. आता मानवी इतिहासामध्ये व्यक्तीच्या निर्वाणानंतर पुष्कळ काळ पुढेही त्या व्यक्तीची ५ 2001_Chaitanya_Lehari_M_(Scan)_VI.pdf-page-7.txt चैतन्य लहरी नोहेंबर/डिसेंबर २००१ जीवनमूल्यें व आदर्श लोकांच्या स्मरणात रहातात; त्यांचे जीवन, त्याचा अर्थ अबोधिततेवर आधात करणे हाच चारित्र्य, सद्गुण, कार्याची महानता इ.गोष्टी त्यांच्या पश्चातही आहे.मुलांना कधीही छळू नये; त्यांच्या जवळ स्वत:चे आठवल्या जातात. त्यांना आयुष्यांत बराच त्रास भोगावा लागला रक्षण करण्याची सुप्त क्षमता असली तरी लहान मुलांवर कसलेही असला किंवा त्यांना ठार मारण्यात आले असले तरीही त्यांचा अत्याचार करणे ही फार अशुभ, निर्दयपणाची व गलिच्छ प्रकृत्ति आहे. मोठेपणाच स्मरणात रहातो, याला कारण त्यांची अबोधितता आणि त्यामुळेच असे लोक कायम प्रकाशांत येतात. पण अशा कशाबरही प्रेम करता येणार नाही. मुले न आवडणारा माणूस मला लोकांचे जीवन पाहिले तर ते नेहमी साधे, सरळ व सहज असते. अजनतरी आढळला नाही. तुम्हाला फुले आवडतात याच्यामागेही तुम्हाला मुलांवर प्रेम करता येत नसेल तर तुम्हाला जगात अनेक राष्ट्रंचा अस्त होईल पण अबोधितता कधीच फुलांमध्ये अबोधिततेची सुंदरता लपलेली असतेच3 त्याचप्रमाणे नष्ट करता येणार नाही. हे पक्के लक्षात ठेवा तुमचा स्वतःवर पुर्ण निर्संगाचे आकर्षण असते कारण त्यामधील अबोधितताच. अर्थात विश्वास हवा आणि तुमचा खरा 'स्व' म्हणजेच अबोधितता. मनुष्यप्राण्यामध्ये ती सहजयोग्यांतच व्यक्त होते. तुम्हाला कदाचित वाटेल की, अबोधित माणसांना नेहमीच फसविले जाते पण अबोधितता चिरंतन असल्यामुळे तिला कुणीच फसवू आहे. पुण अबोधितता राखणे यातच खरे शहाणपण आहे. शकणार नाही. पैशाच्या किंवा तसल्या इतर गोष्टींच्या बाबतीत जशी आपल्यामधील अबोधितता किती सुंदर आहे हे समजून घ्या. फसवणूक होते तसे तुमच्या अबोधिततेबाबत कधी होणार नाही. कांहीजण असेही म्हणतील की, निरागस साध्या माणसाला कुणीही चलाख असणे किंवा लुच्चेगिरी करणे ही फार सोपी गोष्ट म्हणूनच आपल्यामधील अबोधितता जाणीवपूर्वक सांभाळली व फसवतो. पण खरे तर अबोधिततेचा कुणीही गैरफायदा घऊ शकत पूर्णपणे बाणवली की तुम्ही यशस्वी होणारच. नाही; कुणाला काही काळ तसे वाटेल, अबोधित माणसावर कधी मी वर म्हटल्याप्रमाणे अबोधितता कुणीच नष्ट करु शकत कधी अधिकार गाजवला जाईलही पण त्याचा परिणाम होणार नाही. नाही. काहीवेळा त्याच्यावर दुर्विचार, दुष्कृत्ये इ. चा पडदा जरुर येऊ कारण अवोधितता एकाद्या खडकासारखी भक्कम असते. समुद्रांच्या शकतो पण अशा प्रवृत्ति दूर झाल्या की ढग वाहून गेल्यावर आभाळ लाटांचा खडकावर काही परिणाम होत नसतो तशी ती भक्कम असते; जसे स्वच्छ दिसते तशी ती चमकू लागते आणि तुम्हाला सूडभावनेचाही तिच्यावर परिणाम होत नाही; कारण श्रीगणेशच तिचा मिळवण्यासारखे जगात काहीच उरत नाही, खिस्ताचेच उदाहरण ध्या; सदैव प्रतिपाळ करत असतात. अबोधितता कधीच नष्ट करता येत त्यांचा खूप अपमान झाला व हालहाल करुन सुळावर चढवले गेले नाही; माणूस कितीही निर्दय, पापी असला तरी त्याला ते शक्य नाही. पुण ज्या लोकांनी हे सर्व केले त्यांचे नावही घेतले जात नाही, वा कारण परमेश्वराकडूनच ही सुप्त शक्ति मिळालेली असते. त्यांच्याबद्दल कुणाला माहिती नाही. पण खिस्त मात्र अजरामर झाले आणि जगभरात त्यांचेच नाव आदराले घेतले जाते. पण आता वेळ तिच्याकडे दर्लक्ष करतो. 'मला हे योग्य वाटत 'असे म्हणत स्वत:चे अशी आली आहे की, जो कोणी अबोधिततेचा आदर राखणार नाही सर्मथन करत राहतो. पण त्यामुळेच ही शक्ति कमजोर होत जाते वा तो उघडकीस येईल आणि त्याचा नाश होईल याची खात्री बाळगा. आपणच कधी कधी या अबोधिततेचा अनादर करतो, झाकली जाते. अबोधिततेला जेंव्हा आव्हान केले जाते, तेव्हा मी याआधी अनेक वेळा सांगितले आहे की, सहजयोग्यांनी सहानुभुती प्रकर्षाने प्रकट होते. माणसांमध्ये श्रीगणेशांची ही शक्ति मुलांवर कधीही ओरडू नये किंवा त्यांना शिक्षा करु नये. मुख्य गोष्ट प्रस्थापित केलेली असल्यामुळेच लहान मुलांवर किंवा निष्पाप म्हणजे लहान मुलांबरोबरचे आपले व्यवहार व वागणे प्रेम बाळगुनच माणसांवर संकट बेतले की, लोक तत्परतेने मदतीला धावून येतात. झाले पाहिजेल. मग ते मूल परक्याचे, दुसऱ्या देशातील वा कुटुंबातील म्हणूनच अबोधितता नाहीशी करणाऱ्या दुराचाऱ्यांच्या विरोधात समस्त असेल किंवा ते अकारण तुमच्याजवळ आकृष्ट होत असेल तर ती जगामधील लोक पुढे येऊ शकतात, याबद्दल शंका नाही; तसे न त्याच्या मधील, तसेच तुमच्यामधील अबोधितताच व्यक्त होत असते करणारे लोक मानव नव्हेच असे म्हणावे लागेल. व तीच सांभाळ करीत असते व संरक्षण पुरवते. कांही लोक लहान मुलांचा बळी द्यायला तयार असतात ही फार आश्चर्यकारक गोष्ट आहे; ६) माणूस कितीही मोठा असला वा कसलाही त्याग करण्यास 2001_Chaitanya_Lehari_M_(Scan)_VI.pdf-page-8.txt चैतन्य लहरी नोहेंबर/डिसेंबर २००१ तयार असला तरी त्याच्या मनातील ही अबोधिततेची खरोखरच जर सर्व जगावर साम्राज्य गाजवणारा महान पुरुष असे नाव भावना तो विसरु शकत नाही. ही फार आश्चर्याची गोष्ट कमवायचे असते तर पूर्वीच्या महान पुरुषांचे तो अनुकरण करु शकला आहे. प्रेमाचा व रक्षण करण्याचा हा मोठा खजिना (सागर) सगळीकडे असता. अशा महान पुरुषांची शक्ति म्हणजेच त्यांची अबोधितताच. तयार आहे. त्यातूनच लहान मुले व निष्पाप लोकांवर आलेल्या अबिधितेची ही शक्ति कसे कार्य करते मला सांगता येणार नाही संकटाशी सामना करण्याची शक्ति मिळत असते. मानव जातीचे हे कारण ती अनेक प्रकारे कार्य करीत असते. इतिहासातील घटनांकडे एक सुंदर नवलच आहे. जगांत क्रूर, असुरी प्रवृत्तीची माणसे मुळीच तुम्ही पाहिले तर हेच दिसून येत की साधा पण निरागस व सूज़ञ नाहीत असे मी म्हणत नाही; पण मुलांचा किंवा निष्पाप लोकांचा माणूसच लोकांच्या कायम स्मरणात राहतो. जेव्हा प्रश्न येतो तेव्हा ही जबाबदारीची जाणीव निर्माण होतच रहाणार. बऱ्याच लोकांना या अबोधिततेचे भान राखणे आवघड जाते; कारण आपण कुणी विशेष आहोत, आपल्याला सर्व माहीत आहे, सर्व समजते, आक्रमकपणा दाखवूनही काही बिधघडत नाही, इ. इ. समजुती उदा.अब्राहम लिकन: मला त्याचा फार अभिमान वाटतो. पण त्याच्या लहाणपणी शाळेत असताना लायब्ररीत महान व मोठमोठया पुरुषांची चरित्रे वाचण्याचा मला नाद होता. त्यांचे जीवन साधे असूनही त्यांचे महान कर्तुत्व पाहून मी भारावून जात असे. त्याच्या मनात घर करुन राहिलेल्या असतात; पण अशा माणसाची बायकोक्हन त्याची मानहानी सतत होत असे; ती त्याला अजागळ कुणी आदराने आठवण काढत नाही वा त्याच्या दुष्कृत्याचा कधीच म्हणत असे. पण त्यालासुध्दा ठार मारण्यात आले. औती कुणाला वाटेल की असा खून होणे हे त्याचेच अपयश आहे; पण आज जगभर सन्मान केला जात नाही. सहज-संस्कृतीमध्ये सहजयोग्यांनी आपल्यामधील त्याचे नाव अजरामर झाले आहे, त्याच्या बायकोचे नाही. म्हणजे अबोधिततेचा आदर करावयास शिकले पाहिजे. सहजयोग्यांनाही इतका काळ लोटल्यावरही त्यांचे नाव आदराने घेतले जात आहे. पड कधी कधी अपमानकारक वागणुक मिळते, कधी फसगत होते, कधी कधी त्यांच्यावर अधिकार गाजविला जातो, पण तरीही अबोधितच त्यांच्या जवळ अबोधिततेची शक्ति होती. म्हणूनच त्यांचे ध्येय महान राहिले पाहिजे. कारण त्यांना श्रीगणेशांची शक्ति मिळाली आहे. म्हणून होते; त्यांना ध्येयपूर्तीचाच ध्यास होता, बाकी कशाचीच तमा नव्हती. अशा प्रसंगांत त्यांनी निराश होऊ नये किंवा दुसऱ्याच्या ही उच्च ध्येय संकल्पना अबोधिततेमधूनच निर्माण होते व त्यामुळेच अबोधिततेला धक्का लाऊ नये. आपोआप सर्व काही सुरक्षित केले जाईल. अबोधिततेला आव्हान होताच जगभरातील चांगुलपणा गोध्टी गौण होतात. नाहीतर सत्तेच्या लोभापायी हाहाकार माजवणारे जगातील मोठमोठ्या पुरुषांकडे पाहिले तर दिसून येते की, ध्येयपूर्तीसाठी मार्गदर्शनही मिळते; मग त्यासाठी सत्ता, अधिकार ह्या मदतीला येतो. अनेक लोक येतात व जातात पण कुणालाच त्यांची आठवण नको आलिकडे झालेल्या युध्दामधूनही हेच लक्षात येते. सामान्य असते. असे थोर पुरुष म्हणजेच अबोधिततेची चालती-बोलती लोकांनाच, त्यांचा काही संबंध वा दोष नसतानाही, प्राणास मुकावे उदाहरणे आणि या अबोधिततेमुळेच त्यांच्या जवळ सूज्ञता पण येते. लागते, किंवा हालाअपेष्टा सहन कराव्या लागतात. त्या प्रसंगात त्यांना श्रीगणेशांचा मोठा गुण म्हणजे सूजञता; त्या सूज्ञतेमुळेच ते नेहमी यशस्वी व्हायचे व त्यांतच त्यांची अबोधितता होती. असले तरीही पुढे येतात. म्हणून आपण आपल्याच सोयीप्रमाणे व कधी कधी निरागस माणसांना आपल्यामधील निरागसतेची ही जाणीव आपल्याच उद्देशासाठी कांहीही करायला तयार होतो आणि ते करताना नसते. माणसामधून साध्या-सुध्या, गरीब, कसलाही पदाधिकार मागचा पुढचा विचारही करीत नाही. किंवा आपल्याकडून काही चुकते नसलेल्या सामान्य माणसांमधूनही-अबोधितता कशी चमकून उठते हे तर नाही ना याचे भान ठेवत नाही. तेव्हा आपल्याला त्याचे पुढचे आश्चर्यच आहे. आणि मनुष्यत्वाचे मोठेपण यांतच सामावलेला आहे. मदत करण्यासाठी सबंध जगभरातून लोक कुढल्याही राष्ट्राचे वा धर्माचे परिणाम लक्षात येत नाहीत. हिटलरचे उदाहरण पहा; त्याला वाटत आता अबोधितता कशी मिळवावयाची ते बघू. सर्वप्रथम होते की, तो असंख्य लोकांना ठार करु शकतो आणि सबंध जगाला आपल्या मनात काय काय चालते ते पहात रहा; हे तुमचे तुम्हीच आपल्या मुठीत ठेवु शकतो व त्यांतच त्याचा पराक्रम आहे. पण काळाच्या इतिहासात कुणीच त्याचा सन्मान केला नाही. त्याला जाणू शकता. त्यालाच आत्मपरिक्षण म्हणतात. हे करत असताना० ७ 2001_Chaitanya_Lehari_M_(Scan)_VI.pdf-page-9.txt चैतन्य लहरी नोहेंबर/डिसेंबर २००१ आपल्या मनांत कशाबद्दल व कुणाबद्दल प्रतिक्रिया होतआहेत है करणाऱ्या किंवा तिला बदनाम करणाच्या सैतानी लोकांना लक्षपूर्वक जाणून घ्या; त्यामध्ये अबोधितता आहे की राग आल्यामुळे शिक्षा करतो. किंवा न रुचणार्या प्रतिक्रिया आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. हे तुम्ही सहजयोगी असल्यामुळे तुम्हाला सहज जमेल. मग अशा सन्मान केला पाहिजे. तुम्हाला त्रास होईल, लोक तुमच्याशी वाईट प्रतिक्रियांचा तुमच्या वागण्या बोलण्यावर काय परिणाम होत आहे है तन्हेने वागतील किंवा तुम्हाला अस्वस्थ करणाच्या गोष्टी घडतील पण म्हणुन सहजयोग्यांनी अबोधिततेचा सदैव आदर व तुम्ही जर खरोखरीच शक्तिशाली असाल तर त्या अबोधिततेला संभाळलेत की तुम्ही समाधानी, दयाळू व नम्र जाणून घ्या. घटनांना तुम्ही काहीच महत्व देणार नाहीत; लोक क्षुद्र भावनेमुळे व्यक्तिमत्व बनाल. म्हणून काळजी घेऊन आपणच आपल्या निष्कारण मुर्खपणाने तुमच्याशी तसे वागतात असे समजून अबोधिततेला विसरू नका. हिटलरने शेवटी स्वत:च स्वतःचा नाश दुर्लक्ष कराल. अशा घटनांवर विचार करण्यातव आपली शक्ति खर्च करण्यात काहीच अर्थ नाही. कधी ना कधी त्यांचाच मूर्खपणा व चूक टाकले, अबोधितता बळकट करण्यातच तुमच्या जन्माचे त्यांच्याकडे ओढवून घेतला आणि स्वत:च स्वत:चे नाव मानवी इतिहासातून पुसून म्हणुन उघडकीस ये ईल, व त्यांनाच लोक नावे ठेवतील. सार्थक आहे; अबोधिततेच्या शक्तिबद्दल कायम श्रध्दा ठेवा. जगभरामध्ये अशा वाईट, क्रूर, निर्दयी व अबोधिततेच्या त्यांचा विरोधी कारवाया करणार्यांचा एक गट होतो. असे दुराचारी स्वत:च्या जीवनामध्ये ही शक्ति कशी प्रगट करता; इतरांशी कसे वागता याला म्हणूनच महत्व आहे त्यासाठीच प्रेम व करुणा यांचा उपयोग केला पाहिजे व त्यासाठीच तुमच्या व्यक्तिमत्वामघ्ये अबोधितता लोक एकत्र येऊन आक्रमक बनतात आणि दुसर्यांना फसवितात. अशा गटांत सैतानी प्रवृतीचेच लोक जमतात. पण असे सैतानी प्रस्थापित होऊन तेजस्वी झाली पाहिजे. ही अबोधितताच प्रवृत्तीचे लोकही अबोधिततेला धक्का लाऊ शकत नाहीत. नैनं छिन्दन्ति सभाळ करणार आहे, तुमच्यावरच्या संकटांचे निरसन करणार आहे शस्त्राणी नैनं दहति पावकः ........न शोषयति मारुतः असे आत्म्याचे व सहजयोगी म्हणून तुमचे नांव लोकांच्या हृदयात चिरकाल कोरले जे वर्णन आहे ते अबोधिततेतलाही लागू सुध्दा तुमचा जाणार आहे. पड़ते.अगदी निसर्ग सर्वांना अनंत आशीर्वाद.... जो एरवी विनाश घडवित असतो तो सुध्दा सर्व जाणतो आणि अबोधिततेचे रक्षण करतो व वेळ आली की तिच्या विरोधात कार्य सहजयों हा सखूपच पसरला आहे.परंतु त्याची उंची वाढविण्यासाठी आपल्याला आपला द्जा वाढवायला हवा.त्यानुळे जर काही च्यक्ती उच्च स्थितीला गोल्या, तर इतरही जाऊ लागतील महणजे तुम्ही एकनेकांसाठी हृदय उघडा, क्हणजे तुम्ही जाइयासाठी तुमचे हृदय उघडाल. की निरहंकारी आहे कारण माइयात प्रतिक्रि या नाही. जर प्रतिक्रि या नसेल तर अहंकार वाहणार नाही.नी माइया शांति व वैभवात राहुन सहजयो ना घडवीत असते. प्रतिक्रि याचा कला बरास होतो. नी प्रतिक्रिया व्यक्त करीत नाही. पण तुनच्या र स्वत:हाच्या आत््याच्या पात्रते बाबत, क्षमते बाबत, समाधान पातळीचे नाहीत.तेव्हा त्यांना विसरुन जा.पण त्यामुळे तुम्हाला अहकार च वैं भव प्राप्त करुन घ्या.इतर लॉक तुमच्या होतु देवु नका. ८ 2001_Chaitanya_Lehari_M_(Scan)_VI.pdf-page-10.txt चैतन्य लहरी नोहेंबर/डिसेंबर २००१ का प.पू.श्री माताजी निर्मलादेवींनी सहजयोग्यांना दिवाळी निमित्त लिहिलेल्या व अनंत जीवन या हिंदी मासिकात १९७६ मध्ये प्रसिध्द झालेल्या पत्राचा संक्षिप्त अनुवाद. निर्मला श्रीवास्तव २ पार्कलन्ड आईस हाऊसवुड ऑक्सटेड सुरे माझ्या प्रिय सहजयोगी मुलांबो, ।ं ही दीपावली आपणा सर्वांना तजोमयी वरो. जो दिवा तुफानात सुध्दा विझू शकणार नाही, असा आपण सुध्ा एक तेजस्वी दिवा अहात. दिव्यावर तुफानाचा आद्यात होता, तो विचलीत होतो किंवा विझुन जातो तसी आपली नन:स्थिति आहे का टाचा विचार करा. दिव्यावर कोणतेही काचेंचे आवरण नाही का? आहे. आपल्यावर देखविल एक कक्कम असे आवरण आहे; ज्याच्या पासून कोणत्याही बाह्य शक्तिचा प्रतिकार प्रतिकार तुम्ही कर शकता. ते आवरण कहणजे आपल्या आईचे प्रेम, काझया प्रेमाचे हे आवरण ततोमच्या रक्षणासाठीच आहे. जगचान श्रीकृष्णांनी सांवितल्या प्रमाणे किंवा येशुनी सांबितल्या प्रवाणे-तीच तुमचा मार्ा आहे, मीच द्वार आहे. सी जर तुम्हाला सांवितले की, तुमचे अंतिम साध्टा मी आहे; तर आपण त्यावर विश्वास ठेवाल ? जरी की काही सांगितले, तरी जे अंतीम सत्त्य आहे ते रहाणारच. तुन्ही किंवा आपण काणीही ते बदलू शकणार जाही, हेच अंतीम सत्य तुम्हाला शोधायचे आहे. ह्या दिवाळीपासून आपणाला अनेक नविन करा. लाखो दीप प्रज्वलीत करा. त्यांच्यात प्रेमरूपाचे तेज भरा, कुंडलिनीरुपी रुईची ज्योत पेटवून त्यांना आत्मसाक्षात्कार द्या. कुंडलिनी रुपी ज्योत उजळेल तेव्हा जगात अनेक न विझणाच्या मशाली धवधनातील; काझया या अशाली कोवती निष्कलंक प्रेमाचे अभद्य कवच काटत राहील. या कवचाची मट्ादा अनय्याद असेल. माझी तुमच्यावर सबैव दृष्टी राहील, तुम्हा सर्वांचाबत नाझ्या अंत ही दिवाळी तुम्हास आनंददायी जावो. -सर्व धर्मानांम परिव्यज्य मामेक सरणं द्रज- आव्हाने स्विकारायची आहेत. संपूर्ण विश्वाला आव्हान क 1;करणात अपार प्रेम आहे. भबा तुमच्यावर सदैव प्रेम करणारी तुमची आई श्रीनिर्मला देवी. ९ 2001_Chaitanya_Lehari_M_(Scan)_VI.pdf-page-11.txt चैतन्य लहरी नोहेंबर /डिसेंबर २००१ संत कबीर सब्द सब्द बहु अंतरा । सार सब्द चित देय ।। जा सब्दै साहेब मिले । सोड़ सब्द गहिलेय ॥ सं्दभावरुन शब्दा शब्दांचे अर्थ वेगवेगळे निघतात. त्यालाच वाच्यार्थ, लक्ष्यार्थ व व्यंगार्थ म्हणतात. म्हणून कबीर सांगतात, "प्रत्येक शब्द दुसऱ्या शब्दापासून वेगळा वाटला तरी फालतु अर्थ न काढता जो सारंभूत आहे अशा शब्दावर चित्त केंद्रित करावे. नीट पकडून ठेवावा" ज्या शब्दामुळे परमेश्वर (साहेब) भेटतो, तोच शब्द मनात बुरा जो देखने मै चला। बुरा न मिलेया कोय ॥ जो दिल खोजो अपना । मुझसे बुरा न कोय ॥ माणसाला दुस-्याचे दोष पटकन दिसतात. म्हणुन दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते,पण स्व:च्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही, अशी म्हण पडली. त्यावर उपाय म्हणजे आत्मपरीक्षण.म्हणून कबीर सांगतात, दिसलाच नाही; पण मी स्वत:च्या मनाचा बारकाईने शोध घेतला तेव्हा मला समजले की कोणीच 'जगात कोण बाईट आहे हे शोधायला निघालो तर मला वाईट कोणी ी ,माझ्याहुन जास्त वाईट नाही. साथ त्याजे क्या भया। मान तजा नही जाय ॥ तेहि माने मुनिवर ठगे। मान सब को खाय।। मायेवर (प्रलोभनांवर) विजय मिळवला तरी अहंकार (मान) सुटत नाही तोपर्यंत साधना "सफल होत नाही. या अहंकारामुळेच दुर्वास ऋषी फशी पडले.म्हणून कबीर म्हणतात, माया टाकुन काय मिळणार ? (आत्मोध्दारासाठी ते पुरेसे नाही) उलट त्याचाच अहंकार येतो. हा अहंकारच सर्वनाशाला कारणीभूत (सब को खाय) होतो. ह. १० 2001_Chaitanya_Lehari_M_(Scan)_VI.pdf-page-12.txt चैतन्व लहरी नोहेंबर/डिसेंबर २००१ आज आपण देवी पूजा करण्यासाठी इथे जमलो आहोत. देवीची पूजा देवांनी राक्षसांच्या अनाचारांपासुन सुटका होण्यासाठी अनेकवेळा केली आहे. आजही तीच वेळ आली आहे, असेच मला वाटत आहे, कारण आज जगांत कल्पना करता येणार नाही अशी अधोरी कृत्ये करणारे राक्षसी लोक सगळीकडे माजले आहेत आणि त्यांच्या प्रभावाखाली अनेक जण येत आहेत. पण अशा कुठल्याही गोष्टींचा अंत होत असतो हे त्यांच्या लक्षात येत नाही. म्हणून आताची वेळ अशी आहे की सर्व सत्पुरुषांनी व विशेषतः सहजयोग्यांनी महिषासुरासारख्या या राक्षसांना नष्ट करण्याकडे आपापले चित्त पूर्णतया लावले पाहिजे. पूर्वीच्या काळी हे राक्षसलोक उघड उपडपणे राक्षस म्हणूनच वावरत होतें. व त्यांच्या आचार- विचारा वरुन ते सहज ओळखून येत असे. पण आजकालचे हे मानव रुपातील राक्षस -त्यांना मानव कसे मानावयाचे हा प्रश्नच आहे. सर्व मानवजातीलाच खत्म करण्याच्या नवरात्री पुजा प.पू.श्रीमाताजी निर्मलादेवींचे भाषण, (सारांश) ग्रीस : २१ आक्टोबर २००१ कारवाया करण्यात गुंतले आहेत आणि म्हणूनच त्यांना नाहीसे करण्याची ही वेळ आली आहे. ७ मी इस्लामच्या विरोधात अजिबात नाही ना मला महम्मद साहेबांवर टीका करावयाची आहे. ते अवतारी पुरुषच होते असे मी मानते; आणि परमेश्वरी कार्यच त्यानी केले. पण त्यांच्या पंथात पुढे काही मूर्ख लोक घुसले आणि त्यांनी राक्षसी वृत्तीच्या लोकांचा स्वीकार केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इस्लाम धर्मीयांमधे चौऱ्याहत्तर पंथाच्या लोकांचा स्वीकार केला आहे. पण सर्वजण म्हणतात की ते एकच धर्म मानतात. हे कसे शक्य आहे? त्या गटांमधेंच काही लोक, "देवबंधी" किंवा " वहाबी"या नावाने ओळखले जातात. मला हे सर्व माहित असण्याचे कारण आमच्या वाड- वडिलांच्या घराण्यामधे काम करणारे नोकर चाकर, स्वयंपाकी ड्रायव्हर वर्गरे बरेच मुसलमन होते. त्यातले वहाबी" लोक तर मोहम्मदसाहेबांनाही मानत नसत, त्यांनी केलेला उपदेशही (वचने) त्यांना मान्य नसे. ते फक्त अल्ला मानतात; पण अल्ला कसा ओळखायचा याची त्यांना काहीच कल्पना नव्हती. तसेच ते फार क्रूर व निर्दयी मनोवृत्तीचे होते.इतके क्रूर की त्यांचे तसले वागणे पाहून माझ्या वडिलांनी त्यांना कामावरुन हाकलून दिले. त्यांचे पूर्वज अफगाणिस्तानातून आलेले; त्यांच्या रक्तातच क्रूरपणा मुरलेला होता. आपल्या बांधवांचाही ते छळ करीत. सगळेच अफगाण लोक वाईट असतात असा खम याचा अर्थ नाही. काही अफगाण फार चांगल्या स्वभावाचे प्रेमळ, उदार मदत करणारे असे आहेत. पण दुसरे अगदी उलट व क्रूर आहेत. इतर धर्मामधेही काही खराब लोक असतात. पण हे "वाहिबी" लोक संख्येने कमी असले तरी गुप्तपणे त्यांच्या कारवाया चालतात; खरे ा। मन् आणि हृदय पूर्णपणे द्वेषमुक्त तुमची प्रेमशक्ति कायान्वित होणार आहे. प्रत्येक वेळी तर इस्लाम हा त्यांचा धर्म नाहीच. माझ्या वडिलांचा इस्लाम व कुराणाचा खूप अभ्यास के ल्यातरच होता अणि तेही हेच सांगत; शिवाय त्यांनी हेही सांगून ठेवले होते की, पुढे हेच लोक इतके आक्रमक व भयानक बनतील की, सबंध जगाचा उध्वंस करायला ही ते मागेपुढे पाहणार नाहीत. त्यांच्या कारवाया इतक्या गुप्तपणे चालतील की त्यांच्या हृदयापुढे काय करावे हे समजेनासे होईल. अधिकाधिक सूक्ष्म त संवेदनक्षम बना. क भारतावर स्वारी करुन आलेला महम्मद शहा हाही एक अत्यंत क्रूर बादशहा होता. मोहम्मद साहेबांना मानणाऱ्या मुसलमानांनाही तो ठार मारत असे. त्याचे म्हणणे होते की, मोहम्मद साहेबांनी स्वत: ला अवतारी म्हणून घोषित केले नसल्यामुळे त्यांचे म्हणणे स्वीकारणे त्यासाठी स्वत:वर ध्यान करा. ११ 2001_Chaitanya_Lehari_M_(Scan)_VI.pdf-page-13.txt चैतन्य लहरी नोहेंबर/डिसेंबर २००१ किंवा त्यांची पूजा करणे चूक आहे. मी बरेच वर्षे आदिशक्ति भाव निर्माण करण्याचे शिक्षण देण्याची व्यवस्था केली. असल्याचे बोलले नव्हते कारण मला अशा मूर्ख लोकांचा संपर्क नको अर्थात सर्वच मुस्लिम लोक खराब आहेत असा याचा सुध्दा हाल होता. पण नंतर तुम्हालाच चैतन्य लहरीमधून ते समजले. पण मोह्म्मद अर्थ नाही. पण मुस्लिम असूनही जे मोहम्मदसाहेबां बद्दल आदर साहेबांना मानणाऱ्यांनाही हे लोक समजू शकले नाहीत आणि त्यांचा बाळगत नाहीत त्यांचे पुढे काय होणर? अशा तन्हेने विचित्र समजुती क्रूरपणा चालूच राहिला. अशा मूर्ख लोकांना महोम्मदसाहेबां बद्दल निर्माण झाल्या आणि इस्लामी लोकांमधे वेगवेगळ्या संघटना उदयास आल्या. हे एक वेळ चालले असते पण मानवप्राण्यांचाच विध्वंस मानणारे हे लोक फक्त "अल्ला" जरूर मानतात. पण त्यांचा" अल्ला" करण्याचे असे धंदे चालवणे फार धोकादायक आहे. मुसलमानी बरोबर काय संबध आहे हे देवच जाणे. पण कसे कोण जाणे त्यांच्या सामान्य जनतेला याची कितपत कल्पना आहे मला माहीत नाही. पण प्रभावाखाली बरेच लोक जमू लागले. अ गुरु सारखाच हा प्रकार जगभरातील सर्व मदरसांमधे क्रूर मनोवृत्तीचे बेडर लोक तयार केले तुम्हाला माहीतच आहे. धर्माच्या नावांखाली पैसे व संपत्ति जमवण्याचे जात आहेत. याचा प्रथम फटका महिलांना मिळाला. आणि महिलांना हे सारे धंदे, पण हा सारा भोंदुपणा उघडकीस येऊन हे लोक अत्यंत निर्दय आणि अनादराची वागणूक दिली गेली. याचाच अर्थ वठणीवर येणार आहेत. बऱ्याच लोकांचे पितळ उघडकीस आले हा होतो की अशा लोकांवर कुणाचेच नियंत्रण राहिलेले नाही. आहेच. पण त्यावेळी या लोकांच्या गुप्त कारवाया व क्रूर पध्दति कुराणामधे असे कुठेही लिहिलेले नाही किंवा मोहम्मद साहेबांनीही असे काही सांगितले नाही, ते तर म्हणायचे की परमेश्वर दयाळु व शांति देणारा आहे. त्यांनी जीवनभर परमेश्वरी कार्यच केले यात शंकाच नाही. पण वर उल्लेखलेल्या काही लोकांनी सैतानी शक्तीचा पुरस्कार काही सांगणे वा पटवणे अशक्यच होते. मोहम्मद साहेब व कुराण न इतरांच्या लक्षात आल्या नाहीत. हे प्रकार बऱ्याच कालावधीपासुन वाढतच आहेत. निजामुद्दीन अवलियाच्या ठिकाणी आपण गेलो असताना तिथे एक मदरसा केला आणि इस्लामबद्दल गैरसमज निर्माण झाले. (शाळा) चालविली जात असल्याचे मीच सर्व प्रथम सांगितले. त्या मदरसांमध्दे लहानपणापासून मुलांना प्रवेश दिला जात असे.खुद्द दिल्लीमधे अशा १२० मदरसा चालविल्या जातात हे कुणाला खरे आहात; शरणागत म्हणजे हव्यास, लोभ वाटणार नाही.मी अशीच एकदा निजामुद्दीनला गेले होते; तेव्हा तेथील झालेले व सामान्य माणसांपेक्षा वरच्या दर्जाचे लोक. मुले भजन-गाणी गात होते आणि मला त्यांचा निरागसपणा व प्रेम मोहम्मदसाहेबांनी हे पण सागितले आहे की, उध्दाराचा समय येइल भावला, पण तेथील व्हायब्रेशन्स चांगली नव्हती. निजामुद्दीन एवढे तेंव्हा तुमचे हात बोलू लागतील, पण ही काव्यात्मक भाषा लोक थोर सत्पुरुष असूनही व्हायब्रेशन्स का नाहीत असे विचारल्यावर तेथे समजू शकले नाहीत आणि कांहीजणांनी त्याचा विपर्यास मदरसा असल्याचे सांगितले गेले. इस्लाम म्हणजे शरणागति. तुम्ही लोक त्या दृष्टीने शरणागत इ.षडरिपुंपासून सुटका केला.आजकालच्या मॉडर्न जमान्यात लोकांच्या मनात विकृत कल्पना येऊ लागल्या आहेत आणि विरोध करण्याची प्रवृत्ति वाढत आहे.ज्यू लोक म्हणूनच विरोधात आहेत आणि हा विरोधच द्वेषभावना पसरवीत आहे. सैतानी प्रवृत्ति कशी चालते हे लक्षात घ्या. सैतानाचे कार्य असेच सुक्ष्मपणे चालते. प्रथम थोडेसे लोक एकत्र येतात आणि युध्द वा कुणालातरी ठार मारण्याचे बेत आखले जातात. क्रौर्य व विध्वंस याच्या पलिकडे त्यांना धर्म नसतो. कसे ही करुन क्रूर कृत्ये करण्याशिवाय त्यांना दुसरा विषय नसतो. या मदरसांमध्ये क्रूरता व वैर वृध्दिंगत होण्याचेच पाठ दिले जातात. जगभरातील मदरसांमधे पाहीजे. हिंदु सहजयोग्याने दुसरा माणूस केवळ मुसलमान आहे म्हणून हेच शिक्षण दिले जाते व तसेच लोक तयार केले जातात. सहजयोगामध्ये निरागसता मानली जाते आणि सहजीवनाला महत्व दिले जाते. अशा परिस्थितीत आपण प्रथम आत्मपरीक्षण केले आपल्याला आवडत नाही का है स्वत:शीच तपासले पाहिजे शरणागत झाल्यावर तुमच्या मनात द्वेषभावनेला थाराच मिळता कामा नये. या चुकीच्या कल्पना तुम्ही पूर्णपणे टाकून दिल्या पाहिजेत. समजा तुम्ही हिंदू आहात, तुम्हाला मुळीच आधिकार नाही. खर तर हिंदू हा शब्दच सिंधू नदी नांवावरुन आला आहे. अलेक्झांडर बादशहा जेव्हां सिंधू नदी पार करुन भारत- पाकिस्तान दरम्यान बरेच वेळा युध्दे झाली. पण आता पाकिस्तानच्या लक्षात आले आहे की, अशा युध्दामुळे त्यांनाच दहशतवादी असा ठपका मिळेल. त्यांनी वेगळाच मूर्खपणा केला. मुशर्रफ सत्ताधीश झाल्यावर त्याने पाकिस्तानातील ६५ पंडितांना अफगाणिस्तानात तेथील मदरसांमध्दे क्रूर बनण्याचे व द्वेष तरीही दुसर्या धर्माच्या माणसाचा धिक्कार करण्याचा म्हणुन १२ 2001_Chaitanya_Lehari_M_(Scan)_VI.pdf-page-14.txt चैतन्य लहरी नोहेंबर / डिसेंबर २००१ आला तेव्हा तेथील लोकांना, सिंधू शब्द उच्चारता न आल्यामुळे "हिंदू" म्हणु लागला व हिंदू शब्द रुढ झाला. पण इथल्या कांही लोकांनी त्याला लाक्षणिक अर्थ दिला व भेदा- भेदाची भावना निर्माण केली तरी सुदैवाने त्याच्यामागे क्रूर- पणाची वृत्ति नव्हती हे नशीब, द्वेषभावनेतून दुसऱ्याचा छळ करण्याची प्रवृत्ति फार घातक आहे. माणसे माणसांचा द्वेष करु शकतात हा विचारच माझ्या हृदयाला वेदना देतो. प्रेम करण्यासारखी दुसरी आनंददायक व सुंदर भावनाच नाही. काही विघातक मंडळींनी खाटे नाटे सांगुन, लोकांवर प्रभाव पाडून ही द्वेषभावना त्यांच्या डोक्यात भरवलेली असते. पुढे त्यातून काय होणार आहे मला समजतच नाही. म्हणूनच त्या काळी देवीलाच राक्षसांना ठार मारावे लागले. आमिबापासून परमेश्वराने उत्क्रांतीच्या प्रवासात मानव निर्माण केला तोच मानव ज दुसर्या मानवाचा द्वेष करु शकतो हे दुदैव. हे कसे शक्य आहे असे वाटले तरी ते प्रत्यक्ष घडत आहे. सहजयोग्यांची गोष्ट वेगळी; कारण त्यांना प्रेमाचा आनंद आवश्यक आहे. कुणी त्रास देत असला तर असू देत, पण समजला आहे आणि त्यांतच ते रममाण होतात. तुम्ही ते प्रत्यक्ष त्याच्याबद्दल मनात किंतु ठेवु नका; तो आहे तसेच त्याच्याकडे पहा पहातच आहांत. तुम्ही कसेही करुन माणसा- माणसा मधील ही पण स्वत:चे मन दूषित होऊ देऊ नका. द्वेष भावना दूर करुन त्याचे प्रेमात रूपांतर करु शकलात तर फार मोठे कार्य होईल.त्यासाठी तुम्हाला इच्छाशक्ति पणाला लावावी लागेल आणि माणसांना खीट्या-नाट्या अपप्रचारातुन गैरमार्गाकडे नेणार्या तत्त्वप्रणालींचा धिक्कार करावा लागेल. हे महा कठिण काम आहे.मानवी जीवनाची ही परिस्थिति पाहून माझ्या सहजयोगाचे कार्य किती महत्वाचे आहे हे आजपर्यंत माझ्या लक्षात आले नव्हते. तुम्ही बारीक सारीक फालतु गोष्टींकडे लक्ष न देता आपल्या स्वत:मधे व आपल्या आचार-विचारामधे काय चालले आहे इकड़े लक्ष द्या. सध्याचे वातावरणच इतके खराब व गढुळ आहे की सहजयोग्यांनी काय करावे हाच प्रश्न कधी माझ्या मनात येतो. ইंदयाला अपरंपार वेदना होतात आणि कोणत्या परिस्थितीत म्हणून स्वत:चेच परखडपणे आत्मपरिक्षण करुन आपण चांगले वा चुकिचे काय करत आहोत है लक्षात घ्या. हे समजण्यासाठीही तुम्हाला चांगला फटका मिळाला पाहिजे. आपण पूजा, प्रोग्राम इ. सर्व करतो ते ठीक आहे, पण माझ्या अंतकरणाबद्दल म्हणाल तर आपल्याला ह्या पृथ्वीवर जन्म घ्यावा लागला असे होऊ जाते. माणूस या सैतानी प्रवृत्तीमुळे किती अधोगतीला जाऊ शकतो हे मी पाहिले आहे; त्या गोष्टी मी बोलू लागले तर तुम्हाला धक्काच बसेल. म्हणून स्वत:ला नीट समजून व पारखून आपल्या मनात कोणाबद्दलही द्वेष भावनेचे किल्मिश उरणार नाही याची काळजी घ्या.अशा आंतुन मी फार दुःखी आहे. म्हणून सहजयोगी म्हणून कमीत-कमी तुम्ही स्वत:कडेच पूर्ण चित्त लावा. सहजी लोक कधी कधी सहजाचा आनंद जरुर लुटतात पण आजुबाजुला व इतरत्र काय चालले आहे याबाबत बेफिकीर होतात. तुम्ही आपल्यामधेच काय कमी आहे व तो कमीपणा प्रामाणिकमणे दूर करण्याचा प्रयत्न कार कुजक्या भावना मनात बाळगणारा माणुस पशूच म्हणाबा लागेल. पण हेच प्रत्यक्ष होत आहे व दिसून येत आहे. उदा.तुम्ही गरीब असला तर काय बिघडले? श्रीमंत माणसाचा द्वेष करुन तुम्हाला संपत्ति मिळत नसते, काही अड़चणी असतील तर त्या दूर करण्याचा प्रयत्न करणेच हितावह असते; त्यांचे भांडवल करणे चुकिचेच असते. या सर्व वाईट करतो का है तपासत रहा. म्हणून मला म्हणवेसे वाटते की तुम्ही स्वत:वरच ध्यान करा. प्रवृत्ति नष्ट व्हायलाच हव्या. म्हणून आपण काय करत आहोत, कोठे चाललो आहोत, याचे सदैव भान असले पाहिजे. कुणाबद्दल जर काही गैरसमज मनात असतील तर ते पुर्णपणे दूर करणे त्यांतून सुटका करावयाचा सहजयोग्यांकडे एकच मार्ग आहे आणि तो सध्या सर्व मानव जातीवरच एक महान संकट ठाकले आहे. R३ (६ 2001_Chaitanya_Lehari_M_(Scan)_VI.pdf-page-15.txt चैतन्य लहरी नोहेंबर/ डिसेंबर २००१ म्हणजे त्यांची प्रेम शक्ति. ते तुम्हाला शक्य आहे पण त्यासाठी तुम्ही रुजवायचे आहे. तसे ते बिंबवले की, पुढच्या भयानक तुमचे हृदय स्वच्छ व सक्षम बनवा. आपल्या प्रत्येकाला स्वत:मधे ही धोक्याची तुंम्हाला जाणीव होईल. या सैतानी कारवाया प्रेमशक्ति जोपासण्याची व कार्यान्वित करण्याची सध्याचा बिकट काळ संपवल्या नाहीत तर कुणी सांगावे एकही माणूस वा मूल पृथ्वीवर ही एक संधि आहे असे समजा. आपले मन व हृदय द्वेषमुक्त करा उरणार नाही. हा विचार माझ्या मनात आला की माझाच थरकाप येतो. म्हणजे ही प्रेमशक्ति तुमच्यामध्ये कार्यान्वित होईल आणि ह्या म्हणून जागरुक राहुन आजुबाजुला, अगदी कानकोपन्यातही, काय प्रेमशक्तिचा प्रकाश तुम्हाला मिळाला की तुम्ही माझ्यासाठी चालले आहे, क्रूर कृत्यांच्या कोण गप्पा करत आहेत इकडे लक्ष घा. किती शक्तिशाली बनू शकता हे पाहुन तुम्हालाच आश्चर्य वाटेल. मी एकट्याने ही लढाई करु शकत नाही. मला असे प्रेमशक्ति प्रखर असलेले लोक हावेत. बाकी काही नको. जगभरातील सर्व सहजयोग्यासमोर हे एक आव्हान आहे. हे सहजयोगी व असहजयोगी आपल्याला यश मिळणार आहे. माझा सर्व भार आता तुमच्यावर किंवा आस्तिक व नास्तिकामधील युध्द नसून आपण सर्वजण एक माझ्यासमोर या भयंकर युध्दाचा फार कठीण प्रसंग आहे पण तुम्ही सर्व जण एकजूट होऊन माझ्या बरोबर राहिलात तरच आहे आणि त्यासाठी तुम्ही कटिबध्द झाले पाहिजे. नुसती माहिती मिळवून व गप्पा मारुन कांही मिळणार नाही तर तुमची प्रेमशक्ति होऊन ही लढाई करणार आहोत व जिंकणार पण आहोत. प्रत्येक वेळी तुम्ही आधिकाधिक सूक्ष्म व संवेदनक्षम बनले पाहिजे, कार्यान्वित झाली पाहिजे. आजच्या परिस्थितीत हे सर्व नीट लक्षांत घेणे फार आवश्यक आहे, तसेच आपण या सैतानी बातावरणाचाच एक अंश बनून जाणार का कार्याला लागाल ही माझी खात्री आहे. तुमची प्रत्येक गोष्ट प्रेमामधून तसे न होता त्याचा नाश करण्यासाठी लढायला सिंध्द होणार हीहि प्रेरित झाली पाहिजे. हा फार गहन विषय आहे आणि एक पाय आत तुम्हीच ठरवायचे आहे. ही लढाई प्रदीर्घ व कठीण असली तरी त्याची तर एक पाय बाहेर असे करुन चालणार नाही. तुमची प्रेमशक्तीच या शेवट होणारच आहे. ही लढाई आप्ल्याला राक्षसांबरोबर करायची सैतनी कारवाया रोखू शकेल. सहजयोग्यांची एक नवी पिढी तयार होत आहे आणि त्यानंतर मानवजातीला अशा संकटांना व क्रूर प्रवृत्तींना आहे. तुम्हा सर्वांना मी माझ्या हृदयांत सामावून घेतले आहे आणि सामोरे जाण्याची वेळ येणार नाही. या सैतानी मंडळींना साथ माझे पूर्ण आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. मी तुमच्यावर सदैव प्रेमच सहस्त्रार उघडल्यामुळे तुम्ही सर्व जण तयार व्हाल व पुन्हा देणार्या लोकांना हे समजून सांगितले पाहिजे. तुम्हाला वाटेल की करीत आली आहे; म्हणून तुम्ही सर्वजण शूर शिपायांसारखे असे लोक कसे ओळखायचे? पण तुम्ही सहजयोगी असल्यामुळे माझ्याबरोबर या लढाईत उतरा. आपसातले मतभेद बाजूला ठेवुन संपूर्ण तुम्हाला ते जमेल व माहीतही आहे. मला खात्री आहे की एकजुटीनें प्रेम व शांतीचे शिपाई म्हणून कर्याला लागा. सहजयोगीच त्यांना सन्मार्गावर आणू शकतील व वाचवतील. फक्त या सैंतनी लोकांच्या भुलथापांना बळी पडु नका. सर्वांना अनंत आशीर्वाद. मला हे सर्व तुमच्या हृदयांत अगदी खोलवर सत्याचा आनंद घेण्यास धैर्य लागते. काही चेळेस लोक तुमची टवाळी करतील, हसतील, कदाचीत त्रास देतील, परंतु त्याची तुम्हाला काळजी नसावी कारण तुमचे नाते परमेश्वरी निटमांशी, परनेश्वराच्या कृपेशी आहे. तुम्ही त्याच्याशी सल झाल्यावर इतरांच्या बद्दल आणि त्यांना काट म्हणायचे आहे याची फिकीर करु नये. तुम्ही उभे राहुन स्वतःला सत्याने सुशोनित करायला हवे आणि लोकांशी बौलायला हवे. नवा लोकांना समजेल की, तुम्हाला सत्य मिळाले आहे. 2001_Chaitanya_Lehari_M_(Scan)_VI.pdf-page-16.txt चैतन्य लहरी नोहेंबर /डिसेंबर २००१ पुर्व प्रदेशामधील या वर्षीचा सहजयोग सेमिनार हुगळी जिल्ह्यातील हमीरागाची या गावातील मलिया या ठिकाणी दि.२९सप्टें, ते २ आक्टो. २००१ या दिवसात नुकताच संपन्न झाला. सुमारे ५०० सहजयोगी बंधु-भगिनी उपथित होते. निवासाची व्यवस्था काशी विश्वनाथ सेवा-संस्थेच्या आवारात केली होती. शहरी वस्तीपासून दूर असलेल्या या ग्रामीण परिसरांतील वातावरण सेमिनारसाठी योग्यच होते. दि. २९ सप्टेंबर पूर्व विभाग सहजयोग सेमिनार প सकाळच्या न्याहरीनंतर सर्व सहजयोगी सजविलेल्या एका हॉलमधे जमले. संपूर्ण हॉल फुलांच्या माळांनी सुशोभित केला होता. स्टेजवर श्रीमाताजींची प्रतिमा व चरणकमल ठेवण्यात आले होते. मागीलबाजूस डेकोरेशन आकर्षक केलेले हाते. स्टेज समोर खाली होमकुंड मांडण्यात आले होते. कलकत्याच्या युवाशक्तिने म्हणलेल्या-हेमजा सुतम भजे-या गणेश भजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर श्री अरुण गोयल यांनी, हवनाबाबत त्यातील २००१ सूक्ष्म गहनता व त्यामागील हेतू याबाबत थोडक्यात माहिती सांगितली. तसेच हवन सामग्री व हवन मंत्र याविषयी मार्गदर्शन केले. सुरुवातीला श्री गणेश अथवशीर्ष नंतर यज्ञदेवता व अम्नीदेवतेच्या मंत्रोच्याराने अग्निकुंड प्रज्वलीत करण्यात आले. नंतर श्रीगणेशांच्या १२ नाममंत्राने दि.२९ सप्टेंबर ते २ अक्टोबर २००१ व नंतर एकादशरुद्राच्या ११ नाम मत्राने हवन विधि झाला. सर्व विधीतील बाधा व राक्षसांचा विनाशाचे मंत्र घेऊन पूर्णाहृती देण्यात आली. आरती नंतर सकळचे सत्र संपले. दुपारच्या जेवणानंतरचे सत्र दु. ३.३० वा सुरु झाले. प्रथम कलकत्त्याचे लीडरांनी श्री अरुण गोयल यांना सर्व सेमिनारचे सूत्रसंचलन करण्याची श्री हिमानसू शहा व श्री करुन सांगवी यांनी श्री अरुण गोयल यांना विनंति केली. श्री अरुण गोयल यांनी आपल्या भाषणात सहजयोगांकरीता श्रीमाताजींचे झालेले अवतरण, सहजयोगाची महता, त्याची व्यापकता, वैशिष्ट्ये व श्रीमाताजींच्या अपेक्षा यावर अगदी त्यांच्या नेहमीच्या खुमासादार शैलीत विवेचन केले त्यांची सुमधुर वाणी सर्व ऐकत होते. सायं.५.३० ला चहापानानंतर सर्व हॉलमध्ये संगीतसंध्येच्या कार्यक्रमासाठी जमले. सुरुवात कलकत्त्याच्या युवाशक्तिने हेमजा सुतम भजे या भजनाने केली. आनंदीता बोस यांनी गायलेल्या या भजनास पेटींवर सोनीया मुखर्जी व तबल्यावर अशोक दत्ता यांनी साथ केलीअशोक दत्ता यांनी आपल्या तबलावादनाने सर्वाचे चित्त वेधून घेतले. यानंतर भस्मासुरावर आधारित पौराणिक कथेवर रचलेली एक नाटिका सादर करण्यात आली. विष्णूकडून मोहिनीच्या रुपात या भस्मासुराच्या झालल्या वधाचे दृष्य पाहून सर्व वातावरण अधिकच चैतन्यमय झाले. ही सुंदर नाटिका पुणे कलेक्टिव्हीटी तर्फे सादर करण्यात आली. भोजनानंतर पहिल्या दिवसाचे सत्र संपले. रविवार दि.३० सप्टेंबर दुसर्या दिवसाचे रविवारचे सत्र सकाळी ६.३० वा च्या सामुहिक ध्यानाने सुरु झाले. ध्यानानंतर सामुहिक जोडेपट्टी व विशुद्धीच्या स्वच्छतेसाठी -अल्ला हु अकबर- हा मंत्र घेण्यात आला. सकाळचे सत्र न्याहरीनंतर सुरु झाले. यावळी ध्यानाचे महत्व व त्यातून होणारे रि 2001_Chaitanya_Lehari_M_(Scan)_VI.pdf-page-17.txt चैतन्य लहरी नोहेंबर/डिसेंबर २००१ आत्मपरिक्षण, श्रीमाताजींच्या अवतरणाचे महत्व व शरीरशुष्दीसाठी करावयाचे उपचार यावर श्री अरुण गोयल यांनी माहिती दिली. यात रोजी सेमिनारची सकाळच्या ६ ते ७ च्या ध्यानाने मुख्यः परमचैतन्य व स्वाधिष्ठान चक्र यांच्या संबंधातुन आपल्याला झाली. नंतर पहिल्यासत्रासाठी सर्व जण मुख्य सभामंडपात आले. स्वर व शब्द प्रतित करण्यासाठी मिळालेली शक्ति व त्याचा सहजयोग सुरुवातीला अरुण गोयल यांनी पुन्हा सहजयोगाची आवश्यक्ता व प्रसारासाठी होणारा वापर, नंतर श्रीमाताजींचे अवतरण पृथ्वीवर कसे फायदे यावर विचार प्रदर्शित केले. नंतर विश्वातील चक्रांची स्थाने व झाले व त्याचे वैशिष्ठ्य, कलियुग व नल-कलीचा झालेला संवाद त्यांची वैशिष्ठ्ये व त्याची जपणूक व योग्य पोषण यावर भाषण केले व शेवटी सहजयोगातील उपचार पध्दति यावर त्यांनी आपल्या विशेषतः कलकत्ता व युवाशक्ति व तेथील सहजयोग्यांची जंबाबदारी चैतन्ययुक्त रसाळ भाषेत संदिग्धपणे माहिती दिली. यानंतर अरुण गोयल यांनी सहजयोग्यांनी पुढे येऊन काही विषेश असे आलेले बसवून एकमेकांना चैतन्यलहरी देऊन चक्रे कशी ठीक करावयाची व अनुभव सांगण्यासाठी आव्हान केले, त्यानंतर काहींनी आपले अनुभव कुंडलिनी चढविणे यावर छोटी कार्यशाळा घेतली. त्यामुळे नविन सांगीतले. तिसर्या दिवशी १ आक्टोब २००१सोमवार सुरुवात यावर त्यांनी प्रकाश टाकला. त्यानंतर सर्व सहजयोग्यांना एका रांगेत लोकांना याचा खूपच फायदा झाला. त्यानंतर प्रश्नोतराचे सत्र घेण्यात जेवणानंतरच्या सत्रात पुन्हा श्री अरुण गोयल यांनी आले. प्रोटोकॉल,बाधा व चक्रांवरिल पकड इ.विषयांवर प्रश्नोत्तरे झाली. श्री अरुण गोयल यांनी अगदी समपकपणे उत्तरे दिली. त्यावेळी प्रोटोकॉलबाबत आपले विचार व त्यांचे पालन या बाबत मार्गदर्शन केले. नंतर त्यांनी ध्यान, आत्मनिरीक्षण, आपले लक्ष व निर्विचारता श्री करुण संगी यांनी बंगालीत निराकारण केले. शेवटी आरतीचे वेग यासाठी श्री अरुण आपटे यांनी स्वत:आरती म्हटली व मंत्र कसे म्हणावे यावर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर सकाळचें सत्र शब्दोउच्चार, यावर भाषण केले. तसेच आपण स्वत:ला स्वच्छ ठेवुन असणारे दोष सहजयोगपद्दतीने काढणे व आपण सहजयोगाचे यावर सुरेखपणे मार्गदर्शन केले. त्यानंतर एका सहजयोग्याच्या विनंतीवरुन आपण सहजयोगात कसे आलो व एका जीवघेण्या रोगापसून कसे बचावलो व सहजयोगात झालेले परिवर्तन व नंतर पूर्ण कार्यशाळा आयोजित केली होती. त्यावेळी युवाशक्तिकडुन सहजयोग एक साधक कसे होतो संपले. दुपारच्या भोजनानंतर ३.३० वा. युवाशक्तिसाठी एक व त्यांच्या कार्या विषयी असणाच्या अपेक्षा यावर विचार मंथन झाले. समर्पण यावर त्यांनी आपल्या सहजर्जीवनावर प्रकाश टाकला. संध्याकाळचे सत्र ६.३० वा. चहानंतरच्या सायंकाळच्या संगीत संध्येत प्रथम कलकत्ता आवाज उठायेंगे च्या युवाशक्तिने आपली भजने सादर केली. नंतर दोन सहजयागिनींनी गाण्याने सुरु झाले. त्यानंतर तारकेश्वर येथील सहजयोग्यांनी ' चेतना' आपल्या मधुर आवाजात आणखी काही भजने सादर केली. त्यानंतर नावाची नाटिका सादर केली. त्यानंतर जमशेठपुरच्या बालगणेशांनी एक आधुनिक युगातील राक्षस व अगुरु यावर आधारीत 'महिशासुर' नावाची एक नाटिका कलकत्त्याच्या युवाशक्तिने विनोदीपध्दतीने रे- हे भजन मोठ्या जोशात सादर केले व सर्वांना नाचायला लावले. आकर्षकरीत्या सादर केली. भजनाचा कार्यक्रम सादर केला। नंतर रांचीच्या गृपने श्रीजगदंबे आई त्यानंतर श्री अरुण आपटे यांना मंचावर येण्याची विनंती करण्यात आली.व त्यांच्या गाण्याने सेमिनारची सांगता करण्यास सांगण्यात भोजनानंतर ज्यांची उत्सुकतेने वाट पहात होते त्या श्री अरुण व सुरांचा संबंध आले. त्यांनी संगीतातील स्वर, राग व ताल याविषयी सविस्तर आपरटेचे मंचावर आगमन झाले. प्रथम त्यांनी राग स्वर, लय, नाद यांचे होणारे एकत्रीकरण व त्यातून होणारा माहिती दिली. लोकांनाही आपल्याबरोबर गाण्यास सांगितले. स्वरांचा आविष्कार व इतर महत्वाची माहिती सांगीतली जंतर कसे म्हणावयाचे याबाबत मार्गदर्शन केले. पूजेत गायली चक्रांच्या क्रमानुसार त्यावर आधारित रागांचा मधुर स्वरांत आपल्या नेहमीच्या पध्दूतीने एकएक भजने सादर केली. त्यामळे अधिक अधिक अशी रागातील, कृपा करो माताजी तूही भवानी, सय्या निकस गये चैतन्य वाढत जाऊन गाण्यची रंगत वाढली. त्यांना अशोक दत्ता तसेच अथवशीर्ष जाणारी भजने गायली व त्याविषयी मार्गदश्श्न केले. नंतर एकापाठोपाठ इ.भजने गाऊन कार्यक्रमाचा उच्चांक गाठला. त्यांना तबल्याला साथ अशोक दत्त यांनी केली अशा तऱ्हेने सेमिनार ची सांगता झाली. यांनी तबल्यावर सुरेख साथ दिली व गाण्याची रंगत वाढविली. रात्री ११.०० कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांनी भोजन घेतले. सर्व संयोजकांचे अभिनंदन १६ PE 2001_Chaitanya_Lehari_M_(Scan)_VI.pdf-page-18.txt चैतन्य लहरी नोहेंबर,/ डिसेंबर २००१ अगृत वागी प.पु श्रीमाताजींची प्रवचने व पूजाप्रसंगीची भाषणे म्हणजे अमृत धाराच असतात त्याचे जितके पारायण करावे तितका त्यांतील सूक्ष्म आशय ध्यानात येतो. या अनेक प्रवचनांतील गर्भार्थ, अवतरणे अमृतवाणी" सदरांत सादर केली जातात आपला स्वभाव, ट्यवहाट, वागणुक व शुण असे व्हावयाला हवेत की, नाढ, माधु्यता प्रतिबिंबित होईल. आपले बोलणे सुधदा नेहमी जादमधुर असावयास हवे. आपल्या नेहमीच्या वागणुकीतही प्रेमळपणा, मधुरता असायला हवी. हीच शक्ति आहे. तुमचे संबंध इतके आपुलकीचे हवेत की, त्यातून खूप आनंद व समाधान पसरले पाहिजे. निसगतील हिवळ, झाडांकडे बघत राहण्याची सवय करा. म्हणजे तुम्हीपण शांत सुंदर टहाल.दुसन्याशी बोलताजा, त्या व्यक्तिकडे ही शांतता पोहचवा. आता तुम्हाला जे मिळले आहे त्याचा आनंढ घ्या. डी धार्मिक व विधायक गोष्टी समजणे हे आपल्याला फाइ महत्वपुर्ण आहे. माझे चित्त कोठे जात आहे. जी वश्तुस्थिती आहे त्यापेक्षा काही निशाळे सांगत आहे का?, कां ते काही विरुध्द सांगत आहे आपल्याला फक्त याच्यावर लक्ष ठेवले पाहिजे. ज तुम्ही दटोज ध्यान धाणा केलीत आणि सहस्राराचे तुमच्या अंतरंगावर होणारे ा पहिणाम जाणलेत, तशेच तुमच्या आयुष्यातील घटनांगध्दे भाग घेतलात, तस सहजयो्यांच्या सर्व शक्ति प्रगट होतील व तुम्हाला तुमच्याबद्दल कोणतीच शंका घेण्याचे काटण उदणा नाहीं. तसेच दुसटेही शंका काढणा नाहीत. आता तुम्ही हे सत्य प्रट सांगू शकता की ,तुम्ही आत्मसाक्षात्काी जीव आहात,सर्वत्र वास कत असलेल्या ई्वी शक्तीची तुम्हाला जाणीव झाली आहे. तुम्ही दुस-्याला आत्मसाक्षात्का देऊ शकता. सत्याचा स्वीका करून तुम्ही सत्यामधे काही भट घालत जाही त स्वत:ला सुशोभित कता. 5 पड़ा परा परपरा 2001_Chaitanya_Lehari_M_(Scan)_VI.pdf-page-19.txt कि चैतन्य लहरी नोहेंबर /डिसेंबर २००१ জहा गुरुंचे अवतश्ण लाओ व्से लाओत्से यांच्या जीवनकालाबद्दल अधिकृत माहिती उपलब्ध नाही. त्याचा जन्म खि.पू.६०४ चे सुमारास चीन मध्ये झाला असे मानले जाते. असेही म्हटले जाते की, एका दिव्य ताऱ्याच्या शक्तिमधुन त्यांचा गर्भ प्रवेश झाला आणि त्यांच्या अलौकिक शक्तिमुळे, सत्तर वर्ष ते प्रगट झाले नाहीत. लाओत्से (वृध्द गुरु) या नावावरुन हेच ध्वनित होते. ते स्वभावाने अत्यंत शांत, विचारी आणि कष्टाळू होते. त्या काळच्या समाज रुढीप्रमाणेच त्यांनी जीवन व्यतीत केले. प्रामाणिकपणा व विश्वासर्हता या सद्गुणांमुळेच लहानवयातच ते लोकांमध्ये आपलेपणा मिळवीत गेले. राजदरबारात त्यांच्यावर खजिन्याची जबाबदारी सोपवण्यात आली; आणि ती त्यांनी समर्थपणे सांभाळली. पण त्यांच्या जीवनाबद्दलचा उत्साह आणि अग्रेसरपणा त्यांनी केलेल्या शिकवणुकीमधून व तत्त्वप्रणालीमधून दिसुन येतो. त्यांची विद्वत्ता पाहून हजारोंनी तरुण त्यांच्या जवळ शिकले. त्यांच्या या नावलौकिकामुळेच ककल पुढे कन्फूशियस त्यांना भेटायला आला. दरबारी खजिना सांभाळताना त्यांना दिसून आले की, प्रजेकडून घेण्यात येणारा कर-महसूल राजघराण्याच्या श्रीमंती राहणीवरच खर्च होत असे. त्यांच्या अंत:करणाला हे योग्य वाटले नाही. पण बोलून दाखवण्याची ही गोष्ट नसल्यामुळे त्यांनी आपल्यामध्येच याचा शोध घेण्यास सुरुवात केली, आणि त्यातूनच मानवी जीवनाबद्दलच्या मूलभूत तत्त्वांचा त्यांना बोध झाला. त्याच बरोबर राजे लोकांना प्राप्त न झालेल्या आंतरिक शांतीची त्यांना अनुभूति मिळाली; सामाजिक पुन:रुथानाची त्यांना एक दिशा मिळाली. पण त्यांची ही शिकवण त्या काळच्या परिस्थितीत लोकांना समजली नाही., त्याचा परिणाम म्हणून त्यांच्याकडे शिकणाऱ्यांची संख्या हळू हळू कमी होऊ लागली. त्यांच्या तत्त्वज्ञानाची गहनता कुणाच्याच लक्षात न आल्यामुळे त्यांनी राजदरबारातील पद साडून दिले देशातून व समाजापासून दूर निघून जाण्याचे ठरविले. त्यानंतरच्या जीवनाच्या उतरत्या काळात त्यांनी आपले तत्त्वज्ञान लिखीत केले. या तत्वज्ञानालाच Tao Te Ching म्हणतात. या तत्त्वज्ञानाप्रमाणे सृष्टीच्या सर्व घटनांच्या मागे एक निराकार, सर्वव्यापी, अविनाशी, चिरंतन सत्ता आहे व त्यालाच त्यांनी Tao असे नाव दिले.त्यांच्या निर्वाणानंतर आलेल्या ' चुआंग त्से या तत्वज्ञाने याचा अभ्यास केल्यावर असा सिध्दांत मांडला Tao स्वयंनिर्मित आहे पण सृष्टीमध्ये Tao नाही अशी एकही वस्तु नाही". लाओत्सेचे कांही उपदेश : ाम तुया, शत्रुवरही प्रेम करा. जो. कुसन्याला पशाजित करनी तो पशकमी अशनी:नो स्वताला डिंकनो ती बलशाली असनो. संताजबळ कसलाही अतिरेक,बडाब,अवडबर बा अभिमान, नसतो Tao इय कृषगुळे निःशस्त्र माणूस केवळ आपल्या अध्यान्मिक बळावर कुणालाही नगबू शकती. %3D मानब धरी्या नियगातुसार जगतो. पृथ्वी र्वगच्या नियमांखाली आहै आणि स्व Tao च्या नियमाखाली आहे पण प्र्य्ष Tao सहन आहे. १८ 2001_Chaitanya_Lehari_M_(Scan)_VI.pdf-page-20.txt चैतन्य लहरी नोहेंबर /डिसेंबर २००१ ु प.पू. श्री माताजी निर्मलादेवींना जगभरात मिळालेले किताब, मान सन्मान १) न्यूयॉर्क १९९४ : प. पू. श्रीमाताजी निर्मला देवींच्या ७) श्रीमातार्जीनी स्वातंत्र चळवळीत गांधीजींच्या बरोबर काम स्वागतपर पोलिस परेडचे आयोजन व मानवंदना. २) बिटिश कोलंबिया १९९४ प्रिमीयर प्रोव्हीस ब्रिटीश कोलंबियाने स्वागत पर राजपत्र. ३) लॅस एंजेलिस १९९३ व १९९४ : महापौरांकडुन लॅस ८) दि. २५ फेब्रुवरी २००१ श्री माताजीनिर्मलादेवीं यांना एंजलिस जनते च्या वतीने सन्मानपत्र सातत्याने प्रदान, ४) फिलाडेल्फिया १९९३ : १५ आक्टोबर श्रीमाताजी निर्मलादेवी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. के ले.आत्मसिध्दीसाठी ८५ देशात सहजयोगाच्या शाखा सुरु केल्या आहेत. १९८९ मध्ये श्रीमाताजींना संयुक्त राष्ट्रसंघाचा, शांती, पुरस्कार देण्यात आला होता. : कॅनेडीयन जनतेच्या वतीने ,इंडियन कौनसिल ऑफ मॅनेजमेंट (आयसीएमई ) नाम व सुबर्णपदक अर्पण करण्यात आले. एक्झीक्युटिव्ह वरतीने, -मानव रत्न व मातोश्री सन्मान पं www ५) सिनसीनाती १९९२ - १० सप्टेंबर श्रीमाताजी निर्मलादेवी संशोधन सहजयोग दिन म्हणुन पाळला जातो. संयुक्त राष्ट्र संघ १) जागतीक महिला परिषदेस सन्माननिय अतिथी बिजींग १) मानवी शरीरावरील सहजयोजाचे परिणाम -डॉ. संदीप सेठी सहजयोगाने कुंडलिनी -जागृतीचे फिजीयालॉजिकल परिणाम डॉक्टर ऑफ मेडिसीन साठी प्रबंध दिल्ली विध्यापीठाकडून मान्यता, दिल्ली १९८६ |३) उच्च रक्तदाबामध्दे सहजयोगाची भूमिका -दिपक चुग सहजयोग पध्दतीचे परिणाम -एम.दी.साठी प्रबंध दिली विध्यापीठा कडून मान्यता १९८७ ३) दम्याच्य उपचारात सहजयोगाची भूमिका -सहजयोग पध्दतीचे परिणाम विध्यापीठाकडून मान्यता १९८७ १९९५ २) सातत्याने १९८९ ते १९९४ या कालावधित विश्वशांती विषयी मार्गदर्शन पर कार्यक्रम. रशिया १) सेंट पिटर्सबर्ग १९९३ : कला व विज्ञान अॅकॅडमिचे सन्माननिय सदस्यत्व. २) सेंट पिटर्सबर्ग १९९३ : आंतराष्ट्रीय वैघक शास्त्र व |४) ताण अध्यात्म विषयक परिषदेचे उदघाटक व प्रमुख अतिथी. ३) सेंट पिटसबर्ग १९८९ : रशियन आरोग्यमंत्री व प्रमुख आरोग्य मंत्रालय वार्तालाप बैठक-सहजयोग एक वैज्ञानिक ५) मेंदुच्या लहरींची नोंद-अपस्मारामधे सहजयुओगाची मार्ग संशोधनास शासकीय मान्यता. ऑईनस्टाईन नंतर पेट्रोयास्कास -एम डि.साठी प्रबंध दिल्ली उपचारातसहजयोगाची भूमिका सहजयोग पध्दतीचे परीणामएम.डि. साठी प्रबंध, दिल्ली विध्यापीठाकडून मान्यता, डॉ यु.सी.रॉय व इतर -तणावाच्या भूमिका, -सेठी एस,सिंग एस.एच.-दिल्ली विध्यापीठ ६) संपुर्ण आरोयासाठी सहजयोजाचे महत्व डॉ.दिपक चुग,डॉ.सेठीएस,डॉ.सिंग एस. एच. ७) शेतकी विषयक संशोधने - डॉ.एम.व्ही. कुलकर्णी आंतराष्ट्रीय अचिवमेंटस -राहुरी शेतकी विध्यापीठ- नवी मुंबई -११ ऑगस्ट १९९७ १) भारत -महाराष्ट्र - - श्री माताजी निर्मलादेवी मार्ग म्हणून मान्यता व प्रमुख |) आरोग्य विषयक संशोधन ऑस्ट्रेलीया - डॉ रमेश मनोचा रस्ताचे नामकरण प.पु व इतर शासक् ये मान्यता ९) आरोग्य विध्यापीठ रशिया व सहजयोग प्रणाली आरोग्य विषयक करार १०)रुमानिया-अरोग्य व सहजयोग विषयक मान्यता २) भारत १९९७ युनिटी इंटरनॅशनल पिस अवार्ड ३) रुमानिया १९९५ डॉक्टरेट प्रदान ४) चीन १९९४ चीन शासनाने आमंत्रीत ५ ) ब्राझिल १९९४ - महापौरांकडून स्वागत व सर्व कार्यक्रम अनुदानित,शहराची चावी प्रदान ६) इटली १९९६ इटालियन शासनानए पर्सनॅलिटी ऑफ द वरिल श्रीमाताजींना मिळालेले कि ताब, मान, सन्मान हे चैतन्य लहरी मंडळाकडे उपलब्ध असलेल्या माहिती वरुन दिलेले आहेत, या शिवाय काही राहिले असल्यास कृपया पाठवावेत. ते पुढील अंकात प्रसिध्द केले जातील. इयर म्हणून सन्मानित. १९ 2001_Chaitanya_Lehari_M_(Scan)_VI.pdf-page-21.txt चैतन्य लहरी नोहेंबर/डिसेंबर २००१ दिवाळी पूजा म्हणजे देवांचा आनंद जाणून घेणे. दिवाळी १००० वर्षापूर्वी श्री रामांचा राज्याभिषेक झाला तेव्हा साजरी केली गेली. म्हणजे मानवतेच्या हिताचे त्या दिवशीराज्य रोहन झाले. सॉक्रेटीसने वर्णन केल्याप्रमाणे तो हितकारी राजा होता. हितकारी राजाचे राज्यरोहण झाले ही आनंदाची गोष्ट होती. जेव्हा लोक प्रजेच्या हिताशीवाय दुसरा कशाचाही विचार नाही असा राजा शोधुन काढतात. तेव्हाच फक्त ही गोष्ट शक्य होते. तेव्हा आपण या निर्णयाप्रत येतो की माणसाला सहजयोगी बनले पाहिजे. आपल्याकडे दोन प्रकारचे सिध्दात आहेत. एक म्हणजे (कॅपिटॉलीझम) भांडवलशाही व (कम्युनिझम) साम्यवादी. पहिली पैशावर आधारीत वदुसरी आज्ञाधारकतेवर. जी सहजयोगासाठी चांगली आहे. आज्ञाधारकपणा इतका महान आहे की, त्यांच्या हितासाठी त्यांना काही सांगा, ते लगेच तसे करतात. ते इतके सुज्ञ आणि गहन झाले आहेत. उलट दुसरीकडे आपण व्यक्तिगत स्वातंत्र्यात हरवलो आहोत. भांडवलशाहीच्या देशात हित संपुष्टात आले आहे. जेव्हा तुम्हाला वेड्यासारखे धावत सुट्अण्याचे स्वातंत्र असते, त्यावेळी तुम्ही स्वत:चा विनाश करुन घेता. उदा.लोक कुठल्याही प्रकारच्या विचीत्र फॅशनविषयी वेडे झाले आहेत; या कल्पना उद्योजकांकडून येतात. ज्यांना तुमचा पुरा फायदा घ्यायचा असतो. हित हे सर्वोच्च आहे. आपण खरोखर स्वतंत्र लोक असलो तर आपल्यासाठी जे हितदायी आहे ण दिवाळी पूजा यू प.पू.श्रीमाताजी निर्मला देवींचे भाषण (सारांश) ऑक्टोबर ८९, मॉटेकाटीनी ते आपण स्विकारले पाहिजे. दिवशी नरकासुर हा राक्षस देवाने मारला होता.आता दुष्ट लोक बक्षिसे घेत दुसऱ्या आहेत, हा विर्पयास कशासाठी? दृष्ट कृत्यांचा आनंद उपभोगणाऱ्या आपल्या मधिल दुष्ट प्रवृतीचा नाश केला पाहिजे. आपल्याला आपले प्रश्न अओळखले पाहिजेत.जेव्हा तुम्ही स्वत:पहाल तेव्हा न्हदय उघडे होते. तुमचे ्हदय उघडल्याशिवाय तुम्ही स्वत:चा आनंद उपभोगु शकत नाही. तुम्ही तुमचे ह्दय उघडा. सर्व बंधने अटी निघून जातील. प्रत्येक लहान गोष्टीमध्ये आनंदाचा तरंग आहे.तुमची जातपात, देश सर्व काही विसरा .तुम्ही जर तुमच्या सामुहीकतेमधे एकत्र होऊ शकला नाही तर तुमच्यामधे काहीतरी चुकते आहे. या दिवशी लक्ष्मी देवतेची पूजा केली जाते. तीला गर्व नसतो. ती इतरांवर दबाव घालत नाही. मानव प्राणी याउलट असतो. ज्याच्याकडे पैसे आहेत ते घोड्यावरुन जातात. लक्ष्मी पाण्यावरुन बाहेर येते, कमळावर विश्रांती घेते आणि स्वत:चे वजन शोषून घेते. आपल्याला आपली स्थिती, पैसा शिक्षण, घेतले पाहिजे. ह्या सर्व निरर्थक गोष्टी तुम्हाला जड व्यक्ति वरुन खाली ओढत असते. लक्ष्मीचा गुरुत्वाकर्षणाचा मध्य व्यवस्थित संतुलनात असतो. त्याच प्रमाणे तुम्हालाही संतुलनातच राहिले पाहीजे. तुम्हाला पृथ्वी मातेवर उभारले पाहीजे म्हणजे लहानशी गोष्ट झाली तरी तुम्ही संतुलनातमध्येयेऊ शकता. तिच्या दोन हतात गुलाबी कमळे असतात. गुलाबी रंग उब, अगत्य, प्रेमळपणाचा स्वभावदाखवतो. ऊब म्हणजे हॉस्पिटल नव्हे किंवा घाणेरडे घर नव्हे तर आगत्यपुर्वक, उबदार सोयीचे श्रीमंत माणसाकडे दहा कुत्री बाहेर असतात, आत कोणी येऊ शकत नाही. काहीही जास्त नको. दिमाख नको, चढाई नको पण इतरांना आनंद व सोय देईल असे एखाद्या गोष्टीचे कौतुक व्हावे आणि यजमानाने म्हणावे इतक्या थोडक्यात त्याने केले, ही अतिथीला आनंद द्यावा असे वाटणाच्या व्यक्तिची खूण आहे. हे किती महाा सदे सांगणे म्हणजे चढ़न जाणे आहे. तुम्ही सर्वाचा आनंद उपभोगला पाहिजे, नाही तर सहजयोगीच नाही. तुम्ही कलावंतांना सुपुम्नेच्या मध्यमागतिर राहिल्यानें महालक्ष्मी तत्त वाढते. मुग कोणीही तुम्हाला लावूं नाही. शकणार हात २० 2001_Chaitanya_Lehari_M_(Scan)_VI.pdf-page-22.txt चैतन्य लहरी नोहेंबर/डिसेंबर २००१ उत्तेजन दिले पाहीजे. कोणीतरी म्हणेल हा प्रामाणिकपणा संरक्षक आहात. तुम्ही कृर होता कामा नये. जेव्हा सासु-सुनेचे भांडण नाही. कमळ चिखलाच्या तळ्यातउगवते, पण तुम्हाला आपण पहातो तेव्हा म्हणतो की, किती भांडकुदळे आहेत. तरी पण चिखल दिसत नाही. पुर्ण तळे कमळांच्या सुवास आणि सौदर्याने भरते. आपण तेच करतो. आपण तलवारी नाहित तर कमळे आहोत. तीरथे प्रामाणिकपणा नसतो. सहजयोगी म्हणुन तुमचे काम काय आहे कोणाला मारायचे असेल तर कमळाने मारा, तलवारीने नको. कमळाने हे प्रामाणिकपणे समजण्यातच प्रामाणिकपणाआहे. तुमच्या प्रेमाने कसे मारायचे हे शिकण्यासाठी सहजयोगात फार गहनातउतरायला तुम्ही प्रत्येकाला उत्तेजन देत असता. तुमच्या प्रेमाने प्रत्येकात विश्वास पाहिजे. निर्माण करीत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वत:शी प्रामाणिकपणे एकदा लक्ष्मीने तुम्हाला आश्रय दिला की रहा. प्रथम तुमच्या मनाला अजमाउन घ्या. दुस-्याला लागेल असे बोलणार असाल तर ते थांबवणे बरे. दुसन्यांना खुश करणाच्या गोष्टी तुम्ही म्हणाल तर, तशाच प्रकारच्या तुम्हाल खुश करणाऱ्या गाष्टी तुमचे महालक्षीतत्व वाढते. नंतर तुम्ही जगाच्या हिताचा विचार करता. त्यांनाआत्मसाक्षातकार कसा द्यायचा. या बद्दल तुमचा दृष्टीकोण बदललेला असतो. आपण प्रश्न सोडविण्याकरीता आलेलो तुम्हाला मिळतील. काही लोक असे असतात की ते कथीच हसत नाहीत, त्यांना गुदगुल्या करणे तुम्हाला माफ आहे, तुम्हाला मुलांसारखें बनले पाहिजे. लक्ष्मीतत्वाचे एक तत्व आनंदी राहणे हे आहे. दुसऱ्या काहीतरी महान निर्माण करा. संगीततज्ञ असाल तर चांगले संगीत असून जग हो आपली प्रश्न आहे. आपल्याला जबाबदाऱ्या घेतल्या पाहिजेत. तुम्ही आर्किटेक असाल, तर आपल्या हातून हाताने लक्ष्मी येते. पैसेवाल्या लोकांनी ज्यांना गरज आहे अशांना पैसे द्यावेत पण अशा तन्हेने की कोणाला कळू नये. एकदम गुपचुपअस तयार करा. मी तुम्हाला मदत करेन. प्रत्येकाचे व्यक्तिमत्व वाढते आहे. जर सषम्नेच्या मध्य मार्गावर रहाल तर कोणीही तुम्हाला हात की एका हाताला दुसर्या हाताने दिले आहे हे समजता नये. व्यक्तिची गरज काय आहे हे पाहायला पाहिजे. योग्य जागी आणि योग्य वेळी देण्याची गरज आहे. ते खळबळजनक नको, त्याने हदय भरुन आलेपाहिजे. आध्यात्मिक वाढीसाठी तुम्ही जे द्याल ते उक्तम. लावु शकणार नाही. दुसर्यातल्या चुका तुम्हाला काढावयाच्या नाहीत. मग तुम्ही सहजयोगीच नाहींत. लिडरने सुध्दा ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करु नये. ब्रम्हचैतन्य हे शांत तत्व आहे सर्व काही तेच करते, तुम्हाला सर्व काही स्वीकारण्यासाठी, तसेच तुमच्या दुसर्या हाताने लक्ष्मी रक्षण करते. हा हात सर्व प्रगतीत कैलासाची उंची गाठण्यासाठी नेहमी शांत राहिले पाहिजे. सहजयोग्यांचा रक्षणकर्ता आहे. मी नेहमी सहजयोग्यांच्या पाठीशी उभी राहिल कारण तीरथे आत्मा हजर आहे. सर्व कलावंत, कला, काव्य, साहित्य, प्रामाणिक राजकारणी लोक, सरळमार्गी सरकारी नोकर आणि ज्याना रक्षणाची जरूरी आहे, त्या सर्वांचे मी रक्षण करील. पण जे खराब आहेत, त्यांनाआधार देऊ नये. दुसऱ्यांच्या चांगुलपणाचे रक्षण केले पाहिजे, मग ते सहजयोगी नसले तरी हरकत नाही. त्यांच्या चांगल्या गुणांचे रक्षण केले पाहिजे. तुम्ही अक्षय, चिरंतन, जगाचे ईश्वर तुम्हाला आशिर्वाद देवो. धका ध नुसार वाताणारा माणुस स्वत:चीच प्रानाणिकपणे परीक्षा करतो.धममुळेच ही क्षकता निळते.असा जाणुस वावाताना नेही आपले बरोबर आहे जा,काही चुकले नाही ना, या बाबत सतत काळजी घेतो. स्वपरीढोतूनच तुमची जाणीव उच्नत होते.नंतर तुम्हाला आपले काय चुकते ते समजते.बाहेरच्या सर्व गोटी वरवरच्या आहेत.पण तुमच्या अंतरंगातील कार्य अशा उज्वल जाणिवतून व स्वपरिक्षेतूनच चालते. २१ ना 2001_Chaitanya_Lehari_M_(Scan)_VI.pdf-page-23.txt चैतन्य लहरी नोहेंबर/डिसेंबर २००१ श्री गणेश पूजा (वृत्तांत)कबेला (ई मेल व्दारा सप्टेंबर २००१) १ गुरुवार दि. २१ सप्टेंबर २००१ रोजी सायंकाळ पासून पुजेसाठी येणाऱ्या सहजयोग्यांनी गर्दी केली होती. त्यावेळी पाऊस चालु होता. तसेच हावेत खूप गारवा होता.थंडी वाढली होती. ढग अगदी खाली उतरले होते व कबेल्याभोवतालच्या सर्व टेकड्या आच्छादुन गेल्या होत्या. नदीकिनाऱ्या जवळच्या हँगर मध्ये जवळ जवळ १५०० सहजयोगी पूजेच्या कार्यक्रमासाठी जमले होते. सहज समाचार शुक्रवारी सायंकाळी ११ वा.हवनाचा कार्यक्रम सुरु झाला. श्री अरुण गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तयारी झाली. पावसाचा हलका शिडकावा चालु च होता. हवनासाठी सर्व सहजयोगी उपस्थित होते. एकादशसरुद्राच्या नामावलीचे मंत्र घेण्यात आले. सर्व नकारात्मक शक्तींचा निःपात होण्यासाठी सर्व मत्रांबरोबर सर्वांच्या मुखातुन 'ओम स्वाहा' चे उच्चार बाहेर पडत होते, व त्याबरोबर चैतन्य लहरी वाढत गेल्या. पूर्णाहृतीने हवन संपले. का संध्याकाळी श्रीमाताजी व सर श्री सी.पी.साहेबांच्या उपस्थितीत संगीत संध्येला सुरुवात झाली. सुरुवात वाचनाने झाली. पत्राचा आशय व श्री माताजींनी श्री बुश ऐकून सर्वजण मंत्रमुग्ध झाले. त्यानंतर पूर्व आशिया, भारत व रशिया इ. यजमान देशातील सहजयोग्यांनी नृत्य नाटिका आणि गाण्याचा वैविध्यपूर्ण कार्यक्रम सादर केला। कार्यक्रम संपल्यानंतर नियोजित विवाहोत्सुक वधु-वरांच्या नावांची पहिली यादी घोषित झाली. सर्व युगुलांनी श्रीमाताजींच्या चरणावर जाऊन त्यांचे आशिर्वाद घेतले. कार्यक्रम संपला तेव्हा सकाळचे ६ वाजले होते श्रीमातार्जींनी अमेरीकेचे अध्यक्ष श्री बुश यांना पाठवीलेल्या पत्राच्या यांना लढ्यासाठी दिलेले आशिर्वाद शनिवारी गणेश पूजेचा मुख्य कार्यक्रम रात्री १० वा.सुरु झाला, श्रीमाताज्जीनी आपल्या भाषणात अमेरिकेवर झालेल्या हल्यातून विश्वाच्या एकुण अबोधितेवरच हल्ला झाल्याचे सांगितले. त्यामुळेच अशा दहशतवादी कृत्याविरुध्द लढण्यासाठी सर्व शक्ति एकत्र आल्या पाहिजेत व अशा राक्षसी वृत्तिंचा नाश घडविण्यासाठी मोठा लढा देण्याची जरुरी आहे असे सुचविले. त्यानंतर त्यांनी श्री गणेशांच्या ठायी असणाच्या विविध गुणांचे सखोलपणे व आर्थपूर्वक असे भाषण केले. (श्री माताजीचे संपूर्ण भाषण अंकात सुरुवातीला दिलेले आहे) श्री माताजींना विविध देशांतर्फे भेटवस्तू अर्पण केल्यानंतर कार्यक्रम संपला, त्यावेळी पहाटेचे ४ झाले होते. रविवारी विवाहाचा दिवस. सकाळी १० वा. हळदी कार्यक्रमाची सुरुवात झाली. नव वधु-वरांनी अगदी उत्सकतेने हळद लाऊन घेतली सायंकाळी ७ वा च्या सुमारास श्रीमाताजींच्या प्रसादात नव बधु-बरांनी श्रीमातार्जींची गौरी स्वरूपात पूजा करुन आशिर्वाद घेतले. साधारण आठच्या सुमारास मिरवणुकीने सर्व - वर - मंडळींचे सभामंडपात (हँगरमध्ये) आगमन झाले. एकुण ८० लप्ने झाली. हँगरमध्ये होमकुंड मांडण्यात आले होते. मंगलाष्टके झाल्यानंतर अंतरपाट दूर झाला व वधु वरांनी एकमेकांना वरमाला घातल्या. सर्व वातावरण चैतन्यमय झाले होते. त्यानंतर वधु-वर होमहवना जवळ स्थिरावले. सप्तपदी, होम, कन्यादान इ.कार्यक्रम नेहमीप्रमाणे विधिवत पार पडले व विवाह सोहळ्याची सांगता झाली. २३ आ® 2001_Chaitanya_Lehari_M_(Scan)_VI.pdf-page-24.txt चैतन्थ लहरी नोहेंबर/डिसेंबर २००१ ग्रीसमधील नवरात्री पूजा जबाबदारीचा असताना आपल्यावर असणाऱ्या महत्वाच्या सहजयोग्यांनी विसर पड़ देऊ नये. त्यासाठी तुमच्या ऱ्हदयात असणाच्या प्रेमशक्तिचाच तुम्हाला उपयोग होईल. (श्री माताजींचे संपूर्ण भाषण अंकात सुरुवातीला दिलेले आहे) यानंतर पूजा अगदी आटोपशीरषणे झाली. तरीही त्यातील तीक्षता, गहनता सर्व (वृतांत ई मेल द्वारा) या वेळीची नवरात्री पूजा ग्रीसमध्ये आयोजित केली सहजयोग्याच्या दुष्टीने विषेश जाणवली पूजेच्या दिवशी युवाशक्तिची होती.कार्यक्रम शुक्रवार दि.१९ आक्टोबर व शनिवार दि. २० आक्टोबर सभा आयोजित केली होती. त्यासाठी केवळ एक तास वेळ दिलेला रोजी झाले. रात्री संगीताचे कार्यक्रम झाले. युक्रेन, ब्रिटन, टर्की, होता. त्यावेळी युवाशक्तिच्या कार्यावर बरेच विचार मंथन झाले. त्यांनी स्कॉटलंड शिवाय इतर काही देशतील सहजयोग्यांनी निरनिराळे एकूण चाललेल्या कार्यावर आपले विचार मांडले. काहींनी गब्रियल कार्यक्रम ढंगदारपणे सादर केले.प.पू.श्रीमाताजींच्या उपस्थितीत व मायकेल यावर अभ्यास व संशोधन करण्याची इच्छा प्रदर्शित कार्यक्रम आणखी रंगतदार झाले रात्री उशिरापर्यंत चालले होते केली.काही नविन सभासद झालेले दिसुन आले. कत। मंगळवारी रात्री श्रीमातारजींच्या उपस्थितीत अथेन्समध्ये रविवारी रात्री पूजेच्या मुख्य कार्यक्रमाची सुरुवात शनिवारी न झालेल्या सहजयोग्यांच्या कार्यक्रमाने झाली. नवरात्री पूजेचे सर्व नोव्होटेल हॉटेल मध्ये एका जाहीर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सहजयोग्यांना एक विषेश महत्व जाणवत होते. श्रीमाताजींनी पूजेच्या नऊच्या सुमारास युक्रेनच्या सहजयोग्यांच्या भजनाने कार्यक्रमाची भाषणाची सुरुवात सध्या सुरु असलेल्या युध्याच्या उल्लेखाने केली. सुरुवात झाली. १५-२० मिनीटांनी बाबच्या अफवेने थोडासा गोंधळ विषेशत: इस्लाम व मुस्लीम लोकांना दाखविला गेलेला चुकीचा मार्ग झाला. तरी भजनाचा कार्यक्रम चालूच होता. पण थोड्याच वेळात याबाबत त्यानी परखडपणे विचार व्यक्त केले. सध्याची परिस्थीति व हौल गेला. त्यानंतर श्रीमाताजींचे आगमन झाले. आपल्या असुरी वृतींचा सुळसुळाट जर संपवावयाचा असेल तर सहजयोग्यांची भाषणात त्यांनी ग्रीस व ग्रीसमधिल साधक यांच्या विषेश गुणाबद्दल प्रेमशक्तीचा उपयोग करुन हे प्रश्न संपतील, सुटतील. यासाठी उल्लेख केला. तसेच अथेना-साक्रेटीस व भारत-ग्रीस यांचे संबंध यावर सहजयोग्यांनी आत्मपरिक्षण करावे. आपल्या आतमध्ये काही किल्मिश त्या बोलल्या. नंतर सर्वांना आत्मसाक्षातकार दिला. सर्वांना थंड चैतन्य असेल तर ते काढुन टाकले पाहिजे. सहजयोगाचा आनंद लहरींची जाणीव झाली. पुन्हा भरून लुटत सहजयोग्यांनी दररोज ध्यान करणे आवश्यक आहे धटानासाठी अधिक वेळ देण्याची आवश्टाकता नाही.पण जो काही वेळ तुम्ही देता व जे काही तुम्हाला त्यातुन प्राप्त होते, ते बाह्यात दिसून यायला हवे.तुमच्यातुन ते बाहेर यायला हवे. अशा स्थितीचे संत तुम्हाला व्हावयाचे आहे.गहनतेमध्यो नेल्यासिवाय इतर सहजयोगटयांना तुम्ही वाचवु शकणार नाही व जे सहजयोगी नाहित त्यांना आपण वाचवू शकणार नाही. श्रीमाताजी २७ जुलै, १९८१ जे सहजयोगात टेतात आणि ध्यान करीत नाहित व उन्नत होत नाहित,ते नष होतत अथवा सहजयोगाच्या बाहेर फेकले जातात. श्रीमाताजी २८ जुलै १९८५ धंयान आपल्या जीवनाचा अविभक्त आबा आहे.मानवाला जसा श्वास घ्यावा लावातो,तसे तुम्हाला ध्यान कराटाला हवे.यान कणार नसाल तर तुम्ही कधीही मौठे होणार जाही.तुम्ही तसेच रहाल.जेव्हा ध्यान करुन वाहन होता तेव्हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास होती.उथळपणाचा कधीही फाटाा होणार नाही.टा कारणासाठी यान कराटला हवं,पण ते फार बेळ नाही. श्रीमाताजी २मे १९८७ वृष्धिंगात होण्यासाठी आपण रोज ध्यान करायला हवे.रोज,अगदी रोजच्या रोज,ध्यान करणे महत्वाचे आहे. एखाद्या दिवशी जेवण करु जका,पण राज धयान करा,हे अत्यंत महत्वाचे आहे. २३ 2001_Chaitanya_Lehari_M_(Scan)_VI.pdf-page-25.txt चैतन्य लहरी नोहेंबर/डिसेंबर २००१ ालू पुणे सहजयोग केंद्र पब्लिक प्रोग्राम मागील अंकात पुणे केंद्रातर्फे जोमाने सुरु केलेल्या ज्यब्लिक प्रोग्राम्सच्या कार्याची माहिती दिली आहेच. या कार्याची गती दिवसेंदिवस वाढत आहे व सहजयोगी बंधू-भगिनी उत्साहाने त्यात भाग घेत आहेत.गेल्या महिन्या-दिड महीन्यात झालेले काही कार्यक्रम:- वेळ वार/दिनांक शनिवार ३.११.२००१ ठीकाण अ.क्र. अँग्रीकल्चर कालेज स्टाफ पर्वती दर्शन १) दु. ४ वा. स.१० ते सं ६ रविवार ४.११.२००१ २) नवीन सेंटर प्रकाश सर्जराव स्कुल सुरु झाले आहे. नवीन सेंटर क्र.१०६ बँटबिंटन हॉल, सं. ७.०० सोमवार ५.११.२००१ ३) सुरु झाले आहे नवीन सेंटर आनंद नगर कोथरुड जीवन विद्या मंदिर चिखली गांव,पुण खेडशिवापुर, चित्रा नाईक संस्था सं. ६.०० सं. ७.०० (& गुरुवार २२.११.२००१ प्रस्तावीत नवीन सेंटर शनिवार २४.११.२००१ ५) प्रस्तावीत नवीन सेंटर प्रस्तावीत टिंगरेनगर, विश्रांतवाडी, अरश्शीवाद मंगलकार्यालय अळंदी,पुणे स १० ते सं.५ रविवार २५.११.२००१ ६) नवीन सेंटर स.१० ते सं ६ वसंतदादा पाटील शाळा ७) गुरुवार २८.१०.२००१ सुरु झाले आहे क्र.५४ सोमेश्वरवाडी पाषाण, नवीन सेंटर मंत्री काम्प्लेक्स दीपोडी स.१० ते दु ३ ८) गुरुवार २८/११/२००१ सुरु झाले आहे मुक्तांगण व्यसन मुक्ती केंद्र, विश्रांतवाडी, टिंगरेनगर स.१० ते सं.६ ९ ) शुक्रवार ३०.११.२००१ १०) नवरात्री उत्सवांमधे पुण्यातील प्रसिध्द चतुःश्रृंगी देवीच्या परिसरात विवेकानंद या शाळेत रोज संध्याकाळी पब्लीक प्रोग्राम व जागृतीचा कार्यक्रम ठेवलेला होता.त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. साधारण ३००० नविन लोकांना जागृति मिळाली. ११) नवरात्रीत पूण्यातील कोथरुड परीसरातील प्रसिध्द भवानीमाता मंदिराच्या डोंगरावर मंडप टाकुन नवरात्रीत रोज संध्याकाळी पब्लीक प्रोग्राम व जागृतीचा कार्यक्रम ठेवलेला होता. साधारण ४५००-५००० लोकांनी जागृति घेतली. पुणे सेटर मधील शक्तिने सहजयोग प्रसारा साठी एक पथनाट्य विंचु चावला बसविलेले आहे. तरी ज्यांना सदर पथ युवा पता नाटकाचा सहजयोग प्रसारासाठी उपयोग करुन घ्यावयाचा आहे त्यांनी पुणे सेंटर च्या आश्रमात संपर्क साधावा. पुणे व परिसरातील गावांमधे आता एकूण ५५ ध्यान केंद्रे सुरु झाली आहेत. Thanh you Mther ५०५ २४