चैतन्य लहरी १ ७. क , जून 2002 ना छ ० ा अ ॐ १ु अहंकार हा तुम्हीच जिमणि केलेल्या शत्रूला तुम्हीच प्रयत्नपूर्वक नेस्तनाबून करु शकेता सहसार पुजा २००२ चैतन्य लहरी में / जून २००२ अनुक्रमणिका हृदयी अमृत नयनी पाणी... २ सहस्रार पूजा, इटली, ५ मे २००२ . ९ दहा गुरुंची अवतरणे मोहम्मद पैगंबर ११ पब्लिक प्रोग्राम, दिल्ली, २४ मार्च २००२.. ..१३ अमृत-वाणी.. १५ पांच तत्त्वे आणि गहनता, दिल्ली, १६ डिसेंबर ९८ ***** ***** १८ सहज समाचार ****** १९ वैतरणा, १८ जानेवारी ८३ भाषण ास कार नि संपर्क : चैतन्य लहरी द्वारा सहजयोग ध्यान केंद्र, प्लॉट नंबर ७९सर्वे नंबर ९८, भुसारी कॉलनी, कोथरुड, पुणे -४११०३८ टेलिफोन: ०२०-५२८०६६८ Şii : chaitanyalaharipune@rediffmail.com वितरण व्यवस्था : श्री. राजेंद्र मदने टेलिफोन (निवास) ०२०-७२७२६३३ चैतन्य लहरी मे / जून २००२ ा शी के हृदयी अमूत् नटानी पाणी. एका वेगळ्या संदर्भातील गीतामधील या पंक्ति सहजयोगाच्या संदर्भात किती समर्पक आहेत याची संवेदना फार आनंददायक आहे. सहजयोग प्राप्त होणें आणि त्यांत परिषक्व होणे म्हणजे नरजन्माचे सार्थक आहे हे श्रीमाताजींच्या कृपेत मिळालेला आत्मसाक्षात्कार प्लावित झाल्यावरच उमजते हृदयांतील आत्मा प्रकाशित होऊन परमात्म्याशी समरस होणे हे सहजयोगामुळेच कलियुगांतही शक्य झाले आहे; त्याचास ध्यास घेंणें व ही उपलब्धी जास्तीत जास्त लोकांना उपलब्ध करुन देणे या जबाबदारीची निकड व अनिवार्यता आपण सहजयोग्यांच्या मनावर बिंबवणें ह्यावर आजकालच्या श्रीमातार्जींच्या प्रवचनामधें भर असतो. सहजयोग मिळवून नियमित ध्यान करणें तसेच सामूहिक ध्यानासाठीं व पूजेसाठी केन्द्रांवर येणे एवढयावरच संतुष्ट राहुन आता भागणारनाहीं. जगामधीन परिस्थिति आजकाल समस्याप्रधान झाली आहे. चढाओढ, स्पर्धा, धार्मिक आक्रमकता, ति सत्तालोलुपता, भ्रष्टाचार व संघर्षांच्या विनाशकारी शिखरावर जात चालल्यासारखे मानवजातीवरचे संकट हे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून सुरु झालेल्या समृध्दीच्या विकासमार्गावरील डाग तर नसावेत ना अशी शंका यावी अशी आजची परिस्थिति आहे. अहंकार व प्रेमाचा अभाव हेच या बिकट परिस्थितीचे मूळ आहे हे श्रीमाताजींनी वारवार सांगितले आहे. आजकाल जीवनाच्या सर्व क्षेत्रांमधील मानवी अहंकाराच अतिरेक व शुध्द प्रेमभावनेची उणीव यावर सहजयोग हाच एकमेव उपाय असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. कारण समस्त मानवाचे आंतरिक परिवर्तन झाल्याशिवाय या बिकट समस्यांवर तरणोपाय शक्य नाहीं व ते कुण्डलिनी-जागरणातूनच शक्य आहे. त्यासाठींच सहजयोग्यांनी आत्मसाक्षात्काराचा गहनतेतताधिकाधिक उतरुन, आपण कोण आहोत व आपल्याला काय मिळाले आहे व आपली जबाबदारी काय आहे याचे भान सतत आत्मपरीक्षणामधून जागृत ठेऊन, त्याआधारे कार्यशील बनण्याची आवश्यकता श्रीमाताजींनी आग्रहाने पुन्हां पुन्हां प्रतिपादित केली आहे. अहंकारावर पूर्णपणे ताबा मिळवल्याशिवाय सहस्नार पूर्णपणें कार्यान्वित होत नाहीं. कारण तोपर्यंत पूर्णपणे पोचण्याचा मार्ग अति सूक्ष्म व संवेदनशील आहे. म्हणूनच आपल्यामधील अहंकाराबद्दल अतिशय सावध व सर्तक राहण्याला पर्याय नाहीं. संतांना अहंकार नव्हता, राग नव्हता व लोकांच्या उध्दाराची तळमळ होती; त्यासाठी जीवन समर्पित करण्याची शक्ति व प्रेरणा होती. तरीसुध्दां मुक्ताबाईवर 'विश्व रागे झाले वन्हि, संत मुखे व्हावे पाणी' असा उपदेश ज्ञानदेवांना करण्याची वेळ आली. आत्मसाक्षात्कारानंतर मिळालेली चैतन्यशक्ति हा अमृतमय व परमानंदाचा आपल्याला मिळालेला प्रसाद आहे व आपल्याला तो सगळीकडे वाटायचा आहे; तेच आपले कर्तव्य आहे. श्रीमातार्जीच्या मातृहदयातील अमृताचा व नयनांमधील कारुण्यमय प्रेमाचा प्रसाद मिळूनही आपण त्यांच्या उपदेशांचे व आज्ञेचे पालन करुं शकलो नाहीं तर आपल्यासारखे अभागी कोण असणार ? २ चैतन्य जहरी में / जून २००२ 2য जचा सहस्रार -पूजेचा दिवस खरोखरच एक महान दिवस आहे. सहसस्रार उघडणें आ ही तुमच्यासाठी एक अलौकिक व असामान्य घटना होती. जगामधें आजपर्यंत अनेक थोर संतमहात्मे, सूफी होऊन गेले, चीनसारख्या पौर्वात्य देशांतही तसे लोक होते: पण फारच थोड्या लोकांना हा अनुभव मिळाला. त्यामुळे या संतमंडळींनी जे काहीं सांगितले व लिहिले ते लोकांना कधींच समजले नाहीं; उलट लोकांनी अशा संताना खूप त्रास दिला, छळ केला, सुळावर चढ़वले, नाना तऱ्हेच्या यातना दिल्या; कारण त्यांना आत्मसाक्षात्काराचा अनुभव पंचवता आला नाहीं. सामूहिक स्तरावर सहस्रार उघडणे शक्य झाले म्हणून आजचा दिवस महत्वाचा आहे. तुम्ही प्रत्येकाने ही अमुभूति मिळवली आहे; जगभर ही अनुभूति प्राप्त झालेले लोक पसरले आहेत; अर्थात आपल्याला असे अजून खूप लोक पाहिजेत म्हणजे अजून खूप मोठ्या प्रमाणावर माणसांना हा अनुभव व त्याचे महत्त्व समजेल. तुमच्यापैकी कांहीं जण सहजयोगात खूप प्रगल्भ झाले आहेत, त्यांनी खुप गहनता मिळवली आहे आणि त्यांची ही अनुभूति परमात्म्याशी समरस झालेल्या जाणीवेच्या उच्च स्तरामधे उतरली आहे. परमात्म्याशी एकरुप होणें हे मानवाला मिळालेले वरदान आहे.तोपर्यंत मानव अस्तित्वाच्या निम्न स्तरावर असतो. त्यामुळे द्वेष, मत्सर, एकमेकांबद्दल प्रेमभावनेचा अभाव, भांडणे, झगडणे, खून - मारामाऱ्या या बिकट समस्यांमुळें मानवाचे जीवन दुर्धर होऊन गेले आहे. सहस्रार न उघडल्यामुळेच हे सर्व प्रश्न निर्माण झाले आहेत. मार श्री सहस्रार पुजा प.पू.श्रीमाताजी निर्मला देवींचेभाषण (सारांश कनेला, इटली, ५ मे२००२ ১২০ म्हणून समस्त मानवजातीला सहस्रार उघडण्याची संधि उपलब्ध करुन देणें है। आपल्यासमोर आव्हान आहे आणि हे अवघड मुळींच नाहीं. तुम्ही प्रत्येकजण ते करण्यास समर्थ आहांत; सामूहिकतेमधून हे कार्य झाले तर जास्त चांगले, कारण सामूहिकतेमधून ते लवकर कार्यान्वित होते. सहजयोगामधें आतां तसे खूप अनुभवी लोक तयार झाले आहेत. आत्मसाक्षात्कार मिळाल्यानंतर तुम्ही गहनतेकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. गहमतेमधे अधिकाधिक स्थिर होऊन खोल अंतर्मनामधील आत्मस्वरुपाशी एकरुप झाल्याशिवाय आत्मसाक्षात्काराचा खरा आनंद मिळत नाहीं.जोपर्यंत तुम्ही स्वत:लाच नीट जाणले नाहीं तोपर्यंत दुस-्याला कसे जाणू शकाल? म्हणून आधीं सहस्रार पूर्णपरणे उघडले पाहिजे म्हणजेच परमात्म्याशी पूर्णपणे एकरुप झाले पाहिजे, म्हणूनच घ्यान नीट झाले पाहिजे कारण ध्यानामधूनच प्रगति होत असते. असे खूप परिपक्व सहजयोगी आपल्यामधें आहेत: असे लोक पाहिले व भेटले, त्यांनी सामूहिकतेसाठी घेतलेले कष्ट पाहिले की खरोखरच साक्षात्कारी संत भेटल्याचे समाधान वाटते. स्वभावातील राग, हश, लालसा व अहंकार या विकारांवर ताबा मिळवून सहस्रारात स्थीरावण्टाचा ध्यास ार बाळा साक्षात्कारी माणसाचे भान कसे असते इकडे आतां कळू या. असा माणूस जगामध्ये आजकाल एकदरीत कुठे-काय चालले आहे याबद्दल जागरुक असतो आणि ते चैदन्य लहरी में / जून २००२ सुधारण्यासाठी आधी तुम्हाला तुमच्याबद्दल पूर्ण ज्ञान असावेलागते, अयोग्य व निम्न स्तरावरचे आहे; साक्षात्कारी त्यानुसार पूर्ण शक्तिशाली असल्याचा आत्मविश्वासही हवा. पुरुषाचा व्यापक विचार त्यामधें नव्हता है परमात्म्याबरोबरचा तुमचा संबंध अधिक दृढ होण्यासाठीं सहस्रारदिन त्यांच्या लक्षांत येईल अशा तऱ्हेनें त्यांना समजावले पाहिजे. तसेच साजरा करायचा असतो; त्यांतून तुमच्या आकलनामधे प्रकाश येतो ते भूतकाळ विसरलेले नाहीत आणि आजपर्यंत जे चालत आले वतोसर्वंकष बनते आणि परिस्थितीचे सर्वांगीण भान तुम्हाला होते. तेच करण्यापुरतेच त्यांची बुध्दि चालते आणि आत्मसाक्षात्काराच्या हे प्रकाशामधे आल्यावरही आपल्याच चुका लक्षात यायला त्यांना वेळ कांही देशांत मी पहाते की तेथील लोक सहजयोगांत चटकन लागतो उतरतात व फार वेगानें प्रगति करतात. आफ्रिकेसारखा देश, जो आधुनिक देशांच्या तुलनेने मागासलेला समजला जातो, तिथे फार जोरांत कार्य होत आहे आणि हजारो लोकांना जागृति मिळाली आहे. आहे, पश्चिमात्य लोकांमधे भौतिक समृध्दतेबरोबर त्यांचा अहंकारही मला तर त्यावरुन असे वाटते की प्रगत आणि विकसित देशातील वाढत आहे, त्याच्याकडे त्यांनी अधिक लक्ष देऊन काळजी घेतली लोक उत्थान होण्याच्या स्थितिपलीकडे गेले असावेत; त्यामुळे पाहिजे. अहंकार अनेक प्रकारांतून येतो; स्वत:ला फार मोठे समजणें जागृति मिळाल्यानंतरही त्यांची वाढ अविकसित आणि मागासलेले किंवा विशेष आहोंत असे वाटणें, वाडवडिलांच्या मोठेपणाचा टेंभा समजले जाणार्या लोकांच्या तुलनेत खूप कमी पडते; तरीसुध्दा मिरवणे, आपल्या अधिकाराचा वा सत्तेचा वृथा अभिमान बाळगणे एकंदरीत जगातील बहुतेक देशांमधें हे कार्य चांगले पसरले आहे इ. अनेक प्रवृत्तींमधून तो वरचढ होतो आणि ही भावना तुमच्या आणि सहजयोग चांगला पसरला आहे आणि बरेच जण उत्थानतील चैतन्याशी सुसंगत नसते कारण ते सत्य नसते. तुमचे व्यक्तिमत्व या वरच्या स्थितीला आले आहे. त्यादृष्टीने मला एक सांगावेसे वाटते की, रोजच्या ब्न ध्यानाव्यतिरिक्त एरवीचे व्यवहार करत असतानाही ध्यानाच्या उजव्या बाजचा दोष आहे. उजवी बाजूजास्त शक्तिखर्चकरुलागली अहंकाराचेच उदाहरण घ्या. आजकाल अहकार बळावत बुम बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून नसते तर तुमच्या आंतमधील चेतनेकडून ते घडत असते आणि हेच भान अधिकाधिक जागृत झाले पाहिजे. हा अहंकार कसा व कुठून येता हे समजून घेतले पाहिजे. अहंकार हा स्थितीमधे राहन तुम्ही साक्षीभाव वाढवला पाहिजे. तसे राहिलांत की आपल्यामधें काय कमी आहे व दुसऱ्याचे कुठे चुकत आहे आणि आपण काय करुं शकतो हे तुमच्य्या लक्षात येईल. फक्त तुमच्या सहजयोगी कामाचे नाहींत. चैतन्यलहरींचा उपयोग करुन तुम्ही तुमच्या राष्ट्राचे, कुटुंबाचे अनेक प्रश्न सोडवूं शकता. तुम्हाला आतां दिसत आहेच की सहजयोग खूप वाढला आहे, वाढत आहे आणि आत्मसाक्षात्कार मिळवण्याची पाहिजे; प्रेम बाळगणे हीच सर्वात महान आणि एकमेव श्रेय भावना इच्छा लोकांमधे जास्त प्रमाणांत जाणवत आहे. त्यांना मदत आहे. तुमच्या स्वभावातील राग, द्वेष, लालसा आणि त्याचबरोबर करण्याची ओढ तुम्हाला प्रेमापोटी वाटली पाहिजे व समजूतदारपणें अहकार या विकारांवर ताबा मिळवून त्यापासन मुक्त होऊ शकलात त्यांच्याशी वागले पाहिजे; ते अज्ञानाच्या अंध:कारातून बाहेर येण्याची तरच तुम्ही सहस्रारात राह शकता. हा अहंकारच आपली क्रीडा धडपड करत आहेत हे लक्षांत घेऊन प्रकाशामधें त्यांचे डोळे एकदम चालवत तुमच्या उत्थान- प्रगतीच्या आड येत असतो. या दिपणर नाहींत अशा तऱ्हेने संयमानें, सावकाशपणें प्रेम व करुणा अहंकारामुळेच लोक भरकटले जातात व डाव्या किंवा उजव्या बाजूचे बाळगून त्यांना आपलेसे केलेत तर तेहि मार्गावर येतील. त्यांच्यावर होतात आणि कधी कधी त्यांच्या टोकापर्यंतही जातात. म्हणून रागावून काही फायदा नाहीं कारण आजपर्यंत आपण काय करत आलो सर्वप्रथम तुम्ही या अहंकारावर काबू मिळवला पाहिजे. त्यासाठी हे त्यांचे त्यांनाही समजलेले नसते. 'परमेश्वरा. त्यांना क्षमा कर कारण काय करायला पाहिजे म्हणाल तर स्वत:वरच लक्ष ठेवा व स्वत:चीच आपण काय करत आहो हेत्यांना माहित नाही असे खिस्तही म्हणाले खिल्ली उडवायला शिका; आपल्याला कशाबद्दल व कां अहंकार आहे होते. म्हणून आपण आजपर्यंत जे समजत होतो व करत होतो ते हैतपासत रहा. आता तुम्ही सामान्य माणसाहन उच्च दैवी स्थितीला तर तुम्हालाच शारीरिक त्रास व आजार होतात, काल मला तुमच्यापैकी बरेच उजव्या बाजूचे जाणवले. उजव्या बाजूला गेलेले सर्वात मुख्य म्हणजे तुम्हाला प्रेमाची शक्ति समजली चैतन्य लहरी में / जून २००२ करुन कार्य घडवून आणते. म्हणून आपण सहजयोगी आहोत याचा प्रकाशांत आल्यावर त्या सर्वव्यापी परमेश्वरी सत्तेचाच आपण एक स्वतःबद्दलचा पूर्ण विश्वास बाळगा. पण अहंकाराला थारा देऊनका; अविभाज्य अंश आहोत, त्या प्रेमसागरातीलच एक बिंदु आहोत हे सहजयोग्याला अहंकार असंच शकत नाहीं. हा अहंकार कितीतरी तुम्ही समजून घेतले पाहिजे. तुम्हाला अहंकारावर नियंत्रण साधले गोष्टींपासून होतो हेहि तुम्हाला माहित आहे. पण त्याचे निर्दालन आणि तुमच्या आत्मस्वरुपाशी त्याचा कांही संबंध नसल्याचे समजले केलेच पाहिजे. नदीच्या प्रवाहांत वाटेत नाना तऱ्हेची घाण, कचरा येत असतो. पण एकदा ती समुद्राला मिळाली की नदीचे अस्तित्व संपवून ती समुद्रच बनते. तुमचे तसे झाले पहिजे. समुद्र होण्यासाठी आलां आहांत हे विसरु नका. आत्म्याच्या ि की सर्व चांगल्या प्रकारे कार्यान्वित होईल. पाश्चात्य लोकांमधे हा अहंकार खूपच बळावला असल्याचे मी पाहते. कांहीही चुकीच्या गोष्टी केल्या तरी या अहंकाराच्या प्रभावामुळे आपण चुका करतो असे त्यानी वाटतच नाही; याच्या उलट अविकासित व विकसनशील देशांमधील लोकांना अहंकाराचा त्रास नसला तरी त्यांचे संस्कार (सुपर-इगो) त्यांचे आड येतात. हा दोष तमच्यमध्यें मर्गात आलेल्या उपनद्यांसारखे अनेक गोष्टींचे व कुल्पनांचे प्रवाह तुम्ही विसरुन गेले पाहिजे; या गोष्टी कुठून येतात ते सांगता योणार नाही, त्यांची नांवे सांगणेही मला अशक्य आहे इतक्या त्यांच्या तऱ्हा आहेत. अनेक वेळा या अहंकारापायी लोक वेड्यासारखे वागतात. दूर करणें सोपे आहे पण अहंकार हा तुम्हीच निर्माण केलेला तुमचा शत्रु आहे. म्हणून त्याला नेस्तनाबूद तुम्हीच करणारे आहांत; म्हणून महत्त्वाची गोष्ट अशी की तुम्हीच तुमच्या अहंकाराकडे म्हणून तो कुठून- देश, कुटुंब, परिस्थिती इ. - आला आहे व कसा साक्षीपणाने पहात चला; तो कसा प्रभाव पाडतो, तुमची वृत्ति कशी आला आहे याचा शोध ध्या व त्याला हाकलवा. सहस्रारांत बिघडवतो, तुमचे परस्परांशी संबंध कसे दूषित करतो, तुम्हाला मूर्ख स्थिरावण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. मी सामूहिक स्तरावर कसे बनवतो इकडे लक्ष द्या. अहंकाराच्या वेडापायी तुम्हालाच एक सहस्त्रार उधडण्याचा विचार करत होते तेव्हा लोकांमधील अहंकारच दिवशी लोक महामूर्ख म्हणू लागतील. पण त्याचाही कांहीं फायदा माझ्या प्रयत्नामधें अडथळा आणत होता; लोकांच्या अहंकारावरोबर असा होणार नाहीं. याच्या उलट तुमच्याजवळ सूज्ञता, शहाणपणा, मला जणुं युध्द करावे लागले. मी साधीसुधी रूत्र असल्यामुळे, शांतवृत्ति असेल, जीवनातील सर्व गोष्टींपासून निखळ आनंद कसला अभिमान नसल्यामुळे लोक मला खाली खेचूं पहात होते व लुटण्याची प्रवृत्ति असेल व सामूहिकतेत रमण्याचा स्वभाव असेल मला वाटेल तसे बोलत होते. पण मला त्याचा अहकार स्पष्ट दिसत तर सर्व कांही घडून येईल आणि तुमचा लोकांवर प्रभाव पड़ूं लागेल. कारण प्रकाशात आल्यावर त्यांचा मूर्खपणा व खोटारडेपणा त्यांच्या हे होता. हा अहकार प्रमाणाबाहेर फुगला की तोच तुमच्यावर अधिकार गाजवू लागतो आणि मग हिटलरसारखे राक्षस निर्माण होतात. जगाच्या पाठीवर कुठेही घडू शकते. लक्षांत येईल व त्यांच्या चुका त्यांना समजतील; आणि हा माणूस खरोखरच गहनतेत उतरला आहे, आपणही त्याच्यासारखी गहनता मिळवली पाहिजे' असे त्यांना वाटूं लागेल. म्हणून तुम्ही प्रथम हे लक्षांत घ्या कि अहंकरी व्यक्तिच्या प्रभावाखाली आपण येता कामा नये; त्याच्याशी भांडण करा असा याचा अर्थ नाहीं. पण आपण आत्मसाक्षात्कारी आहोत याचा म्हणून नव्हे तर त्यांना सहजयोगाची गहनता आलेली असते म्हणून. स्वत:बद्दल आत्मविश्वास राखा: तुम्ही त्याच्यापेक्षाही शक्तिशाली तसेनसल्याचे दिसून आले तर त्यांना दूर केले जाते. त्यांच्या गहनतेचा आहांत. आत्मसाक्षात्कारी लोकांमधूनच माझ्या शक्त्या कार्यान्वित इतरांना फायदा होतो व त्यांच्या सहवसाचा आनंद मिळतो. म्हणूनच होत असतात. पण अहंकारी व्यक्तीमधून तसे होण्याची शक्यत कमी मी प्रत्येकाला स्वत:कडे पहा असे सांगत असते, लीडर्सना तर हे असते. याचे अनुभव तुम्हालाही येतील व तुम्ही आश्चर्यचकित फार आवश्यक आहे कारण इतर सहजयोगी त्यांच्याकडे आदर्श व्हाल.त्याचप्रमाणे माझ्या संरक्षक शक्त्या तुम्ही वापरु शकता, म्हणून बघत असतात. कांही जणांना वाटते की माताजीच अखेर विशेषत: सहजयोगांत परिपक्व झालेल्या योग्यांसाठी ही शक्ति खास सर्वश्रेष्ठ, मग यांच्याकडून आपल्याला काय मिळणार? पण हे बरोबर सहजयोगामधें लीडर्स नेमले जातात; पण तो कांही अधिकार ५ चैत्य लहरी में / जून २००२ नाहीं. कारण लीडर्स कडूनही आपल्याला शिकायला मिळते; काय त्याला वेळही लागत नाहीं. पण अहंकार मधें ात आला की अहंकारातच तुमचा प्रवास थांबेल. बरोबर वा चूक, काय योग्य वा अयोग्य हे समजते. यासाठी आत्मपरीक्षण केले पाहिजे. 'मी अहंकारी आहे प्रत्येक सहजयोग्यानें आदर्श सहजयोगी बनले पाहिजे. म्हणून मी सारखे अहंकाराबद्दल जपायला सांगत असते; अहंकार कां? असे सतत स्वत:ला तपासत रहा. अहंकार तुम्हाला मर्यादित गेलाच पाहिजे. अहंकार झाला की स्वभाव रागीट बनतो, सहजयोगी बनवतो आणि आपण मानव जन्माला कां आलो व आपल्याला आहोत म्हणजे आपण कोणी विशेष व मोठे आहोत, आपण कांहींही आत्मसाक्षात्कार कशासाठी मिळाला है एरवी तुम्हाला क्धींच करु शकतो, कांही अवघड नाहीं अशा भ्रमात येतो. उलट सहजयोगांत समजणार नाहीं आणि तुम्ही स्वतःमधेंच, आपला संसार, आपली तुमच्यामधे अत्यंत नम्रपणा येतो, शिष्टपणा व राग नाहींसा होतो व मुले-बाळे, आपले कुटुंब यामधेंच गुरफटून रहाल, जी स्थिति फार तुमच्या व्यक्तिमत्त्वात संतुलन येते. त्याचबरोबर तुमच्यामधें सूज्ञता निम्नस्तरावरची असेल. अहंकार गेला की तुमचे संपूर्ण व्यक्तिमत्वच येते आणि आपले कर्तव्य काय, आपल्याला या पृथ्वीवर मानवजन्म बदलते व तुम्ही प्रभावशाली बनता. कशासाठी मिळाला, आपल्यामधे ही परमेश्वरी शक्ति कशी व कशासाठी जागृत झाली हे तुम्हाला उमजते. तुमची जबाबदारी आता खूप वाढली आहे; परमचैतन्य तुमचा सर्व प्रकारे संभाळ करणार फार वरच्या स्तराला पोचलेले आहेत आणि त्यांनी प्रचंड कार्य केले असल्यामुळे तुम्हाला स्वत:ची कसलीही काळजी करण्याची जरूरी आहे; तर बऱ्याच जणांची प्रगति अहंकारामुळे खुंटली आहे. असे नाही; तुम्हाला काय मिळाले पाहिजे हे त्यालाच समजते व ते परवले खुजे लोक सहजयोगी आहेत असे म्हणता येणार नाहीं. जाते, पण जर अहकार झाला तर तुम्हीच सत्यापासून अलग होऊन दूर जाता आणि मग उतावळेपणा. चिडखोरपणा व अभिमान सहस्राराची शक्तिच महान आहे. कांही योगी त्याबाबतीत मी हे सर्व सांगण्यासाठींच तुमच्यासमोर साक्षात आहे. पूर्वीच्या काळांतील संतमंडळींना कुणी असे सांगणारे, समजावणारे कुणी नव्हते, उलट त्यांचा सर्व बाजूंनी छळच झाला. ते संतलोक तुमच्यावर प्रभुत्व गाजवू लागतात; हे सर्व आतां संपले पाहिजे. इतके नम्र, सहनशील कसे, त्यांचा अहंकार व राग कुठें जातो है इतरेजन समजू शकले नाहींत म्हणून त्यांनी त्या संताचा आदर केला सहजयोगी संत असतात; एवढेंच नव्हे तर तुमच्यातील हे वैशिष्टय तुम्ही चांगल्या प्रकारे व्यक्त करु शकता; तुम्हाला शक्त्या मिळाल्या आहेत त्यांचा उपयोग करुं शकता व लोकांना तम्ही सर्व नाही.पण आता तुम्हा लोकांना शक्ति मिळाली आहे, तिचा काय गोष्टी कशा व्यवस्थित पार पाडू शकता हे दिसन येते.उदा. जगांत उपयोग करायचा हे तुम्ही लक्षांत घेतले पाहिजे. फक्त त्या शक्तीचा सर्वांना अस्वस्थ करणारी समस्या असली तरी तुम्ही नुसते साक्षीभावाने तिकडे लक्ष दिले तरी ती होते. तिचा मागमसही तुमच्याजवळ आहे. मग तुम्ही इतर सामान्य लोकांना समजून घेऊं उरत नाहीं. आज जगांत सगळीकडे उलथापालथ चालली आहे. शकल; लोक अजून खालच्या स्तरावर आहेत, साक्षात्कार न मूर्खपणा, वादविवाद व भांडणे, आक्रमकपणा इ. चा अतिरेक होत आहे; अशा परिस्थितीकडेही तुम्ही साक्षीभावाने बधितले तरी मदत केली पाहिजे असे तुम्हाला वाटेल, मग तुपच्यामधील करुणा सुधारणा घडून येईल. कारण तुमच्याजवळ ती शक्ति आहे व तुम्ही वे सूज्ञता जागृत होईल आणि परमचैतन्य तुमच्या मदतीला येईल शक्तिशाली आहांत. ही शक्ति कार्यान्वित करणारी यंत्रणाही तुमच्यामधेंच असल्याने तुम्ही हे सहज करुं शकता. पण तिथेही अहंकार आडवा आला तर काम होणार नाहीं. अहंकार हा तुमच्या उत्थानप्रक्रियेमधील मोठा अडथळा आहे. या अहंकाराचे स्थानच त्यांच्यामळे तम्ही उगीचच व्यथित होतात किंवा त्यांचा बाऊ असे आहे की हा अडथळा पार केल्याशिवाय तुम्ही सहस्रारात येऊच करता.मला आश्चर्य वाटते असे की तुमच्याजवळ इतक्या शक्त्या अहंकार येऊ देऊ नका तर अधिकाधिक नम्र व्हा. नम्र होण्याची शक्ति दूर ते मिळाल्यामुळे त्यांना अहंकार आहे, म्हणून त्यांना वर येण्यासाठी आणि तुमच्या अडचणी सोडवील. मला असे दिसून येते की तुम्हा लोकांचे प्रश्न व अडचणी अगदी मामुली व निरर्थक गोष्टींसंबंधी असतात आणि तरीही शकत नाहीं. त्यानंतर सहस्रार उघडायला काहींच अडचण नाहीं व ६. चैतन्य लहरी मे / जून २००२ असूनही हे का हाते? म्हणून सहस्रारांत किती बसता त्यांना कांहीही अर्थ नाहीं. कांहीं लोक सहजयोगाचा फायदा शक्त्या आहेत हे जाणून घ्या; थोड्याथोडक्या करुन घेण्यासाठी कुणाबद्दलही मतप्रदर्शन करुन लोकांना त्यांची मदत नाहीं तर एक हजार शक्त्या आहेत तिथें आणि त्या आता प्रकाशित घेण्याचा सल्ला देतात. तुम्हाला कुणा दुसऱ्याची मदत घेण्याची जरुरी होणार आहेत. हे सर्व समजले तर तुम्हाला हेहि समजेल की अंहंकार नाहीं कारण तुम्हीच स्वत:ला मदत करुं शकता व कोणा दुसऱ्याला बाळगून कांहीं उपयोग नाहीं. आजपर्यंत तुम्ही या शक्त्या वापरल्या मदत करण्यासाठीही समर्थ आहांत. मी एक साधारण गृहिणी होते नाहीत, आतां त्यांचा उपयोग करणें तुम्हाला जमेल आणि तुम्ही पण साच्या जगभर सहजयोग पसरला, त्याचे कारण त्याच्यामागचीं प्रेमशक्ति, मी ती शक्ति वापरली पण तुम्हाला ती कशी वापरायची हे खूप कार्य करु शकाल. समजत नाहीं एवढाच फरक. ध्यानामधून तुम्ही ही प्रेमशक्ति मिळवू आजच्या दिवशी मी तुम्हाला विनंती करते की 'आम्ही आमच्यामधील सर्व अहंकार दूर करू मी सांगितलेच आहे की सहस्रार कार्यान्वित होण्यामधे हा अहंकार फार मोठा अडथळा आहे. तुम्ही कुणीही असा, कितीही मोठे असा शकता व वृध्दिंगत करुं शकता.तसे झाले की लोकच तुमच्याकडे खेचले जातील, मग तुम्हाला समजेल की त्यांचे प्रश्न सहजयोग न अशी तुम्ही शपथ घ्या. वर मिळाल्यामुळें व परमेश्वराबरोबर संबंध न झाल्यामुळें व त्याचे आशीर्वाद न लाभल्यामुळे निर्माण झाले आहेत. समस्त सृष्टी निर्माण किंवा कलाकार असा, अहंकार असेल तर त्याला काहीही अर्थनाहीं. आज आपल्याला निरहंकारी, प्रवाहशाली शक्ति असलेल्या माणसांची फार जरुर आहे. सहस्रार पूर्णपणे उघडल्यावरच सर्व करणारा व चालवणारा परमेश्वर केवढ़ा महान शक्तिशाली आहे आणि त्या शक्तीचाच तुम्ही एक अविभाज्य अंश आहात. प्रेम व ! समजूतदारपणा वापरुन तुम्ही ही शक्ति वापरु शकलात तर तुमच्यामधें सूज्ञता वृध्दिंगत होईल. शक्त्या प्रवाही होऊलागतात; प्रेमाच्या या शक्त्या प्रवाहित झाल्याच पाहिजेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मी जिथें जिथें जाते तिथे लोकांच्या माझ्यावरच्या प्रेमाला भरती येते; खरं तर मी त्यांच्यासाठीं कांहीच करत नाहीं, पण त्यांच्यावरचे माझे प्रेम त्यांना जाणवते.पण व्यक्तिमत्व आहे असे सतत स्वत:लाच बजावत रहा. सुरवातीला हे झाले पाहिजे, तुम्ही लोकांबद्दल प्रेम बाळगता ते त्यांना जाणवले तसे फार थोडे सहजयोगी होते पण आतां संख्या कितीतरी पटीनें पाहिजे, तुम्ही प्रेमळ आहांत हे त्यांना जाणवले पाहिजे. समस्त वाढली आहे. पण त्यांतही कमतरता एवढीच आहे की तुमचा अहंकार मानवजातीच्या उध्दारासाठी तुम्हाला विशेष तऱ्हेने सिध्द केलेले अजून पूर्णपणें गेला नाहीं. कशाबद्दलही अहंकार बाळगून उपयोग आहे, तेच तुमचे कर्तव्य आहे; सामान्य माणसासारखे पैसे मिळवणें व फालतू उद्योग करण्यात आयुष्य घालवण्यासाठी नाहीं. लोकांची दैवी प्रेम व दैवी व्यक्तिमत्व. खूप वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या संतांचे कुण्डलिनी जागृत करणे व त्यांना मानव जन्माची महानता जाणवून लोक अजूनही नांव घेतात, त्यांचे काव्य भक्तीनें स्मरतात. ते देणे यासाठी तुम्हाला आत्मसाक्षात्कार मिळाला आहे. लढाया सहस्रारावर भले कांहीं करुं शकले नसतील, लोकांना त्यांनी करण्यासाठी, प्रत्येक क्षेत्रांत राजकारण करण्यासाठीं, स्वार्थीपणाच्या आत्मसाक्षात्कार दिला नसेल तरी पण लोक त्यांचे नांव घेतात. क्लृप्त्या चालवण्यासाठीं, घाणेरडे व अनीतिमान जीवन जगण्यासाठीं वगेरे हीन उद्योग करण्यासाठीं परमेश्वराने मानव निर्माण केला नव्हताच तर परमेश्वरी कार्याचे माध्यम म्हणून त्याची निर्मिति आहे. त्याचप्रमाणे तुम्ही आतां परमात्म्याच्या संपर्कात आला झाली. "मी एक साक्षात्कारी पुरुष आहे आणि तेच माझे विशेष नाहीं. कारण सर्व कांहीं नाशवंत आहे. अविनाशी असे जे आहे ते त्यांच्या व्यक्तीमत्वामुळे ते अजूनही आदरणीय आहेत; त्यांनी केवढे कार्य केले व काय चमत्कार घडवून आणले हेही बहुतेकांना माहीत असल्यामुळें तुमच्या बाबतीतही चमत्कार घडून येत आहेत याचा अनुभव तुम्हाला आला असेल; त्यातूनच तुम्हाला काय शक्ति आपले सहस्रार उघडले आहे याचा अर्थ नीट उमगला तरचे मिलाली आहे है तुमच्या लक्षांत येइल. हे तुम्ही कधीही विसरुनका; तुमच्याकडून हे कार्य होईल. सहस्रारामधेच पावित्र्य व शुध्दता तमच्यावर कांहीही संकट आले. अडचणी आल्या तरी 'माझे रक्षण सामावलेली आहे, ते सोडून तुम्ही ज्या क्षुल्लकगष्टीची काळजी करते होणार ही श्रध्दा दुढ़ करा. अशा अनेकांचे रक्षण झालेच आहे. न ७ चैतन्य लहरी में / जून २००२ पण एवढ्यावरच थांबून चालणार नाहीं ह्या परमात्म्याच्या आलो असतो. म्हणून स्वराष्ट्राचाअहंकार हा कृपेमागे काय हेतु आहे, तुमच्या जीवनाचा काय अर्थ आहे, तुम्ही देखील भ्रम आहे. तुमच्या देशाची स्थिती कशासाठी जगत आहांत ह्यांचा विचार केलात तर तुम्हाला समजेल चांगली नसेल, तिथे अध्यात्मिक वातावरण नसेल, अध्यात्मिक की जगभरांतील मानवप्राण्यांसाठी खुप कांहीं करण्याची जरुर आहे. मूल्यें नसतील तर हा अभिमान काय कामाचा ? त्यापेक्षां तुम्ही तिथे तुम्ही कार्य केले पाहिजे. म्हणून खऱ्या मी ला म्हणजेच कार्य करा आणि तेथील लोक अध्यात्मिक झाले तर मग वाटल्यास आत्मस्वरूपाला नीट जाणा व संपुर्ण आत्मज्ञान मिळवा. ते झाले त्या देशाचा अभिमान बाळगा. म्हणून कार्य करण्याचा ध्यास घ्या. नाहीं तर सहस्रार उघडण्याचा काय उपयोग ? आत्मज्ञानानंतर तुम्हाल सहजयोग आतां सर्वदूर वेगानें पसरत आहे याचे मला फार समाधान गर्व व्गरेची कांहींच बाधा होणार नाहीं पण कार्य करणें हेच तुमचे आहे; ज्या देशांत सहजयोग सुरु होण्याची मलाही खात्री नव्हती तिथेही कर्तव्य असल्याचे समजेल. आतां तो सुरु झाला आहे. जगातील खूप लोकांना आत्मसाक्षात्कार हवा आहे, सहजयोग हवा आहे आणि मत्त्य जीवना पलीकडचा शोध सहजयोग तुम्हाला स्वत:साठी मिळालेला नाहीं तर ते घेत आहेत: त्यांना फक्त माणूस म्हणून जगण्यापेक्षां कांहीतरी उच्च, तुम्हाला, तो जगभर पोचवायचा आहे है नीट लक्षात घ्या. श्रेष्ठ मानव बनण्याची ओढ लागली आहे. कांहींजणांना वाटते की सहजयोग आपल्या भल्यासाठीं, आरोग्यासाठी वगेरे आहे, तर ते तसे नसून इतरांच्या कल्याणासाठी आहे. त्यासाठींच तुम्हाला शक्ति मिळाली आहे. पण तुम्ही त्याचा उपयोग करत साक्षीपणाने त्याच्याकडेलक्ष द्या आणि तो कसा बळावतो व तुम्हाला नाहीं.तुम्ही अजून प्रपंचांत अडकला आहांत; मला येणारी बरीच योग्यमार्गावरुन परावृत्त करतो याची काळजी घ्या. याबद्दल प्रत्येकानें पत्रेहीं कुटुंबातील अडचणींसंबंधीं असतात. तुम्ही स्वत:च त्या गोष्टी फार सतर्क राहिले पाहिजे. कारण हे शेवटचे चक्र उघडल्याशिवाय का ठीक करुं शकत नाहीं? तुम्ही स्वत:ला व घरच्यांना ठीक करु पुढची प्रगति नाही; ते पूर्णपणे स्वच्छ होऊन उघडल्यानंतरचा तुम्ही शकला नाहींत तर इतरांना कसे ठीक कराल? 'आपण विशेष लोक परमात्म्याशी जोडले जाणार आहांत; मगच तुमचे सर्व प्रश्न दूर होणार आहोत एवढी जाण तुमच्या आकलनामधें आली आहे असे मला आहेत. है प्रश्न इतके क्षुल्लक व निरर्थक असतात की सहस्रार कार्यान्वित दिसते. पण ही जाणीव आणखी प्रगल्भ झाली पाहिजे. तिचा झाल्यावर त्यांचा मागमूसही उरत नाहीं. आजच्या या महत्त्वाच्या आविष्कार तुमच्यामधून व्यक्त झाला पाहिजे तर तुम्ही खऱ्या अर्थाने दिवशी हे तीन तारे एकत्र येण्याचा योग जुळून आला आहे व सहजयोगी व्हाल. तुम्ही कुठल्याही सूफी-संतांपेक्षा कमी नाहीं. आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत.जशी तुमची शक्ति वाढेल तसे त्यांनाही मिळाली नव्हती अशी शक्ति तुम्हाला मिळाली आहे.म्हणून स्वत:ची क्षमता व शक्ति समजून घ्या, त्याचा अभिमान येऊं देऊं हितशत्रूंचा नाश होणार आहे; त्यांची शक्ति संपुष्टात येणार आहें. नका, तर हे आपलेच काम आहे या भावनेने कार्याला लागा.त्या कार्यातूनच तुम्हाला आनंद मिळणार आहे. कारण त्यांत अहंकार नसेल. हे करु शकलात तर फार चांगले होईल. शेवटी पुन्हा एकदां सांगते की अहंकाराबद्दल जागरुक रहा, हीतड समाजाला मारक असणाऱ्या, कारवाया व लबाड्या करणाऱ्या अहंकारविरहित असे तुमचे व्यक्तिमत्वच सर्वांना लाभदायक ठरेल. सर्वांना अनंत आशीर्वाद आता हा अहंकार बऱ्याच प्रमाणांत कमी होत असल्याचे मला दिसत आहे; तसे कांहीं जणांनी म्हटलेही आहे. कधीं कधीं मतभेद, भांडणे होत असतील पण तरीही आजपर्यंत जे कांहीं कार्य झाले आहे ते तुमच्यामुळेंच झाले आहे व तुम्हीच समूहिकतेमधून घडवले आहे. मी पुन्हा एकदां सांगते की स्वत:कडे लक्ष ठेवा व अहंकाराबद्दल जागरुक, सतर्क रहा. कुणाला आपल्या देशाबद्दल अहंकार असतो पण लक्षांत घ्यावे की आपण इतर कुठेही जन्माला म ८ चैतन्य सहरी मे / जून २००२ ड] दुहा गुरुंची 3वतठ र्ी मा माी शिन बेगं मोहममद पैगंबर कम सम मोहम्मदसाहेबांचा जन्म इ.स.५७० मधे अमीना आणि अब्दुल्ला या माता-पित्यांच्या पोटी झाला. त्यावेळच्या रुढीप्रमाणें जन्मानंतर पांच वर्षे बालकाचे सर्व लालन-पालन व संगोपन याच सुमारास एका डोंगरावरील गुहेमधे, पूर्ण एकान्तात विचारात असलेल्या मोहम्मदसाहेबांना - इक्रा इक्रा (वाच वाच) असे दिव्य ध्वनी कानावर आले; पण त्यांना वाचता येईना, त्याच वेळी गॅब्रिएलचे त्यांना दर्शन झाले आणि त्यांची समाधि लागली. मातेच्याऐवजी दाई करत असल्यामुळें मोहम्मदांचा सांभाळ हलीमा या दाईकडेच झाला. त्यानंतर आईकडे परत आल्यावर थोड्याच दिवसांत माता अमीनाचे निधन झाले आणि नंतर ते आजोबा अब्दुल- मुतालिब यांच्याकडे झाले. इ.सन ५७८ मधे आजोबा वारल्यानंतर गॅब्रिएल त्याच अवस्थेत त्यांना स्वर्गीय प्रवासाला घेऊन निघाले: जेरुसले मला त्यांना ख्रिस्त, अब्राहम, मोझेस यांचे पृथ्वीवरील अवतरण स्वरुपातील दर्शन व भेट झाली. त्या अनुभवांतून इस्लाम 0 धर्मतत्त्वांचा त्यांना साक्षात्कार पुढील चाळीस वर्षे ते अबु-तालीब या चुलत्याजवळ होते. त्यांचा स्वभाव लहानपणापासूनच गोड, शांत व मूदु होता. चुलत्यांच्या माल इकडे तिकडे पाठविण्याच्या झाला. त्यानंतर त्यांनी इस्लाम धर्माची शिकवणूक करण्याचे कार्य सुरु केले. मदिनामधून मक्केला आलेले अरब जमातीचे कांही ही ि व्यवसायात त्यांना ते मदत करु लागले. काम प्रामाणिकपणें व कष्टाळू वृत्तीनें ते करत. धंदा मंदीत असला की गुरांना चारण्याच्या लोक त्यातून प्रभावित झाले आणि त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला. मदिनामधें जास्त र] अO onoooL001 0০।০ । निमित्ताने ते दूर -दूर डोंगर व शेतात हिंडत असल्यामुळे एकान्तात मानवी जीवनाचा तहानभूकही विसरुन विचार करण्याची त्यांना गोडी अनुयायी झाल्यावर मोहम्मदही त्या प्रांतांत वास्तव्य करुन होते. त्याच ठिकाणी त्यांनी सर्व प्रथम इस्लामी मशीद स्थापन केली. त्याच लागली. भात ठिकाणी इस्लामधर्मीय लोकांमधें प्रार्थनेसाठी अल्ला हू अकबर '(परमेश्वरा, तूच सर्वशक्तिमान आहेस) असे म्हणण्याची प्रथा सुरु झाली. ह्या सर्व घटना इ. स.६२० ते ६२३ या काळांत घडून आल्या. व्यवसायामुळे एका श्रीमंत व प्रौढ अशा विधवेशी त्यांची ओळख झाली. तिचे नांव होते खदिना व इ.सन ५९५ मध्ये तिच्याच मागणीवरुन त्या दोघांचा विवाह झाला. त्यांना चार मुली-त्यापैकी एक फातिमा- व दोन मुलगे वारले. इ.सन ६१९चा काळ हा मोहम्मदसाहेबांच्या आयुष्यातील दुःखदायक ठरला. कारण त्यावेळीं त्यांची पत्नी व चुलते असे दोघांचे निधन झाले. झाले; दोन्ही मुलगे दुँदैवानें लहान पणीच त्याच सुमारास मोहम्मदांचा दुसरा विवाह सौदहा या विधवेवरोबर इ.स.६२० मधें झाला. पाठोपाठ स्वप्नामधे दृष्टांत इ झाल्याप्रमाणें आयेशाया नांवाच्या सहा वर्षाच्या मुलीबरोबर त्यांचा ९ ा चैतन्य लहरी मे / जून २००२ इ.स.६३० च्या सुमारास मक्केमधे इस्लाम धर्म प्रस्थापित झाला व मोहम्मद साहेबांना प्रेषित अशी सर्वमान्यता मिळाली. इ.स. ६३० मध्ये ते परत मदिनाला आपल्या मूळ गांवी आलेव दोन वर्षाच्या काळांत संपूर्ण अरेबियामधून वेगवेगळ्या जमातींचे नेते त्यांच्याकडे शासनासंबंधी सल्ला घेण्यास येऊं लागले व संपूर्ण अरेबियामधे शासन-प्रशासन-कायदा वारूनिश्चय झाला वहा विवाह इ.स. ६२३ मधे संपन्न झाला. त्याआधीं त्यांनी आणखी दहा स्त्रियांबरोबर विवाह केला. एक आयेशा सोडली तर बाकी सर्व पत्नी विधवा किंवा घटस्फोटित होत्या आणि त्यांच्यापासून कांहींच पुत्रप्राप्ति झाली नाहीं. त्यांची पहिली मुलगी फातिमा हिचा विवाह अली बरोबर इ. स. ६२४ मधें झाला आणि त्यांना हसन आणि हुसेन असे दोन मुलगे झाले. व्यवस्थेमधे इस्लाम धर्म प्रस्थापित झाला. मदिनामधील इस्लामधर्मीयांचे आणि मक्केमधील ज्यू व कुरेशी पंथीयांचे परंपरागत शत्रुत्व होते व मक्केमधून इस्लामधर्माला खूप विरोध होता. या जमातींमधे अनेक वेळा लहान मोठ्या लढाया झाल्या. सरतेशेवटी इस्लाम धर्मीयांनी शत्रूचा पराभव केला व इ.स. ६३२ मधें मोहम्मदसाहेबांनी मक्केची शेवटची यात्रा केली व त्याच वर्षी त्यांचे देहवासन झाले. मोहम्मद साहेबांची काही वचने दुसर्याकडून कांहीही अपेक्षा न करणें यांत तुमचा आत्मसन्मान आहे. हृदयांतून आलेला शब्द समोरच्या व्यक्तीच्या हृदयांत उतरतो. ৫ सांतार समोर ठेवलेले अन्न थंड झाले की सेवन करा. (चैतन्य लहरी द्या C प्रार्थनेच्या सुरवातीला निरव शांति असते. (निर्विचारता) C प्रार्थना करत असतांना डावी-उजवीकडे बघूं नका. (वर्तमानांत रहा) प ৫ निष्ठा शुध्द असेल तर थोडेसे ध्यानही पुरेसे होते. तुमचे पुनरुत्थान होते तेव्हां तुमच्या हातावर एक बीज येते; ते दुसर्याला द्या. (आत्मसाक्षात्कार मिळाल्यावर दुसर्यांनाही जागृत करा.) त्या दिवशी (अंतिम निर्णय)त्यांच्या तोंडावर पट्टी बांधली जाईल आणि त्यांचे हात बोलतील आणि त्यांचे पाय त्यांच्या सर्व कर्मांची साक्ष देतील. (कुराण सुरा २४.६५) म C कांहीही करण्याआधी क्षणभर शांत रहा., त्या क्षणांत तुम्हाला परमात्म्याचा संदेश मिळेल.(चैतन्य लहरी बघा) ৫ हे परमेश्वरा, राक्षस आणि परमात्म्याच्या विरोधी माणसांना ओळखण्याची शक्ति आम्हाला दे म्हणजे त्यांची कृत्ये आम्ही C पायदळी आणूं (जोडे-पट्टी करणे) i assonns १० चैतन्य लहरी मे / जून २००२ स सत्याच्या शोधांत असलेल्या इथें जमलेल्या सर्व साधकांना नमस्कार. आजकालच्या परिस्थितीत सगळीकडे जी मूळ कमतरता आहे ती म्हणजे प्रेमाचा अभाव. सर्वसाधारणपणे लोकांना प्रेम हा शब्द किंवा भावना आहे असे वाटते.पण प्रेम ही र आपल्यामधील एक अगभूत शक्ति आहे; आपल्या आईकडे पाहिले तर ती आपल्याला 2908 जाणवते व समजते. माझ्या म्हणण्याचा अर्थ हा आहे की ती आपल्यामधील प्रकाशित आत्म्याची शक्ति आहे; तिला कसलाही भेदभाव नसतो;इतकेच काय तर ती माणूस आणि पशू असला भेदही करत नाहीं.मला तर कधीं कधीं वाटते की जनावरांना हे प्रेम सहजपणे हे समजते. खरें तर माणसा-माणसांमधील वैर वा द्वेषभाव पूर्णपणे नाहींसा झाला पाहिजे. प्रेम हे माणसामधे सागरासारखे आहे आणि त्याच्या लाटा तो समजूं शकतो; कारण ती त्याला |ग मिळालेली एक अंतर्भूत शक्तिच आहे. शक्ति म्हटले की एरवी तो एक विनाशकारक गुण आहे अशी कल्पना प्रथम डोक्यांत येते; पण खरें तर हे प्रेम ही माणसाला आंतमधून शांत करणारी शक्ति आहे; तीच आपल्या अंत:करणाला स्वच्छ करुन आनंद व समाधान मिळवून देते. माणसामधें राग, लोभ,अहंकार इ. अनेक शत्रू दबा धरुन बसलेले असतात. त्यामुळें आपल्यामधील खरी शक्ति आपल्या लक्षांत येत नाहीं माणूस साधारणतः भौतिक वस्तूंच्या पब्लिक प्रोग्रॅम मागे सतत धावत असतो; खूप पैसा कमवला की सर्व कांही मिळेल असे अनेकांना वाटते. पण मी तर पाहते की ज्यांच्याजवळ खूप पैसा आहे त्यांनाच जास्त प्रश्न पडतात, खूप कटकटी व काळज्या असतात; चोर आपली संपत्ति कधी व कशी लुबाडतील अशी भीती স वाटत असते. तरीही त्यांची पैशाची हांव संपत नाही आणि म्हणूनच ते कधीही समाधानी ১ ২০ बान प.पू.श्रीमाताजी निर्मलादेवींचे भाषण(सारांश) रामलीलामैदान दिल्ली २४ मार्च २००२ नसतात. समाधान फक्त देण्यामधून, गरीब गरजूंना दिल्यानेच मिळते. उदारता बाळगल्यानंतरच तुम्हाला लक्ष्मी-तत्त्वाचे आशीर्वाद मिळतील; देण्याच्या वृत्तीमधून आंतरिक आनंद व समाधान हमखास मिळते. पैसाही वाटला तरच त्याला अर्थ येतो; मग लोक त्याला मूर्खपणा म्हणूं देत. त्यानें कांही बिघडत नाहीं. पण आजकाल पैसा आला की लोक भलत्या गोष्टींकडेच वळतात, वाट्टेल त्या खरेदी करण्यांत उधळतात, काहींजण दारु प्रेम हीच माणसाला वा बाईच्या मागे लागतात. अशा तन्हेनें अधार्मिक जीवन जगण्यांत पैशाचा व्यय होत्तो. खरा आनंद दुसर्याला देण्यामधून मिळतो हे समजून घेतले पाहिजे. आतमधून शांती देणारी शक्ति आहे त्याचप्रमाणे आजकाल लोक सत्ता-अधिकार मिळवण्याच्या मागे लागतात. सत्ता हातांत असेल तरच लोक आपल्याला मान देतील अशी भावना त्याच्यामागे असते, सत्ता संपली की कुणी विचारतच नाहीं याचा पश्चाआताप होतो. मी एकदां अशा सत्ता मिळवण्याच्या १२ चैतन्य लहरी में / जून २००२ मार्गे लगलेल्या माणसाला त्याबद्दल विचारले तर लोकांचे कांही झाकण्याचा विवेक त्यांच्या मनांत जागृत झाला. पण अआजकाल लज्जाशीलतेचे नांवच तरी कल्याण करता यावे म्हणून तो तसे करत असतो असे म्हणाला. उरले नाहीं. माणसांना अशी विपरीत बुध्दि कुठून येते समजत नाहीं. पण सत्ता संपली की त्याचे कांही चालत नाहीं हे तुम्हालाही माहित लजारुपणे संस्थित:' असे देवीतत्त्वाचे स्तुति-वर्णन आहे. महिलांनी आहे. मग या धडपडीचा काय फायदा? जो प्रेम करणें जाणतो त्यालाच खरा मान मिळत असतो. तो इतरांची धडपड व चढउतार या बाबतीत जास्त जागरुकराहिले पाहिजे. आपल्या डाव्या व उजव्या नुसते पहात राहतो व त्याचा त्याच्यावर कांहीही परिणाम होत नाहीं. खांद्यावर श्रीललिताचक्र व श्री श्रीचक्रांची शक्ति अहे म्हणून हे दोन्ही खांदे उघडे पड़तील असा पेहराव करु नये. हे महिलासाठी फार तीच गोष्ट स्वत:ला चलाख समजणाच्या लोकांची, चोऱ्या महत्वाचे आहे. करण्यात, दुसर्याला लुबाडण्यात, ढोगबाजी करण्यात काय फायदा? म माणसांमधे अबोधितता आली की हे सर्व दोष दूर होतील. त्यातून तुम्हाला कुणी मोठेपणा देणार आहे कां? असा लोभीपणा व हव्यास बाळगल्यानें तुम्ही तुमच्या आत्म्यापासून दूर जाता. सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करणारा माणूसच लोकांच्या स्मरणांत राहतो. तो अबोधितता हा दैवी गुण असतो. लहान मुलें जात्याच निरागस असतात. पण हळूंहळूं मोठे होत असताना वर सांगितल्याप्रमाणें चुकीच्या कल्पनामधून माणूस भलतीकडे वाहत जातो. मानवी जीवनाचे मुख्य ध्येय आंतरिक शांति-समाधान मिळवणे हेच आहे; त्याच बरोबर आपले संपूर्ण जीवन प्रेममय झाले पाहिजे. सहजयोग पैशानें मदत करणार नसेल, कुराण, बायबल वगेरे त्याला तोंडपाठ नसेल पण त्याला प्रेम करणेंच फक्त समजते. मग लढाई, मारामाच्या करण्यांतही अर्थ उरत नाहीं. पैशाचा हव्यास असणारे पैसा खाऊनच ति ा पोट भरतात की काय अशी मला शंका येते. असा माणूस रस्त्यांत हाच त्याचा एकमेव मार्ग आहे. कुण्डलिनी जागृत झाल्यावर दिसला तर त्याची दुर्गंधी नको म्हणून लोक नाक-तोंड झाकून घेऊ आपल्यामधें मूलभूत सुधारणा झाल्याचे पाहून तुमचे तुम्हालाच आश्चर्य वाटेल. तुमच्या आंतमधेच प्रेमाचा सागर आहे आणि सहस्रार लागतील. का न उघडल्यामुळें तुम्हाला त्याची जाणीव नव्हती. सहजयोगांत उतरल्यावर कुण्डलिनी जागृतीमधूनच हे सर्व सहजपूर्णे कार्यान्वित होणार आहे; त्यासाठी वेगळे असे कांही प्रयत्न करण्याची जरुरच आणखी एक विचित्र प्रकार म्हणजे कपड्यांचा फॅशनच्या नांवाखाली सोस; मग त्यांत वाट्टेल ते प्रकार चालतात व त्याचे समर्थनही केले जाते; अतिरेक म्हणजे हनुमानही कपड़े घालत नव्हते रहात नाहीं. आपला अहंकार व भौतिक समृध्दीसाठीची धांवपळ असेही फुशारकीने सांगितले जाते, तुम्ही साधी माणसे असताना हेच आपल्या उन्नतीमधे अडथळे निर्माण करतात. पण तुमच्या मधील श्रीकृष्ण हनुमानांची बरोबरी करण्यांत काय अर्थ आहे? एकदां प्रेम व करुणेची शक्ति एकदां कार्यान्वित झाली आणि ती सगळीकडे ध्याममग्र असलेल्या महावीरांकडे गेले व त्यांची वस्त्रे त्यांनी पसरली तरच सर्व ठीक होऊन जाणार आहे. आज आपण इथें जमला मागितली, महावीरांनी एका क्षणांत आपल्या अंगावरची सर्व वक्षे आहात म्हणून हा योग प्राप्त करुन घ्या व जीवनांत खर्या अर्थाने उदारपणे देऊन टाकली. पण त्याचा अर्थनीट समजन न घेता लोकांनी शाति व समाधान प्राप्त करुन घ्या. महावीरांचे पुतळे बनवतांना त्यांना नम्र अवस्थेत दाखवणे सुरु केले. ा अॅडॅम आणि इव्हबद्दल कहाणी आहे की सुरुवातीला त्यांच्या अंगावर कपडे नसत; पण त्यांनी प्रथम खाल्लेल्या फळामधून सर्प निघाला व तो कुण्डलिनीच असल्यामुळें त्यांना जागृति मिळाली व आपले शरीर सर्वांना अनंत आशीर्वाद. ০७ १२ चैतन्प लहरी में / जून २००२ न ी पड़ी 31. अमृत वाणी क ा स्वाधिष्ठान चक्राबद्दल श्रीमाताजींच्या भाषणांमधील कांहीं वेचक उल्लेख क्रियाशक्तीला आम्ही सहजयोगामध्ये महासरस्वतीची शक्ती म्हणतो. महासरस्वतीची शक्ति आपल्या (उजव्या) पिंगला नाडीतून वाहत असते, हीच बह्मशक्ती आहे. अर्थात क्रियाशक्ती जेव्हा कार्यान्वित होते. तिलाच आपण ब्रम्हशक्ती म्हणतो आणि त्याची देवता बह्यदेवसरस्वती आहे, तीया ब्रम्हाच्या क्रियाशक्तीला मदत करते तसेच ती stm त्यांच्यातून वाहते तेव्हा ब्रह्म कार्यान्वित होते. पड़ पुी काढले तर त्याच्यातून बरोबर चैतन्यलहरी( व्हायब्रेशन्स) येतील. या व्हायब्रेशन्स सुरु झाल्याबरोबर दुसरा समोर बसलेला मनुश्य असतो त्याच्याही आत्म्याला आनंद होऊ लागतो आणि त्यालाही ते प्राप्त होते. जैव्हा ब्रह्मतत्त्व जागृत होते तेव्हा आपल्या कार्यक्षेत्रात आपण जे काही करतो त्याला इतकी धार येते म्हणा आसय किंवा त्या कृतीला एकप्रकारची रुपरेषा येते. त्या रुपरेषेची एकगुणकसंख्या आहे (Coefficient). त्याचे गुणकसंख्यांक सर्व प्रकारचे सृजनशील कार्य प्रेमानेच घडून येत असते. जसे प्रेम वाढेल, तशी तुमची सृजनशीलताही 5 वाढेल. सरस्वतीच्या सृजनशीलतेचा पाया प्रेमच आहे. जर प्रेम नसेल तर सृजनपणा नाही. आपली चक्रे ह्या विशुध्द निसर्गाच्या स्वरुपातूनच बनली आहेत. आपणच आपल्या विचारांनी ती मलीन करतो. सरस्वतीच्या शक्तीच्या किंवा सरस्वतीच्या विरुध्दच तुम्ही वागता. सरस्वती निसर्गामधील जे जे अपवित्र ी आहे ते ते स्वच्छ करीत असते, आपण आपल्या मेंदूच्या कार्यानी ते खराब करत असतो. आपल्या मेंदूचे सर्व कार्य विशुध्द बुध्दीमत्तेच्या विरोधी असते .आपण हेच जाणले पाहिजे की बुध्दी आपल्या विशुद्ध विचारांनी मलीन होता कामा नये. आपले वाईट विचार आपल्याला इतके अहंकारी व अपवित्र बनवितात की, आपण विष खाऊन वर बतन विचारू की माझे काय चुकले ? अगदी सरस्वती विरोधात. पड़ अंन ा परी परी गायत्री हा मंत्र आहे. खूप लोक गायत्री जप करीत असतात. पण नुसत्या अशा बडबडण्याने गायत्री देवी जागृत होणार आहे का ? गायत्री जप कसा करावयाचा तै सुध्दा तुम्हाला माहित नाही. क गायत्रीला जागृत करण्याच्या आधी आपल्या आत्म्याला जागृत करणे आवश्यक आहे. गायत्री परमात्म्याची एक शक्ति आहे. जो पर्यत परमात्म्याला जाणत नाही, तोपयंत गायत्री जप करुन काय होणार? जोपर्यंत तुम्हाला ईश्वर मिळत नाही तोपर्यंत या सर्व शक्त्या व्यर्थ आहेत. ना बुड मार न र३ महा चैतन्य लहरी मे / जून २००२ पंचमहाभूतांना जागृत करताना त्यांना(मानवाला) आढळून आले की, त्यांच्यामधे सात शक्त्या आहेत. त्या सातपैकी एक शक्ती गायत्री ही आहे, दुसरी सावित्री आहे. तेव्हा गायत्री मंत्र हा त्या वेदातून निधाला आणि गायत्री हा मंत्र सुद्धा पिंगला नाडीवर बसलेल्या सर्व देवतांना तसेच पंचमहाभूतांच्या उजव्या बाजूला असलेल्या सर्व देवतांना जागृत करण्यासाठी आहे. निर्मलाविद्या ही एक विशेषशक्ती आहे की, ज्यायोगे आपण सर्व ईश्वरी कार्य करतो. अगदी क्षमा करणेसुध्दा. ज्या पध्दतीने मी तुम्हाला क्षमा करते तीच ही निर्मलाविद्या. मी तुमच्यावर प्रेम करते तीसुध्दा निर्मलविद्याच ज्यामुळे मंत्र फलद्रूप होतात व त्यांचा परिणाम दिसतो तीच ही निर्मल विद्या. निर्मलाच अर्थ शुध्द व विद्या म्हणजे ज्ञान. अशा रीतीने निर्मलविद्या म्हणजे शुध्दातले शुध्द ज्ञान किंवा या तंत्राचे ज्ञान. ही विद्या वलये निर्माण करते, कार्य करते. तसेच जे अशुध्द आहे ते ओढून घेते व आपल्या शक्तीने भरुन टाकते. जास्त विचार करण्यामुळे स्वाधिष्ठान चक्रावर पकड येते. जेव्हा आपण जास्त विचार करु लागतो, तेव्हा हे चक्र जास्त काम करते. या चक्रात एक शक्ती असते. तिच्यामुळे आपल्या पोटातील मेदाचे (Fat) रुपांतर मेंदूच्या कर्यासाठी होत असते. विचार करण्याची लोकांना एक प्रकारचा आजारच असतो. कधी कधी मला हे कळत नाही की, एवढी काय जरुरी आहे विचार करण्याची ? सर्वात प्रथम जो माणूस सतत योजना करतो त्याला सर्व पोटाचे रोग होतात. त्याचे यकृत (लिवर) खराब होते. कारण यकृत सर्व विषांना आपल्या शरीराबाहेर काढून टाकते. जास्त विचार करणारा माणूस आपल्या स्वाधिष्ठान चक्राला थोपवितो. तो आपल्या यकृताची पर्वा करत नाही. आपल्या सर्व संवेदना व चेतना केवळ त्वरीत ब्रेन सेल बनवून मेंदूला पुरविणे व त्याला काबूत ठेवणे ह्यासाठी झटत असतात. सर्व ईमजन्सी केवळ मेंदूमधुनच येत असते. पण त्यावेळी मग लिव्हर निरुपयोगी होते. सरस्वतीच्या आपण करतो त्या सर्व कलाकृती तिला भक्तीभावाने समर्पित केल्या पाहिजेत. असे झाले तरा सर्व कलाकृती अमर होतील. देवांच्यानावे केल्या गेलेल्या कलाकृती, गाणी अजून जीवंत आहेत. आजचं फिल्मी संगीत येतं आणि नष्ट होतं.पण कबीर, ज्ञानेश्वरांची गीते अजून आठवणीत आहेत आत्मसाक्षात्कारामुळे त्यांना महासरस्वती शक्ती मिळाली आणि त्यांनी जे काही लिहीलं, निर्माण केल त्याचा प्रकश अद्वितीय होता. या निर्मितीनच जगाला एकत्र आणले. जर सरस्वती तत्त्व बीज असेल तर महासरस्वती वृक्ष आहे. जोपर्यंत बीजाला तुम्ही महासरस्वतीत रुपांतरीत करत नाही तोपर्यंत महालक्ष्मी मध्ये तुम्ही विलीन होऊ शकत नाही. पड ड़े एड़ी ] १४ 凯与听与与5555版盟55与与监5乐与5 चैतन्य लहरी मे / जून २००२ ा ১৯ पांच तत्त्वेआणि गहनता प.पू. श्रीमाताजी निर्मलादेवींचे प्रवचन, (सारांश) दिल : १६ डिसेंबर ९८ सहजयोगात किती अग्रेसर होत आहोत व आपली स्थिति कार्य आहे हे तुम्हाला समजेल. तसे होत नसेल तर आपल्यांत कांहींतरी कमी आहे हे ओळखून ती कमतरता ठीक केली पाहिजे. एवढ्या कडक थंडीमधें आणि या अवघड परिसरांत तुम्ही एवढ्या संख्येने जमला आहांत हे पाहिल्यावर माझें मातृहूृदय भरुन आले आहे. यावेळेस मला तुमच्यासाठी जास्त वेळ काढता आला नाहीं म्हणून इथें जमण्याचे मनांत आले. दिल्लीवाल्यांच्या उत्साहाची मात्र कमाल आहे; एवढा उत्साह जर सगळीकडे पसरला तर भारत कुंण्डलिनी जागृतीला आपल्याकडील अनेक शास्त्रांचा व ग्रंथांचा आधार आहे; शास्त्रांमधे केलेले त्याचे वर्णन अद्वितीय आहे, इतकेसुंदर वर्णन दुसर्या कुठल्या ग्रंथात सापडणार नाही. इतर सामान्य सहजयोगाचे महाद्वार बनायला वेळ लागणार नाहीं. लोक ते वाचून त्याचे ज्ञान मिळवू शकतील पण त्याच्या गहनतेत सध्या कलियुग चालू आहे; या घोर कलियुगाचा विशेष तुम्ही सहजयोगीच उतरु शकता. आपल्या देशांत महान अध्यात्मिक म्हणजे माणूस भ्रांन्तिमधे येतो, त्यांतून त्याचा सारासार विवेक संपतो वार् :मय निर्माण झाले आहे, पण नुसते पठण करुन कांहीं मिळत बतोकुठेतरी भरकटत जातो. म्हणूनच आजकाल लोक भलत्यासलत्या लोकांच्या मार्गे धावत नाहीं. मी हेखूप प्रकारे समजावत असते पण तुम्ही त्याच्या गहनतेत आल्याशिवाय तुम्हाला त्याचे आत्मसाक्षात्कार सहज खरे समाधान अनुभवता येणार नाही; त्याची मिळाला पण आता त्याची अनुभूति मिळाली पाहिजे व ती समजली पाहिजे. असतात. त्यांतून लोक घर्म-नीतीचा मार्ग सोडून अधर्म मार्गाकडे नकळत खेचले जात आहेत. परदेशातही वरकरणी साधू म्हणवणारे लोक हेच ओळखून वाहन्तेत् | सूक्ष्मता आत्मसाक्षात्कार मिळवण्यासाठींच करत असतात व लोकांना भुलवतात. त्यांच्यांत | त्टाच्या आपण सत्कर्म करत आहोत' असा उद्दामपणा| युण्याचा प्रटत्न केला | आपल्याकडे हे फार पुरातन काळापासून येतो. सगळीकडे ही परिस्थिति वणव्यासारखी पाहिजे . पसरत आहे तुम्ही सहजयोगी अशा कठीण परिस्थितीमधे आज आहांत. पुराणांत कलियुगाचे खूप वर्णन केलेले आहे व नल- दमयंतीची कहाणी तुम्हाला माहित आहे. आपल्या संस्कृतीमधें थोर संतपुरुषांनी सांगितलेल्या गोष्टी व आहेच; त्यांत कलीने नलाला सांगितलेच आहे की या कलियुगांतच उपदेश स्वीकारण्याची जाणीव असते. भारतीय लोक मुळांत धार्मिक आत्मसाक्षात्काराचे महान कार्य होणार आहे. आत्मसाक्षात्कार असतात: पाश्चात्य लोकांना धर्म व अधर्म हा फरक कळत नाहीं. मिळवणें हेच मानवजन्माचे मुख्य लक्ष्य आहे व तुम्हालाही या उलट अधार्मिक कार्य करणें हे आव्हानात्मक समजले जाते व ते कलियुगांतच तो मिळाला. अगदी सहज मिळाला. म्हणूनच आता करण्याची उत्सुकता असते. भारतीय मनुष्य साक्षर- निरक्षर, त्याचे महत्व ओळखन त्याच्या गहनतेत येण्याच प्रयत्न तुम्ही केला शहरांतील-खेड्यातील, शिकलेला- न शिकलेला कसाही असला पाहिजे; म्हणजे तुम्हाला समजेल की शांति व आनंद मिळवण्याचा तरी धर्म - अधर्म हा फरक करण्याची त्याची प्रवृत्ति असते. उलट हाच एकमेव मार्ग आहे. पुष्कळ लोकांना हा अनुभव मिळाला आहे, पाश्चात्य लोकांत पाप-पुण्य ही भावनाच मुळांत नसते. इथे हिंदु, पण आतां त्याच्यांत सूक्ष्मता आली पाहिजे. त्यानंतरच आपण मुसलमान, ख्रिश्रन, धर्म अभिप्रेत नाहीं तर आपल्या संस्कृतीमधेच मानवामधें कुंण्डलिनी प्रस्थापित केली आहे. सांगितलेले आहे व अनेक ग्रंथांमधून त्याचे वर्णन केलेले आहे. शंकराचार्य, ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, कबीर, नानक इ. अनेक संतांनी या शक्तीचे गुणगान केले र५ चैतन्य लहरी मे / जून २००२ चागुलपणाला महत्व आहे. याला कारण म्हणजे या भूमीमधे पूर्वीच्या महान संतांनी केलेले कार्य व उपदेश. म्हणूनच या भूमीमधे जन्मलेल्या पार होतात व गहनतेत उतरतात. आपण तसे गहन होण्याचा प्रयत्नच लोकांना मी भाग्यवान म्हणते.पूर्व जन्मी हजारो पुण्यकर्म केलेले क्रत नाहीं; शास्त्रांमधील वचनांमधून कांही प्रेरणा घेत नाहीं. या असल्यामुळेच या भारतांत तुम्हला जन्म मिळाला आहे. पाश्चात्य लोकांची मनोवृत्ति व विचारधारा वेगळ्या प्रकारची हे सर्व त्यांनी स्वानुभव घेऊन व चिंतन करुन केले, कुणाला कसली असते. त्यांना कांहीही सांगीतले तरी त्याला शास्त्रीय परिमाण किती जबरदस्ती केली नाहीं. गुरु ग्रंथामधें नानकसाहेबांनी अनेक आहे हे प्रथम बघतात. एवढेंच नाहीं तर ख्रिस्त, मोझेस साक्षात्कारी संताच्या कवितांचा समावेश केला. पण त्याचाही अर्थ यांच्यासारख्यांची वचनेही ते मानत नाहींत, जणूं ते स्वत: फार ध्यानांत न घेता लोक नुसते पठण -पठण करत राहिले. तसेच बुध्दिवान आहेत. इतकेच नाहींतर ती त्यांची मुळातली वचनेच महाराष्टरांत संतांनी वारी करायला सांगितली, नाम जपायला सांगितले नसल्याच्या शंका उपस्थित करुन आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यअर्थ पण लोकमहिना महिना पायी टाळ कुटत वारीला जाणे एवढेच करत त्यावर जाड-जाड पुस्तके लिहितात. म्हणजे ही वचने एका बाजूने राहिले, कुणाला कांहीं फायदा झाला नाहीं. त्या संतांना लोक गहनतेत मानायची नाहींत तर दुसर्या टोकाला जाऊन मूलतत्त्वादी बनायचे उतरतील अशी अशा होती पण तसे झाले नाहीं. त्यामानानें असा प्रकार त्यांच्याकडे दिसतो. दुसरी गोष्ट अशी की शास्त्रीय शोध परदेशीयांना शोध घेण्यात रस आहे, त्यांच्यामधे गहनतेत उतरण्याची घ्यायचे म्हटले तर त्यातून कुठपर्यंत पोचणार ? त्यानं काहीच पदरांत उत्सुकताआहे, जे आपल्या लोकांत नाही. अंधार उपभोगल्यामुळें पडणार नाहीं. शिवाय प्रत्येक शास्त्रज्ञ साक्षआत्कारी असेलच असे प्रकाशाचे महत्त्व ते जाणतात. म्हणून भारतीय लोक सहजयोगांत नाहीं आणि प्रत्येक शास्त्रज्ञाचे मत व निरीक्षण वेगळे असते. म्हणून येऊनही गहनतेत उतरणें अवघड आहे. बीज अंकुरल्यावर त्याचा शहाणपण हेंच आहे की जे कांही खिस्त, मोझेस, ज्ञानदेव, नामदेव विशाल वक्ष बनतो. तसे तुम्ही सहजयोगांत वाढले पाहिजे. त्यासाठी इ. थोर सत्पुरुषांनी सांगितले त्याचा नम्रपणे स्वीकार करावा कारण ध्यान वगेरे करत राहुन सहजयोगाच्या प्रसारासाठीं कार्य केले पाहिजे. मी पाहते की परदेशी लोक लवकर भूमीमधें अनेक थोर संतपुरुषांनी कार्य केले, लोकांना उपदेश केला। त्रप ते त्यांच्या प्रत्यक्ष अनुभूतींमधून व ज्ञानामधून आलेले आहे; आणि आत्मसाक्षात्कार मिळवल्यानंतर उत्थान-कार्यकरणें आवश्यक आहे. ा आत्मसाक्षात्कार मिळाल्यानंतर,त्यामधे परिपक्व झाल्यानंतर त्यामधे लाज-संकोच-भीति वाटण्याचे कारण नाहीं. छि वाटल्यास त्याचा पडताळा घ्यावा. सहजयोगामधे मी जे सांगते त्याचा म्हणूनच तुम्ही स्वीकार करता व मानता. म्हणूनच आपल्याकडे गुरुपद फार महत्वाचे व श्रेष्ठतेचे मानले जाते; गुरु जे सांगतो त्याचा शिष्य नि:शंक मनाने स्वीकार करतो. अर्थात खरा गुरु केण व ढोंगी गुरु कोण हे ओळखण्याची खबरदारी घेतली पाहिजे व सहजयोगातून ते तुम्हाला समजते. जो गुरु आत्मसाक्षात्कार देतो तोच खरी सद्गुरु आणि या आत्मसाक्षात्काराची तुम्हालाही प्रत्यक्ष अनुभूति आलेली भारतीय संस्कृतीमधे लहान-सहान गोष्टींनाही विशिष्ट अर्थ अमतो म्हणून भारतीय लोकांचा विशेषपणा त्यांतून दिसून येतो.तीच गोष्ट भाषेची. आपल्या संतांच्या साध्यासुध्या अभंगातील शब्दांनाही फार खोल अर्थ आहे, आपल्या ग्रंथांची भाषाही समृध्द आहे. त्यात निरर्थक असे शब्दच नाहींत. 'नांवांत काय आहे ही समजूत चुकीची आहे. म्हणूनच आपल्याकडे मुलाचे नांव काय ठेवायचे याला महत्त्व असते. नांवाच्या एकेका अक्षराला अर्थ असतो. अर्थामधे शब्दाचे आहे. पण एवढ्यानेच भागणार नाहीं; अनुभव आल्यावर त्याचा मर्म असते. उदा. स्वतंत्रता म्हणजे स्व(आत्मा)चे तत्र. अर्थ समजला स्वीकार करुन त्यामधे प्रगति करत राहन अग्रेसर बनले पाहिजे व े की वाचलेले आत्मसात होते, समजते व खोलवर आत उतरते. हे सांगण्याचे कारण म्हणजे ज्या पांच तत्त्वापासून आपण बनवले गेलो आहोत त्यांनाही पांच व्यंजनांनी ओळखले जाते, ही पांच तत्वे शक्ति-रुप असल्यामुळें पांच व्यंजनांनाही तोच अर्थ आहे. आपले क पूर्णपरणे प्रस्थापित झाले पाहिजे. अनुभवामधून तुम्ही प्लावित (nourish) होत नाही तोपर्यंत तुम्ही अर्धे कच्चे राहता व खरे सत्य तुम्हाला समजत नाहीं. र य ला हत २६ ४ सर्व कार्य ही पांच तत्त्वेच चालवतात. चैतत्य लहरी में / जून २००२ होतो. भूमि-तत्त्वाचा आणखी एक गुण म्हणजे खेचून घेणें कुंण्डलिनी फक्त मानवामधेंच जागृत होंऊ शकते व (Gravity) किंवा प्रभाव पाडणे. उदा. एखाद्या व्यक्तिमत्त्वाला कार्यान्वित होते. सहस्रार उघडल्यावर तुमचा सर्वव्यापी शक्तीबरोबर वजनदारपणा असतो आणि पाहणाच्याला ते वैशिष्टय प्रभावित करते. योग होतो व तुम्हाला परमचैतन्य जाणवते; त्यातूनच तुम्ही एखादी या गुरुत्वाकर्षणामुळेंच आपण सर्वजण धरतीवर उभें आहोत. गोष्ट सत्य आहे का असत्य, परमेश्वरी (Divine) आहे का हे जाणं याच्याशिवाय ह्या तत्त्वामुळेच माणूस कमालीचा सहनशील, संयमी शकता. पण त्याच्याही पलीकडे ही व्हायब्रेशन्स म्हणजे काय, त्यामधें व क्षमाशील बनतो.माणसानें निसर्ग संपत्तीचा चालवलेला ऱ्हासही काय सामावले आहे व ती मिळाल्यावर काय होते इ. गोष्टी समजल्या तिलाच सहन करावा लागतो. पाहिजेत. आत्मसाक्षात्कारानतर ही पाच तत्त्वे तुमच्यामधून आविष्कृत होतात. म्हणूनच सहजयोगी हे तुमचे वैशिष्टय व खास व्यक्तिमत्त्व कुंण्डलिनी जागृत होऊन सहस्रारांतून बाहेर पडल्यावर सर्वव्यापी परमेश्वरी शक्तीमधे मिसळते व आहे. इतर लोक नियमित देऊळ-मशीद-चर्चमधें जातात. पण त्यांना लागते. आपली निर्मिति पांच त्त्वांपासून झाली आहे. परमेश्वरी शक्ति त्यांतून कांहींच मिळवतां आले नाहीं. कारण परमात्म्यावरोबर योग तुमच्यामधे प्रवाहित झाल्यानंतर ती सुक्ष्म पांच तत्त्वांमधें विभाजित न झाल्यामुळे त्यांचे प्रयत्न कृत्रिम होतात. योग झाल्यावरच होऊलागते. शास्त्रामधें सांगितलेले आहे की पुरमात्म्याचे प्रगटीकरण तुमच्यामधे कार्य करणाऱ्या सुक्ष्म शक्ति तुम्हाला समजतात. तुम्ही होतांना प्रथम नाद झाला व त्यांतुन बिन्दू आला. बिंदुपासन ही पांच स्वत:ला नीट जाणावे व ओळखावे म्हणून मी हे सर्व सांगत्ये हे सर्व तत्त्वे एकापाठोपाठ निर्माण झाली. सर्वप्रथम तेज-तत्व निर्माण झाले; झाल्यावर तुम्ही सक्षम बनता. सहजयोग्याजवळ पूर्ण आत्मविश्वास या तत्त्वाचा प्रकाश सहजयोग व्यापून तुम्हा सर्वाच्या भोवती पसरला वआत्मसन्मान असला की, सहजयोगी म्हणून आपण कसें आहोत ती शक्ती तुमच्यामधून वाहू आहे; तुम्हाला तो सगळीकडे जाणवतो. म्हणूनच आत्मसाक्षात्कारी व सहजयागासाठी आपण काय करतो ह्याबद्दलची त्याची जाण पुरुषाच्या चेहर्यावर तेजस्वीपणा उठ्न येतो. प्रकाशाचा मळ गण प्रगल्भ होते. काहीं सहजयोगी खूप चांगले कार्य करतात. तर कांहींजण तेजच आहे, म्हणजेच तेजस्व प्रकाशाचे सक्ष्म तत्त्व आहे. माझ्या फोटोमधेंही तुम्ही हीच तेजोवलयें पाहता. त्याच्या नंतर वाय हे तत्त्व प्रश्न सोडवण्यासाठी मुळीच नाहीं. सहजयोग म्हणजे तुम्हाला सहज त्यांच्या कुटुंबाच्या अडचणीचमला सांगत राहतात. मी तुमचे असले येते. आपल्याला जाणवणारी हवा हे वायूतत्त्वाचे जड स्वरुप: सक्ष्म साक्षात्कार मिळतो एवढेच नसून तुम्ही स्वत: आणि निसर्ग व पांच झाल्यावर त्याच्या चैतन्याच्या थंड लहरी जाणवतात. त्याच्यानंतर सूक्ष्म तत्त्वे सर्वच सहज(Sponteneous) बनून जाणे. ग़ण तुमच्या जल-तत्त्व. या तत्वाचा गुण त्वचेचा नरमपणा., बोलण्यांतले मार्दव मदतीला आहेतच. तुमच्या हितासाठी, तुम्हाला परिपक्व करण्यासाठी इ. मधे उमटतो. त्याच्यानंतर अग्नि - तत्व. या तत्त्वामळें आणि तुमच्यामधे सहजयोगी असल्याची आत्मीयता निर्माण तुमच्यामधील आणि त्यातून इतरांच्यामधील अपायकारक दोष जळून जातात. कारण जाळून भस्मसात करणें हा अग्रीचा गण आहे. मिळवली पाहिजे, त्यासाठी आत्मपरीक्षण आवश्यक आहे. त्यांतनच तुमच्यामधील सर्व रागीटपणा नाहींसा होतो व एखादी क्रध्द व्यक्ति तुम्हाला तुमची स्थिति व प्रगति कळेल. मग तुम्हाला स्वतःमधील तुमच्यासमोर आली तर तिचाही क्रोध मावळतो.साक्षात्कारी पुरुषाला शक्तीचा आणि कार्यक्षमतेचा आत्मप्रत्यय येईल. अग्नि जाळू शकत नाहीं. सीतेने अग्रीप्रवेश केला तरीही ती सुरक्षित राहिली. कारण जल तत्त्व प्रभावी झाल्यामळें ते कार्यान्वित झाले. त्याच्या गहनतेत उतरा म्हणजे तुमच्यामधें सूक्ष्मता येईल आणि सर्वांत शेवटचे तत्त्व म्हणजे भूमितत्व. या तत्त्वामधूनच पालन पोषण तुमच्यामधील सूक्ष्म तत्त्वे विकसित होतील. त्यासाठी माझे तुम्हा होते; फुले-फळे बहरतात. माझ्या खोलीत ठेवल्यावर फुलेही सर्वांना आशीर्वाद. टवटवीत व तजेलदार होतात; हा परिणाम तत्ाच्या सूक्ष्मपणामधून करण्यासाठींच सर्व कांही घटित होत असते. ही प्रगल्भता तुम्ही तुम्ही सहजयोगांत आत्मसाक्षात्कार मिळवला आहे; आतां चैतन्य लहरी मे / जून २००२ ा ৮ wा सहज समाचार mina |ब ा होली उत्सव-२००२ सहस्त्रार -पूजा २००२ वृत्तात दिल्ली इटली भारतामधे असतांना गुरगावमधील श्री ाब] प. पू. श्रीमाताजी इटलीमधील मिलान विमानतळावर २७ एप्रिल २००२ रोजी टर्कीमधील कार्यक्रम वईस्टर -पूजा संपवून पोचल्या. सर्व इटलीमधील अनेक सहजयोगी विमानतळावर स्वागतासाठीं जमले होते. लहान मुलांनी फुले देऊन माताजींच्या निवासस्थानी त्यांच्या उपस्थितीत २९ मार्च २००२ या दिवशी होली उत्सव साजरा न। करण्यांत आला. कार्यक्रम पाऊण तासाचाच होता, पण बरेच | सहजयोगी उपस्थित होते. होळी साजरी करण्याचे महत्त्व विशद श्रीमाताजींचे स्वागत केल्यानंतर सहजयोग्यांनी हार व पुष्पगुच्छ अर्पण केले. त्यावेळीं श्रीमाताजी अत्यंत प्रसन्न होत्यां. आपल्या पंधरा मिनिटांच्या छोटेखानी भाषणांत त्यांनी इटलीमधील गंभीरपणाचे वातावरण उल्हास व आनंदमय करण्यासाठी श्रीकृष्णांनी सहजयोग्यांचे कौतुक केले व म्हणाल्या" इटलीमधील लोकांचे | होळीसण साजरा करण्याची प्रथा सुरु केली. होळी पेटवणे हे करताना श्रीमाताजी म्हणल्या 'श्रीरामांच्या काळीं लोकांमधें रुजलेले कोर हृदय विशाल असल्यामुळे सहजयोग चांगला पसरत आहे. इथें सहजयोगाला विरोघ केला जात नाहीं. म्हणून इटली हा इतर देशांसमोर आदर्श ठरेल असे कार्य व प्रगति करण्याची तुमची जबाबदारी आहे. मला म्हणूनच इथेच कायमचे वास्तव्य करावसे वाटते या उल्हासपूर्ण स्वागत-समारंभानंतर श्रीमाताजी कबेल्यासाठी रवाना झाल्या. | विनाशकारी व दुष्ट शक्तींचे निर्दालन करण्याचे द्योतक आहे. पण आजकाल लोकांनी त्याला विद्रप स्वरुप दिले असल्यामुळें तो साजरा करतांना घाणेरडे प्रकार केले जातात. हे चुकीचे आहे भक्त प्रल्हादला ठार करण्यासाठी त्याच्या वडिलानी आपल्या बहिणीला-होलिका, तिलाअम्री जाळणार नाहीं असा वर मिळाला ४मे २००२ ला म्हणजे सहस्रार पूजेच्या आदल्या दिवशीं | होता, -प्रल्हादला मांडीवर घेऊन चितेवर बसायला सांगितले, कबेलामधें एक सांस्कृतिक कार्यक्रम जर्मनी, ऑस्ट्रिया, झेकोस्लोव्हेनिया, स्लोवोनिया, हंगेरी या देशांनी आयोजित केला होता. कार्यक्रमासाठी श्रीमाताजींचे आगमन झाल्यावर जमनीच्या पण त्या अम्नीमधे प्रल्हादला काहीही झळ न लागता होलिकाच भस्मसात झाली अशी कथा सांगून श्रीमाताची पुढे म्हणाल्या सहजयोग्यांनाही असेच संरक्षण मिळाले आहे व त्यांना लीडरने स्वागतपर भाषण केले. युरोप है विराटाचे भवसागर असल्याचे सांगून या वर्षाच्या पूजेच्या दिवशी जेमिनीच्या स्थानावर तीन ताऱ्यांचा संयोग होणार असल्याचे सांगितले व हा योग पर्वी | नाश होणार आहे. सहजयोग्यांनीही राक्षसी वृत्ति ठेऊ नये. तसे एकदाच दोन हजार वर्षांपूर्वी ख्रिस्त जन्माच्या वेळेस झाला होता हे केल्यास त्यांना हे परमेश्वरी संरक्षण मिळणार नाही'यानंतर उपस्थित महत्त्व विषद केले. पूजेच्या व्यासपीठावर पार्श्वभूमीवरील पडद्यावर सहजयोग्यांनी श्रीमाताजीच्या चरणांवर गुलाल अर्पण केला आणि त्रास देणार्या व कार्यात विरोध करणार्या दुष्ट शक्तीचाही असाच हेच चित्र भव्य व आकर्षक रुपात दाखवले होते. कार्यक्रमामधेलहान मुलांची भजने, पाश्चात्य शास्त्रीय संगीत, नाटिका व सतार वादन इ. कार्यक्रम निरनिरळ्या कलाकारांनी सादर केले. | श्रीमाताजीनीं गुलालला चैतन्यलहरी दिल्यावर उपस्थितांनी तो गुलाल वापरुन बागेमधे होळी साजरी करण्यास सांगितले. अशा तन्हेने सहजयोग्यांनी होलिकोत्सवाचा आनंद लुटला. १८ चैतनप लहरी मे / जून २००२ ३० आता आपला पहिला दौरा अर्धा अधिक पुरा होत आलाय. आपण आपले आत्मपरिक्षण केले पाहिजे आणि त्यातून आपण काय मिळवलं आहे हे शोधले पाहिजे. आपण हे समजून घेतले पाहिजे की सहजयोग बुध्दीच्या करामतीतून होणार नाही. पुष्कळ लोकांना असे वाटते की जर तुम्ही नुसतं स्वत:शी सांगितले की - तुमचं असं असं व्हावे - तर ते घटीत होते, जर तुम्ही सतत प्रत्येकवेळी स्वत:शीच सांगितले की - हा (अमुक)प्रश्न सुटावा तर तो सुटतो. किंवा काही लोकांना असे वाटते की त्यांनी कोणाला सांगितलं की - हा त्रास तुला आहे तू चांगला व्हावास, तर तेही चांगल घडतं. पण ते तसे नाही कारण सहजयोग मानसिक पातळीवर काम करीत नाही. तो अध्यात्मिक पातळीवर कार्य करीत असतो-जी पातळी मानसिक पातळीपेक्षा कितीतरी उच्च स्थरातील आहे. क ा० ल आपली चक्रे कशी ठीक करायची हे। घेतले पाहिजे की तुमची यंत्रे कशी काम करत असतात. कित्येक लोक मानसिक पातळीवर ुम्हाला समजलं पहिजे आणि हे समजून जगतात आणि त्याच पातळीवर आपल्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणूनच सर्व समस्या उभ्या करतात. जर तुमच्या कोणत्याही चक्राबाबत समस्या आहे किंवा सहजयोग आईला प्रसन्न ठेवल्याने घटित होतो ते पकड़तय किंवा तुम्हाला आढळून आल की काही तरी गडबड आहे तर अन्य पातळीवर काहीही करुन कसलाच उपयोग नाही फक्त अध्यात्मिक पातळी हवी! प.पू.श्रीमाताजी निर्मलादेवींचेभाषण, काही लोकांचा विश्वास असतो की जर त्यांनी कुणासारखी वेशभूषा केली तर, किंवा वरवर कुणासारखी तरी वर्तणूक ठेवली तर ते तसे बनतील. पण ते खरे नाही. जसे पश्चिमी देशात -हिप्पीज-आहेत आणि त्यांना वाटते की ते आता आदिमानव झालेत! आता कशानेही तुम्ही आदिमानव होऊ शकत नाही कारण तुम्ही अतिशय प्रगतीशील झाला वैतरणा १८ जानेवारी ८३ /७ आहात. आता परत आदिमानव होऊ शकणार नाही. म्हणजेच काही तरी मनाने करुन, आपण तसे बनू शकत नाही. आपल्या हृदयाकड काळजीपुर्वक लक्ष द्या व सर्व काही हृदयातून आता ही मानसिक पातळी पुढे पुढे लोकांमध्ये अतिसूक्ष्म मार्गापर्यंत जाते. काहींना असे वाटू शकते की काही आरत्या आणि इतर काही बाबी पाठ केल्या तर तुम्हाला भारदस्तपणा येईल. पण ते खरे नाही. कारण ते केवळ शब्द आहेत. पण जर तुमच्यात जागृति - ची शक्ति असेल तर (त्या) आरत्या मंत्र बनतील आणि ते तुम्ही कार्यान्वित करु शकता, मंत्र निर्मितीची शक्ति मिळवण्यासाठीं सर्वप्रथम तुम्ही ठराविक पातळी संपादन केलो पाहिजे. होऊ द्या. तुम्ही जी आरती म्हणता ती कार्यान्वित झालीच पाहिजे हे देखिल अगदी निश्चितपणे शक्य नसते. अशा गोष्टी घडतात तशाच स्विकारुया. आणि कशानेही भारयुक्त (अटितटीने बध्द) होता कामा नये. तुमच्यातच निश्चित अशी -आंतरिक - खोली आली पाहिजे, १९ चैतन्य लहरी में / जून २००१ गोंधळता अणि मला सुद्धा गोंधळात घालता. ज्याने मंत्र सिध्द होतील. आपण कालच उदाहरण पहा -मी निश्चित प्रथम कमीत कमी तुमच्यात निश्चित चैतन्य लहरी आल्या होते की त्यांना दुसऱ्या दिवशी जायला पाहिजे- परंतु कुणीच माझे ऐकले नाही आणि ते लोक घाईत गेले-आणि त्यांना आढळलं की तिकीटेदुसर्या दिवशीचीच खरेदी केली आहेत. हेज्ञान आपणालाही येईल जेव्हा तुम्ही स्वच्छ हृदयाचे असाल. काल मी सांगितलं की (जाणवल्या) पाहिजेत. जर तुमची काही चक्रेपकडली जात असतील तर प्रथम माझ्या फोटासमोर- सुधारुन घ्या. फोटोचा योग्य तो मान ा राखून केवळ माझा फोटोच कार्य करुन घेणार आहे- इतर काही नाही. किंवा जर मी प्रत्यक्ष असेन तर! परंतु एकदा तुम्ही ज्ञानाची निश्चितशी स्थिती प्राप्त केलीत, तर तुम्ही मंत्राचा उपयोग करु शकता, नाही तरी देखील ते मंत्र तुम्हास मदत करतातच. -उद्या न येणे चांगल! मी जाणत नव्हते की काय परिस्थिती होती तेथे! मी नुसतं (त्या लोकांना) म्हटले की -येऊ नका- बस संपल, कारण मी जाणल की तेथे काय घडणार आहे. म्हणजे जर तुमचे हृदय स्वच्छ असेल तर घटनांची निश्चित कल्पना तुम्हाला येईल. परंतु सर्व प्रथम तुमचे हृदय स्वच्छ हवे. मला सर्व साधारणपणे असं आढळून आलंय की दोन चक्रे फार मोठ्या प्रमाणात पाश्चिमात्य लोकात चांगल्या रित्या काम करत नाहीत. पहिलं आहे. परंतु सर्व प्रथम तुम्ही सर्व लोकांनी हे जाणलं पाहिजे की तुमच्या हृदयातून कार्य झालं पाहिजे आणि मेंदूद्वारे नव्हे ! जेव्हा मेंदूद्वारे तुम्ही कार्य घटीत करता, तेव्हा स्मरण शक्तीने, सतत संवयीने, हृदय चक्र, त्याचा अर्थ तुम्ही हृदयाने आअजून लहान व्यक्ति आहात. आपल्या हृदयात अजून आईला स्थान दिलेले नाही. फोटोकडे लक्ष ठेवून आईबद्दल प्रेमभावना ठेवून तिचे कार्य समजून हृदयात तिला स्थित करीत तुम्ही तुमचे हृदय शुध्द केले पाहिजे. घेऊन आणि स्मरण शक्तीला सतत विचारांची सवय लावून या किंवा त्या मार्गने कसे जावे इत्यादी प्रकार मॅदूत प्रकट करण्याचा प्रयत्न करता- खरे की नाही? आपण मेंदूला प्रशिक्षित करतो. आता सहजयोगात हृदय जर हृदय स्वच्छ नसेल तर कशासही अर्थ नाही. कारण प्रशिक्षित केले पाहिजे. प्रथम प्रत्येकाने हे जाणले पाहिजे की हृदय अंधारमय हृदय सारं काही नको ते करत असते. हृदय स्वच्छच हवे, अहंकार किंवा प्रतिअहंकारात गुरफटलेले असते. लिंबिक भाग हृदय पूर्णपणे शरणागत हवे आणि प्रत्येक गोष्टीच्या आधी मला तुम्ही प्रकट करीत असतो. आणि तेथे अहंकार असेल तर हदय-तथाकथित स्थित केले पाहिजे. हे तुम्हास मी सांगू शकते, कारण आपण सर्व सहजयोगी आहात. मी सर्व सामान्य लोकांना हे सांगू शकत नाही हृदय म्हणावे ! ते खर हृदय नसेल. ते काम करीत असेल पण ते केवळ मनाचे चित्रण असेल आणि तुम्हाला असे वाटेल की मी सारं कारण ते सहजयोगी नाहीत. माझ्या हृदयाने करीत आहे पण ते तसे नसते. आपण नेहमीच सहजयोगाचा संबंध स्वत:च्याच अटीतटीशी लावत असतो आणि परमेश्वराच्या संज्ञेशी लावत नाही. पाहया. तुम्ही कदाचित म्हणाल की, ते चांगले नाही, हे बरे नाही- ईश्वर जो आहे तसाच आहे. तो स्वत: बदलू शकत नाही. तुम्ही अशा किंवा सर्व प्रकरच्या मानसिक सूचना किंवा स्वयूंसूचना किंवा बदलायचे आहे. जे जे आपणास ईश्वराबद्दल वाटतं ते आपणास मनोवैज्ञानिक आणि सर्वचजणांनी दिलेल्या तशा प्रकारच्या सूचना त्यांच्यावर लादावसे वाटते. उदाहरण म्हणजे कुणी एक विचार करतो तुम्ही स्वत:स सांगत राहव्यात. पण हे (सूचना देणे) सर्व मानसिक की तो अगदी मला तसाच जवळचा आहे आणि जर कुणी विचार आहे. पण हा मार्ग नव्हे, जो केवळ कृतीतून घटीत होईल. आपण करतोय की तो सुंदरपणे व्यवस्था पहातोय किंवा तो काहीतरी कार्य करतोय किंवा तसंच काहीतरी करतोय आणि त्यास वाटतं की तो बाजू उचलायची आणि ती उजव्या बाजूस टाकायची. दुसरा अन्य स्वत: फार महत्वपूर्ण आहे कारण तो काहीना काही कार्य करतोय. काही मार्ग नाही. तुम्हालाच ते तुमच्या हाताने कार्यान्वित करायचे तर त्यांनी हे जाणलं पाहिजे की हे सर्व मानसिक आहे. खरं म्हणजे आहे. तुमचे हात ते करीत आहे. आणि मेंदू नव्हे. म्हणून तुमचे हात आता आपल हृदय कमकुवत असेल तर काय करायचे ते घेतले पाहिजे, आपण काय करायचे ते ! म्हणजेच डावी समजून .भय आपण काहीही करत नाही. जेव्हा तुम्ही काही करता, तेव्हा स्वतः चैतन्य लहरी में / जून २००२ ती बाब अशी आहे. वापरा आणि सहजयोगाच्या पध्दति वापरा. शू आता प्रत्येकांनी दररोज मीठपाण्याची बैठक केलीच पाहिजे. ते महत्वाचे आहे. प्रत्येक सकाळी तुम्ही तुमचे ध्यान केलेच पाहिजे. सुधारण्यास-दीप- वापरला पाहिजे. म्हणजे प्रकाश किंवा अम्नी कारण मानसिक पातळीवर आपणाला वाटत की आपण प.पू. आई तत्व. आहाराबाबत अशा लोकांनी नत्रयुक्त पदार्थ म्हणजे प्रोटीन्स जवळ आहोत. ठीक आहे. हे स्पष्टीकरण (म्हणून )योग्य आहे. तुम्ही किंवा तत्सम पदार्थ घेतले पाहिजेत. त्यांनी जास्त प्रथीने घेतली आलातच तुम्ही पाहीलत की, भारतीय कसे आहेत आणि त्यांच्या पाहिजेत. मार्गातल्या- पाऊलांचे तेच प्रकाश आहेत. सहजयोगासाठी ते किती चांगले आहेत आणि हे सार पाहिल्यावर तुम्ही हे जाणल पाहिजे आणि कंडलिनी म्टणजे मी सांगीतले आहेच की- शुध्द इच्छा परत की सहजयोग कार्यान्वित करायचा असतो. नुसता त्याचा विचार करु ते काळजीपूर्वक ऐका- शुद्ध इच्छा शकत नाही. तुम्ही तुमच्या विचारतून काही करण्याचा प्रयत्न केलात तर सहजयोगात काहीही फळ मिळणार नाही. तुम्हाला तुमचे हात म्हणजे ईश्वरी शक्तीशी एक होणे; ब्रह्माशी एक होणे आणि वापरायचे आहेत. तुमचे पाय वापावरायचे आहेत. तुमचे पाय(मीठ) परमेश्वराशी एक होणे. तीच एकमेव शुध्द इच्छा आहे. इतर सर्व आता डाव्या बाजूच्या लोकांनी त्यांची डावी बाजू ला माँ आता सहजयोगातील मूळ गोष्ट आहे ती म्हणजे कुंडलिनी - याचा अर्थ इतर (भातिक, मायिक ) इच्छा आहेत त्या अशुध्द! ती एकमेव शुध्द इच्छा पाण्यात बुडवायचे आहेत, कारण पाणी म्हणजे महासागरच ! ही सर्व पाच चक्रे की सहा चक्रे म्हणा-मी पाच म्हणते कारण मूलाधार मिळवण्यासाठी प्रशिक्षित करा, जर तुम्ही तुमचे मन या प्रकार चक्र जे प्रथम आहे आणि सातवे आणि सर्वोत्कृष्ट असा मेंदू प्रशिक्षित केलेत तर तुम्ही शुध्द इच्छा वाढवू शकाल आणि त्यामुळे (सहस्र) म्हणून मधली अशी पाच चक्रे जी तेथे आहेत व जी मूलत: इतर सर्व इच्छा हळूहळू नष्ट होतील. ईश्वर शक्तिशी एकरुप होणे ही इच्छा अशुध्द आहेत. म्हणून तुमच्या मनाला ती मुख्य वस्तु -वस्तु- पासून बनली आहेत आणि ही पाच मूलतत्त्वे ह्या चक्रांचीच घडण करतात. या भावनेने ती पूर्णपणे वापरली पाहिजेत. आता ही आपल्याला काय करावे लागते ते मिळविण्यासाठी तुम्हाला तुमची चक्रेजर सुव्यवस्तित करायची असतील तर त्या चक्रांच्या सर्व समस्या आई प्रसन्न ठेवावी लागते. ते अगदी सोपे आहे श्री आदिशंकराचार्य मुलतत्वात म्हणजे ज्या पासून त्या आल्या आहेत तेथे नेल्या पहिजेत. उदा. म्हणजे एखादी व्यक्ती जी उजव्या बाजूची आहे, त्यांना तितकासा प्रकाश ( अग्रीतत्त्व) उपयोगी पडणार नाही. जर तुम्ही किंवा अती हशारीचा प्रयत्न नकोय, मी प्रत्येकाला चांगले जाणते. फोटोसमोर दिवा लावलात आणि जे अहंकारी आहेत आणि त्यांचे साठी केवळ दिवा वापरला तर कार्य घटीत होणार नाही. म्हणून बोलेन, अशा पध्दतीने वागेन की माझी आई प्रसन्न होईल- समजा त्यांचे साठी जे घटीत होणार आहे ती आहे धरतीमाता आणि जलतत्व तम्ही सहजयोगात आहात. तुम्ही वाईट गोष्टी करत आहात, तुम्ही इच्छा अत्यंत शुध्द आणि उच्चतम आहे. आणि ते मिळवण्यासाठी म्हणाले आहेत की तुम्ही कशाचीही चिंता करु नका. फक्त आपल्या आईला प्रसन्न ठेवा. तुम्ही साधीसुधी व्यक्ती बना. माझ्याशी लबाडीचा म्हणून प्रत्येकाने स्वत:स सांगण्याचा प्रयत्न करा. मी अशाच गोष्टी जेथंड करते! जे जे उजव्या बाजुचे आहेत त्यांना बर्फ देखिल उपयोगी पडेल. म्हणून सर्व थंड तेचा प्रयोग उजवी बाजू ठीक करण्यासाठी वापरावा म्हणजे तुम्ही तिला थंडतेने खाली आणाल. त्याच प्रमाणे आहाराबाबतीत, जे उजव्या बाजूचे (उपयुक्त) अन्न घ्यावे. ते म्हणजे कर्बोहैडूटस. म्हणजे त्यांनी अंशत: शाकाहारी बनावे-नव्हे पुष्कळच प्रकारची गोष्ट मला सर्वाधिक प्रसन्न करु शकेल? मी स्वत: साधी प्रमाणात बनावे आणि मांसाहारात चिकन वगेरे सारखे पदार्थ खावेत. आहेम्हणून मला हृदयाने साधी अशी माणसे आवडतात.-जी अगदी मात्र मासे खाऊ नये- समुद्रातले अन्न काहिच नको कारण ते गरम सरळ हृदयाची आहेत. उदा. म्हणजे जो अधिक दिमाख दाखवतो. आहे.आपल्या चक्रांची भौतिक (स्थूल) बाजूकशी संभाळली पाहिजे. सर्वत्र पुढे पुढे करतो, सिनेमाचा जणू अभिनेता बनू पहातो, अशी मला बिलकुल प्रसन्न करु शकणार नाही. तर आईला प्रसन्न कसे करावे ? तर तुम्ही स्वत:ला पाहण्याचा प्रयत्न करा. कोणत्या २१ चैतन्य लहरी मे / जून २००२ व्यक्तिमलाआवडत नाही. तुम्ही अत्यंत शांत असावे आणि तुम्हाला रुतला आहे आणि तो दुसर्या काट्याने स्वत:च्या दिखाऊपणाबदहदल शरम असावी. मी आदिशक्ति आहे; ह्याचे नाटक करते का? मी नाही तसे करत ! मी तुमच्या सारखीच रहाते. अगदी तुमच्या सारखीच राहते.पण मी तुमच्या सारखा काढायचा आहे आता आईने तो दूर केला आहे.एकदा जर तुमच्या आईची करुणा तुम्हाला समजली तर तुमचे जे चुकीचे आहे त्याबद्दल माझे बोलणे, तुम्हाला सुधारणे, माझे सांगणे याबद्दल आपण काहीच हरकत घेणार नाही.कारण मला ते दिखाऊपणा करते का? तर तुम्ही मला दिखाऊपणा का दाखविता केलेच पाहिजे. ज्या लोकांना सुहृदय नाही, निर्मल- हृदय नाही त्यांना हे समजणार नाही. ते समजू शकणार नाहीत. हे फारच कठीण आहे म्हणूनच तुमचे हृदय आईजवळ निर्मल ठेवा. मी आपणासाठी जे जे करु शकते ते आशिर्वाद तुमच्यासाठीच.जे काही करते ते आशिर्वादच आहेत हे लक्षात ठेवा. तरी अशी व्यक्ती चांगली नाही. दुसरे असे की तुम्ही माझ्याजवळ तणावाखाली राहू नका. तणावाखाली राहण्याची काही गरज नाही. जर मी तुमची खरडपट्टी काढली तरी ते तुमच्या हिताचेच आहे. जरी मी तुमच्याबद्दल चांगले बोलले तरी ते तुमच्या हितासाठीच आहे. माझा सहजयोग अशा प्रकारे काम करतो. आता आणखी एक चक्र तुमचे भयानकपणे पकडते ते म्हणजे नाभीचक्र. तुम्ही भौतिकवादी आहात असेच ते सुचवते. अगदी लहान सहान गोष्टीसाठी आपण भौतिकवादी आहात. ते अगदी सुक्ष्म, अतिसूक्ष्म असते म्हणून समजून घेण्याचा प्रयत्न करा की भौतिक वस्तु (जड वस्तु) फार महत्वाची नाही. जड वस्तु ह्या एकमेकांना प्रसन्न करण्यासाठी ! त्याला इतर काहीही किंमत नाही. म्हणून भौतिकवादी बनण्याचा प्रयत्न करु नका. अशा अर्थी की, हे पहा, छोट्या छोट्या गोष्टीसाठी मला हे करावयाचे आहे ते करावयाचे आहे! हे काही महत्वाचे नाही. जर ते घडले तर ठीक, नाही घडले तरी ठीकच. म्हणून तुम्ही हे पहा की, नाभीचक्र हे फार व्यक्तिगत आहे. पुष्कळच व्यक्तिगत आहे. ती प्रत्येकाची व्यक्तिगत बाब आहे. जर माझ्या मनात जगातील कुणाबद्दलही आकस बिलकुल नाही आणि जगातील कोणाबद्दलही राग नाही. माझ्याजवळ दयेखेरीज काही नाही.परंतु दयेपोटी मला कधी कधी खरड्पट्टी करावी लागते. त्याच दयेपोटी मला ममतेने बोलावे लागते. अशा प्रकारे दोन्ही मार्ग तुम्हाला मदत करतात.दोन्ही मागनि तुम्हाला सहकार्य मिळते.ईश्वराचे अनंत आभार तुम्हास कोणीतरी आहे, जे तुम्हाला योग्य वेळी सुधारतय, तुमच्या भल्यासाठी, कारण तुम्ही संत आहात. या पृथ्वीवर ईश्वराचे साम्राज्य प्रस्थापित करण्यासाठी तुम्ही आला आहात.तेच तुम्हाला करणे आहे. जर तुम्ही लोक मान्यवर नसाल, जर सूज्ञ नसाल, प्रतिष्ठीत नसाल, कनिष्ठ दर्जाचे वागत असाल तर लोक तुम्हाला कसे स्विकारतील? तुमची इच्छा -लक्ष्मी च्या हेतुपुरती आहे म्हणजे तुम्हाला जास्ती पैसाअडका हवा आहे किंवा लहानसहान गोष्टींची चिंता आध्यात्मिक म्हणून हृदयचक्राची काळजी घेतली पाहिजे. हृदयाने, जी इच्छा असेल तिने तुमची आई प्रसन्न राहिली पाहिजे जरी मी तुमच्यावर रागावले, तरी त्याचे वाईट वाटून घेऊ नका. तुमच्या मुल्याशिवाय करत बसला आहात तर तुमचे लक्ष्मी तत्व फार झालेच तर जागृत होईलही पण हे लक्ष्मी तत्व महालक्ष्मी तत्व बनले पाहिजे.हे ह सहजयोग तुमच्यात अद्याप वाढला नाही. त्याची ती एक खूण आहे. मी जर तुमची खरडपट्टी काढली तर तुमच्यात काही तरी उणिव आहे., जी गेली पाहिजे.तो एक सुधारण्याचा की तुमच्या उत्नतीसाठी आहे. महालक्ष्मी तत्त्वात एकरुप होण्यासाठी तुम्हाला तुमच्या भौतिक वस्तू, तुमचे भौतिक अस्तित्व अशा प्रकारे वापरायचे की त्याने मी प्रसन्न होईल. ते फार महत्वाचे आहे. प्रत्येकाने ते जाणून केंद्रबिंदु समजा, हे तुमच्या हिताचे आहे. कसला तरी काटा तुमच्यात २२ चैतन्य लहरी में / जून २००२ वस्तूंनी पूर्ण असू द्या. जे कांही विकत घ्याल, त्याची व्हाय्रेशन्स घेतले पाहिजे. ৯ तुम्हाला मल समजावून सांगायचे आहे की तुम्ही वेशभूशा करताना केस पिंजारलेले असलेले मला बिलकल आवडत नाही. प्रकारची निरर्थक भुते तुमच्या घरात येतील आणि तुम्हाला त्रास ती फॅशन असेल किंवा आणखी काही असेल पण मला ते आवडत होईल. म्हणून तुम्हाला खरेदी करायचे आहे ते व्हायब्रेशनच्या नाही.नेहमीच केस ठिकठाक, विंचरलेले असावेत. व्यवस्थित केलेले जाणीविवर पाहिले पाहिजे. जर तुम्हाला समजत नसेल तर कुणालाही असावेत. पिंजरलेले केस ही खरोखरच भूत आत येण्याची लक्षणे पहा आणि नंतर खरेदी करा. अन्यथा खरेदी करु नका. कारण सर्व जे मदतीसाठी विचारा म्हणजे सहजयोग्याला ! तुम्हाला वाटत त्या वस्तू स्वस्त आहेत, त्या चागल्या व सुंदर आहेत म्हणून विकत घेत जाऊ आहे. तुमचे केस पिंजरलेले असताना भुते अशा माणसांना ओळखतात आणि त्या माणसात शिरतात. आपले केस नेहमी नका. चैतन्य लहरी प्रमाणे वस्तु विकत घेण्याचा प्रयत्न करा, ते योग्यरित्या ठेवा. भारतीय लोक पहा, ते कसे त्यांचे केस व्यवस्थित योग्ये आहे. जर तसे नसेल तर संपलच.- मला हे खरेदी केल पाहिजे. ठेवतात. तुमच्या केसांशी मला काही करायचे नाही. मी काही केशभूषा करणारी नव्हे किंवा कोणी नाही.जर तुमचे केस योग्य रीत्या विंचरलेले ती चुकीची कल्पना आहे. सर्व काळ आता चित्त आत असले पाहिजे. नाहीत किंवा ठेवले नाहीत तर निश्चित तम्ही अडचणीत आहात. मी पाहिले आहे की आपले चित्त बाहेर आहे. त्यामुळे बाहेर पहात म्हणून अशा गोष्टीकडेलक्ष द्या. कांही लोकांना अव्यवस्थित (गबाळे )कपड्यांची सवय असते, ती पण चांगली गोष्ट नव्हे. तुम्ही हे खरेदी करण्यासाठी मुंबईला गेलच पाहिजे- हे काही योग्य नाही. रहाणे हे चैतन्य लहरींना चांगले नाही. जर तुमचे चित्त आत असेल तर तुम्ही जे व्हायक्रेशन्सला योग्य नाही ते कांहीही खरेदी करणार व्यवस्थित वेशभूषा केलीच पाहिजे, स्वच्छ आणि टापटिप । ते सर्व नाही.तर लगेच बाहेर फेकुन द्याल. भौतिक आहे म्हणून नव्हे तर ते फार महत्वाचे आहे. जर तसे नसेल तर गलिच्छ कपडे बाधांना आकर्षित करतील. तुम्ही स्वत:ला स्वच्छ नीट निर्णय घेऊ शकत नाही. नाभी चक्राकडे लक्ष असले पाहिजे. आणि व्यवस्थित ठेवा. कारण बाधा येता कामा नयेत. या सर्व त्यासाठी नुसता विचार करुन भागणार नाही. तर त्यावर मेहनत केल तुमचे चित्त बाहेर असल्यामुळे तुम्ही एखाद्या वस्तूबद्दल फॅशनच्या कल्पना ज्या पश्चिमेकडून आल्या आहेत. त्या सैतान पाहिजे. पहा, नाभी चक्राची कोणती बाजू पकडत आहे तर तुमच्यासाठी साखर चांगली आहे. साखर पुष्कळ गोष्टी सूचित करते. साखर म्हणजे तुमची जीभ गोड असावी. तुम्ही गोड बोललात तर शक्तीकडून आल्या आहेत. ते काही सुशोभनीय नाही. ते काही केल्या, अध्यात्मिक व्यक्तींना चांगले दिसत नाही. आपल्या पध्दती 1e. बदलावयास पाहिजेत, परमेश्वराला आवडण्यासाठी, भुतांना नव्हे.! लोक समजतात की तुम्ही एकतर कुचकामी आहात किवा पूर्णपणे आमच्यावर कोणतेही भूत नकोय. ही साधी वस्तुस्थिती समजली नम्र व्यक्ति आहात. तुम्ही नम्र असले पाहिजेत. आपण नम्र व लीन की नंतर तुम्ही अशा पध्दतीने वेषभूषा करण्यास सुरवात करा की ती असले पाहिजे. आपण एकमेकांशी गोड कसे बोलावे ते शिकले आधुनिक नसेल ती प्राचीन (जुनाट)नसेल. ती कशी असो, ती पाहिजे. जर आपण कसे बोलावे ते कळत नसेल तर ज्यादा साखर व्यवस्थित, स्वच्छ, नावीन्यपूर्ण असावी. दुसरे म्हणजे ज्या वस्तू घ्या. चैतन्यलहरी युक्त साखर घ्या.त्यामुळे आपली जीभ गोड होईल प्लॅस्टीकच्या व त्या प्रकारच्या असतील त्या हजारों साठवल्या तरी आणि तुमच्या इतराबद्दलच्या कल्पना क ठोर किंवा टीकात्मक उपयोग नाही. तुमच्याकडे थोड्याच वस्तु हव्यात, ज्याना अध्यात्मिक असण्यापेक्षा मधुरतम होतील. म्हणून उजव्या बाजूच्या लोकांसाठी मुल्य नसते. म्हणून या सर्व तुम्हाला निरर्थक असलेल्या वस्तु साखर उचित करण्यात येत आहे. डाव्या बाजूच्यासाठी मीठ! जमवण्याचा प्रयत्न करु नका. हळूहळू तुम्हाला समजून येईल तेव्हा डाव्याबाजूच्या लोकांनी मीठ अधिक घेतले पाहिजे. मीठाने ते पुष्कळ समस्या सोडवू शकतील! मीठ त्यांना व्यक्तिमत्व व शांतता देईल! व त्याद्वारे ते स्वतःस गौरवपूर्ण व सुस्त नसलेल्या अशा मार्गाने व्यक्त त्या कमी कराल. तुमच साधे सुधे जीवन चांगल्या वस्तु व आध्यात्मिक करु शकतात. म्हणून तुमच्या संभाषणाचा वेग, वर्तणूक किंवा सर्व २३ चैतन्म लहरी में काही कृती विचार मधोमध (मध्यस्थानी) असावेत, सुस्त / जून २००२ परंतु तुम्ही बाह्यातून आतमधे जाऊ नसावे,अत्यंत जलद, चटपट अणि आवेशपूर्ण नसावे. शकत नाही. कल्पना करा, कुणी म्हणाल की- म्हणजे तुम्हाला समजेल की सहजयोग हा प्रत्येक गोष्टीचा ठीक आहे श्रीमाताजी, मी माझे केस व्यवस्थित विंचरले आहेत. मी मध्यबिंदु आहे. प्रत्येकाने तसे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एका चांगला आहे, पण ते तसे नाही. ते असते असे नाही. जरी तुम्ही केस टोकापासून दुसऱ्या (अतिरेकी) टोकापर्यंत काहीही नको. जर तुम्ही विचरले आहेत, ते तुम्हाला भूतांनी पछाडलेले असू शकते. पण ते खूप बोललात, वटवट केलीत आणि तुम्ही जलद आहत तर त्यांकडे कमीतकमी संभवनीय आहे. म्हणून एखाद्याने हे समजले पाहिजे की (साक्षी राहून) पहा, अगदी जागृतपणे तुम्ही तुमचा वेग कमी ते सूत्र कर्यान्वित झाले पाहिजे. मला वाटते, हे तुमच्या डोक्यात पक्के करण्याचा प्रयत्न करा.तुम्ही जागृत असायलाच हवे- पहा माझा वेग- वाढतोय, मला बोलयाची गरज नाहीय, मला थांबू द्या.परंतु जे केवळ तुम्हालाच सांगु शकत नाही की-वा, मी खूप आनंदी आहे- अजिबात बोलत नाहीत,ते पण चांगले नाही. जे कारण ते सांगणे तुमच्या अहंकाराला लाडावून ठेवते. किंवा -मी ( अति) बोलतात आणि जे बोलतच नाहीत त्यांनी फक्त एकच गोष्ट फार दुखी; आहे कारण ते सांगणे तुमच्या अहंकाराला त्रास देत असते. समजून घेतली पाहिजे की आपण जे जे बोलायचे, ते मध्यात बसले पाहिजे की सहजयोग हा कार्यान्वित करावा लागतो. तुम्ही म्हणून -मी फार सुखी नाही, मी फार दुखी नाही- तो काही एक मार्ग नव्हे. बोलले पाहिजे. एकदा तुम्ही ते (सूत्र) समजलात तर प्रत्येक तुम्ही आनंदात असले पाहिजे म्हणजे या गोष्टी घटीत होऊशकतात. गोष्टींसंबंधीची प्रत्युत्तरे मधोमध, समतोल व सुंदर असतील. आता मी यावेळी हे एवढेच सांगू शकते कारण आपल्याला वेळ अपुरा प्रेमअसले पाहिजे. आणि तुम्ही सहजयोगी आहात ही प्रतिष्ठा असली आहे. तुमच्यापाशी स्वत:बद्दल धीर असला पाहिजे. तुमच्यापाशी पाहिजे. प्रत्येक व्यक्तीनी त्याच्या स्वत:साठी ते सूत्र अंकीत केले मला वाटते की आपण या ठिकाणी राहण्याचा पूरा आनंद पाहिजे. म्हणजे समग्रता ठीक होईल. असे काही लोक आहेत. जे घेतला आहे. सर्व प्रकारे तुम्ही आनंदी आहात. आणि ते सत्र आपण दुस-्याबद्दल चितातुर आहेत. स्वत:ची स्वत:च चिंत्ता करा. चांगल्या रीतीने घटित केले आहे. आपल्या सर्वांना इथे चांगला बोध दुसऱ्यांच्या चांगल्या बाबी पहा. वाईट गोष्टी नकोत तर दुसऱ्यांच्या व आनंदाचा महान अनुभव झाला आहे. म्हणून कशाबद्दलही अपराधी चांगल्या गोष्टी पहा. जर तुम्हाला दुसऱ्यांना कार्य करावे लागण्याबाबत सागावे लागले तरी त्याबद्दलचे वाईट वाटून घेऊ नका.आपल्याला फार जलद कार्य करावयाचे आहे. प्रत्येकाने सहजयोगाचे कार्य करण्यासाठी तयार, स्वास्थ्यपूर्ण व तत्पर असले पाहिजे. वृत्ति ठेवू नका. आपराधी वृत्ती जाणवल्यास त्याला तम्ही सामोरे गेलेच पाहिजे. तुम्ही तोंड दिले पाहिजे आणि पहा. स्वत:स सुधारा आणि मी सांगितलेल्या सूत्राशी एकरुप व्हा. अपराधी घेण्यापेक्षा किंवा आक्रमक रहाण्यापेक्षा हा सर्वात उत्तम मार्ग आहे. वाटून तुम्हास माहीत आहे की मी माझ्या दौर्यात तुमच्या तुलनेने कितीतरी जास्त काम करते आहे आणि वयाने देखील ज्येष्ठ आहे. कारण मी म्हटल्याप्रमाणे ते सर्व मानसिक आहे. तुम्ही म्हणु शकता की श्रीमाताजी आपण आदिशक्ती आहांत: ते ठीक आहे. पण मी तुमचा आदर्श आहे. कोणत्याही परिस्थितीत, जर तुमचा कोणी आदर्श असेल तर त्या व्यक्तिप्रमाणे बनण्याचा प्रयत्न करा,ते गुण तुमच्यात बिंबवण्याचाी प्रयत्न करा. जर तुम्ही नाभी व तुमचे हृदय या दोन चक्रांबद्दलचे हे थोडे काही मुद्दे समजून घेतलेत. तुम्ही दोन मुद्दे स्वच्छेने समजून घेतले- म्हणजे, तुम्ही(ती चक्रे) स्वच्छ ठेवली पाहिजेत आणि त्यांचे प्रकटीकराण तुमच्या वर्तणूकीत, तुमच्या वेषभुषेत, तुमच्या चालण्यात, चालण्याच्या पध्दतीत, बोलण्यात आणि प्रत्येक बाह्य गोष्टीत दिसून जाईल. परमेश्वरचे तुम्हाला अनंत आशिर्वाद ০০ २४ IN बालेवाडी स्टेडियम पुणे शिव पुजा कबेला, ईटली 24 ---------------------- 2002_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-0.txt चैतन्य लहरी १ ७. क , जून 2002 ना छ ० ा अ ॐ १ु अहंकार हा तुम्हीच जिमणि केलेल्या शत्रूला तुम्हीच प्रयत्नपूर्वक नेस्तनाबून करु शकेता सहसार पुजा २००२ 2002_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-2.txt चैतन्य लहरी में / जून २००२ अनुक्रमणिका हृदयी अमृत नयनी पाणी... २ सहस्रार पूजा, इटली, ५ मे २००२ . ९ दहा गुरुंची अवतरणे मोहम्मद पैगंबर ११ पब्लिक प्रोग्राम, दिल्ली, २४ मार्च २००२.. ..१३ अमृत-वाणी.. १५ पांच तत्त्वे आणि गहनता, दिल्ली, १६ डिसेंबर ९८ ***** ***** १८ सहज समाचार ****** १९ वैतरणा, १८ जानेवारी ८३ भाषण ास कार नि संपर्क : चैतन्य लहरी द्वारा सहजयोग ध्यान केंद्र, प्लॉट नंबर ७९सर्वे नंबर ९८, भुसारी कॉलनी, कोथरुड, पुणे -४११०३८ टेलिफोन: ०२०-५२८०६६८ Şii : chaitanyalaharipune@rediffmail.com वितरण व्यवस्था : श्री. राजेंद्र मदने टेलिफोन (निवास) ०२०-७२७२६३३ 2002_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-3.txt चैतन्य लहरी मे / जून २००२ ा शी के हृदयी अमूत् नटानी पाणी. एका वेगळ्या संदर्भातील गीतामधील या पंक्ति सहजयोगाच्या संदर्भात किती समर्पक आहेत याची संवेदना फार आनंददायक आहे. सहजयोग प्राप्त होणें आणि त्यांत परिषक्व होणे म्हणजे नरजन्माचे सार्थक आहे हे श्रीमाताजींच्या कृपेत मिळालेला आत्मसाक्षात्कार प्लावित झाल्यावरच उमजते हृदयांतील आत्मा प्रकाशित होऊन परमात्म्याशी समरस होणे हे सहजयोगामुळेच कलियुगांतही शक्य झाले आहे; त्याचास ध्यास घेंणें व ही उपलब्धी जास्तीत जास्त लोकांना उपलब्ध करुन देणे या जबाबदारीची निकड व अनिवार्यता आपण सहजयोग्यांच्या मनावर बिंबवणें ह्यावर आजकालच्या श्रीमातार्जींच्या प्रवचनामधें भर असतो. सहजयोग मिळवून नियमित ध्यान करणें तसेच सामूहिक ध्यानासाठीं व पूजेसाठी केन्द्रांवर येणे एवढयावरच संतुष्ट राहुन आता भागणारनाहीं. जगामधीन परिस्थिति आजकाल समस्याप्रधान झाली आहे. चढाओढ, स्पर्धा, धार्मिक आक्रमकता, ति सत्तालोलुपता, भ्रष्टाचार व संघर्षांच्या विनाशकारी शिखरावर जात चालल्यासारखे मानवजातीवरचे संकट हे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून सुरु झालेल्या समृध्दीच्या विकासमार्गावरील डाग तर नसावेत ना अशी शंका यावी अशी आजची परिस्थिति आहे. अहंकार व प्रेमाचा अभाव हेच या बिकट परिस्थितीचे मूळ आहे हे श्रीमाताजींनी वारवार सांगितले आहे. आजकाल जीवनाच्या सर्व क्षेत्रांमधील मानवी अहंकाराच अतिरेक व शुध्द प्रेमभावनेची उणीव यावर सहजयोग हाच एकमेव उपाय असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. कारण समस्त मानवाचे आंतरिक परिवर्तन झाल्याशिवाय या बिकट समस्यांवर तरणोपाय शक्य नाहीं व ते कुण्डलिनी-जागरणातूनच शक्य आहे. त्यासाठींच सहजयोग्यांनी आत्मसाक्षात्काराचा गहनतेतताधिकाधिक उतरुन, आपण कोण आहोत व आपल्याला काय मिळाले आहे व आपली जबाबदारी काय आहे याचे भान सतत आत्मपरीक्षणामधून जागृत ठेऊन, त्याआधारे कार्यशील बनण्याची आवश्यकता श्रीमाताजींनी आग्रहाने पुन्हां पुन्हां प्रतिपादित केली आहे. अहंकारावर पूर्णपणे ताबा मिळवल्याशिवाय सहस्नार पूर्णपणें कार्यान्वित होत नाहीं. कारण तोपर्यंत पूर्णपणे पोचण्याचा मार्ग अति सूक्ष्म व संवेदनशील आहे. म्हणूनच आपल्यामधील अहंकाराबद्दल अतिशय सावध व सर्तक राहण्याला पर्याय नाहीं. संतांना अहंकार नव्हता, राग नव्हता व लोकांच्या उध्दाराची तळमळ होती; त्यासाठी जीवन समर्पित करण्याची शक्ति व प्रेरणा होती. तरीसुध्दां मुक्ताबाईवर 'विश्व रागे झाले वन्हि, संत मुखे व्हावे पाणी' असा उपदेश ज्ञानदेवांना करण्याची वेळ आली. आत्मसाक्षात्कारानंतर मिळालेली चैतन्यशक्ति हा अमृतमय व परमानंदाचा आपल्याला मिळालेला प्रसाद आहे व आपल्याला तो सगळीकडे वाटायचा आहे; तेच आपले कर्तव्य आहे. श्रीमातार्जीच्या मातृहदयातील अमृताचा व नयनांमधील कारुण्यमय प्रेमाचा प्रसाद मिळूनही आपण त्यांच्या उपदेशांचे व आज्ञेचे पालन करुं शकलो नाहीं तर आपल्यासारखे अभागी कोण असणार ? २ 2002_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-4.txt चैतन्य जहरी में / जून २००२ 2য जचा सहस्रार -पूजेचा दिवस खरोखरच एक महान दिवस आहे. सहसस्रार उघडणें आ ही तुमच्यासाठी एक अलौकिक व असामान्य घटना होती. जगामधें आजपर्यंत अनेक थोर संतमहात्मे, सूफी होऊन गेले, चीनसारख्या पौर्वात्य देशांतही तसे लोक होते: पण फारच थोड्या लोकांना हा अनुभव मिळाला. त्यामुळे या संतमंडळींनी जे काहीं सांगितले व लिहिले ते लोकांना कधींच समजले नाहीं; उलट लोकांनी अशा संताना खूप त्रास दिला, छळ केला, सुळावर चढ़वले, नाना तऱ्हेच्या यातना दिल्या; कारण त्यांना आत्मसाक्षात्काराचा अनुभव पंचवता आला नाहीं. सामूहिक स्तरावर सहस्रार उघडणे शक्य झाले म्हणून आजचा दिवस महत्वाचा आहे. तुम्ही प्रत्येकाने ही अमुभूति मिळवली आहे; जगभर ही अनुभूति प्राप्त झालेले लोक पसरले आहेत; अर्थात आपल्याला असे अजून खूप लोक पाहिजेत म्हणजे अजून खूप मोठ्या प्रमाणावर माणसांना हा अनुभव व त्याचे महत्त्व समजेल. तुमच्यापैकी कांहीं जण सहजयोगात खूप प्रगल्भ झाले आहेत, त्यांनी खुप गहनता मिळवली आहे आणि त्यांची ही अनुभूति परमात्म्याशी समरस झालेल्या जाणीवेच्या उच्च स्तरामधे उतरली आहे. परमात्म्याशी एकरुप होणें हे मानवाला मिळालेले वरदान आहे.तोपर्यंत मानव अस्तित्वाच्या निम्न स्तरावर असतो. त्यामुळे द्वेष, मत्सर, एकमेकांबद्दल प्रेमभावनेचा अभाव, भांडणे, झगडणे, खून - मारामाऱ्या या बिकट समस्यांमुळें मानवाचे जीवन दुर्धर होऊन गेले आहे. सहस्रार न उघडल्यामुळेच हे सर्व प्रश्न निर्माण झाले आहेत. मार श्री सहस्रार पुजा प.पू.श्रीमाताजी निर्मला देवींचेभाषण (सारांश कनेला, इटली, ५ मे२००२ ১২০ म्हणून समस्त मानवजातीला सहस्रार उघडण्याची संधि उपलब्ध करुन देणें है। आपल्यासमोर आव्हान आहे आणि हे अवघड मुळींच नाहीं. तुम्ही प्रत्येकजण ते करण्यास समर्थ आहांत; सामूहिकतेमधून हे कार्य झाले तर जास्त चांगले, कारण सामूहिकतेमधून ते लवकर कार्यान्वित होते. सहजयोगामधें आतां तसे खूप अनुभवी लोक तयार झाले आहेत. आत्मसाक्षात्कार मिळाल्यानंतर तुम्ही गहनतेकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. गहमतेमधे अधिकाधिक स्थिर होऊन खोल अंतर्मनामधील आत्मस्वरुपाशी एकरुप झाल्याशिवाय आत्मसाक्षात्काराचा खरा आनंद मिळत नाहीं.जोपर्यंत तुम्ही स्वत:लाच नीट जाणले नाहीं तोपर्यंत दुस-्याला कसे जाणू शकाल? म्हणून आधीं सहस्रार पूर्णपरणे उघडले पाहिजे म्हणजेच परमात्म्याशी पूर्णपणे एकरुप झाले पाहिजे, म्हणूनच घ्यान नीट झाले पाहिजे कारण ध्यानामधूनच प्रगति होत असते. असे खूप परिपक्व सहजयोगी आपल्यामधें आहेत: असे लोक पाहिले व भेटले, त्यांनी सामूहिकतेसाठी घेतलेले कष्ट पाहिले की खरोखरच साक्षात्कारी संत भेटल्याचे समाधान वाटते. स्वभावातील राग, हश, लालसा व अहंकार या विकारांवर ताबा मिळवून सहस्रारात स्थीरावण्टाचा ध्यास ार बाळा साक्षात्कारी माणसाचे भान कसे असते इकडे आतां कळू या. असा माणूस जगामध्ये आजकाल एकदरीत कुठे-काय चालले आहे याबद्दल जागरुक असतो आणि ते 2002_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-5.txt चैदन्य लहरी में / जून २००२ सुधारण्यासाठी आधी तुम्हाला तुमच्याबद्दल पूर्ण ज्ञान असावेलागते, अयोग्य व निम्न स्तरावरचे आहे; साक्षात्कारी त्यानुसार पूर्ण शक्तिशाली असल्याचा आत्मविश्वासही हवा. पुरुषाचा व्यापक विचार त्यामधें नव्हता है परमात्म्याबरोबरचा तुमचा संबंध अधिक दृढ होण्यासाठीं सहस्रारदिन त्यांच्या लक्षांत येईल अशा तऱ्हेनें त्यांना समजावले पाहिजे. तसेच साजरा करायचा असतो; त्यांतून तुमच्या आकलनामधे प्रकाश येतो ते भूतकाळ विसरलेले नाहीत आणि आजपर्यंत जे चालत आले वतोसर्वंकष बनते आणि परिस्थितीचे सर्वांगीण भान तुम्हाला होते. तेच करण्यापुरतेच त्यांची बुध्दि चालते आणि आत्मसाक्षात्काराच्या हे प्रकाशामधे आल्यावरही आपल्याच चुका लक्षात यायला त्यांना वेळ कांही देशांत मी पहाते की तेथील लोक सहजयोगांत चटकन लागतो उतरतात व फार वेगानें प्रगति करतात. आफ्रिकेसारखा देश, जो आधुनिक देशांच्या तुलनेने मागासलेला समजला जातो, तिथे फार जोरांत कार्य होत आहे आणि हजारो लोकांना जागृति मिळाली आहे. आहे, पश्चिमात्य लोकांमधे भौतिक समृध्दतेबरोबर त्यांचा अहंकारही मला तर त्यावरुन असे वाटते की प्रगत आणि विकसित देशातील वाढत आहे, त्याच्याकडे त्यांनी अधिक लक्ष देऊन काळजी घेतली लोक उत्थान होण्याच्या स्थितिपलीकडे गेले असावेत; त्यामुळे पाहिजे. अहंकार अनेक प्रकारांतून येतो; स्वत:ला फार मोठे समजणें जागृति मिळाल्यानंतरही त्यांची वाढ अविकसित आणि मागासलेले किंवा विशेष आहोंत असे वाटणें, वाडवडिलांच्या मोठेपणाचा टेंभा समजले जाणार्या लोकांच्या तुलनेत खूप कमी पडते; तरीसुध्दा मिरवणे, आपल्या अधिकाराचा वा सत्तेचा वृथा अभिमान बाळगणे एकंदरीत जगातील बहुतेक देशांमधें हे कार्य चांगले पसरले आहे इ. अनेक प्रवृत्तींमधून तो वरचढ होतो आणि ही भावना तुमच्या आणि सहजयोग चांगला पसरला आहे आणि बरेच जण उत्थानतील चैतन्याशी सुसंगत नसते कारण ते सत्य नसते. तुमचे व्यक्तिमत्व या वरच्या स्थितीला आले आहे. त्यादृष्टीने मला एक सांगावेसे वाटते की, रोजच्या ब्न ध्यानाव्यतिरिक्त एरवीचे व्यवहार करत असतानाही ध्यानाच्या उजव्या बाजचा दोष आहे. उजवी बाजूजास्त शक्तिखर्चकरुलागली अहंकाराचेच उदाहरण घ्या. आजकाल अहकार बळावत बुम बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून नसते तर तुमच्या आंतमधील चेतनेकडून ते घडत असते आणि हेच भान अधिकाधिक जागृत झाले पाहिजे. हा अहंकार कसा व कुठून येता हे समजून घेतले पाहिजे. अहंकार हा स्थितीमधे राहन तुम्ही साक्षीभाव वाढवला पाहिजे. तसे राहिलांत की आपल्यामधें काय कमी आहे व दुसऱ्याचे कुठे चुकत आहे आणि आपण काय करुं शकतो हे तुमच्य्या लक्षात येईल. फक्त तुमच्या सहजयोगी कामाचे नाहींत. चैतन्यलहरींचा उपयोग करुन तुम्ही तुमच्या राष्ट्राचे, कुटुंबाचे अनेक प्रश्न सोडवूं शकता. तुम्हाला आतां दिसत आहेच की सहजयोग खूप वाढला आहे, वाढत आहे आणि आत्मसाक्षात्कार मिळवण्याची पाहिजे; प्रेम बाळगणे हीच सर्वात महान आणि एकमेव श्रेय भावना इच्छा लोकांमधे जास्त प्रमाणांत जाणवत आहे. त्यांना मदत आहे. तुमच्या स्वभावातील राग, द्वेष, लालसा आणि त्याचबरोबर करण्याची ओढ तुम्हाला प्रेमापोटी वाटली पाहिजे व समजूतदारपणें अहकार या विकारांवर ताबा मिळवून त्यापासन मुक्त होऊ शकलात त्यांच्याशी वागले पाहिजे; ते अज्ञानाच्या अंध:कारातून बाहेर येण्याची तरच तुम्ही सहस्रारात राह शकता. हा अहंकारच आपली क्रीडा धडपड करत आहेत हे लक्षांत घेऊन प्रकाशामधें त्यांचे डोळे एकदम चालवत तुमच्या उत्थान- प्रगतीच्या आड येत असतो. या दिपणर नाहींत अशा तऱ्हेने संयमानें, सावकाशपणें प्रेम व करुणा अहंकारामुळेच लोक भरकटले जातात व डाव्या किंवा उजव्या बाजूचे बाळगून त्यांना आपलेसे केलेत तर तेहि मार्गावर येतील. त्यांच्यावर होतात आणि कधी कधी त्यांच्या टोकापर्यंतही जातात. म्हणून रागावून काही फायदा नाहीं कारण आजपर्यंत आपण काय करत आलो सर्वप्रथम तुम्ही या अहंकारावर काबू मिळवला पाहिजे. त्यासाठी हे त्यांचे त्यांनाही समजलेले नसते. 'परमेश्वरा. त्यांना क्षमा कर कारण काय करायला पाहिजे म्हणाल तर स्वत:वरच लक्ष ठेवा व स्वत:चीच आपण काय करत आहो हेत्यांना माहित नाही असे खिस्तही म्हणाले खिल्ली उडवायला शिका; आपल्याला कशाबद्दल व कां अहंकार आहे होते. म्हणून आपण आजपर्यंत जे समजत होतो व करत होतो ते हैतपासत रहा. आता तुम्ही सामान्य माणसाहन उच्च दैवी स्थितीला तर तुम्हालाच शारीरिक त्रास व आजार होतात, काल मला तुमच्यापैकी बरेच उजव्या बाजूचे जाणवले. उजव्या बाजूला गेलेले सर्वात मुख्य म्हणजे तुम्हाला प्रेमाची शक्ति समजली 2002_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-6.txt चैतन्य लहरी में / जून २००२ करुन कार्य घडवून आणते. म्हणून आपण सहजयोगी आहोत याचा प्रकाशांत आल्यावर त्या सर्वव्यापी परमेश्वरी सत्तेचाच आपण एक स्वतःबद्दलचा पूर्ण विश्वास बाळगा. पण अहंकाराला थारा देऊनका; अविभाज्य अंश आहोत, त्या प्रेमसागरातीलच एक बिंदु आहोत हे सहजयोग्याला अहंकार असंच शकत नाहीं. हा अहंकार कितीतरी तुम्ही समजून घेतले पाहिजे. तुम्हाला अहंकारावर नियंत्रण साधले गोष्टींपासून होतो हेहि तुम्हाला माहित आहे. पण त्याचे निर्दालन आणि तुमच्या आत्मस्वरुपाशी त्याचा कांही संबंध नसल्याचे समजले केलेच पाहिजे. नदीच्या प्रवाहांत वाटेत नाना तऱ्हेची घाण, कचरा येत असतो. पण एकदा ती समुद्राला मिळाली की नदीचे अस्तित्व संपवून ती समुद्रच बनते. तुमचे तसे झाले पहिजे. समुद्र होण्यासाठी आलां आहांत हे विसरु नका. आत्म्याच्या ि की सर्व चांगल्या प्रकारे कार्यान्वित होईल. पाश्चात्य लोकांमधे हा अहंकार खूपच बळावला असल्याचे मी पाहते. कांहीही चुकीच्या गोष्टी केल्या तरी या अहंकाराच्या प्रभावामुळे आपण चुका करतो असे त्यानी वाटतच नाही; याच्या उलट अविकासित व विकसनशील देशांमधील लोकांना अहंकाराचा त्रास नसला तरी त्यांचे संस्कार (सुपर-इगो) त्यांचे आड येतात. हा दोष तमच्यमध्यें मर्गात आलेल्या उपनद्यांसारखे अनेक गोष्टींचे व कुल्पनांचे प्रवाह तुम्ही विसरुन गेले पाहिजे; या गोष्टी कुठून येतात ते सांगता योणार नाही, त्यांची नांवे सांगणेही मला अशक्य आहे इतक्या त्यांच्या तऱ्हा आहेत. अनेक वेळा या अहंकारापायी लोक वेड्यासारखे वागतात. दूर करणें सोपे आहे पण अहंकार हा तुम्हीच निर्माण केलेला तुमचा शत्रु आहे. म्हणून त्याला नेस्तनाबूद तुम्हीच करणारे आहांत; म्हणून महत्त्वाची गोष्ट अशी की तुम्हीच तुमच्या अहंकाराकडे म्हणून तो कुठून- देश, कुटुंब, परिस्थिती इ. - आला आहे व कसा साक्षीपणाने पहात चला; तो कसा प्रभाव पाडतो, तुमची वृत्ति कशी आला आहे याचा शोध ध्या व त्याला हाकलवा. सहस्रारांत बिघडवतो, तुमचे परस्परांशी संबंध कसे दूषित करतो, तुम्हाला मूर्ख स्थिरावण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. मी सामूहिक स्तरावर कसे बनवतो इकडे लक्ष द्या. अहंकाराच्या वेडापायी तुम्हालाच एक सहस्त्रार उधडण्याचा विचार करत होते तेव्हा लोकांमधील अहंकारच दिवशी लोक महामूर्ख म्हणू लागतील. पण त्याचाही कांहीं फायदा माझ्या प्रयत्नामधें अडथळा आणत होता; लोकांच्या अहंकारावरोबर असा होणार नाहीं. याच्या उलट तुमच्याजवळ सूज्ञता, शहाणपणा, मला जणुं युध्द करावे लागले. मी साधीसुधी रूत्र असल्यामुळे, शांतवृत्ति असेल, जीवनातील सर्व गोष्टींपासून निखळ आनंद कसला अभिमान नसल्यामुळे लोक मला खाली खेचूं पहात होते व लुटण्याची प्रवृत्ति असेल व सामूहिकतेत रमण्याचा स्वभाव असेल मला वाटेल तसे बोलत होते. पण मला त्याचा अहकार स्पष्ट दिसत तर सर्व कांही घडून येईल आणि तुमचा लोकांवर प्रभाव पड़ूं लागेल. कारण प्रकाशात आल्यावर त्यांचा मूर्खपणा व खोटारडेपणा त्यांच्या हे होता. हा अहकार प्रमाणाबाहेर फुगला की तोच तुमच्यावर अधिकार गाजवू लागतो आणि मग हिटलरसारखे राक्षस निर्माण होतात. जगाच्या पाठीवर कुठेही घडू शकते. लक्षांत येईल व त्यांच्या चुका त्यांना समजतील; आणि हा माणूस खरोखरच गहनतेत उतरला आहे, आपणही त्याच्यासारखी गहनता मिळवली पाहिजे' असे त्यांना वाटूं लागेल. म्हणून तुम्ही प्रथम हे लक्षांत घ्या कि अहंकरी व्यक्तिच्या प्रभावाखाली आपण येता कामा नये; त्याच्याशी भांडण करा असा याचा अर्थ नाहीं. पण आपण आत्मसाक्षात्कारी आहोत याचा म्हणून नव्हे तर त्यांना सहजयोगाची गहनता आलेली असते म्हणून. स्वत:बद्दल आत्मविश्वास राखा: तुम्ही त्याच्यापेक्षाही शक्तिशाली तसेनसल्याचे दिसून आले तर त्यांना दूर केले जाते. त्यांच्या गहनतेचा आहांत. आत्मसाक्षात्कारी लोकांमधूनच माझ्या शक्त्या कार्यान्वित इतरांना फायदा होतो व त्यांच्या सहवसाचा आनंद मिळतो. म्हणूनच होत असतात. पण अहंकारी व्यक्तीमधून तसे होण्याची शक्यत कमी मी प्रत्येकाला स्वत:कडे पहा असे सांगत असते, लीडर्सना तर हे असते. याचे अनुभव तुम्हालाही येतील व तुम्ही आश्चर्यचकित फार आवश्यक आहे कारण इतर सहजयोगी त्यांच्याकडे आदर्श व्हाल.त्याचप्रमाणे माझ्या संरक्षक शक्त्या तुम्ही वापरु शकता, म्हणून बघत असतात. कांही जणांना वाटते की माताजीच अखेर विशेषत: सहजयोगांत परिपक्व झालेल्या योग्यांसाठी ही शक्ति खास सर्वश्रेष्ठ, मग यांच्याकडून आपल्याला काय मिळणार? पण हे बरोबर सहजयोगामधें लीडर्स नेमले जातात; पण तो कांही अधिकार ५ 2002_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-7.txt चैत्य लहरी में / जून २००२ नाहीं. कारण लीडर्स कडूनही आपल्याला शिकायला मिळते; काय त्याला वेळही लागत नाहीं. पण अहंकार मधें ात आला की अहंकारातच तुमचा प्रवास थांबेल. बरोबर वा चूक, काय योग्य वा अयोग्य हे समजते. यासाठी आत्मपरीक्षण केले पाहिजे. 'मी अहंकारी आहे प्रत्येक सहजयोग्यानें आदर्श सहजयोगी बनले पाहिजे. म्हणून मी सारखे अहंकाराबद्दल जपायला सांगत असते; अहंकार कां? असे सतत स्वत:ला तपासत रहा. अहंकार तुम्हाला मर्यादित गेलाच पाहिजे. अहंकार झाला की स्वभाव रागीट बनतो, सहजयोगी बनवतो आणि आपण मानव जन्माला कां आलो व आपल्याला आहोत म्हणजे आपण कोणी विशेष व मोठे आहोत, आपण कांहींही आत्मसाक्षात्कार कशासाठी मिळाला है एरवी तुम्हाला क्धींच करु शकतो, कांही अवघड नाहीं अशा भ्रमात येतो. उलट सहजयोगांत समजणार नाहीं आणि तुम्ही स्वतःमधेंच, आपला संसार, आपली तुमच्यामधे अत्यंत नम्रपणा येतो, शिष्टपणा व राग नाहींसा होतो व मुले-बाळे, आपले कुटुंब यामधेंच गुरफटून रहाल, जी स्थिति फार तुमच्या व्यक्तिमत्त्वात संतुलन येते. त्याचबरोबर तुमच्यामधें सूज्ञता निम्नस्तरावरची असेल. अहंकार गेला की तुमचे संपूर्ण व्यक्तिमत्वच येते आणि आपले कर्तव्य काय, आपल्याला या पृथ्वीवर मानवजन्म बदलते व तुम्ही प्रभावशाली बनता. कशासाठी मिळाला, आपल्यामधे ही परमेश्वरी शक्ति कशी व कशासाठी जागृत झाली हे तुम्हाला उमजते. तुमची जबाबदारी आता खूप वाढली आहे; परमचैतन्य तुमचा सर्व प्रकारे संभाळ करणार फार वरच्या स्तराला पोचलेले आहेत आणि त्यांनी प्रचंड कार्य केले असल्यामुळे तुम्हाला स्वत:ची कसलीही काळजी करण्याची जरूरी आहे; तर बऱ्याच जणांची प्रगति अहंकारामुळे खुंटली आहे. असे नाही; तुम्हाला काय मिळाले पाहिजे हे त्यालाच समजते व ते परवले खुजे लोक सहजयोगी आहेत असे म्हणता येणार नाहीं. जाते, पण जर अहकार झाला तर तुम्हीच सत्यापासून अलग होऊन दूर जाता आणि मग उतावळेपणा. चिडखोरपणा व अभिमान सहस्राराची शक्तिच महान आहे. कांही योगी त्याबाबतीत मी हे सर्व सांगण्यासाठींच तुमच्यासमोर साक्षात आहे. पूर्वीच्या काळांतील संतमंडळींना कुणी असे सांगणारे, समजावणारे कुणी नव्हते, उलट त्यांचा सर्व बाजूंनी छळच झाला. ते संतलोक तुमच्यावर प्रभुत्व गाजवू लागतात; हे सर्व आतां संपले पाहिजे. इतके नम्र, सहनशील कसे, त्यांचा अहंकार व राग कुठें जातो है इतरेजन समजू शकले नाहींत म्हणून त्यांनी त्या संताचा आदर केला सहजयोगी संत असतात; एवढेंच नव्हे तर तुमच्यातील हे वैशिष्टय तुम्ही चांगल्या प्रकारे व्यक्त करु शकता; तुम्हाला शक्त्या मिळाल्या आहेत त्यांचा उपयोग करुं शकता व लोकांना तम्ही सर्व नाही.पण आता तुम्हा लोकांना शक्ति मिळाली आहे, तिचा काय गोष्टी कशा व्यवस्थित पार पाडू शकता हे दिसन येते.उदा. जगांत उपयोग करायचा हे तुम्ही लक्षांत घेतले पाहिजे. फक्त त्या शक्तीचा सर्वांना अस्वस्थ करणारी समस्या असली तरी तुम्ही नुसते साक्षीभावाने तिकडे लक्ष दिले तरी ती होते. तिचा मागमसही तुमच्याजवळ आहे. मग तुम्ही इतर सामान्य लोकांना समजून घेऊं उरत नाहीं. आज जगांत सगळीकडे उलथापालथ चालली आहे. शकल; लोक अजून खालच्या स्तरावर आहेत, साक्षात्कार न मूर्खपणा, वादविवाद व भांडणे, आक्रमकपणा इ. चा अतिरेक होत आहे; अशा परिस्थितीकडेही तुम्ही साक्षीभावाने बधितले तरी मदत केली पाहिजे असे तुम्हाला वाटेल, मग तुपच्यामधील करुणा सुधारणा घडून येईल. कारण तुमच्याजवळ ती शक्ति आहे व तुम्ही वे सूज्ञता जागृत होईल आणि परमचैतन्य तुमच्या मदतीला येईल शक्तिशाली आहांत. ही शक्ति कार्यान्वित करणारी यंत्रणाही तुमच्यामधेंच असल्याने तुम्ही हे सहज करुं शकता. पण तिथेही अहंकार आडवा आला तर काम होणार नाहीं. अहंकार हा तुमच्या उत्थानप्रक्रियेमधील मोठा अडथळा आहे. या अहंकाराचे स्थानच त्यांच्यामळे तम्ही उगीचच व्यथित होतात किंवा त्यांचा बाऊ असे आहे की हा अडथळा पार केल्याशिवाय तुम्ही सहस्रारात येऊच करता.मला आश्चर्य वाटते असे की तुमच्याजवळ इतक्या शक्त्या अहंकार येऊ देऊ नका तर अधिकाधिक नम्र व्हा. नम्र होण्याची शक्ति दूर ते मिळाल्यामुळे त्यांना अहंकार आहे, म्हणून त्यांना वर येण्यासाठी आणि तुमच्या अडचणी सोडवील. मला असे दिसून येते की तुम्हा लोकांचे प्रश्न व अडचणी अगदी मामुली व निरर्थक गोष्टींसंबंधी असतात आणि तरीही शकत नाहीं. त्यानंतर सहस्रार उघडायला काहींच अडचण नाहीं व ६. 2002_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-8.txt चैतन्य लहरी मे / जून २००२ असूनही हे का हाते? म्हणून सहस्रारांत किती बसता त्यांना कांहीही अर्थ नाहीं. कांहीं लोक सहजयोगाचा फायदा शक्त्या आहेत हे जाणून घ्या; थोड्याथोडक्या करुन घेण्यासाठी कुणाबद्दलही मतप्रदर्शन करुन लोकांना त्यांची मदत नाहीं तर एक हजार शक्त्या आहेत तिथें आणि त्या आता प्रकाशित घेण्याचा सल्ला देतात. तुम्हाला कुणा दुसऱ्याची मदत घेण्याची जरुरी होणार आहेत. हे सर्व समजले तर तुम्हाला हेहि समजेल की अंहंकार नाहीं कारण तुम्हीच स्वत:ला मदत करुं शकता व कोणा दुसऱ्याला बाळगून कांहीं उपयोग नाहीं. आजपर्यंत तुम्ही या शक्त्या वापरल्या मदत करण्यासाठीही समर्थ आहांत. मी एक साधारण गृहिणी होते नाहीत, आतां त्यांचा उपयोग करणें तुम्हाला जमेल आणि तुम्ही पण साच्या जगभर सहजयोग पसरला, त्याचे कारण त्याच्यामागचीं प्रेमशक्ति, मी ती शक्ति वापरली पण तुम्हाला ती कशी वापरायची हे खूप कार्य करु शकाल. समजत नाहीं एवढाच फरक. ध्यानामधून तुम्ही ही प्रेमशक्ति मिळवू आजच्या दिवशी मी तुम्हाला विनंती करते की 'आम्ही आमच्यामधील सर्व अहंकार दूर करू मी सांगितलेच आहे की सहस्रार कार्यान्वित होण्यामधे हा अहंकार फार मोठा अडथळा आहे. तुम्ही कुणीही असा, कितीही मोठे असा शकता व वृध्दिंगत करुं शकता.तसे झाले की लोकच तुमच्याकडे खेचले जातील, मग तुम्हाला समजेल की त्यांचे प्रश्न सहजयोग न अशी तुम्ही शपथ घ्या. वर मिळाल्यामुळें व परमेश्वराबरोबर संबंध न झाल्यामुळें व त्याचे आशीर्वाद न लाभल्यामुळे निर्माण झाले आहेत. समस्त सृष्टी निर्माण किंवा कलाकार असा, अहंकार असेल तर त्याला काहीही अर्थनाहीं. आज आपल्याला निरहंकारी, प्रवाहशाली शक्ति असलेल्या माणसांची फार जरुर आहे. सहस्रार पूर्णपणे उघडल्यावरच सर्व करणारा व चालवणारा परमेश्वर केवढ़ा महान शक्तिशाली आहे आणि त्या शक्तीचाच तुम्ही एक अविभाज्य अंश आहात. प्रेम व ! समजूतदारपणा वापरुन तुम्ही ही शक्ति वापरु शकलात तर तुमच्यामधें सूज्ञता वृध्दिंगत होईल. शक्त्या प्रवाही होऊलागतात; प्रेमाच्या या शक्त्या प्रवाहित झाल्याच पाहिजेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मी जिथें जिथें जाते तिथे लोकांच्या माझ्यावरच्या प्रेमाला भरती येते; खरं तर मी त्यांच्यासाठीं कांहीच करत नाहीं, पण त्यांच्यावरचे माझे प्रेम त्यांना जाणवते.पण व्यक्तिमत्व आहे असे सतत स्वत:लाच बजावत रहा. सुरवातीला हे झाले पाहिजे, तुम्ही लोकांबद्दल प्रेम बाळगता ते त्यांना जाणवले तसे फार थोडे सहजयोगी होते पण आतां संख्या कितीतरी पटीनें पाहिजे, तुम्ही प्रेमळ आहांत हे त्यांना जाणवले पाहिजे. समस्त वाढली आहे. पण त्यांतही कमतरता एवढीच आहे की तुमचा अहंकार मानवजातीच्या उध्दारासाठी तुम्हाला विशेष तऱ्हेने सिध्द केलेले अजून पूर्णपणें गेला नाहीं. कशाबद्दलही अहंकार बाळगून उपयोग आहे, तेच तुमचे कर्तव्य आहे; सामान्य माणसासारखे पैसे मिळवणें व फालतू उद्योग करण्यात आयुष्य घालवण्यासाठी नाहीं. लोकांची दैवी प्रेम व दैवी व्यक्तिमत्व. खूप वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या संतांचे कुण्डलिनी जागृत करणे व त्यांना मानव जन्माची महानता जाणवून लोक अजूनही नांव घेतात, त्यांचे काव्य भक्तीनें स्मरतात. ते देणे यासाठी तुम्हाला आत्मसाक्षात्कार मिळाला आहे. लढाया सहस्रारावर भले कांहीं करुं शकले नसतील, लोकांना त्यांनी करण्यासाठी, प्रत्येक क्षेत्रांत राजकारण करण्यासाठीं, स्वार्थीपणाच्या आत्मसाक्षात्कार दिला नसेल तरी पण लोक त्यांचे नांव घेतात. क्लृप्त्या चालवण्यासाठीं, घाणेरडे व अनीतिमान जीवन जगण्यासाठीं वगेरे हीन उद्योग करण्यासाठीं परमेश्वराने मानव निर्माण केला नव्हताच तर परमेश्वरी कार्याचे माध्यम म्हणून त्याची निर्मिति आहे. त्याचप्रमाणे तुम्ही आतां परमात्म्याच्या संपर्कात आला झाली. "मी एक साक्षात्कारी पुरुष आहे आणि तेच माझे विशेष नाहीं. कारण सर्व कांहीं नाशवंत आहे. अविनाशी असे जे आहे ते त्यांच्या व्यक्तीमत्वामुळे ते अजूनही आदरणीय आहेत; त्यांनी केवढे कार्य केले व काय चमत्कार घडवून आणले हेही बहुतेकांना माहीत असल्यामुळें तुमच्या बाबतीतही चमत्कार घडून येत आहेत याचा अनुभव तुम्हाला आला असेल; त्यातूनच तुम्हाला काय शक्ति आपले सहस्रार उघडले आहे याचा अर्थ नीट उमगला तरचे मिलाली आहे है तुमच्या लक्षांत येइल. हे तुम्ही कधीही विसरुनका; तुमच्याकडून हे कार्य होईल. सहस्रारामधेच पावित्र्य व शुध्दता तमच्यावर कांहीही संकट आले. अडचणी आल्या तरी 'माझे रक्षण सामावलेली आहे, ते सोडून तुम्ही ज्या क्षुल्लकगष्टीची काळजी करते होणार ही श्रध्दा दुढ़ करा. अशा अनेकांचे रक्षण झालेच आहे. न ७ 2002_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-9.txt चैतन्य लहरी में / जून २००२ पण एवढ्यावरच थांबून चालणार नाहीं ह्या परमात्म्याच्या आलो असतो. म्हणून स्वराष्ट्राचाअहंकार हा कृपेमागे काय हेतु आहे, तुमच्या जीवनाचा काय अर्थ आहे, तुम्ही देखील भ्रम आहे. तुमच्या देशाची स्थिती कशासाठी जगत आहांत ह्यांचा विचार केलात तर तुम्हाला समजेल चांगली नसेल, तिथे अध्यात्मिक वातावरण नसेल, अध्यात्मिक की जगभरांतील मानवप्राण्यांसाठी खुप कांहीं करण्याची जरुर आहे. मूल्यें नसतील तर हा अभिमान काय कामाचा ? त्यापेक्षां तुम्ही तिथे तुम्ही कार्य केले पाहिजे. म्हणून खऱ्या मी ला म्हणजेच कार्य करा आणि तेथील लोक अध्यात्मिक झाले तर मग वाटल्यास आत्मस्वरूपाला नीट जाणा व संपुर्ण आत्मज्ञान मिळवा. ते झाले त्या देशाचा अभिमान बाळगा. म्हणून कार्य करण्याचा ध्यास घ्या. नाहीं तर सहस्रार उघडण्याचा काय उपयोग ? आत्मज्ञानानंतर तुम्हाल सहजयोग आतां सर्वदूर वेगानें पसरत आहे याचे मला फार समाधान गर्व व्गरेची कांहींच बाधा होणार नाहीं पण कार्य करणें हेच तुमचे आहे; ज्या देशांत सहजयोग सुरु होण्याची मलाही खात्री नव्हती तिथेही कर्तव्य असल्याचे समजेल. आतां तो सुरु झाला आहे. जगातील खूप लोकांना आत्मसाक्षात्कार हवा आहे, सहजयोग हवा आहे आणि मत्त्य जीवना पलीकडचा शोध सहजयोग तुम्हाला स्वत:साठी मिळालेला नाहीं तर ते घेत आहेत: त्यांना फक्त माणूस म्हणून जगण्यापेक्षां कांहीतरी उच्च, तुम्हाला, तो जगभर पोचवायचा आहे है नीट लक्षात घ्या. श्रेष्ठ मानव बनण्याची ओढ लागली आहे. कांहींजणांना वाटते की सहजयोग आपल्या भल्यासाठीं, आरोग्यासाठी वगेरे आहे, तर ते तसे नसून इतरांच्या कल्याणासाठी आहे. त्यासाठींच तुम्हाला शक्ति मिळाली आहे. पण तुम्ही त्याचा उपयोग करत साक्षीपणाने त्याच्याकडेलक्ष द्या आणि तो कसा बळावतो व तुम्हाला नाहीं.तुम्ही अजून प्रपंचांत अडकला आहांत; मला येणारी बरीच योग्यमार्गावरुन परावृत्त करतो याची काळजी घ्या. याबद्दल प्रत्येकानें पत्रेहीं कुटुंबातील अडचणींसंबंधीं असतात. तुम्ही स्वत:च त्या गोष्टी फार सतर्क राहिले पाहिजे. कारण हे शेवटचे चक्र उघडल्याशिवाय का ठीक करुं शकत नाहीं? तुम्ही स्वत:ला व घरच्यांना ठीक करु पुढची प्रगति नाही; ते पूर्णपणे स्वच्छ होऊन उघडल्यानंतरचा तुम्ही शकला नाहींत तर इतरांना कसे ठीक कराल? 'आपण विशेष लोक परमात्म्याशी जोडले जाणार आहांत; मगच तुमचे सर्व प्रश्न दूर होणार आहोत एवढी जाण तुमच्या आकलनामधें आली आहे असे मला आहेत. है प्रश्न इतके क्षुल्लक व निरर्थक असतात की सहस्रार कार्यान्वित दिसते. पण ही जाणीव आणखी प्रगल्भ झाली पाहिजे. तिचा झाल्यावर त्यांचा मागमूसही उरत नाहीं. आजच्या या महत्त्वाच्या आविष्कार तुमच्यामधून व्यक्त झाला पाहिजे तर तुम्ही खऱ्या अर्थाने दिवशी हे तीन तारे एकत्र येण्याचा योग जुळून आला आहे व सहजयोगी व्हाल. तुम्ही कुठल्याही सूफी-संतांपेक्षा कमी नाहीं. आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत.जशी तुमची शक्ति वाढेल तसे त्यांनाही मिळाली नव्हती अशी शक्ति तुम्हाला मिळाली आहे.म्हणून स्वत:ची क्षमता व शक्ति समजून घ्या, त्याचा अभिमान येऊं देऊं हितशत्रूंचा नाश होणार आहे; त्यांची शक्ति संपुष्टात येणार आहें. नका, तर हे आपलेच काम आहे या भावनेने कार्याला लागा.त्या कार्यातूनच तुम्हाला आनंद मिळणार आहे. कारण त्यांत अहंकार नसेल. हे करु शकलात तर फार चांगले होईल. शेवटी पुन्हा एकदां सांगते की अहंकाराबद्दल जागरुक रहा, हीतड समाजाला मारक असणाऱ्या, कारवाया व लबाड्या करणाऱ्या अहंकारविरहित असे तुमचे व्यक्तिमत्वच सर्वांना लाभदायक ठरेल. सर्वांना अनंत आशीर्वाद आता हा अहंकार बऱ्याच प्रमाणांत कमी होत असल्याचे मला दिसत आहे; तसे कांहीं जणांनी म्हटलेही आहे. कधीं कधीं मतभेद, भांडणे होत असतील पण तरीही आजपर्यंत जे कांहीं कार्य झाले आहे ते तुमच्यामुळेंच झाले आहे व तुम्हीच समूहिकतेमधून घडवले आहे. मी पुन्हा एकदां सांगते की स्वत:कडे लक्ष ठेवा व अहंकाराबद्दल जागरुक, सतर्क रहा. कुणाला आपल्या देशाबद्दल अहंकार असतो पण लक्षांत घ्यावे की आपण इतर कुठेही जन्माला म ८ 2002_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-10.txt चैतन्य सहरी मे / जून २००२ ड] दुहा गुरुंची 3वतठ र्ी मा माी शिन बेगं मोहममद पैगंबर कम सम मोहम्मदसाहेबांचा जन्म इ.स.५७० मधे अमीना आणि अब्दुल्ला या माता-पित्यांच्या पोटी झाला. त्यावेळच्या रुढीप्रमाणें जन्मानंतर पांच वर्षे बालकाचे सर्व लालन-पालन व संगोपन याच सुमारास एका डोंगरावरील गुहेमधे, पूर्ण एकान्तात विचारात असलेल्या मोहम्मदसाहेबांना - इक्रा इक्रा (वाच वाच) असे दिव्य ध्वनी कानावर आले; पण त्यांना वाचता येईना, त्याच वेळी गॅब्रिएलचे त्यांना दर्शन झाले आणि त्यांची समाधि लागली. मातेच्याऐवजी दाई करत असल्यामुळें मोहम्मदांचा सांभाळ हलीमा या दाईकडेच झाला. त्यानंतर आईकडे परत आल्यावर थोड्याच दिवसांत माता अमीनाचे निधन झाले आणि नंतर ते आजोबा अब्दुल- मुतालिब यांच्याकडे झाले. इ.सन ५७८ मधे आजोबा वारल्यानंतर गॅब्रिएल त्याच अवस्थेत त्यांना स्वर्गीय प्रवासाला घेऊन निघाले: जेरुसले मला त्यांना ख्रिस्त, अब्राहम, मोझेस यांचे पृथ्वीवरील अवतरण स्वरुपातील दर्शन व भेट झाली. त्या अनुभवांतून इस्लाम 0 धर्मतत्त्वांचा त्यांना साक्षात्कार पुढील चाळीस वर्षे ते अबु-तालीब या चुलत्याजवळ होते. त्यांचा स्वभाव लहानपणापासूनच गोड, शांत व मूदु होता. चुलत्यांच्या माल इकडे तिकडे पाठविण्याच्या झाला. त्यानंतर त्यांनी इस्लाम धर्माची शिकवणूक करण्याचे कार्य सुरु केले. मदिनामधून मक्केला आलेले अरब जमातीचे कांही ही ि व्यवसायात त्यांना ते मदत करु लागले. काम प्रामाणिकपणें व कष्टाळू वृत्तीनें ते करत. धंदा मंदीत असला की गुरांना चारण्याच्या लोक त्यातून प्रभावित झाले आणि त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला. मदिनामधें जास्त र] अO onoooL001 0০।০ । निमित्ताने ते दूर -दूर डोंगर व शेतात हिंडत असल्यामुळे एकान्तात मानवी जीवनाचा तहानभूकही विसरुन विचार करण्याची त्यांना गोडी अनुयायी झाल्यावर मोहम्मदही त्या प्रांतांत वास्तव्य करुन होते. त्याच ठिकाणी त्यांनी सर्व प्रथम इस्लामी मशीद स्थापन केली. त्याच लागली. भात ठिकाणी इस्लामधर्मीय लोकांमधें प्रार्थनेसाठी अल्ला हू अकबर '(परमेश्वरा, तूच सर्वशक्तिमान आहेस) असे म्हणण्याची प्रथा सुरु झाली. ह्या सर्व घटना इ. स.६२० ते ६२३ या काळांत घडून आल्या. व्यवसायामुळे एका श्रीमंत व प्रौढ अशा विधवेशी त्यांची ओळख झाली. तिचे नांव होते खदिना व इ.सन ५९५ मध्ये तिच्याच मागणीवरुन त्या दोघांचा विवाह झाला. त्यांना चार मुली-त्यापैकी एक फातिमा- व दोन मुलगे वारले. इ.सन ६१९चा काळ हा मोहम्मदसाहेबांच्या आयुष्यातील दुःखदायक ठरला. कारण त्यावेळीं त्यांची पत्नी व चुलते असे दोघांचे निधन झाले. झाले; दोन्ही मुलगे दुँदैवानें लहान पणीच त्याच सुमारास मोहम्मदांचा दुसरा विवाह सौदहा या विधवेवरोबर इ.स.६२० मधें झाला. पाठोपाठ स्वप्नामधे दृष्टांत इ झाल्याप्रमाणें आयेशाया नांवाच्या सहा वर्षाच्या मुलीबरोबर त्यांचा ९ ा 2002_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-11.txt चैतन्य लहरी मे / जून २००२ इ.स.६३० च्या सुमारास मक्केमधे इस्लाम धर्म प्रस्थापित झाला व मोहम्मद साहेबांना प्रेषित अशी सर्वमान्यता मिळाली. इ.स. ६३० मध्ये ते परत मदिनाला आपल्या मूळ गांवी आलेव दोन वर्षाच्या काळांत संपूर्ण अरेबियामधून वेगवेगळ्या जमातींचे नेते त्यांच्याकडे शासनासंबंधी सल्ला घेण्यास येऊं लागले व संपूर्ण अरेबियामधे शासन-प्रशासन-कायदा वारूनिश्चय झाला वहा विवाह इ.स. ६२३ मधे संपन्न झाला. त्याआधीं त्यांनी आणखी दहा स्त्रियांबरोबर विवाह केला. एक आयेशा सोडली तर बाकी सर्व पत्नी विधवा किंवा घटस्फोटित होत्या आणि त्यांच्यापासून कांहींच पुत्रप्राप्ति झाली नाहीं. त्यांची पहिली मुलगी फातिमा हिचा विवाह अली बरोबर इ. स. ६२४ मधें झाला आणि त्यांना हसन आणि हुसेन असे दोन मुलगे झाले. व्यवस्थेमधे इस्लाम धर्म प्रस्थापित झाला. मदिनामधील इस्लामधर्मीयांचे आणि मक्केमधील ज्यू व कुरेशी पंथीयांचे परंपरागत शत्रुत्व होते व मक्केमधून इस्लामधर्माला खूप विरोध होता. या जमातींमधे अनेक वेळा लहान मोठ्या लढाया झाल्या. सरतेशेवटी इस्लाम धर्मीयांनी शत्रूचा पराभव केला व इ.स. ६३२ मधें मोहम्मदसाहेबांनी मक्केची शेवटची यात्रा केली व त्याच वर्षी त्यांचे देहवासन झाले. मोहम्मद साहेबांची काही वचने दुसर्याकडून कांहीही अपेक्षा न करणें यांत तुमचा आत्मसन्मान आहे. हृदयांतून आलेला शब्द समोरच्या व्यक्तीच्या हृदयांत उतरतो. ৫ सांतार समोर ठेवलेले अन्न थंड झाले की सेवन करा. (चैतन्य लहरी द्या C प्रार्थनेच्या सुरवातीला निरव शांति असते. (निर्विचारता) C प्रार्थना करत असतांना डावी-उजवीकडे बघूं नका. (वर्तमानांत रहा) प ৫ निष्ठा शुध्द असेल तर थोडेसे ध्यानही पुरेसे होते. तुमचे पुनरुत्थान होते तेव्हां तुमच्या हातावर एक बीज येते; ते दुसर्याला द्या. (आत्मसाक्षात्कार मिळाल्यावर दुसर्यांनाही जागृत करा.) त्या दिवशी (अंतिम निर्णय)त्यांच्या तोंडावर पट्टी बांधली जाईल आणि त्यांचे हात बोलतील आणि त्यांचे पाय त्यांच्या सर्व कर्मांची साक्ष देतील. (कुराण सुरा २४.६५) म C कांहीही करण्याआधी क्षणभर शांत रहा., त्या क्षणांत तुम्हाला परमात्म्याचा संदेश मिळेल.(चैतन्य लहरी बघा) ৫ हे परमेश्वरा, राक्षस आणि परमात्म्याच्या विरोधी माणसांना ओळखण्याची शक्ति आम्हाला दे म्हणजे त्यांची कृत्ये आम्ही C पायदळी आणूं (जोडे-पट्टी करणे) i assonns १० 2002_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-12.txt चैतन्य लहरी मे / जून २००२ स सत्याच्या शोधांत असलेल्या इथें जमलेल्या सर्व साधकांना नमस्कार. आजकालच्या परिस्थितीत सगळीकडे जी मूळ कमतरता आहे ती म्हणजे प्रेमाचा अभाव. सर्वसाधारणपणे लोकांना प्रेम हा शब्द किंवा भावना आहे असे वाटते.पण प्रेम ही र आपल्यामधील एक अगभूत शक्ति आहे; आपल्या आईकडे पाहिले तर ती आपल्याला 2908 जाणवते व समजते. माझ्या म्हणण्याचा अर्थ हा आहे की ती आपल्यामधील प्रकाशित आत्म्याची शक्ति आहे; तिला कसलाही भेदभाव नसतो;इतकेच काय तर ती माणूस आणि पशू असला भेदही करत नाहीं.मला तर कधीं कधीं वाटते की जनावरांना हे प्रेम सहजपणे हे समजते. खरें तर माणसा-माणसांमधील वैर वा द्वेषभाव पूर्णपणे नाहींसा झाला पाहिजे. प्रेम हे माणसामधे सागरासारखे आहे आणि त्याच्या लाटा तो समजूं शकतो; कारण ती त्याला |ग मिळालेली एक अंतर्भूत शक्तिच आहे. शक्ति म्हटले की एरवी तो एक विनाशकारक गुण आहे अशी कल्पना प्रथम डोक्यांत येते; पण खरें तर हे प्रेम ही माणसाला आंतमधून शांत करणारी शक्ति आहे; तीच आपल्या अंत:करणाला स्वच्छ करुन आनंद व समाधान मिळवून देते. माणसामधें राग, लोभ,अहंकार इ. अनेक शत्रू दबा धरुन बसलेले असतात. त्यामुळें आपल्यामधील खरी शक्ति आपल्या लक्षांत येत नाहीं माणूस साधारणतः भौतिक वस्तूंच्या पब्लिक प्रोग्रॅम मागे सतत धावत असतो; खूप पैसा कमवला की सर्व कांही मिळेल असे अनेकांना वाटते. पण मी तर पाहते की ज्यांच्याजवळ खूप पैसा आहे त्यांनाच जास्त प्रश्न पडतात, खूप कटकटी व काळज्या असतात; चोर आपली संपत्ति कधी व कशी लुबाडतील अशी भीती স वाटत असते. तरीही त्यांची पैशाची हांव संपत नाही आणि म्हणूनच ते कधीही समाधानी ১ ২০ बान प.पू.श्रीमाताजी निर्मलादेवींचे भाषण(सारांश) रामलीलामैदान दिल्ली २४ मार्च २००२ नसतात. समाधान फक्त देण्यामधून, गरीब गरजूंना दिल्यानेच मिळते. उदारता बाळगल्यानंतरच तुम्हाला लक्ष्मी-तत्त्वाचे आशीर्वाद मिळतील; देण्याच्या वृत्तीमधून आंतरिक आनंद व समाधान हमखास मिळते. पैसाही वाटला तरच त्याला अर्थ येतो; मग लोक त्याला मूर्खपणा म्हणूं देत. त्यानें कांही बिघडत नाहीं. पण आजकाल पैसा आला की लोक भलत्या गोष्टींकडेच वळतात, वाट्टेल त्या खरेदी करण्यांत उधळतात, काहींजण दारु प्रेम हीच माणसाला वा बाईच्या मागे लागतात. अशा तन्हेनें अधार्मिक जीवन जगण्यांत पैशाचा व्यय होत्तो. खरा आनंद दुसर्याला देण्यामधून मिळतो हे समजून घेतले पाहिजे. आतमधून शांती देणारी शक्ति आहे त्याचप्रमाणे आजकाल लोक सत्ता-अधिकार मिळवण्याच्या मागे लागतात. सत्ता हातांत असेल तरच लोक आपल्याला मान देतील अशी भावना त्याच्यामागे असते, सत्ता संपली की कुणी विचारतच नाहीं याचा पश्चाआताप होतो. मी एकदां अशा सत्ता मिळवण्याच्या १२ 2002_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-13.txt चैतन्य लहरी में / जून २००२ मार्गे लगलेल्या माणसाला त्याबद्दल विचारले तर लोकांचे कांही झाकण्याचा विवेक त्यांच्या मनांत जागृत झाला. पण अआजकाल लज्जाशीलतेचे नांवच तरी कल्याण करता यावे म्हणून तो तसे करत असतो असे म्हणाला. उरले नाहीं. माणसांना अशी विपरीत बुध्दि कुठून येते समजत नाहीं. पण सत्ता संपली की त्याचे कांही चालत नाहीं हे तुम्हालाही माहित लजारुपणे संस्थित:' असे देवीतत्त्वाचे स्तुति-वर्णन आहे. महिलांनी आहे. मग या धडपडीचा काय फायदा? जो प्रेम करणें जाणतो त्यालाच खरा मान मिळत असतो. तो इतरांची धडपड व चढउतार या बाबतीत जास्त जागरुकराहिले पाहिजे. आपल्या डाव्या व उजव्या नुसते पहात राहतो व त्याचा त्याच्यावर कांहीही परिणाम होत नाहीं. खांद्यावर श्रीललिताचक्र व श्री श्रीचक्रांची शक्ति अहे म्हणून हे दोन्ही खांदे उघडे पड़तील असा पेहराव करु नये. हे महिलासाठी फार तीच गोष्ट स्वत:ला चलाख समजणाच्या लोकांची, चोऱ्या महत्वाचे आहे. करण्यात, दुसर्याला लुबाडण्यात, ढोगबाजी करण्यात काय फायदा? म माणसांमधे अबोधितता आली की हे सर्व दोष दूर होतील. त्यातून तुम्हाला कुणी मोठेपणा देणार आहे कां? असा लोभीपणा व हव्यास बाळगल्यानें तुम्ही तुमच्या आत्म्यापासून दूर जाता. सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करणारा माणूसच लोकांच्या स्मरणांत राहतो. तो अबोधितता हा दैवी गुण असतो. लहान मुलें जात्याच निरागस असतात. पण हळूंहळूं मोठे होत असताना वर सांगितल्याप्रमाणें चुकीच्या कल्पनामधून माणूस भलतीकडे वाहत जातो. मानवी जीवनाचे मुख्य ध्येय आंतरिक शांति-समाधान मिळवणे हेच आहे; त्याच बरोबर आपले संपूर्ण जीवन प्रेममय झाले पाहिजे. सहजयोग पैशानें मदत करणार नसेल, कुराण, बायबल वगेरे त्याला तोंडपाठ नसेल पण त्याला प्रेम करणेंच फक्त समजते. मग लढाई, मारामाच्या करण्यांतही अर्थ उरत नाहीं. पैशाचा हव्यास असणारे पैसा खाऊनच ति ा पोट भरतात की काय अशी मला शंका येते. असा माणूस रस्त्यांत हाच त्याचा एकमेव मार्ग आहे. कुण्डलिनी जागृत झाल्यावर दिसला तर त्याची दुर्गंधी नको म्हणून लोक नाक-तोंड झाकून घेऊ आपल्यामधें मूलभूत सुधारणा झाल्याचे पाहून तुमचे तुम्हालाच आश्चर्य वाटेल. तुमच्या आंतमधेच प्रेमाचा सागर आहे आणि सहस्रार लागतील. का न उघडल्यामुळें तुम्हाला त्याची जाणीव नव्हती. सहजयोगांत उतरल्यावर कुण्डलिनी जागृतीमधूनच हे सर्व सहजपूर्णे कार्यान्वित होणार आहे; त्यासाठी वेगळे असे कांही प्रयत्न करण्याची जरुरच आणखी एक विचित्र प्रकार म्हणजे कपड्यांचा फॅशनच्या नांवाखाली सोस; मग त्यांत वाट्टेल ते प्रकार चालतात व त्याचे समर्थनही केले जाते; अतिरेक म्हणजे हनुमानही कपड़े घालत नव्हते रहात नाहीं. आपला अहंकार व भौतिक समृध्दीसाठीची धांवपळ असेही फुशारकीने सांगितले जाते, तुम्ही साधी माणसे असताना हेच आपल्या उन्नतीमधे अडथळे निर्माण करतात. पण तुमच्या मधील श्रीकृष्ण हनुमानांची बरोबरी करण्यांत काय अर्थ आहे? एकदां प्रेम व करुणेची शक्ति एकदां कार्यान्वित झाली आणि ती सगळीकडे ध्याममग्र असलेल्या महावीरांकडे गेले व त्यांची वस्त्रे त्यांनी पसरली तरच सर्व ठीक होऊन जाणार आहे. आज आपण इथें जमला मागितली, महावीरांनी एका क्षणांत आपल्या अंगावरची सर्व वक्षे आहात म्हणून हा योग प्राप्त करुन घ्या व जीवनांत खर्या अर्थाने उदारपणे देऊन टाकली. पण त्याचा अर्थनीट समजन न घेता लोकांनी शाति व समाधान प्राप्त करुन घ्या. महावीरांचे पुतळे बनवतांना त्यांना नम्र अवस्थेत दाखवणे सुरु केले. ा अॅडॅम आणि इव्हबद्दल कहाणी आहे की सुरुवातीला त्यांच्या अंगावर कपडे नसत; पण त्यांनी प्रथम खाल्लेल्या फळामधून सर्प निघाला व तो कुण्डलिनीच असल्यामुळें त्यांना जागृति मिळाली व आपले शरीर सर्वांना अनंत आशीर्वाद. ০७ १२ 2002_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-14.txt चैतन्प लहरी में / जून २००२ न ी पड़ी 31. अमृत वाणी क ा स्वाधिष्ठान चक्राबद्दल श्रीमाताजींच्या भाषणांमधील कांहीं वेचक उल्लेख क्रियाशक्तीला आम्ही सहजयोगामध्ये महासरस्वतीची शक्ती म्हणतो. महासरस्वतीची शक्ति आपल्या (उजव्या) पिंगला नाडीतून वाहत असते, हीच बह्मशक्ती आहे. अर्थात क्रियाशक्ती जेव्हा कार्यान्वित होते. तिलाच आपण ब्रम्हशक्ती म्हणतो आणि त्याची देवता बह्यदेवसरस्वती आहे, तीया ब्रम्हाच्या क्रियाशक्तीला मदत करते तसेच ती stm त्यांच्यातून वाहते तेव्हा ब्रह्म कार्यान्वित होते. पड़ पुी काढले तर त्याच्यातून बरोबर चैतन्यलहरी( व्हायब्रेशन्स) येतील. या व्हायब्रेशन्स सुरु झाल्याबरोबर दुसरा समोर बसलेला मनुश्य असतो त्याच्याही आत्म्याला आनंद होऊ लागतो आणि त्यालाही ते प्राप्त होते. जैव्हा ब्रह्मतत्त्व जागृत होते तेव्हा आपल्या कार्यक्षेत्रात आपण जे काही करतो त्याला इतकी धार येते म्हणा आसय किंवा त्या कृतीला एकप्रकारची रुपरेषा येते. त्या रुपरेषेची एकगुणकसंख्या आहे (Coefficient). त्याचे गुणकसंख्यांक सर्व प्रकारचे सृजनशील कार्य प्रेमानेच घडून येत असते. जसे प्रेम वाढेल, तशी तुमची सृजनशीलताही 5 वाढेल. सरस्वतीच्या सृजनशीलतेचा पाया प्रेमच आहे. जर प्रेम नसेल तर सृजनपणा नाही. आपली चक्रे ह्या विशुध्द निसर्गाच्या स्वरुपातूनच बनली आहेत. आपणच आपल्या विचारांनी ती मलीन करतो. सरस्वतीच्या शक्तीच्या किंवा सरस्वतीच्या विरुध्दच तुम्ही वागता. सरस्वती निसर्गामधील जे जे अपवित्र ी आहे ते ते स्वच्छ करीत असते, आपण आपल्या मेंदूच्या कार्यानी ते खराब करत असतो. आपल्या मेंदूचे सर्व कार्य विशुध्द बुध्दीमत्तेच्या विरोधी असते .आपण हेच जाणले पाहिजे की बुध्दी आपल्या विशुद्ध विचारांनी मलीन होता कामा नये. आपले वाईट विचार आपल्याला इतके अहंकारी व अपवित्र बनवितात की, आपण विष खाऊन वर बतन विचारू की माझे काय चुकले ? अगदी सरस्वती विरोधात. पड़ अंन ा परी परी गायत्री हा मंत्र आहे. खूप लोक गायत्री जप करीत असतात. पण नुसत्या अशा बडबडण्याने गायत्री देवी जागृत होणार आहे का ? गायत्री जप कसा करावयाचा तै सुध्दा तुम्हाला माहित नाही. क गायत्रीला जागृत करण्याच्या आधी आपल्या आत्म्याला जागृत करणे आवश्यक आहे. गायत्री परमात्म्याची एक शक्ति आहे. जो पर्यत परमात्म्याला जाणत नाही, तोपयंत गायत्री जप करुन काय होणार? जोपर्यंत तुम्हाला ईश्वर मिळत नाही तोपर्यंत या सर्व शक्त्या व्यर्थ आहेत. ना बुड मार न र३ महा 2002_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-15.txt चैतन्य लहरी मे / जून २००२ पंचमहाभूतांना जागृत करताना त्यांना(मानवाला) आढळून आले की, त्यांच्यामधे सात शक्त्या आहेत. त्या सातपैकी एक शक्ती गायत्री ही आहे, दुसरी सावित्री आहे. तेव्हा गायत्री मंत्र हा त्या वेदातून निधाला आणि गायत्री हा मंत्र सुद्धा पिंगला नाडीवर बसलेल्या सर्व देवतांना तसेच पंचमहाभूतांच्या उजव्या बाजूला असलेल्या सर्व देवतांना जागृत करण्यासाठी आहे. निर्मलाविद्या ही एक विशेषशक्ती आहे की, ज्यायोगे आपण सर्व ईश्वरी कार्य करतो. अगदी क्षमा करणेसुध्दा. ज्या पध्दतीने मी तुम्हाला क्षमा करते तीच ही निर्मलाविद्या. मी तुमच्यावर प्रेम करते तीसुध्दा निर्मलविद्याच ज्यामुळे मंत्र फलद्रूप होतात व त्यांचा परिणाम दिसतो तीच ही निर्मल विद्या. निर्मलाच अर्थ शुध्द व विद्या म्हणजे ज्ञान. अशा रीतीने निर्मलविद्या म्हणजे शुध्दातले शुध्द ज्ञान किंवा या तंत्राचे ज्ञान. ही विद्या वलये निर्माण करते, कार्य करते. तसेच जे अशुध्द आहे ते ओढून घेते व आपल्या शक्तीने भरुन टाकते. जास्त विचार करण्यामुळे स्वाधिष्ठान चक्रावर पकड येते. जेव्हा आपण जास्त विचार करु लागतो, तेव्हा हे चक्र जास्त काम करते. या चक्रात एक शक्ती असते. तिच्यामुळे आपल्या पोटातील मेदाचे (Fat) रुपांतर मेंदूच्या कर्यासाठी होत असते. विचार करण्याची लोकांना एक प्रकारचा आजारच असतो. कधी कधी मला हे कळत नाही की, एवढी काय जरुरी आहे विचार करण्याची ? सर्वात प्रथम जो माणूस सतत योजना करतो त्याला सर्व पोटाचे रोग होतात. त्याचे यकृत (लिवर) खराब होते. कारण यकृत सर्व विषांना आपल्या शरीराबाहेर काढून टाकते. जास्त विचार करणारा माणूस आपल्या स्वाधिष्ठान चक्राला थोपवितो. तो आपल्या यकृताची पर्वा करत नाही. आपल्या सर्व संवेदना व चेतना केवळ त्वरीत ब्रेन सेल बनवून मेंदूला पुरविणे व त्याला काबूत ठेवणे ह्यासाठी झटत असतात. सर्व ईमजन्सी केवळ मेंदूमधुनच येत असते. पण त्यावेळी मग लिव्हर निरुपयोगी होते. सरस्वतीच्या आपण करतो त्या सर्व कलाकृती तिला भक्तीभावाने समर्पित केल्या पाहिजेत. असे झाले तरा सर्व कलाकृती अमर होतील. देवांच्यानावे केल्या गेलेल्या कलाकृती, गाणी अजून जीवंत आहेत. आजचं फिल्मी संगीत येतं आणि नष्ट होतं.पण कबीर, ज्ञानेश्वरांची गीते अजून आठवणीत आहेत आत्मसाक्षात्कारामुळे त्यांना महासरस्वती शक्ती मिळाली आणि त्यांनी जे काही लिहीलं, निर्माण केल त्याचा प्रकश अद्वितीय होता. या निर्मितीनच जगाला एकत्र आणले. जर सरस्वती तत्त्व बीज असेल तर महासरस्वती वृक्ष आहे. जोपर्यंत बीजाला तुम्ही महासरस्वतीत रुपांतरीत करत नाही तोपर्यंत महालक्ष्मी मध्ये तुम्ही विलीन होऊ शकत नाही. पड ड़े एड़ी ] १४ 凯与听与与5555版盟55与与监5乐与5 2002_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-16.txt चैतन्य लहरी मे / जून २००२ ा ১৯ पांच तत्त्वेआणि गहनता प.पू. श्रीमाताजी निर्मलादेवींचे प्रवचन, (सारांश) दिल : १६ डिसेंबर ९८ सहजयोगात किती अग्रेसर होत आहोत व आपली स्थिति कार्य आहे हे तुम्हाला समजेल. तसे होत नसेल तर आपल्यांत कांहींतरी कमी आहे हे ओळखून ती कमतरता ठीक केली पाहिजे. एवढ्या कडक थंडीमधें आणि या अवघड परिसरांत तुम्ही एवढ्या संख्येने जमला आहांत हे पाहिल्यावर माझें मातृहूृदय भरुन आले आहे. यावेळेस मला तुमच्यासाठी जास्त वेळ काढता आला नाहीं म्हणून इथें जमण्याचे मनांत आले. दिल्लीवाल्यांच्या उत्साहाची मात्र कमाल आहे; एवढा उत्साह जर सगळीकडे पसरला तर भारत कुंण्डलिनी जागृतीला आपल्याकडील अनेक शास्त्रांचा व ग्रंथांचा आधार आहे; शास्त्रांमधे केलेले त्याचे वर्णन अद्वितीय आहे, इतकेसुंदर वर्णन दुसर्या कुठल्या ग्रंथात सापडणार नाही. इतर सामान्य सहजयोगाचे महाद्वार बनायला वेळ लागणार नाहीं. लोक ते वाचून त्याचे ज्ञान मिळवू शकतील पण त्याच्या गहनतेत सध्या कलियुग चालू आहे; या घोर कलियुगाचा विशेष तुम्ही सहजयोगीच उतरु शकता. आपल्या देशांत महान अध्यात्मिक म्हणजे माणूस भ्रांन्तिमधे येतो, त्यांतून त्याचा सारासार विवेक संपतो वार् :मय निर्माण झाले आहे, पण नुसते पठण करुन कांहीं मिळत बतोकुठेतरी भरकटत जातो. म्हणूनच आजकाल लोक भलत्यासलत्या लोकांच्या मार्गे धावत नाहीं. मी हेखूप प्रकारे समजावत असते पण तुम्ही त्याच्या गहनतेत आल्याशिवाय तुम्हाला त्याचे आत्मसाक्षात्कार सहज खरे समाधान अनुभवता येणार नाही; त्याची मिळाला पण आता त्याची अनुभूति मिळाली पाहिजे व ती समजली पाहिजे. असतात. त्यांतून लोक घर्म-नीतीचा मार्ग सोडून अधर्म मार्गाकडे नकळत खेचले जात आहेत. परदेशातही वरकरणी साधू म्हणवणारे लोक हेच ओळखून वाहन्तेत् | सूक्ष्मता आत्मसाक्षात्कार मिळवण्यासाठींच करत असतात व लोकांना भुलवतात. त्यांच्यांत | त्टाच्या आपण सत्कर्म करत आहोत' असा उद्दामपणा| युण्याचा प्रटत्न केला | आपल्याकडे हे फार पुरातन काळापासून येतो. सगळीकडे ही परिस्थिति वणव्यासारखी पाहिजे . पसरत आहे तुम्ही सहजयोगी अशा कठीण परिस्थितीमधे आज आहांत. पुराणांत कलियुगाचे खूप वर्णन केलेले आहे व नल- दमयंतीची कहाणी तुम्हाला माहित आहे. आपल्या संस्कृतीमधें थोर संतपुरुषांनी सांगितलेल्या गोष्टी व आहेच; त्यांत कलीने नलाला सांगितलेच आहे की या कलियुगांतच उपदेश स्वीकारण्याची जाणीव असते. भारतीय लोक मुळांत धार्मिक आत्मसाक्षात्काराचे महान कार्य होणार आहे. आत्मसाक्षात्कार असतात: पाश्चात्य लोकांना धर्म व अधर्म हा फरक कळत नाहीं. मिळवणें हेच मानवजन्माचे मुख्य लक्ष्य आहे व तुम्हालाही या उलट अधार्मिक कार्य करणें हे आव्हानात्मक समजले जाते व ते कलियुगांतच तो मिळाला. अगदी सहज मिळाला. म्हणूनच आता करण्याची उत्सुकता असते. भारतीय मनुष्य साक्षर- निरक्षर, त्याचे महत्व ओळखन त्याच्या गहनतेत येण्याच प्रयत्न तुम्ही केला शहरांतील-खेड्यातील, शिकलेला- न शिकलेला कसाही असला पाहिजे; म्हणजे तुम्हाला समजेल की शांति व आनंद मिळवण्याचा तरी धर्म - अधर्म हा फरक करण्याची त्याची प्रवृत्ति असते. उलट हाच एकमेव मार्ग आहे. पुष्कळ लोकांना हा अनुभव मिळाला आहे, पाश्चात्य लोकांत पाप-पुण्य ही भावनाच मुळांत नसते. इथे हिंदु, पण आतां त्याच्यांत सूक्ष्मता आली पाहिजे. त्यानंतरच आपण मुसलमान, ख्रिश्रन, धर्म अभिप्रेत नाहीं तर आपल्या संस्कृतीमधेच मानवामधें कुंण्डलिनी प्रस्थापित केली आहे. सांगितलेले आहे व अनेक ग्रंथांमधून त्याचे वर्णन केलेले आहे. शंकराचार्य, ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, कबीर, नानक इ. अनेक संतांनी या शक्तीचे गुणगान केले र५ 2002_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-17.txt चैतन्य लहरी मे / जून २००२ चागुलपणाला महत्व आहे. याला कारण म्हणजे या भूमीमधे पूर्वीच्या महान संतांनी केलेले कार्य व उपदेश. म्हणूनच या भूमीमधे जन्मलेल्या पार होतात व गहनतेत उतरतात. आपण तसे गहन होण्याचा प्रयत्नच लोकांना मी भाग्यवान म्हणते.पूर्व जन्मी हजारो पुण्यकर्म केलेले क्रत नाहीं; शास्त्रांमधील वचनांमधून कांही प्रेरणा घेत नाहीं. या असल्यामुळेच या भारतांत तुम्हला जन्म मिळाला आहे. पाश्चात्य लोकांची मनोवृत्ति व विचारधारा वेगळ्या प्रकारची हे सर्व त्यांनी स्वानुभव घेऊन व चिंतन करुन केले, कुणाला कसली असते. त्यांना कांहीही सांगीतले तरी त्याला शास्त्रीय परिमाण किती जबरदस्ती केली नाहीं. गुरु ग्रंथामधें नानकसाहेबांनी अनेक आहे हे प्रथम बघतात. एवढेंच नाहीं तर ख्रिस्त, मोझेस साक्षात्कारी संताच्या कवितांचा समावेश केला. पण त्याचाही अर्थ यांच्यासारख्यांची वचनेही ते मानत नाहींत, जणूं ते स्वत: फार ध्यानांत न घेता लोक नुसते पठण -पठण करत राहिले. तसेच बुध्दिवान आहेत. इतकेच नाहींतर ती त्यांची मुळातली वचनेच महाराष्टरांत संतांनी वारी करायला सांगितली, नाम जपायला सांगितले नसल्याच्या शंका उपस्थित करुन आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यअर्थ पण लोकमहिना महिना पायी टाळ कुटत वारीला जाणे एवढेच करत त्यावर जाड-जाड पुस्तके लिहितात. म्हणजे ही वचने एका बाजूने राहिले, कुणाला कांहीं फायदा झाला नाहीं. त्या संतांना लोक गहनतेत मानायची नाहींत तर दुसर्या टोकाला जाऊन मूलतत्त्वादी बनायचे उतरतील अशी अशा होती पण तसे झाले नाहीं. त्यामानानें असा प्रकार त्यांच्याकडे दिसतो. दुसरी गोष्ट अशी की शास्त्रीय शोध परदेशीयांना शोध घेण्यात रस आहे, त्यांच्यामधे गहनतेत उतरण्याची घ्यायचे म्हटले तर त्यातून कुठपर्यंत पोचणार ? त्यानं काहीच पदरांत उत्सुकताआहे, जे आपल्या लोकांत नाही. अंधार उपभोगल्यामुळें पडणार नाहीं. शिवाय प्रत्येक शास्त्रज्ञ साक्षआत्कारी असेलच असे प्रकाशाचे महत्त्व ते जाणतात. म्हणून भारतीय लोक सहजयोगांत नाहीं आणि प्रत्येक शास्त्रज्ञाचे मत व निरीक्षण वेगळे असते. म्हणून येऊनही गहनतेत उतरणें अवघड आहे. बीज अंकुरल्यावर त्याचा शहाणपण हेंच आहे की जे कांही खिस्त, मोझेस, ज्ञानदेव, नामदेव विशाल वक्ष बनतो. तसे तुम्ही सहजयोगांत वाढले पाहिजे. त्यासाठी इ. थोर सत्पुरुषांनी सांगितले त्याचा नम्रपणे स्वीकार करावा कारण ध्यान वगेरे करत राहुन सहजयोगाच्या प्रसारासाठीं कार्य केले पाहिजे. मी पाहते की परदेशी लोक लवकर भूमीमधें अनेक थोर संतपुरुषांनी कार्य केले, लोकांना उपदेश केला। त्रप ते त्यांच्या प्रत्यक्ष अनुभूतींमधून व ज्ञानामधून आलेले आहे; आणि आत्मसाक्षात्कार मिळवल्यानंतर उत्थान-कार्यकरणें आवश्यक आहे. ा आत्मसाक्षात्कार मिळाल्यानंतर,त्यामधे परिपक्व झाल्यानंतर त्यामधे लाज-संकोच-भीति वाटण्याचे कारण नाहीं. छि वाटल्यास त्याचा पडताळा घ्यावा. सहजयोगामधे मी जे सांगते त्याचा म्हणूनच तुम्ही स्वीकार करता व मानता. म्हणूनच आपल्याकडे गुरुपद फार महत्वाचे व श्रेष्ठतेचे मानले जाते; गुरु जे सांगतो त्याचा शिष्य नि:शंक मनाने स्वीकार करतो. अर्थात खरा गुरु केण व ढोंगी गुरु कोण हे ओळखण्याची खबरदारी घेतली पाहिजे व सहजयोगातून ते तुम्हाला समजते. जो गुरु आत्मसाक्षात्कार देतो तोच खरी सद्गुरु आणि या आत्मसाक्षात्काराची तुम्हालाही प्रत्यक्ष अनुभूति आलेली भारतीय संस्कृतीमधे लहान-सहान गोष्टींनाही विशिष्ट अर्थ अमतो म्हणून भारतीय लोकांचा विशेषपणा त्यांतून दिसून येतो.तीच गोष्ट भाषेची. आपल्या संतांच्या साध्यासुध्या अभंगातील शब्दांनाही फार खोल अर्थ आहे, आपल्या ग्रंथांची भाषाही समृध्द आहे. त्यात निरर्थक असे शब्दच नाहींत. 'नांवांत काय आहे ही समजूत चुकीची आहे. म्हणूनच आपल्याकडे मुलाचे नांव काय ठेवायचे याला महत्त्व असते. नांवाच्या एकेका अक्षराला अर्थ असतो. अर्थामधे शब्दाचे आहे. पण एवढ्यानेच भागणार नाहीं; अनुभव आल्यावर त्याचा मर्म असते. उदा. स्वतंत्रता म्हणजे स्व(आत्मा)चे तत्र. अर्थ समजला स्वीकार करुन त्यामधे प्रगति करत राहन अग्रेसर बनले पाहिजे व े की वाचलेले आत्मसात होते, समजते व खोलवर आत उतरते. हे सांगण्याचे कारण म्हणजे ज्या पांच तत्त्वापासून आपण बनवले गेलो आहोत त्यांनाही पांच व्यंजनांनी ओळखले जाते, ही पांच तत्वे शक्ति-रुप असल्यामुळें पांच व्यंजनांनाही तोच अर्थ आहे. आपले क पूर्णपरणे प्रस्थापित झाले पाहिजे. अनुभवामधून तुम्ही प्लावित (nourish) होत नाही तोपर्यंत तुम्ही अर्धे कच्चे राहता व खरे सत्य तुम्हाला समजत नाहीं. र य ला हत २६ 2002_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-18.txt ४ सर्व कार्य ही पांच तत्त्वेच चालवतात. चैतत्य लहरी में / जून २००२ होतो. भूमि-तत्त्वाचा आणखी एक गुण म्हणजे खेचून घेणें कुंण्डलिनी फक्त मानवामधेंच जागृत होंऊ शकते व (Gravity) किंवा प्रभाव पाडणे. उदा. एखाद्या व्यक्तिमत्त्वाला कार्यान्वित होते. सहस्रार उघडल्यावर तुमचा सर्वव्यापी शक्तीबरोबर वजनदारपणा असतो आणि पाहणाच्याला ते वैशिष्टय प्रभावित करते. योग होतो व तुम्हाला परमचैतन्य जाणवते; त्यातूनच तुम्ही एखादी या गुरुत्वाकर्षणामुळेंच आपण सर्वजण धरतीवर उभें आहोत. गोष्ट सत्य आहे का असत्य, परमेश्वरी (Divine) आहे का हे जाणं याच्याशिवाय ह्या तत्त्वामुळेच माणूस कमालीचा सहनशील, संयमी शकता. पण त्याच्याही पलीकडे ही व्हायब्रेशन्स म्हणजे काय, त्यामधें व क्षमाशील बनतो.माणसानें निसर्ग संपत्तीचा चालवलेला ऱ्हासही काय सामावले आहे व ती मिळाल्यावर काय होते इ. गोष्टी समजल्या तिलाच सहन करावा लागतो. पाहिजेत. आत्मसाक्षात्कारानतर ही पाच तत्त्वे तुमच्यामधून आविष्कृत होतात. म्हणूनच सहजयोगी हे तुमचे वैशिष्टय व खास व्यक्तिमत्त्व कुंण्डलिनी जागृत होऊन सहस्रारांतून बाहेर पडल्यावर सर्वव्यापी परमेश्वरी शक्तीमधे मिसळते व आहे. इतर लोक नियमित देऊळ-मशीद-चर्चमधें जातात. पण त्यांना लागते. आपली निर्मिति पांच त्त्वांपासून झाली आहे. परमेश्वरी शक्ति त्यांतून कांहींच मिळवतां आले नाहीं. कारण परमात्म्यावरोबर योग तुमच्यामधे प्रवाहित झाल्यानंतर ती सुक्ष्म पांच तत्त्वांमधें विभाजित न झाल्यामुळे त्यांचे प्रयत्न कृत्रिम होतात. योग झाल्यावरच होऊलागते. शास्त्रामधें सांगितलेले आहे की पुरमात्म्याचे प्रगटीकरण तुमच्यामधे कार्य करणाऱ्या सुक्ष्म शक्ति तुम्हाला समजतात. तुम्ही होतांना प्रथम नाद झाला व त्यांतुन बिन्दू आला. बिंदुपासन ही पांच स्वत:ला नीट जाणावे व ओळखावे म्हणून मी हे सर्व सांगत्ये हे सर्व तत्त्वे एकापाठोपाठ निर्माण झाली. सर्वप्रथम तेज-तत्व निर्माण झाले; झाल्यावर तुम्ही सक्षम बनता. सहजयोग्याजवळ पूर्ण आत्मविश्वास या तत्त्वाचा प्रकाश सहजयोग व्यापून तुम्हा सर्वाच्या भोवती पसरला वआत्मसन्मान असला की, सहजयोगी म्हणून आपण कसें आहोत ती शक्ती तुमच्यामधून वाहू आहे; तुम्हाला तो सगळीकडे जाणवतो. म्हणूनच आत्मसाक्षात्कारी व सहजयागासाठी आपण काय करतो ह्याबद्दलची त्याची जाण पुरुषाच्या चेहर्यावर तेजस्वीपणा उठ्न येतो. प्रकाशाचा मळ गण प्रगल्भ होते. काहीं सहजयोगी खूप चांगले कार्य करतात. तर कांहींजण तेजच आहे, म्हणजेच तेजस्व प्रकाशाचे सक्ष्म तत्त्व आहे. माझ्या फोटोमधेंही तुम्ही हीच तेजोवलयें पाहता. त्याच्या नंतर वाय हे तत्त्व प्रश्न सोडवण्यासाठी मुळीच नाहीं. सहजयोग म्हणजे तुम्हाला सहज त्यांच्या कुटुंबाच्या अडचणीचमला सांगत राहतात. मी तुमचे असले येते. आपल्याला जाणवणारी हवा हे वायूतत्त्वाचे जड स्वरुप: सक्ष्म साक्षात्कार मिळतो एवढेच नसून तुम्ही स्वत: आणि निसर्ग व पांच झाल्यावर त्याच्या चैतन्याच्या थंड लहरी जाणवतात. त्याच्यानंतर सूक्ष्म तत्त्वे सर्वच सहज(Sponteneous) बनून जाणे. ग़ण तुमच्या जल-तत्त्व. या तत्वाचा गुण त्वचेचा नरमपणा., बोलण्यांतले मार्दव मदतीला आहेतच. तुमच्या हितासाठी, तुम्हाला परिपक्व करण्यासाठी इ. मधे उमटतो. त्याच्यानंतर अग्नि - तत्व. या तत्त्वामळें आणि तुमच्यामधे सहजयोगी असल्याची आत्मीयता निर्माण तुमच्यामधील आणि त्यातून इतरांच्यामधील अपायकारक दोष जळून जातात. कारण जाळून भस्मसात करणें हा अग्रीचा गण आहे. मिळवली पाहिजे, त्यासाठी आत्मपरीक्षण आवश्यक आहे. त्यांतनच तुमच्यामधील सर्व रागीटपणा नाहींसा होतो व एखादी क्रध्द व्यक्ति तुम्हाला तुमची स्थिति व प्रगति कळेल. मग तुम्हाला स्वतःमधील तुमच्यासमोर आली तर तिचाही क्रोध मावळतो.साक्षात्कारी पुरुषाला शक्तीचा आणि कार्यक्षमतेचा आत्मप्रत्यय येईल. अग्नि जाळू शकत नाहीं. सीतेने अग्रीप्रवेश केला तरीही ती सुरक्षित राहिली. कारण जल तत्त्व प्रभावी झाल्यामळें ते कार्यान्वित झाले. त्याच्या गहनतेत उतरा म्हणजे तुमच्यामधें सूक्ष्मता येईल आणि सर्वांत शेवटचे तत्त्व म्हणजे भूमितत्व. या तत्त्वामधूनच पालन पोषण तुमच्यामधील सूक्ष्म तत्त्वे विकसित होतील. त्यासाठी माझे तुम्हा होते; फुले-फळे बहरतात. माझ्या खोलीत ठेवल्यावर फुलेही सर्वांना आशीर्वाद. टवटवीत व तजेलदार होतात; हा परिणाम तत्ाच्या सूक्ष्मपणामधून करण्यासाठींच सर्व कांही घटित होत असते. ही प्रगल्भता तुम्ही तुम्ही सहजयोगांत आत्मसाक्षात्कार मिळवला आहे; आतां 2002_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-19.txt चैतन्य लहरी मे / जून २००२ ा ৮ wा सहज समाचार mina |ब ा होली उत्सव-२००२ सहस्त्रार -पूजा २००२ वृत्तात दिल्ली इटली भारतामधे असतांना गुरगावमधील श्री ाब] प. पू. श्रीमाताजी इटलीमधील मिलान विमानतळावर २७ एप्रिल २००२ रोजी टर्कीमधील कार्यक्रम वईस्टर -पूजा संपवून पोचल्या. सर्व इटलीमधील अनेक सहजयोगी विमानतळावर स्वागतासाठीं जमले होते. लहान मुलांनी फुले देऊन माताजींच्या निवासस्थानी त्यांच्या उपस्थितीत २९ मार्च २००२ या दिवशी होली उत्सव साजरा न। करण्यांत आला. कार्यक्रम पाऊण तासाचाच होता, पण बरेच | सहजयोगी उपस्थित होते. होळी साजरी करण्याचे महत्त्व विशद श्रीमाताजींचे स्वागत केल्यानंतर सहजयोग्यांनी हार व पुष्पगुच्छ अर्पण केले. त्यावेळीं श्रीमाताजी अत्यंत प्रसन्न होत्यां. आपल्या पंधरा मिनिटांच्या छोटेखानी भाषणांत त्यांनी इटलीमधील गंभीरपणाचे वातावरण उल्हास व आनंदमय करण्यासाठी श्रीकृष्णांनी सहजयोग्यांचे कौतुक केले व म्हणाल्या" इटलीमधील लोकांचे | होळीसण साजरा करण्याची प्रथा सुरु केली. होळी पेटवणे हे करताना श्रीमाताजी म्हणल्या 'श्रीरामांच्या काळीं लोकांमधें रुजलेले कोर हृदय विशाल असल्यामुळे सहजयोग चांगला पसरत आहे. इथें सहजयोगाला विरोघ केला जात नाहीं. म्हणून इटली हा इतर देशांसमोर आदर्श ठरेल असे कार्य व प्रगति करण्याची तुमची जबाबदारी आहे. मला म्हणूनच इथेच कायमचे वास्तव्य करावसे वाटते या उल्हासपूर्ण स्वागत-समारंभानंतर श्रीमाताजी कबेल्यासाठी रवाना झाल्या. | विनाशकारी व दुष्ट शक्तींचे निर्दालन करण्याचे द्योतक आहे. पण आजकाल लोकांनी त्याला विद्रप स्वरुप दिले असल्यामुळें तो साजरा करतांना घाणेरडे प्रकार केले जातात. हे चुकीचे आहे भक्त प्रल्हादला ठार करण्यासाठी त्याच्या वडिलानी आपल्या बहिणीला-होलिका, तिलाअम्री जाळणार नाहीं असा वर मिळाला ४मे २००२ ला म्हणजे सहस्रार पूजेच्या आदल्या दिवशीं | होता, -प्रल्हादला मांडीवर घेऊन चितेवर बसायला सांगितले, कबेलामधें एक सांस्कृतिक कार्यक्रम जर्मनी, ऑस्ट्रिया, झेकोस्लोव्हेनिया, स्लोवोनिया, हंगेरी या देशांनी आयोजित केला होता. कार्यक्रमासाठी श्रीमाताजींचे आगमन झाल्यावर जमनीच्या पण त्या अम्नीमधे प्रल्हादला काहीही झळ न लागता होलिकाच भस्मसात झाली अशी कथा सांगून श्रीमाताची पुढे म्हणाल्या सहजयोग्यांनाही असेच संरक्षण मिळाले आहे व त्यांना लीडरने स्वागतपर भाषण केले. युरोप है विराटाचे भवसागर असल्याचे सांगून या वर्षाच्या पूजेच्या दिवशी जेमिनीच्या स्थानावर तीन ताऱ्यांचा संयोग होणार असल्याचे सांगितले व हा योग पर्वी | नाश होणार आहे. सहजयोग्यांनीही राक्षसी वृत्ति ठेऊ नये. तसे एकदाच दोन हजार वर्षांपूर्वी ख्रिस्त जन्माच्या वेळेस झाला होता हे केल्यास त्यांना हे परमेश्वरी संरक्षण मिळणार नाही'यानंतर उपस्थित महत्त्व विषद केले. पूजेच्या व्यासपीठावर पार्श्वभूमीवरील पडद्यावर सहजयोग्यांनी श्रीमाताजीच्या चरणांवर गुलाल अर्पण केला आणि त्रास देणार्या व कार्यात विरोध करणार्या दुष्ट शक्तीचाही असाच हेच चित्र भव्य व आकर्षक रुपात दाखवले होते. कार्यक्रमामधेलहान मुलांची भजने, पाश्चात्य शास्त्रीय संगीत, नाटिका व सतार वादन इ. कार्यक्रम निरनिरळ्या कलाकारांनी सादर केले. | श्रीमाताजीनीं गुलालला चैतन्यलहरी दिल्यावर उपस्थितांनी तो गुलाल वापरुन बागेमधे होळी साजरी करण्यास सांगितले. अशा तन्हेने सहजयोग्यांनी होलिकोत्सवाचा आनंद लुटला. १८ 2002_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-20.txt चैतनप लहरी मे / जून २००२ ३० आता आपला पहिला दौरा अर्धा अधिक पुरा होत आलाय. आपण आपले आत्मपरिक्षण केले पाहिजे आणि त्यातून आपण काय मिळवलं आहे हे शोधले पाहिजे. आपण हे समजून घेतले पाहिजे की सहजयोग बुध्दीच्या करामतीतून होणार नाही. पुष्कळ लोकांना असे वाटते की जर तुम्ही नुसतं स्वत:शी सांगितले की - तुमचं असं असं व्हावे - तर ते घटीत होते, जर तुम्ही सतत प्रत्येकवेळी स्वत:शीच सांगितले की - हा (अमुक)प्रश्न सुटावा तर तो सुटतो. किंवा काही लोकांना असे वाटते की त्यांनी कोणाला सांगितलं की - हा त्रास तुला आहे तू चांगला व्हावास, तर तेही चांगल घडतं. पण ते तसे नाही कारण सहजयोग मानसिक पातळीवर काम करीत नाही. तो अध्यात्मिक पातळीवर कार्य करीत असतो-जी पातळी मानसिक पातळीपेक्षा कितीतरी उच्च स्थरातील आहे. क ा० ल आपली चक्रे कशी ठीक करायची हे। घेतले पाहिजे की तुमची यंत्रे कशी काम करत असतात. कित्येक लोक मानसिक पातळीवर ुम्हाला समजलं पहिजे आणि हे समजून जगतात आणि त्याच पातळीवर आपल्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणूनच सर्व समस्या उभ्या करतात. जर तुमच्या कोणत्याही चक्राबाबत समस्या आहे किंवा सहजयोग आईला प्रसन्न ठेवल्याने घटित होतो ते पकड़तय किंवा तुम्हाला आढळून आल की काही तरी गडबड आहे तर अन्य पातळीवर काहीही करुन कसलाच उपयोग नाही फक्त अध्यात्मिक पातळी हवी! प.पू.श्रीमाताजी निर्मलादेवींचेभाषण, काही लोकांचा विश्वास असतो की जर त्यांनी कुणासारखी वेशभूषा केली तर, किंवा वरवर कुणासारखी तरी वर्तणूक ठेवली तर ते तसे बनतील. पण ते खरे नाही. जसे पश्चिमी देशात -हिप्पीज-आहेत आणि त्यांना वाटते की ते आता आदिमानव झालेत! आता कशानेही तुम्ही आदिमानव होऊ शकत नाही कारण तुम्ही अतिशय प्रगतीशील झाला वैतरणा १८ जानेवारी ८३ /७ आहात. आता परत आदिमानव होऊ शकणार नाही. म्हणजेच काही तरी मनाने करुन, आपण तसे बनू शकत नाही. आपल्या हृदयाकड काळजीपुर्वक लक्ष द्या व सर्व काही हृदयातून आता ही मानसिक पातळी पुढे पुढे लोकांमध्ये अतिसूक्ष्म मार्गापर्यंत जाते. काहींना असे वाटू शकते की काही आरत्या आणि इतर काही बाबी पाठ केल्या तर तुम्हाला भारदस्तपणा येईल. पण ते खरे नाही. कारण ते केवळ शब्द आहेत. पण जर तुमच्यात जागृति - ची शक्ति असेल तर (त्या) आरत्या मंत्र बनतील आणि ते तुम्ही कार्यान्वित करु शकता, मंत्र निर्मितीची शक्ति मिळवण्यासाठीं सर्वप्रथम तुम्ही ठराविक पातळी संपादन केलो पाहिजे. होऊ द्या. तुम्ही जी आरती म्हणता ती कार्यान्वित झालीच पाहिजे हे देखिल अगदी निश्चितपणे शक्य नसते. अशा गोष्टी घडतात तशाच स्विकारुया. आणि कशानेही भारयुक्त (अटितटीने बध्द) होता कामा नये. तुमच्यातच निश्चित अशी -आंतरिक - खोली आली पाहिजे, १९ 2002_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-21.txt चैतन्य लहरी में / जून २००१ गोंधळता अणि मला सुद्धा गोंधळात घालता. ज्याने मंत्र सिध्द होतील. आपण कालच उदाहरण पहा -मी निश्चित प्रथम कमीत कमी तुमच्यात निश्चित चैतन्य लहरी आल्या होते की त्यांना दुसऱ्या दिवशी जायला पाहिजे- परंतु कुणीच माझे ऐकले नाही आणि ते लोक घाईत गेले-आणि त्यांना आढळलं की तिकीटेदुसर्या दिवशीचीच खरेदी केली आहेत. हेज्ञान आपणालाही येईल जेव्हा तुम्ही स्वच्छ हृदयाचे असाल. काल मी सांगितलं की (जाणवल्या) पाहिजेत. जर तुमची काही चक्रेपकडली जात असतील तर प्रथम माझ्या फोटासमोर- सुधारुन घ्या. फोटोचा योग्य तो मान ा राखून केवळ माझा फोटोच कार्य करुन घेणार आहे- इतर काही नाही. किंवा जर मी प्रत्यक्ष असेन तर! परंतु एकदा तुम्ही ज्ञानाची निश्चितशी स्थिती प्राप्त केलीत, तर तुम्ही मंत्राचा उपयोग करु शकता, नाही तरी देखील ते मंत्र तुम्हास मदत करतातच. -उद्या न येणे चांगल! मी जाणत नव्हते की काय परिस्थिती होती तेथे! मी नुसतं (त्या लोकांना) म्हटले की -येऊ नका- बस संपल, कारण मी जाणल की तेथे काय घडणार आहे. म्हणजे जर तुमचे हृदय स्वच्छ असेल तर घटनांची निश्चित कल्पना तुम्हाला येईल. परंतु सर्व प्रथम तुमचे हृदय स्वच्छ हवे. मला सर्व साधारणपणे असं आढळून आलंय की दोन चक्रे फार मोठ्या प्रमाणात पाश्चिमात्य लोकात चांगल्या रित्या काम करत नाहीत. पहिलं आहे. परंतु सर्व प्रथम तुम्ही सर्व लोकांनी हे जाणलं पाहिजे की तुमच्या हृदयातून कार्य झालं पाहिजे आणि मेंदूद्वारे नव्हे ! जेव्हा मेंदूद्वारे तुम्ही कार्य घटीत करता, तेव्हा स्मरण शक्तीने, सतत संवयीने, हृदय चक्र, त्याचा अर्थ तुम्ही हृदयाने आअजून लहान व्यक्ति आहात. आपल्या हृदयात अजून आईला स्थान दिलेले नाही. फोटोकडे लक्ष ठेवून आईबद्दल प्रेमभावना ठेवून तिचे कार्य समजून हृदयात तिला स्थित करीत तुम्ही तुमचे हृदय शुध्द केले पाहिजे. घेऊन आणि स्मरण शक्तीला सतत विचारांची सवय लावून या किंवा त्या मार्गने कसे जावे इत्यादी प्रकार मॅदूत प्रकट करण्याचा प्रयत्न करता- खरे की नाही? आपण मेंदूला प्रशिक्षित करतो. आता सहजयोगात हृदय जर हृदय स्वच्छ नसेल तर कशासही अर्थ नाही. कारण प्रशिक्षित केले पाहिजे. प्रथम प्रत्येकाने हे जाणले पाहिजे की हृदय अंधारमय हृदय सारं काही नको ते करत असते. हृदय स्वच्छच हवे, अहंकार किंवा प्रतिअहंकारात गुरफटलेले असते. लिंबिक भाग हृदय पूर्णपणे शरणागत हवे आणि प्रत्येक गोष्टीच्या आधी मला तुम्ही प्रकट करीत असतो. आणि तेथे अहंकार असेल तर हदय-तथाकथित स्थित केले पाहिजे. हे तुम्हास मी सांगू शकते, कारण आपण सर्व सहजयोगी आहात. मी सर्व सामान्य लोकांना हे सांगू शकत नाही हृदय म्हणावे ! ते खर हृदय नसेल. ते काम करीत असेल पण ते केवळ मनाचे चित्रण असेल आणि तुम्हाला असे वाटेल की मी सारं कारण ते सहजयोगी नाहीत. माझ्या हृदयाने करीत आहे पण ते तसे नसते. आपण नेहमीच सहजयोगाचा संबंध स्वत:च्याच अटीतटीशी लावत असतो आणि परमेश्वराच्या संज्ञेशी लावत नाही. पाहया. तुम्ही कदाचित म्हणाल की, ते चांगले नाही, हे बरे नाही- ईश्वर जो आहे तसाच आहे. तो स्वत: बदलू शकत नाही. तुम्ही अशा किंवा सर्व प्रकरच्या मानसिक सूचना किंवा स्वयूंसूचना किंवा बदलायचे आहे. जे जे आपणास ईश्वराबद्दल वाटतं ते आपणास मनोवैज्ञानिक आणि सर्वचजणांनी दिलेल्या तशा प्रकारच्या सूचना त्यांच्यावर लादावसे वाटते. उदाहरण म्हणजे कुणी एक विचार करतो तुम्ही स्वत:स सांगत राहव्यात. पण हे (सूचना देणे) सर्व मानसिक की तो अगदी मला तसाच जवळचा आहे आणि जर कुणी विचार आहे. पण हा मार्ग नव्हे, जो केवळ कृतीतून घटीत होईल. आपण करतोय की तो सुंदरपणे व्यवस्था पहातोय किंवा तो काहीतरी कार्य करतोय किंवा तसंच काहीतरी करतोय आणि त्यास वाटतं की तो बाजू उचलायची आणि ती उजव्या बाजूस टाकायची. दुसरा अन्य स्वत: फार महत्वपूर्ण आहे कारण तो काहीना काही कार्य करतोय. काही मार्ग नाही. तुम्हालाच ते तुमच्या हाताने कार्यान्वित करायचे तर त्यांनी हे जाणलं पाहिजे की हे सर्व मानसिक आहे. खरं म्हणजे आहे. तुमचे हात ते करीत आहे. आणि मेंदू नव्हे. म्हणून तुमचे हात आता आपल हृदय कमकुवत असेल तर काय करायचे ते घेतले पाहिजे, आपण काय करायचे ते ! म्हणजेच डावी समजून .भय आपण काहीही करत नाही. जेव्हा तुम्ही काही करता, तेव्हा स्वतः 2002_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-22.txt चैतन्य लहरी में / जून २००२ ती बाब अशी आहे. वापरा आणि सहजयोगाच्या पध्दति वापरा. शू आता प्रत्येकांनी दररोज मीठपाण्याची बैठक केलीच पाहिजे. ते महत्वाचे आहे. प्रत्येक सकाळी तुम्ही तुमचे ध्यान केलेच पाहिजे. सुधारण्यास-दीप- वापरला पाहिजे. म्हणजे प्रकाश किंवा अम्नी कारण मानसिक पातळीवर आपणाला वाटत की आपण प.पू. आई तत्व. आहाराबाबत अशा लोकांनी नत्रयुक्त पदार्थ म्हणजे प्रोटीन्स जवळ आहोत. ठीक आहे. हे स्पष्टीकरण (म्हणून )योग्य आहे. तुम्ही किंवा तत्सम पदार्थ घेतले पाहिजेत. त्यांनी जास्त प्रथीने घेतली आलातच तुम्ही पाहीलत की, भारतीय कसे आहेत आणि त्यांच्या पाहिजेत. मार्गातल्या- पाऊलांचे तेच प्रकाश आहेत. सहजयोगासाठी ते किती चांगले आहेत आणि हे सार पाहिल्यावर तुम्ही हे जाणल पाहिजे आणि कंडलिनी म्टणजे मी सांगीतले आहेच की- शुध्द इच्छा परत की सहजयोग कार्यान्वित करायचा असतो. नुसता त्याचा विचार करु ते काळजीपूर्वक ऐका- शुद्ध इच्छा शकत नाही. तुम्ही तुमच्या विचारतून काही करण्याचा प्रयत्न केलात तर सहजयोगात काहीही फळ मिळणार नाही. तुम्हाला तुमचे हात म्हणजे ईश्वरी शक्तीशी एक होणे; ब्रह्माशी एक होणे आणि वापरायचे आहेत. तुमचे पाय वापावरायचे आहेत. तुमचे पाय(मीठ) परमेश्वराशी एक होणे. तीच एकमेव शुध्द इच्छा आहे. इतर सर्व आता डाव्या बाजूच्या लोकांनी त्यांची डावी बाजू ला माँ आता सहजयोगातील मूळ गोष्ट आहे ती म्हणजे कुंडलिनी - याचा अर्थ इतर (भातिक, मायिक ) इच्छा आहेत त्या अशुध्द! ती एकमेव शुध्द इच्छा पाण्यात बुडवायचे आहेत, कारण पाणी म्हणजे महासागरच ! ही सर्व पाच चक्रे की सहा चक्रे म्हणा-मी पाच म्हणते कारण मूलाधार मिळवण्यासाठी प्रशिक्षित करा, जर तुम्ही तुमचे मन या प्रकार चक्र जे प्रथम आहे आणि सातवे आणि सर्वोत्कृष्ट असा मेंदू प्रशिक्षित केलेत तर तुम्ही शुध्द इच्छा वाढवू शकाल आणि त्यामुळे (सहस्र) म्हणून मधली अशी पाच चक्रे जी तेथे आहेत व जी मूलत: इतर सर्व इच्छा हळूहळू नष्ट होतील. ईश्वर शक्तिशी एकरुप होणे ही इच्छा अशुध्द आहेत. म्हणून तुमच्या मनाला ती मुख्य वस्तु -वस्तु- पासून बनली आहेत आणि ही पाच मूलतत्त्वे ह्या चक्रांचीच घडण करतात. या भावनेने ती पूर्णपणे वापरली पाहिजेत. आता ही आपल्याला काय करावे लागते ते मिळविण्यासाठी तुम्हाला तुमची चक्रेजर सुव्यवस्तित करायची असतील तर त्या चक्रांच्या सर्व समस्या आई प्रसन्न ठेवावी लागते. ते अगदी सोपे आहे श्री आदिशंकराचार्य मुलतत्वात म्हणजे ज्या पासून त्या आल्या आहेत तेथे नेल्या पहिजेत. उदा. म्हणजे एखादी व्यक्ती जी उजव्या बाजूची आहे, त्यांना तितकासा प्रकाश ( अग्रीतत्त्व) उपयोगी पडणार नाही. जर तुम्ही किंवा अती हशारीचा प्रयत्न नकोय, मी प्रत्येकाला चांगले जाणते. फोटोसमोर दिवा लावलात आणि जे अहंकारी आहेत आणि त्यांचे साठी केवळ दिवा वापरला तर कार्य घटीत होणार नाही. म्हणून बोलेन, अशा पध्दतीने वागेन की माझी आई प्रसन्न होईल- समजा त्यांचे साठी जे घटीत होणार आहे ती आहे धरतीमाता आणि जलतत्व तम्ही सहजयोगात आहात. तुम्ही वाईट गोष्टी करत आहात, तुम्ही इच्छा अत्यंत शुध्द आणि उच्चतम आहे. आणि ते मिळवण्यासाठी म्हणाले आहेत की तुम्ही कशाचीही चिंता करु नका. फक्त आपल्या आईला प्रसन्न ठेवा. तुम्ही साधीसुधी व्यक्ती बना. माझ्याशी लबाडीचा म्हणून प्रत्येकाने स्वत:स सांगण्याचा प्रयत्न करा. मी अशाच गोष्टी जेथंड करते! जे जे उजव्या बाजुचे आहेत त्यांना बर्फ देखिल उपयोगी पडेल. म्हणून सर्व थंड तेचा प्रयोग उजवी बाजू ठीक करण्यासाठी वापरावा म्हणजे तुम्ही तिला थंडतेने खाली आणाल. त्याच प्रमाणे आहाराबाबतीत, जे उजव्या बाजूचे (उपयुक्त) अन्न घ्यावे. ते म्हणजे कर्बोहैडूटस. म्हणजे त्यांनी अंशत: शाकाहारी बनावे-नव्हे पुष्कळच प्रकारची गोष्ट मला सर्वाधिक प्रसन्न करु शकेल? मी स्वत: साधी प्रमाणात बनावे आणि मांसाहारात चिकन वगेरे सारखे पदार्थ खावेत. आहेम्हणून मला हृदयाने साधी अशी माणसे आवडतात.-जी अगदी मात्र मासे खाऊ नये- समुद्रातले अन्न काहिच नको कारण ते गरम सरळ हृदयाची आहेत. उदा. म्हणजे जो अधिक दिमाख दाखवतो. आहे.आपल्या चक्रांची भौतिक (स्थूल) बाजूकशी संभाळली पाहिजे. सर्वत्र पुढे पुढे करतो, सिनेमाचा जणू अभिनेता बनू पहातो, अशी मला बिलकुल प्रसन्न करु शकणार नाही. तर आईला प्रसन्न कसे करावे ? तर तुम्ही स्वत:ला पाहण्याचा प्रयत्न करा. कोणत्या २१ 2002_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-23.txt चैतन्य लहरी मे / जून २००२ व्यक्तिमलाआवडत नाही. तुम्ही अत्यंत शांत असावे आणि तुम्हाला रुतला आहे आणि तो दुसर्या काट्याने स्वत:च्या दिखाऊपणाबदहदल शरम असावी. मी आदिशक्ति आहे; ह्याचे नाटक करते का? मी नाही तसे करत ! मी तुमच्या सारखीच रहाते. अगदी तुमच्या सारखीच राहते.पण मी तुमच्या सारखा काढायचा आहे आता आईने तो दूर केला आहे.एकदा जर तुमच्या आईची करुणा तुम्हाला समजली तर तुमचे जे चुकीचे आहे त्याबद्दल माझे बोलणे, तुम्हाला सुधारणे, माझे सांगणे याबद्दल आपण काहीच हरकत घेणार नाही.कारण मला ते दिखाऊपणा करते का? तर तुम्ही मला दिखाऊपणा का दाखविता केलेच पाहिजे. ज्या लोकांना सुहृदय नाही, निर्मल- हृदय नाही त्यांना हे समजणार नाही. ते समजू शकणार नाहीत. हे फारच कठीण आहे म्हणूनच तुमचे हृदय आईजवळ निर्मल ठेवा. मी आपणासाठी जे जे करु शकते ते आशिर्वाद तुमच्यासाठीच.जे काही करते ते आशिर्वादच आहेत हे लक्षात ठेवा. तरी अशी व्यक्ती चांगली नाही. दुसरे असे की तुम्ही माझ्याजवळ तणावाखाली राहू नका. तणावाखाली राहण्याची काही गरज नाही. जर मी तुमची खरडपट्टी काढली तरी ते तुमच्या हिताचेच आहे. जरी मी तुमच्याबद्दल चांगले बोलले तरी ते तुमच्या हितासाठीच आहे. माझा सहजयोग अशा प्रकारे काम करतो. आता आणखी एक चक्र तुमचे भयानकपणे पकडते ते म्हणजे नाभीचक्र. तुम्ही भौतिकवादी आहात असेच ते सुचवते. अगदी लहान सहान गोष्टीसाठी आपण भौतिकवादी आहात. ते अगदी सुक्ष्म, अतिसूक्ष्म असते म्हणून समजून घेण्याचा प्रयत्न करा की भौतिक वस्तु (जड वस्तु) फार महत्वाची नाही. जड वस्तु ह्या एकमेकांना प्रसन्न करण्यासाठी ! त्याला इतर काहीही किंमत नाही. म्हणून भौतिकवादी बनण्याचा प्रयत्न करु नका. अशा अर्थी की, हे पहा, छोट्या छोट्या गोष्टीसाठी मला हे करावयाचे आहे ते करावयाचे आहे! हे काही महत्वाचे नाही. जर ते घडले तर ठीक, नाही घडले तरी ठीकच. म्हणून तुम्ही हे पहा की, नाभीचक्र हे फार व्यक्तिगत आहे. पुष्कळच व्यक्तिगत आहे. ती प्रत्येकाची व्यक्तिगत बाब आहे. जर माझ्या मनात जगातील कुणाबद्दलही आकस बिलकुल नाही आणि जगातील कोणाबद्दलही राग नाही. माझ्याजवळ दयेखेरीज काही नाही.परंतु दयेपोटी मला कधी कधी खरड्पट्टी करावी लागते. त्याच दयेपोटी मला ममतेने बोलावे लागते. अशा प्रकारे दोन्ही मार्ग तुम्हाला मदत करतात.दोन्ही मागनि तुम्हाला सहकार्य मिळते.ईश्वराचे अनंत आभार तुम्हास कोणीतरी आहे, जे तुम्हाला योग्य वेळी सुधारतय, तुमच्या भल्यासाठी, कारण तुम्ही संत आहात. या पृथ्वीवर ईश्वराचे साम्राज्य प्रस्थापित करण्यासाठी तुम्ही आला आहात.तेच तुम्हाला करणे आहे. जर तुम्ही लोक मान्यवर नसाल, जर सूज्ञ नसाल, प्रतिष्ठीत नसाल, कनिष्ठ दर्जाचे वागत असाल तर लोक तुम्हाला कसे स्विकारतील? तुमची इच्छा -लक्ष्मी च्या हेतुपुरती आहे म्हणजे तुम्हाला जास्ती पैसाअडका हवा आहे किंवा लहानसहान गोष्टींची चिंता आध्यात्मिक म्हणून हृदयचक्राची काळजी घेतली पाहिजे. हृदयाने, जी इच्छा असेल तिने तुमची आई प्रसन्न राहिली पाहिजे जरी मी तुमच्यावर रागावले, तरी त्याचे वाईट वाटून घेऊ नका. तुमच्या मुल्याशिवाय करत बसला आहात तर तुमचे लक्ष्मी तत्व फार झालेच तर जागृत होईलही पण हे लक्ष्मी तत्व महालक्ष्मी तत्व बनले पाहिजे.हे ह सहजयोग तुमच्यात अद्याप वाढला नाही. त्याची ती एक खूण आहे. मी जर तुमची खरडपट्टी काढली तर तुमच्यात काही तरी उणिव आहे., जी गेली पाहिजे.तो एक सुधारण्याचा की तुमच्या उत्नतीसाठी आहे. महालक्ष्मी तत्त्वात एकरुप होण्यासाठी तुम्हाला तुमच्या भौतिक वस्तू, तुमचे भौतिक अस्तित्व अशा प्रकारे वापरायचे की त्याने मी प्रसन्न होईल. ते फार महत्वाचे आहे. प्रत्येकाने ते जाणून केंद्रबिंदु समजा, हे तुमच्या हिताचे आहे. कसला तरी काटा तुमच्यात २२ 2002_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-24.txt चैतन्य लहरी में / जून २००२ वस्तूंनी पूर्ण असू द्या. जे कांही विकत घ्याल, त्याची व्हाय्रेशन्स घेतले पाहिजे. ৯ तुम्हाला मल समजावून सांगायचे आहे की तुम्ही वेशभूशा करताना केस पिंजारलेले असलेले मला बिलकल आवडत नाही. प्रकारची निरर्थक भुते तुमच्या घरात येतील आणि तुम्हाला त्रास ती फॅशन असेल किंवा आणखी काही असेल पण मला ते आवडत होईल. म्हणून तुम्हाला खरेदी करायचे आहे ते व्हायब्रेशनच्या नाही.नेहमीच केस ठिकठाक, विंचरलेले असावेत. व्यवस्थित केलेले जाणीविवर पाहिले पाहिजे. जर तुम्हाला समजत नसेल तर कुणालाही असावेत. पिंजरलेले केस ही खरोखरच भूत आत येण्याची लक्षणे पहा आणि नंतर खरेदी करा. अन्यथा खरेदी करु नका. कारण सर्व जे मदतीसाठी विचारा म्हणजे सहजयोग्याला ! तुम्हाला वाटत त्या वस्तू स्वस्त आहेत, त्या चागल्या व सुंदर आहेत म्हणून विकत घेत जाऊ आहे. तुमचे केस पिंजरलेले असताना भुते अशा माणसांना ओळखतात आणि त्या माणसात शिरतात. आपले केस नेहमी नका. चैतन्य लहरी प्रमाणे वस्तु विकत घेण्याचा प्रयत्न करा, ते योग्यरित्या ठेवा. भारतीय लोक पहा, ते कसे त्यांचे केस व्यवस्थित योग्ये आहे. जर तसे नसेल तर संपलच.- मला हे खरेदी केल पाहिजे. ठेवतात. तुमच्या केसांशी मला काही करायचे नाही. मी काही केशभूषा करणारी नव्हे किंवा कोणी नाही.जर तुमचे केस योग्य रीत्या विंचरलेले ती चुकीची कल्पना आहे. सर्व काळ आता चित्त आत असले पाहिजे. नाहीत किंवा ठेवले नाहीत तर निश्चित तम्ही अडचणीत आहात. मी पाहिले आहे की आपले चित्त बाहेर आहे. त्यामुळे बाहेर पहात म्हणून अशा गोष्टीकडेलक्ष द्या. कांही लोकांना अव्यवस्थित (गबाळे )कपड्यांची सवय असते, ती पण चांगली गोष्ट नव्हे. तुम्ही हे खरेदी करण्यासाठी मुंबईला गेलच पाहिजे- हे काही योग्य नाही. रहाणे हे चैतन्य लहरींना चांगले नाही. जर तुमचे चित्त आत असेल तर तुम्ही जे व्हायक्रेशन्सला योग्य नाही ते कांहीही खरेदी करणार व्यवस्थित वेशभूषा केलीच पाहिजे, स्वच्छ आणि टापटिप । ते सर्व नाही.तर लगेच बाहेर फेकुन द्याल. भौतिक आहे म्हणून नव्हे तर ते फार महत्वाचे आहे. जर तसे नसेल तर गलिच्छ कपडे बाधांना आकर्षित करतील. तुम्ही स्वत:ला स्वच्छ नीट निर्णय घेऊ शकत नाही. नाभी चक्राकडे लक्ष असले पाहिजे. आणि व्यवस्थित ठेवा. कारण बाधा येता कामा नयेत. या सर्व त्यासाठी नुसता विचार करुन भागणार नाही. तर त्यावर मेहनत केल तुमचे चित्त बाहेर असल्यामुळे तुम्ही एखाद्या वस्तूबद्दल फॅशनच्या कल्पना ज्या पश्चिमेकडून आल्या आहेत. त्या सैतान पाहिजे. पहा, नाभी चक्राची कोणती बाजू पकडत आहे तर तुमच्यासाठी साखर चांगली आहे. साखर पुष्कळ गोष्टी सूचित करते. साखर म्हणजे तुमची जीभ गोड असावी. तुम्ही गोड बोललात तर शक्तीकडून आल्या आहेत. ते काही सुशोभनीय नाही. ते काही केल्या, अध्यात्मिक व्यक्तींना चांगले दिसत नाही. आपल्या पध्दती 1e. बदलावयास पाहिजेत, परमेश्वराला आवडण्यासाठी, भुतांना नव्हे.! लोक समजतात की तुम्ही एकतर कुचकामी आहात किवा पूर्णपणे आमच्यावर कोणतेही भूत नकोय. ही साधी वस्तुस्थिती समजली नम्र व्यक्ति आहात. तुम्ही नम्र असले पाहिजेत. आपण नम्र व लीन की नंतर तुम्ही अशा पध्दतीने वेषभूषा करण्यास सुरवात करा की ती असले पाहिजे. आपण एकमेकांशी गोड कसे बोलावे ते शिकले आधुनिक नसेल ती प्राचीन (जुनाट)नसेल. ती कशी असो, ती पाहिजे. जर आपण कसे बोलावे ते कळत नसेल तर ज्यादा साखर व्यवस्थित, स्वच्छ, नावीन्यपूर्ण असावी. दुसरे म्हणजे ज्या वस्तू घ्या. चैतन्यलहरी युक्त साखर घ्या.त्यामुळे आपली जीभ गोड होईल प्लॅस्टीकच्या व त्या प्रकारच्या असतील त्या हजारों साठवल्या तरी आणि तुमच्या इतराबद्दलच्या कल्पना क ठोर किंवा टीकात्मक उपयोग नाही. तुमच्याकडे थोड्याच वस्तु हव्यात, ज्याना अध्यात्मिक असण्यापेक्षा मधुरतम होतील. म्हणून उजव्या बाजूच्या लोकांसाठी मुल्य नसते. म्हणून या सर्व तुम्हाला निरर्थक असलेल्या वस्तु साखर उचित करण्यात येत आहे. डाव्या बाजूच्यासाठी मीठ! जमवण्याचा प्रयत्न करु नका. हळूहळू तुम्हाला समजून येईल तेव्हा डाव्याबाजूच्या लोकांनी मीठ अधिक घेतले पाहिजे. मीठाने ते पुष्कळ समस्या सोडवू शकतील! मीठ त्यांना व्यक्तिमत्व व शांतता देईल! व त्याद्वारे ते स्वतःस गौरवपूर्ण व सुस्त नसलेल्या अशा मार्गाने व्यक्त त्या कमी कराल. तुमच साधे सुधे जीवन चांगल्या वस्तु व आध्यात्मिक करु शकतात. म्हणून तुमच्या संभाषणाचा वेग, वर्तणूक किंवा सर्व २३ 2002_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-25.txt चैतन्म लहरी में काही कृती विचार मधोमध (मध्यस्थानी) असावेत, सुस्त / जून २००२ परंतु तुम्ही बाह्यातून आतमधे जाऊ नसावे,अत्यंत जलद, चटपट अणि आवेशपूर्ण नसावे. शकत नाही. कल्पना करा, कुणी म्हणाल की- म्हणजे तुम्हाला समजेल की सहजयोग हा प्रत्येक गोष्टीचा ठीक आहे श्रीमाताजी, मी माझे केस व्यवस्थित विंचरले आहेत. मी मध्यबिंदु आहे. प्रत्येकाने तसे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एका चांगला आहे, पण ते तसे नाही. ते असते असे नाही. जरी तुम्ही केस टोकापासून दुसऱ्या (अतिरेकी) टोकापर्यंत काहीही नको. जर तुम्ही विचरले आहेत, ते तुम्हाला भूतांनी पछाडलेले असू शकते. पण ते खूप बोललात, वटवट केलीत आणि तुम्ही जलद आहत तर त्यांकडे कमीतकमी संभवनीय आहे. म्हणून एखाद्याने हे समजले पाहिजे की (साक्षी राहून) पहा, अगदी जागृतपणे तुम्ही तुमचा वेग कमी ते सूत्र कर्यान्वित झाले पाहिजे. मला वाटते, हे तुमच्या डोक्यात पक्के करण्याचा प्रयत्न करा.तुम्ही जागृत असायलाच हवे- पहा माझा वेग- वाढतोय, मला बोलयाची गरज नाहीय, मला थांबू द्या.परंतु जे केवळ तुम्हालाच सांगु शकत नाही की-वा, मी खूप आनंदी आहे- अजिबात बोलत नाहीत,ते पण चांगले नाही. जे कारण ते सांगणे तुमच्या अहंकाराला लाडावून ठेवते. किंवा -मी ( अति) बोलतात आणि जे बोलतच नाहीत त्यांनी फक्त एकच गोष्ट फार दुखी; आहे कारण ते सांगणे तुमच्या अहंकाराला त्रास देत असते. समजून घेतली पाहिजे की आपण जे जे बोलायचे, ते मध्यात बसले पाहिजे की सहजयोग हा कार्यान्वित करावा लागतो. तुम्ही म्हणून -मी फार सुखी नाही, मी फार दुखी नाही- तो काही एक मार्ग नव्हे. बोलले पाहिजे. एकदा तुम्ही ते (सूत्र) समजलात तर प्रत्येक तुम्ही आनंदात असले पाहिजे म्हणजे या गोष्टी घटीत होऊशकतात. गोष्टींसंबंधीची प्रत्युत्तरे मधोमध, समतोल व सुंदर असतील. आता मी यावेळी हे एवढेच सांगू शकते कारण आपल्याला वेळ अपुरा प्रेमअसले पाहिजे. आणि तुम्ही सहजयोगी आहात ही प्रतिष्ठा असली आहे. तुमच्यापाशी स्वत:बद्दल धीर असला पाहिजे. तुमच्यापाशी पाहिजे. प्रत्येक व्यक्तीनी त्याच्या स्वत:साठी ते सूत्र अंकीत केले मला वाटते की आपण या ठिकाणी राहण्याचा पूरा आनंद पाहिजे. म्हणजे समग्रता ठीक होईल. असे काही लोक आहेत. जे घेतला आहे. सर्व प्रकारे तुम्ही आनंदी आहात. आणि ते सत्र आपण दुस-्याबद्दल चितातुर आहेत. स्वत:ची स्वत:च चिंत्ता करा. चांगल्या रीतीने घटित केले आहे. आपल्या सर्वांना इथे चांगला बोध दुसऱ्यांच्या चांगल्या बाबी पहा. वाईट गोष्टी नकोत तर दुसऱ्यांच्या व आनंदाचा महान अनुभव झाला आहे. म्हणून कशाबद्दलही अपराधी चांगल्या गोष्टी पहा. जर तुम्हाला दुसऱ्यांना कार्य करावे लागण्याबाबत सागावे लागले तरी त्याबद्दलचे वाईट वाटून घेऊ नका.आपल्याला फार जलद कार्य करावयाचे आहे. प्रत्येकाने सहजयोगाचे कार्य करण्यासाठी तयार, स्वास्थ्यपूर्ण व तत्पर असले पाहिजे. वृत्ति ठेवू नका. आपराधी वृत्ती जाणवल्यास त्याला तम्ही सामोरे गेलेच पाहिजे. तुम्ही तोंड दिले पाहिजे आणि पहा. स्वत:स सुधारा आणि मी सांगितलेल्या सूत्राशी एकरुप व्हा. अपराधी घेण्यापेक्षा किंवा आक्रमक रहाण्यापेक्षा हा सर्वात उत्तम मार्ग आहे. वाटून तुम्हास माहीत आहे की मी माझ्या दौर्यात तुमच्या तुलनेने कितीतरी जास्त काम करते आहे आणि वयाने देखील ज्येष्ठ आहे. कारण मी म्हटल्याप्रमाणे ते सर्व मानसिक आहे. तुम्ही म्हणु शकता की श्रीमाताजी आपण आदिशक्ती आहांत: ते ठीक आहे. पण मी तुमचा आदर्श आहे. कोणत्याही परिस्थितीत, जर तुमचा कोणी आदर्श असेल तर त्या व्यक्तिप्रमाणे बनण्याचा प्रयत्न करा,ते गुण तुमच्यात बिंबवण्याचाी प्रयत्न करा. जर तुम्ही नाभी व तुमचे हृदय या दोन चक्रांबद्दलचे हे थोडे काही मुद्दे समजून घेतलेत. तुम्ही दोन मुद्दे स्वच्छेने समजून घेतले- म्हणजे, तुम्ही(ती चक्रे) स्वच्छ ठेवली पाहिजेत आणि त्यांचे प्रकटीकराण तुमच्या वर्तणूकीत, तुमच्या वेषभुषेत, तुमच्या चालण्यात, चालण्याच्या पध्दतीत, बोलण्यात आणि प्रत्येक बाह्य गोष्टीत दिसून जाईल. परमेश्वरचे तुम्हाला अनंत आशिर्वाद ০০ २४ 2002_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-26.txt IN 2002_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-27.txt बालेवाडी स्टेडियम पुणे शिव पुजा कबेला, ईटली 24