चैतन्य लहरी मे, जून २००३ अंक क्र. ५,६ ामि बड में / जून १००३ अनुक्रमणिका रात्रीच्या गर्भात उद्यांचा असे उष:काल विश्व निर्मला प्रेम आश्रम उद्घाटन सोहळा भाषण दिनांक २७ मार्च २००३ सहस्त्रार पूजा वृत्तांत कबेला २,३,४ मे २००३ मार्कष्डेय ऋषी गुणपत्यथर्वशीर्ष ० अमृतवाणी सहस्रार चक्राविषयी प.पू.श्रीमाताजींनी केलेला उपदेश (संक्षिप्त) विश्व-निर्मला- धर्म स्थापना ..... ३ ६ ८ - अर्थ १० १२ १३ १५ प.पू.श्रीमाताजी निर्मलादेवींचा उपदेश, राहुरी, जानेवारी १९८० १६ २१ भगवान महावीर - परिचय.. २४ सहज समाचार चैतन्य लहरी, संहजयोग केद्र, प्लाट नंवर ७९, सव्हे नंबर ९८, भुसारी कालनी कोथरुड, पुण ४११०३८ afarn OR0-4RCE904 chaitanyalaharipune@ rediffmail.com १ क० कर में / जून १००३ रात्रीच्या गर्भात उद्यांचा असे उष:काल..... माणसा, माणसा कधी व्हशील माणूस ह्या संत बहिणाबाईच्या काव्यपंक्ति तीन- चार शतकापूर्वीच्या. त्या काळच्या माणसाची जीवनावस्था पाहून तळमळ व उद्वेग वाटल्यामुळे त्या संत-कवयित्रीला ते काव्य स्फुरले. विज्ञानानें प्रापत झालेली अनंत सुखसाधने हातात असूनही त्यांच्या विवेकशून्य अतिरेकामुळें सध्याची जगभरांतील माणसांची त्यातूनही झालेली दैन्यावस्था पाहिल्यावर आणखी कांहीं ज्वलंत काव्यपंक्ति एखाद्या कविमनाला स्फुरतील. आपल्या अवतीभोवती रोज घडणार्या घटना पाहिल्या, वाचल्या वा ऐकल्या की कुणाही संवेदनशील मनाच्या माणसाच्या हृदयांत वेदना उमटतील व त्यांतील एखादा "याजसाठी केला होता अट्टाहास" या उक्तीपुढे प्रश्नचिन्ह लावेल! परिस्थितीच इतकी गंभीर झाली आहे की असे विचार मनांत आल्यावाचून रहात नाहींत. पण हाच सृष्टिक्रम आहे. जीवन-मृत्यू, दिवस-रात्र, अंधार-प्रकाश, सुख-दुःख या जोड्या अनादि कालापासून एकत्रच वावरत आहेत. ऋतुमानाप्रमाणें निसर्गातही हेच कार्य चालूं असल्याचे दिसून येते. आपल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या कालांत क्रांतीकारकांनी सहन केलेले सर्व कष्ट, यातना व बलिदान यांतून प्रेरणा मिळालेल्या सृजनशील कवीने "रात्रीच्या गर्भात उद्यांचा असे उष.काल" हे स्फूर्तिदायक समर-गीत रचले होते ा आज जगामधें समस्त मानवजातीची जीवनाच्या अवमूल्यांकनाकडे चाललेली घोडदौड पराकोटीच्या ्हासाकडे चालल्याचे न पाहवल्यामुळे आदिश्तीला अवतरण्यावाचून पर्याय नव्हता. त्यासाठींच प.पू.श्रीमाताजींच्या रुपांत हे अवतरण पृथ्वीवर झाले आहे व जगामधें अवनतीचा काळोख दूर करणारी सहजयोगसूर्याची कल्याणकारक पहाट नव्या सहस्रकांत उगवली आहे. जसजसा हा प्रकाश पसरेल तसतशी या कल्याणकार्याला गति येणार आहे. अर्थात हा प्रकाश आपणा सहजयोग्यांना मिळालेल्या आत्मप्रकाशामधून पसरणार आहे. म्हणून आपण सर्व सहजयोग्यांनी आपल्या हृदयांतील हा प्रकाश उत्तरोत्तर अधिक तेजस्वी बनण्याचा ध्यास घ्यायला हवा वत्याचबरोबर हा प्रकाश वाटण्याचे कार्य अधिकाधिक जोमानें तन-मन-धन अर्पून करायला हवे. त्यासाठीं ध्यान, ध्यास, निष्ठा व कर् व्यतत्परता या गुणांची पूजा करुन " सहज ऐका-बोला-पहा-चालवा" अशी आपण कार्याला हातभार लावूं या. त्याचबरोबर 'आपण कांहींच करत नाही, सर्व श्रीमाताजीच करत आहेत' ही श्रध्दा हृदयांत बाळगून कार्याला जुपून घेऊं या, प्रतिज्ञा करुन ০০ २ के में / जून १००३ ढकलत असलेल्या दुर्दैवी महिलाही मी पाहते. अशा महिलांबद्दल एक अत्यंत उदासीन अशी प्रवृत्ति आपल्या समाजांत दिसून येते.अशा दुदैवी अनेक महिलांना आजकाल आपल्या देशामध्ये जे अनेक प्रश्न आहेत त्यांच्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्याकडे महिला व पुरुष यांच्याबाबत वेगळा दृष्टिकोन है मुख्य की प्रत्यक्ष भेटन त्यांच्याशी बोलल्यावरही त्यौंना दिल्या जणाऱ्या अशा वागणुकीचे कारण मला दिसले नव्हते. म्हणून मी अशा महिलांसाठी त्यांच्या निवासाची व आहे. ह्या भेदभावाचे कारणच समजत नाहीं. आपल्या शास्त्रांमधे तसे कांहींच सांगितलेले नाहीं; उलट "यत्र नार्या : पूज्यंते रमंत्रे तत्र देवताः शास्त्रामधें म्हटलेले आहे. तरीही आपल्याकडील परिस्थिति पाहिली तर " असेंच उदरभरणाची कांही निश्चित व्यवस्था करण्याचा ठाम निर्णय घेतला होता. खरे तर स्त्री हाच मानवजातीचा दिसून येते की महिलांबद्दल आदराची भावना अजिबात बाळगली जात नाहीं. उत्तर प्रदेशांत तर मी स्वत: पाहिले आहे आधारस्तंभ आहे, तिच्यामुळेंच सारा संसार चालत आला आहे. पण त्यांनाच या वेड लागेल अशा परिस्थितीला सामोरे की कुटुंबामधें स्त्रीला कांहींच किंमत दिली जात नाहीं.. त्यांना नोकरासारखेच राबवले जाते. हे कां चालत आले व जावे लागत आहे. आणि पदरात मुले असल्याने धीर व आशेच्या जोरावर त्या कसेबसे दिवस काढत आहेत. पैसे मिळवण्याचे काहीच साधन नसल्यामुळें दुसरे कांहीच करण्यासारखी त्यांची स्थिति नाही. मग त्या कुठे जाणार व काय करणार? म्हणून अशा निराधार व बेजार महिलांसाठी एक आश्रम उभा करण्याचे मी ठरवले. या ठिकाणीं त्यांना आश्रय विश्व निर्मल प्रेम आश्रम, अजूनही चालले आहे याचे खरे कारण म्हणजे लोक अजून जागृत झालेले नाहीत. घराघरातील स्त्रियांचा असा छळ दिल्ली उदधाटन सीहळ्याचेप.पू.श्रीमाताजीचे भाषपा,दिल्ली २७ मा २003 का केला जातो मला समजतच नाहीं. घराबाहेर हाकलून दिलेल्या स्त्रियांकडे कुणी पाहणारही नाहीं, मुलें-बाळे बरोबर पण अगदी निराधार अशा अवस्थेंत त्या मिळेल, कांही शिक्षण घेतां येईल; छोटे- मोठे व्यवसाय शिकता येईल व त्यांना असतात. ह्यावर काही उपाय आहे का, ही परिस्थिति कशी बदलता येईल याच्यावर स्वत:च्या पायावर उभे राहण्याची हिम्मत मिळेल. त्याबरोबरच त्यांना प्रेम मिळेल. मी खूप दिवस विचार करत होते; सहजयोगी तुमच्यामधूज फक्त प्रेम व करुणेचा पाझर फुटला पाहिजे हा आश्रम ल्याचाच आविष्कार आहे. এल्यावर त्यांचा कांहीही दोष नसतांना भीक मागत त्यावद्दल लेख लिहून लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला तरी नुसते कसेबसे जीवन जगणाच्या या असहाय्य महिलांना असा आधार देणें हे सामाजिक वाचून परिस्थिति सुधारणार नाहीं असे वाटते, म्हणून यासाठीं कांही नियोजनपूर्वक व्य्वस्थित अशी कांहीं व्यवस्था करणे आवश्यक आहे. रस्त्यावर आहे. बसून भीक मागून दिवस कसाबसा कर्तव्यच आहे. ह्या आश्रमाचे काम सुरु झाल्यावर लवकरांत लवकर ते पुर्ण व्हावे अशी माझी इच्छा होती. आतां ते पूर्ण झाले ३ में / जून १०0३ या इमारतींचा पांढरा रंग खराब होणार नाहीं अशा खास जागरुक होऊन, संघटित होऊन ही तन्हेने तो बनवला आहे. हा रंग बनवण्याची पध्दत मी इटलीमधे परिस्थिति सुधारण्याची धडपड करत आहेत. पण त्यांच्या पाहिली व त्याच खास पध्दतीने तो बनवला आहे. तो किती सुंदर प्रयत्नांना म्हणाची तशी दाद मिळत नाहीं. दिसत आहे हे तुम्ही पहातच आहात. पाणी, धूळ वगेरे कशानेही तो खराब होणार नाहीं. आपल्या देशात अशी प्रयोगशीलता कमी आहे. या आश्रमांत ज्या महिला वा मुली येतील त्यांना आपल्या आहे. पण असा रंग बनवणे कांहीं अवघड नाहीं, मी बन्याच पायावर उभे राहण्याचे ज्ञान दिले जाईल; त्याचबरोबर त्यांना लोकांना तो तयार करण्याचे सांगून पाहिले पण कोणी तयार होत सहजयोगही मिळेलच. त्यांनी सहजयोग आत्मसात केला तर नव्हता. जे चालत आले आहे तसेच पुढेही चालवत ठेवण्याची अभिमान व गौरवपूर्वक जीवनही त्यांना प्राप्त होईल. इथें अनेक प्रथाच आपल्या लोकांच्या अंगवळणी पड़ली आहे. आपल्याकडे कला, पाककला व इतर उच्च दर्जाचे शिक्षण देण्याची व्यवस्था इतके ज्ञान आहे, मोठमोठे विद्वान-पंडित होऊन गेले पण करता येईल. त्या दृष्टीने थें येणाऱ्या महिलांची क्षमता व तयारी लोकांना त्याची कांहीच माहिती व किंमत नाहीं. आपण किती लक्षांत घेतली जाईल. आपल्याला त्यांना नुसते कामाला नजुंपता महान देशांत जन्माला आलो आहोत याची पण जाण नाहीं. त्यांना मदत करावी लागेल, त्यांच्यावर लक्ष द्यावे लागेल. त्याचमुळे स्त्रीची किंमत लोकांना कळत नाहीं, त्यांना अगदी समाजाला आजकाल जी अनिष्ट व हानीकारक कीड़ लागली आहे क्षुद्र समजून वाईट वागणूक दिली जाते. नवरे-मंडळी भले दारु ती दूर करण्याचा कसोशीने प्रयत्न आपल्याला करायचा आहे. पितील पण बायकोला कांहींच सवलती-सोय देणार नाहीं, तसेच महिलांबद्दल आपल्या हृदयात श्रध्दा आली पाहिजे; बायकोच्या घरुन पैसा मिळाला नाहीं तर बिचाऱ्यांना फार त्रास त्याच्या अभावामुळेंच माणसे बायकांना त्रास देत राहतात व भोगावा लागतो. मग अशा बायका घरींच रडत बसतात नाहीं तर मारपीटही करतात. माझ्या माहितीमधे अशा दुर्दैवी महिलांच्या या सर्वावर उपाय म्हणून आम्ही हा आश्रम बनवला त कि बाहेर पडून खुशाल भीक मागतात. विशेष करुन उत्तर प्रदेशांत इतक्या करुण कहाण्या आहेत की त्या सांगत बसले तर या गंभीर प्रश्नाकडे विशेष लक्ष दिले गेले नाहीं महाराष्टरात बरेच तुम्हालाही रडूं येईल. मी पण त्या ऐकून खूप रडले आहे व समाजसुधारक झाले व त्यांनी खूप चांगले कार्य केले; म्हणूनच मी हा मार्ग निवडला आहे. सुरवातीला हा लहानसा महिलांसाठी शिक्षणाची सोय झालीं, मुलींची विद्यापीठे निघाली प्रयत्न आहे पण काहीं काळानंतर तो वाढणार आहे; इथें आलेल्या आणि लोकांना महिलांचे गुण लक्षात आलें. तुम्हा लोकांना हीच विनंती आहे की परिस्थिति नीट उभे राहून स्वतःला व स्वतःच्या मुलाबाळांना त्या नीट पाहून आपण काय करु शकतो, शिक्षणक्षेत्रात काय कार्य करावे सांभाळतील व जीवनांत स्वाभिमानपूर्वक यश संपादन करतील. अशा विषयांबद्दल आम्हाला सूचना करा. वर सांगितलेल्यालाचार हे करण्याची आजकाल अत्यंत आवश्यकता आहे. त्या अभागी महिलांसाठी खास करुन काय करता येईल याचा पण विचार असल्यातरी मानव आहेत व मानवजन्माचा गौरव त्यांना मिळवून करुन आम्हाला जरुर कळवा. परदेशांत महिलांच्याबाबतीत देण्याचे हे कार्य आहे. तुम्ही लोकांनीही आपापल्या कुटुंबियांकडे कायदे कडक असल्यामुळे त्यांचा असा छळ होत नाहीं, त्यांच्या याच दृष्टिकोनातून पहा व आपलेही कांही चुकत नाहीं ना हे बाबतीत परिस्थिति आपल्या पेक्षा खू प चांगली आहे. तपासून पहा. आपल्याकडे मात्र उलटी परिस्थिति आहे. मी परदेशांत खूप ठिकाणीं हिंडले आहे व मला हा फरक फार जाणवतो. मुळांतच कारण त्यांच्यासमोर आपल्याच देशातील लोकांची निंदा करण्यात भारतीय स्त्रीमधें कुटुंबाचे पालन पोषण, दक्षता, मेहनत व प्रेमळ संकोच वाटतो. त्यांना आपापल्या देशाचा अभिमान आहेच. पण मातृत्वाचे गुण आहेत. पण पुरुष वर्गाकडूनच प्रेम-आदराच्या तरीहि इथें आले की इथल्या जमिनीला डोके लावून भूमातेचा अभावी त्यांची हेळसांड केली जाते. आता इथल्या महिलाही आदर करतात. ही त्यांचीच इच्छा व श्रध्दा आहे. मी सांगितले महिला ठीक होऊनच बाहेर पडणार आहेत; स्वत:च्या पायावर मी मुद्दामहून परदेशी योगी असूनही हिंदीत बोलत आहे, ४ में / जून १००३ म्हणून असे करतात असे मुळीच नाही, म्हणून आदरच मिळणार आहे. या कार्यामुळें आपला देशही अत्यंत उन्नत आपल्याकडील महिलांची दुर्दशा मी त्यांच्या समोर सांगत होणार आहे. या आश्रमाच्या कार्याबद्दल मला खूप आशा आहेत. नाही.पण आपल्या समाजातील ही कीड आपणच दूर केली ज्या परिस्थितीबद्दल मी इतकी वर्षे खंत बाळगून होते ती पाहिजे; व आपल्या महिला भगिनींचा मान आपण राखला बदलण्याचा हा प्रयत्न आहे. सहजयोगात येऊन तुम्ही आत्मा पाहिजे; त्यांच्याबद्दल श्रध्दा ठेवली पाहिजे. म्हणजे त्यांची जाणला आहे व आता सर्वाबद्दल, सर्व बाबतीत तुमची दृष्टि गुलामगिरीतून सूटका होईल. तसे केले नाहीं तर त्या महिलांना करुणामय झाली पाहिजे. मग अशा पीडित व दुर्दैवी महिलांना भोगावा लागणारा छळवाद पुरुषांनाही शाप देईल. ही परिस्थिती मदत करण्यांत तुम्हाला धन्यता वाटेल. हा छोटासा प्रयत्न सुधारली तर आताची मुलेही सुधारतील. ह्या आश्रमाची ही वास्तू उभी राहिल्याचे बघून मला फार प्रेम करता तसेच प्रेम आपल्या माता-भगिनींवर करा. आनंद होत आहे. इथें येणाऱ्या महिलांनाही आधार, प्रेम व असला तरी मी तुम्हा सर्वांना विनंती करते की माझ्यावर जसे सर्वांना अनंत आशीर्वाद. ० का ए ै ५ मे / जूब १००३ दि. २मे रोजी दुपारनंतर जगातीलजवळ जवळ ८० देशातील सहजयोगी कबेला येथील सहस्रार पूजेसाठी जमू लागले व नदीकाठी असलेल्या मंडपामधील वातावरण गजबजू लागले. एकमेकांचे स्वागत व गाठीभेटीतील आनंद यामुळे वातावरण अधिकच प्रफुल्लित होत गेले. सायं. ७ वा. हवनाचा कार्यक्रम झाला. सर्व सहजयोग्यांच्या उपस्थितीने व हवनाने वातावरण चैतन्यमय व अधिकाधिक शुध्द होत गेले. त्यानंतर सामूहिक ध्यान व नंतर रात्रीचे मोजन घेऊन सर्व सहजयोगी विश्रांतीसाठी विसावले. दि. ३ मे रोजी सकाळचे ध्यान ८ वा सुरु झाले. दुसरीकडे आणखी सहजयोग्यांचे आगमन होत होते. ध्यानानंतर आलेल्या सहजयोग्यांचे रजिस्ट्रेशन चालू होते.त्यावेळी एकमेकांना आलिंगन देत नवीन योग्यांचे स्वागत होत होते व भेटीचा आनंद लुटत होते. स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे वातावरणात थोड़ी उष्णता जाणवत होती. काही योगी चालत व काही मोटारीने कबेल्यातील छोट्या शहराकडे धावले. शहरातील सर्व हॉटेल्स, दुकाने इ. ठिकाणी सहजयोग्यांनी गर्दी केली. कॉफी, आईसक्रिमचा आस्वाद घेत एकमेंकांशी वार्तालाप करण्यात सर्वजण मग्न झाले होते. दुपारच्या भोजनानंतर सर्वांनी विश्रांति घेतली. संध्याकाळी ५ च्या सुमारास सामूहिक जोडेपट्टीचा कार्यक्रम झाला. सर्व सहजयोगी मंडपात जमले त्यावेळी जाहीर करण्यात आले की " आजच्या संध्याकाळी होणाऱ्या कार्यक्रमासाठी श्रीमाताजी सगुणरूपात उपस्थित असणार नाहीत आपण त्यांचे परमचैतन्य आपल्यात आधिकाधिक ओढले पाहिजे याची सर्वांनी जाणीव ठेवावी अशी ही वेळ आहे. तसेच त्यांच्याकडून कसल्याही अपेक्षा करु नका. निरासक्ततेत राहून एकमेकांना प्रेम द्या त्यामुळे तुमची आत्मशक्ति वाढेल व आनंद मिळेल. सहस्रार पूजा वृत्तात कबेला, दि.२,३ व ४ में २००३ नंतर संध्याकाळच्या कार्यक्रमाच्या सुरवातीला श्रीमाताजीवरील जीवनपटावर आधारित एक चित्रफीत दाखविण्यात आली. त्यामधे श्रीमाताजी किनाऱ्यावर असताना सागरातून गुलाबी तांबूस रंगातील कुण्डलिनीचे उत्थापन दर्शन - दृष्य, या चित्रफीतीत दाखविले गेले. यानंतर ऑस्ट्रियन लोकांनी पडद्यावर चित्रफीतीतील दृष्यांचा उपयोग करुन काही काव्यगाणी सादर करीत एक सुंदर नाटिका सादर केली. त्यामध्ये चक्रांवरील देवता त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण रुपात व वेषात स्टेजवर अवतरल्या. त्याच वेळी मागच्या चित्रफितीत काही सहजयोग्यांनी घेतलेल्या जागृतीचा प्रसंग, श्रीमाताजींनी वापरलेल्या वस्तु, साङ्या, हातरुमाल, मेकपबाक्स, चष्मा इ. वस्तु दाखविल्या. तसेच अमेरिका, इग्लंड, इटलीतील श्रीमाताजी व सहजयोग्यांचे आगमन व सहजयोगाचा विस्तार इ. दृष्ये आकर्षक रितीने चित्रीत केली होती. कुंडलिनीचे उत्थापनाचे दृष्य व नंतर श्रीमाताजींच्या ध्यानाच्या प्रसंगाने या नाटकाचा शेवट झाला. यानंतर सहजयोग्यांच्या भजनांचा, गाण्यांचा कार्यक्रम सुरु झाला. त्यावेळी सहजयोगी आणि योगिनींनी आपल्या आवेषपूर्ण नृत्याने रंगत वाढविली. त्यामुळे पहाटेचे ४.०० कधी वाजले ते कोणाच्या ई श्री माताजीच्या प.पू. निराकार उपस्थितीमधून सहजयोग्यांना चैतन्याचा अनुभव मिळाला. ६ म में / जून १००३ लक्षातच आले नाही. त्यानंतर सर्वांनी 'थोड़ावेळ गंभीर शांतता. पण लगेच सर्वांना आपल्यावरील भोजनाचा आस्वाद घेतला. जबाबदारीची जाणीव होऊन पूजा पुढे चालू झाली. त्यामध्ये प्रचंड दि. ४ मे रविवारच्या पूजेच्या दिवसाची सुरवात वाढलेल्या चैतन्यलहरी ह्या श्रीमाताज्जीच्या निराकार सकाळच्या सामूहिक ध्यानाने झाली. पूजेसाठी उपस्थित आस्तित्वाची सर्वांना ग्वाही देत होत्या. त्याचप्रमाणे श्रीमाताजींचे राहण्यासाठी नवीन सहजयोग्यांचे आगमन चालूच होते. काही प्रेम, पूजेतुन लाभणारा आनंदाने वातावरण अधिकच चैतन्यमय सहजयोगी जवळील नदीवर स्नानासाठी व जोडेपट्टी करण्यासाठी झाले होते. गेले होते. लहान मुले नदीकाठी खेळण्यात रमली होती. ऊन होते तरी हवेत चांगलाच गारवा जाणवत होता. सायंकाळी ६ नाच -गाण्यात, भजनांत दंग झाली त्यामध्ये मध्यरात्र उलटून च्या सुमारास सर्व सहजयोगी मुख्य मंडपात ध्यानासाठी जमली गेली. त्यानंतर सवांनी एकत्र शांतपणे रांगेत उभे राहून पूजेचा व सर्वांना ध्यानात बसण्यास सांगण्यात आले. पूजेची वेळ ८ वा महाप्रसाद घेतला. त्यावेळी सर्वजण एकमेकांची विचारपूस, असल्याने तोपर्यंत सर्वांनी ध्यान केले. बरोबर ८ वा. पडद्यावर ख्याली खुशालीची चौकशी करत होते. सर्वांचा महाप्रसाद घेऊन चित्रफित दाखविण्यास सुरवात के ली.ती गेल्यावर्षीची झाला त्यावेळी पहाटेच ५ वाजले होते सर्वजण आपापल्या सहस्रारपूजेची होती. चित्रफीत संपल्यानंतर काही मिनीटातच वाहनाने मिळालेल्या प्रचंड चैतन्यलहरींच्या आनंदात परतीच्या घोषणा झाली की श्रीमाताजींच्या अनुपस्थितीत पूजा अशीच प्रवासास लागले. पुढे चालू राहील, त्या निराकार रुपात आपल्याबरोबर असून त्यांच्या चैतन्यलहरी आपण जास्तीत जास्त घेतल्या पाहिजेत पूजेनंतरच्या चैतन्यमय वातावरणात सर्व सहजयोगी ा) (इ. मेल वृतांत) ॐ ३ न ि ७) में / जून १००३ मार्कष्डेय ऋषी भी (मार्कण्डेय ऋषींचा आदिशक्ति व कुण्डलिनीच्या संदर्भात श्रीमाताजींनी अनेक वेळा उल्लेख केला आहे. व्हिएन्ना येथील सहज-आश्रमामधे ९ जून १९८८ रोजी श्रीमाताजींनी सांगितलेल्या माहितीचा संक्षिप्त सारांश) तुम्हाला मार्कण्डेय ऋषींची माहिती मी आज सांगणार आहे. मार्कण्डेयांच्या जन्माआधी त्यांच्या माता-पित्यांना संतान नव्हते; मूलबाळ नसल्यामुळे ती दोघेजण दुःखी होते. त्यासाठीं त्यांनी श्रीशिवांची तपश्चर्यापूर्वक आराधना केली. श्री शिव प्रसन्न झाल्यावर दोघांनी त्यांच्याकडे पुत्रप्राप्तीसाठी वर मागितला. शिवांनी होकार दिला पण त्याचबरोबर ते म्हणाले "तुम्हाल पुत्रप्राप्ति होईल पण हा पुत्र आठ वर्षाचा झाल्यावर मी त्याला परत नेईन, अर्थात त्याला आठ वर्षाचिच आयुष्य लाभेल." बिचार्या मातापित्यांना पुत्रप्राप्तीच्या लाभाबरोबरच हा एक प्रकारचा शाप असल्यासारखे वाटले आणि दोघेही खिन्न झाले. यथावकाश मार्कण्डेयांचा जन्म झाला आणि त्याची प्रगति, बुध्दिमत्तेचे तेज, धार्मिक व अध्यात्मिकतेची अलौकिक, जाण पाहून दोघेजण प्रसन्न झाले. आई-वडिलांच्या मनांतील खिन्नता अर्थातच लपून रहात नव्हती. चाणाक्ष मार्कण्डेयांच्या हे लक्षांत आले व त्याचे कारण विचारल्यावर वडिल म्हणाले "तुझ्यासारखा तेजस्वी पुत्र आम्हाला शिवकृपेने लाभला; पण तुला आठ वर्षाचेच आयुष्य असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. तुझ्या सहवासाला आम्ही लवकरच मुकणार; शिवांची भविष्यवाणी कशी व कोण बदलू शकेल? आमच्या पोटी तूं आलास; आजपर्यंत आम्हाला इतका लळा लावलास पण आता त्या येणार्या विरहाच्या कल्पनेनेच आम्ही खिन्न आहोत" बुध्दिमान मार्कण्डेय तात्काल म्हणाला "काळजी करु नका मी आदिशक्तीलाओळखतो; मी तिलाच विचारुन येतो असे म्हणून मार्कण्डेय दूर पर्वतावर गेला-ज्याला तुम्ही आज सप्तशृंगी म्हणता- आणि आदिशाक्तीची प्रार्थना करु लागला. तोपर्यंत आदिशक्तीची प्रार्थना कोणी करत नसे, जगदंबा इ. देवींची लोक प्रार्थना-आरती करत; आदिशक्ति साक्षात् परमेश्वरच म्हणून तिचीच प्रार्थना मार्कण्डेयांनी केली आणि ती त्यांच्यासमोर प्रगट झाली. त्यांना झालेले तिचे दर्शन तंतोतंत माझ्याच चेहर्यासारखे होते; शृंग म्हणजे शिखर. माझ्या मस्तकावर सात चक्रे त्यांना दिसली; म्हणूनच त्याला सप्तशृंग नांव पडले. पृथ्वीमातेमधून प्रगट झालेल्या माझ्या समोर त्यांनी प्रार्थना केली आणि सर्व परिसर चैतन्याने इतका भारुन गेला की शिवसुध्दा त्यांना स्पर्श करु शकले नाहींत. हेच सर्व वर्णन मार्केण्डेयांनी लिहून ठेवले आहे; त्यांच्या आधीं कुणीही आदिशक्तीबद्दल लिहीलेले नाहीं. शंकराचार्यांनीही तेच वर्णन केले आहे. आदिशक्ति आणि आत्मसाक्षात्कार याबद्दलही सर्वप्रथम लिहून ठेवले ते मार्कण्डेयांनीच. सात शिखरांपैकी या दोन शिखरांमधे अंतर आहे व एका डोंगरावरुन बैलगाडी मधल्या पोकळीमधून अधांतरी चालल्यासारखी 1সাता ८ १ में / जूत १००३ दुसर्या डोंगरावर जायची अशी गोष्ट सांगितली जात असे. आता या स्थानापर्यंत पोहचण्यासाठी रस्ता झाला आहे. आदिशक्ति हे परमेश्वराचे पूर्ण रुप आहे; तुळजापूरची महाकाली, कोल्हापूरची महालक्ष्मी व माहूरची महासरस्वती अशी तीन पीठे महाराष्ट्रंत आहेत, व हे स्थान अर्धमात्रा असल्याने ते पूर्ण रूप आहे. मार्कण्डेयांसाठी आदिशक्ति पूर्ण रुपांत प्रगट झाली. कारण ते तिचे सर्वांत लाडके पुत्र होते. म्हणूनच ते माझे इतके इत्थंभूत वर्णन करु शकले. याआधी आदिशक्ति पूर्णरुपांत कुठेंच प्रगटली नव्हती. फार पूर्वी वैकुंठामधील गोकुळांत (भारतातील गोकुळ नव्हे) तिने गाईचे रुप धारण केले होते व सर्व देव-देवतांना आपल्यामधें धारण केले होते. पण मार्कण्डेयांना तिचे दर्शन झाल्यावर त्यांनी भविष्यकाळांत पृथ्वीवरच्या अवतरण स्वरुपाविषयीं लिहून ठेवलेले वर्णन माझ्याशी तंतोतंत जुळते. त्यामुळेच भारत देश ही एक महान पुण्यभूमी म्हणून ओळखली जाते. पण संत आणि सामान्य लोक यांच्यातील फरक हाच की लोक संतपुरुषाला नीट ओळखूं शकत नाहींत. सप्तशृंगी हे एक महान तीर्थस्थान आहे एवढेच ते समजतात. मार्कण्डेय हे असे महान ऋषी होते; त्यांनीचनंतर बुध्द, आदि-शंकराचार्य म्हणून जन्म घेतले. सुरवातीला श्रीरामपुत्र लव म्हणून ते आले, लव नंतर रशियामधें गेला होता. म्हणून रशियन नावांत 'स्लाव्ह' हा शब्द आला. कुशही चीनमधें गेला म्हणून त्या लोकांना 'कुशान' असे म्हणत. त्यांनी पुन्हा नंतर हसन आणि हुसेन असे रुप धारण केले. मार्कण्डेय हे नावच अलौकिक आहे; मार्कण्डेय म्हणजे तेजस्वी शक्ति. तसेच सूर्यालाही मार्कण्डेय हे एक नाव आहे. ७ ९ में / जून १००३ ॥ श्री गणपत्यथर्वशीर्ष | टी अथर्वशीर्ष अथर्ववेदाचाच भाग मानला जातो. अथर्वशीर्षाच्या शेवटी 'इत्युपनिजबद्' या शब्दांवरुनही हे एक उपनिषद असल्याचे जाणवते. उपनिषदांचा मुख्य विषय 'बहज्ञान' असल्यामुळें गणपतीचे परब्रह्नस्वरुपच अथर्वशीर्षामधे विशद केल्याचे दिसून येते. अर्थात परमब्रह्माची सर्व गुणवैशिष्टये गणपतीकडे ओघानें येतातच. प्रारंभ "ओम नमस्ते गणपतये ।" ओम्। गणपतीला माझा नमस्कार असो" मंत्र:- अर्थ :- भावार्थ :- भारतातील संस्कृतीमधे 'ओम्' उच्चारुन यज्ञ-दान-तप साधनेची सुरुवात करण्याची परंपरा आहे. 'ओम्' या शब्दानें एकमेव व अद्वितीय अशा परबह्नत्त्वाला संबोधले जाते. 'नमस्ते' हा शब्द समर्पण भाव दर्शवणारा आहे; कारण 'नमस्' हा शब्द ' न मम' या संज्ञेच्या अपभ्रंशातून आलेला आहे. अर्थात पूर्ण समर्पित भावनेने उच्चारलेल्या 'नमस्ते' शब्दामधें खोल अर्थ दडलेला आहे. गणपति या शब्दामधील 'गण' हा शब्द 'गण् ' या मूळ धातूपासून आला. 'गण' म्हणजे मोजणे; या धातूपासून 'गण्य' = मोजता येण्यासारखे व 'अगण्य' %3D मोजता न येण्यासारखे, हे शब्द होतात. गणपति परबह्स्वरुप असल्याने अगण्य आहे; पण मानवाच्या सामान्य व स्थूल बुध्दीला आकलन होण्यासाठी ज्याची गणति होऊं शकेल अशा चराचरांच्या समुच्च वस्तूमात्रांचा स्वामी या अर्थाने 'गणपति' हा शब्द रुढ झाला. तरीही चिंतनशील साधकाच्या हृदयांत 'गणपती' केवळ नामरुपात्मक स्थूल सृष्टि बरोबरच सर्व सूक्ष्मसृष्टीचाही तोच स्वामी म्हणजे पति आहे हाच भाव दा १० में / जून १००३ म ला येतो. म्हणून गणपतीला वंदन करुन अथर्वणऋषी ग्रंथाची सुरवात करतात. गणपतीच्या ओंकारस्वरुपामुळेंच ज्ञानेश्वरीची सुरवात 'ओम् नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या | देवा तूचि गणेशू' या नमनानें ज्ञानदेव करतात. संत तुकारामही 'ओंकार प्रधान रुप गणेशांचे ' असे म्हणून 'तुका म्हणे ऐशी आहे वेदवाणी' असेच सांगतात. त्वमेव प्रप्त्यक्षं तत्त्वमसि । त्वमेव केवलं कत्तासि । त्वमेव केवलं धर्तासि । त्वमेव केवलं हतासि । त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि । त्वं साक्षादात्मासि नित्यम् ॥ १ ॥ ऋतं वंच्मि | सत्यं वच्मि ॥२॥ 'तत्त्वमसि' या महावाक्याने निर्देशिलेले ब्रह्नतत्त्व तुझ्या रुपातच सामावले आहे. तूंच एकमेव कर्ता आहेस, (सृष्टीचा) निर्माता व पोशिंदा आहेस, तूच एकमेव संहार करणारा आहेस. 'सर्व खाल्विदं ब्रह्म' या शब्दांनी श्रुतीने परिपादिलेले सर्व व्यापक ब्रह्मही तूच आहेस. मी ऋत व सत्य आहे तेच बोलत आहे मंत्र:- ता अर्थ :- १) २) ततु त्वम असि' या वेदान्तातील महावाक्याने (महान अर्थाचे वाक्य) निर्देश करतात तेच गणपतीच्या रुपाने दृष्टिगोचर झाले आहे असा पहिल्या उपमंत्राचा - त्वमेव प्रत्यक्षं त्त्वमसि- भावार्थ आहे. भावार्थ :- परब्रह्माची सत्ता सर्वव्यापी असल्यामुळे व श्रीगणेश साक्षात परब्रह्मरुप असल्यामुळे 'कर्ता, धर्ता व हर्ता' अर्थात जन्म देणें, पालनपोषण करणें व संहार करणें ही कर्मेही त्यांच्याकडे ओघाने आलीच, तरीही 'त्वमेव केवलं कर्तासि' या उपमंत्रावर चिंतन करता-करताच साधकाचा अहंकार आपोआप गळून पडलां पाहिजे हा भावार्थ महत्त्वाचा आहे. कर्तृत्वातील 'मी' पणा सोडणे ही साधना मोलाची आहे. सृष्टीमधील जनन-पोषण-संहार ही प्रक्रिया जीवाच्या उन्नतिमार्गावरील विकासासाठींच आहे हा भावही त्यांतून लक्षात येतो. सर्व इदं हा वाक्प्रकार श्रुतींमधें अनेक ठिकाणीं आढळतो. 'इदं' म्हणजे'हे', व्यवहारांत माणसाची हे माझे, हे माझे.... 'ही लांबण संपतच नाहीं, त्याला अंत आहे हे समजूनही ती थांबत नाहीं. पण परब्रह्म सर्वव्यापी असल्यामुळें गोचर' अगोचर सर्व कांहीं त्याचेच आहे; त्यांत कांहीं येत नाहीं असे नाहींच. सृष्टीमधें जे जे कांही निर्माण होते तो परब्रह्माच्या ठिकाणी दिसणारा नुसता भासमान देखावा आहे हाच वेदान्ताचा सिध्दांत इथें दाखवला आहे. हे शब्द गणपतीला- तो परब्रह्मस्वरुप म्हणून - उद्देशून असल्यामुळे शेवटी 'ब्रह्मासि' हेशब्द आहेत. तेव्हा 'तू परब्रह्मच आहेस, अर्थात हे सर्वखरोखर(खलु) तूच आहेस' हा या उपमंत्राचा भावार्थ आहे. ह्या सर्व भावाचा अर्थ ठसवण्यासाठी गणपति ब्रह्मस्वरुप म्हणून त्याच्या रुपामधें आत्म्यैक्यच आहे असा 'त्वं साक्षात् आत्मासि' या उपमंत्राने समारोप केला आहे. वरील आशयाची सुसंगता स्पष्ट करण्यासाठीं 'ऋत वच्मि वापरतात; आपले म्हणणे सत्य व श्रुतीस धरुन आहे हा त्यांचा संदेश आहे. वर उल्लेखलेले ज्ञानेश्वर - तुकारामांचे शब्दही हेच दर्शवतात. माखहि सत्यंवच्मि। ' हा उपमंत्र अथर्वणकषी | जाट. ( क्रमश: ) ११ मे / जून १००३ ा अमृत वाणी अहकार आपल्या प्रवचनांमधे प.पू.श्रीमाताजींनी अहंकारा ब्दल वारंवार उपदेश केला आहे. व सहजयोग्यांनी अहंकारावर नियंत्रण करण्यावर भर दिला आहे. त्यांच्या प्रवचनांमधील त्या संबंधातील कांहीं मौक्तिक वचने :- प्रवचन:- ऑगस्ट १९७९ मनुष्याचे स्वत:शी इतके तादात्म्य आहे की त्याला स्वत:चे दोष समजून घ्यायचेच नसतात. स्वत:च्या दोषांचे ओझे जन्मोजन्मी वाहण्यापेक्षा ते समजून घेऊन काढून टाकणें हे केव्हाही उत्तम. आपल्यावर अहंकाराचे आवरण असेपर्यंत आत्म्याचे दर्शन होणार नाहीं. या अहंकाराशी लढाई करुन कांहीं फायदा होणार नाहीं. सहजयोगामधें अहंकाराशी लढायचे नसते; त्याला समजून घ्यायचे असते. जागरुक चित्तानें अहंकाराकडे बघताच तो थंड होतो कारण आपले बघणें प्रकाशमय असते; त्या प्रकाशांत आपल्या अहंकाराचे खेळ आपण बघतो आणि हसतो. मानवी बुध्दि आणि तिची चाल कशी असते हे समजणें अवघड असतें जे सत्य उघड दिसत आहे त्याचा माणूस स्वीकार करत नाहीं आणि जे दृष्टीस पडत नाहीं ते मानतो. याला कारण माणसामधील अहंकार. अहंकार माणसाला गाढव बनवतो. गाढवालासुध्दा काही अक्कल असते पण माणसाला अहंकार झाला तर त्याच्यासारखे गाढव सुध्दां वागत नाहीं. मनुष्य आणि त्याचा अहंकार यांची बेरीज म्हणजे गाढवच. अहंकारामुळें माणूस आपले स्वातंत्र गमावून बसतो आणि दिवस छ रात्र जाळ्यांत वा आपल्याच कोषात अडकून बसतो; स्वत:ला फार मोठा समजू लागतो. त्याला त्याचा खरा रस्ता समजत नाहीं आणि कुठे चाललो आहोंत हेहि समजत नाहीं, सरस्वती पूजा :- जानेवारी १९८३ अहंकार हा केवळ असत्य आहे; म्हणून तुम्हाला वाटूं लागते की तुम्हीच प्रत्येक गोष्ट करत आहांत. वास्तविक तुम्ही कांहींच करत नाहीं. तसे वाटणे हा मूर्खपणाच. स्वत:बद्दल बोलणें फार वाईट, स्वत:बद्दल बढाया मारायला लागलात की हा अहंकार तुम्हांला सर्व बाजूने घेरेल आणि त्याच्या भिंती वाढल्यानंतर इतक्या जाड होतील की त्यांचा भेद करणें अशक्य होईल. ও कोणीही कसलीही बढाई मारुं नये किंवा स्वत:चे मोठेपण दाखवण्याचा प्रयत्न करुं नये. बोलताना 'मी' ऐवजी 'आम्ही' या शब्दाची भाषा वापरा. त्यातून बोलणे आत्मलक्षी न होता संपूर्ण सहजयोग्यांचे एक सामूहिक जिवंत व्यक्तिमत्त्व (Organism) दिसून येईल. का बुध्द पूजा : ऑगस्ट १९८१ बुध्दाचा एक संदेश 'अहंकार वाढू देऊ नका' असा होता. कांहीही करत असतांना 'हेमी करत नाही' असाच भाव व श्रध्दा ठेवा. 'सहजयोगासाठीं मी अमुक अमुक करतो' ही भाषाही करुं नका. सामूहिकतेमधील तुमची उपस्थिति इतरांना आनंददायी कसे होईल इकडेच लक्ष ठेवा. १२ ४ा मे / जून १००३ ा सहसार चक्र सहस्रार चक्रांविषयी प.पू.श्रीमाताजी निर्मलादेवींनी वेळोवेळी केलेला उपदेश (साराशं) दि. ५ मे १९७० हा शुभ दिवस आपल्या सर्व सहजयोग्यांना, जिज्ञासूवृत्तीच्या साधकांना अधिकाधिक महत्त्वपूर्ण आहे. कारण या दिवशी अंतिम महान ईश्वरी कार्य म्हणजेच परम आदिशक्तीचे अंतिम चक्र (सहस्रार) उघडण्याची घटना घटित झाली. साऱ्या विश्वातल्या सर्व अध्यात्मिक घटनांमध्ये ही धटना सर्वांत महान आहे. ते (सत्य) अत्यंत सावधपणाने आणि तारतम्य सांमाळून संपन्न केले आहे. परमेश्वरी साम्राज्यात गोष्टी कशा घटित होतात है मानवाच्या आकलन शक्तीच्या मर्यादित बसणारे नाही. हे आपल्या लोकांचे सुभाग्य आणि ईश्वरी प्रेम की ज्यामुळे हा आश्चर्यचकित करणारा चमत्कार घडला. ही घटना घडल्याशिवाय लोकांना सामूहिकरीत्या जागृति देणे असंभव होते. सहस्रारामधे सात प्रमुख चक्रांची पीठे अस्तित्वात आहेत. मानवी शरीरात एक हजार नाड्या आहेत. त्यांना ज्योती म्हणतात. त्या सर्वांना प्रत्येकी सोळा हजार शक्ति आहेत. प्रत्येक नाडी विशिष्ठ प्रकृतीच्या मनुष्याबरोबर व्यवहार करत असते. या सर्व नाड्यांच्या परिवर्तितेमुळे आणि एकसुत्रतेमुळे मानवी जिवांची काळजी घेतली जाते. काड सहजयोग जे पवित्र आत्मे आहेत त्या लोकांसाठी आहे. इतर सर्व चुकीच्या गोष्टी; समजुती, टाकल्या पाहिजेत. सहस्रार हे नियंत्रित मार्गदर्शक व उत्क्रांतीची शक्ती आहे. म्हणून ते विकसित होण्यासाठी आणि संवर्धित होण्यासाठी प्रत्येकाने स्वत:ची प्रगति तपासली पाहिजे. चुकीच्या गोष्टीचे समर्थन करु नका. समर्थन करता म्हणजे तुम्ही त्याचा विचार करता. आपल्याला त्याचा विचार करायला वेळ नाही. आपल्याला दुसऱ्यांचा विचार करायला कारण ते आपल्या डोक्यावर आहे आणि मग तुम्ही त्यांच्याशी जागृतीविषयी बोलू लागता तेव्हां तुमचे सहस्रार निश्चितपणे आकारमानात व सूक्ष्मतेत विकसित होईल. त्याची संवेदनशीलता देखील वाढीस लागेल. त्याला अंतर्यामी खोलपणा येईल. सम सहस्रार हे आत्म्याचे सिहासन आहे. सम्राट भव्य म्हणून सिहासनही भव्य. आत्म्याला तुम्ही जी वागणूक देता ती सहस्त्रारातून व्यक्त होते आणि अशा प्रकारे तुम्ही जागृति देऊ शकता आणि नंतर तुम्ही सूक्ष्मतर स्वरूपाचे होता. सहस्रार प्रकाशमय झाले की तुम्हाला नवीन प्रकाश सापडेल, सूक्ष्म वातावरणातील सूक्ष्म घटना पाहू शकाल, तुमची उचतर प्रगति होऊ लागेल. त्यावेळी तुमच्या अवतीभवतीच्या प्रकाशमय लहरी तुम्ही पाहू शकाल. सहस्राराचे तत्त्व आहे पूर्णत्व, सहस्रारात सर्व चक्रे आहेत म्हणून सर्व देवता एक होतात आणि तुम्ही त्यांचे पूर्णत्व जाणू शकता याचा अर्थ जेव्हा तुमची कुण्डलिनी सहस्ररात येते त्यावेळी तुमचे मानसिक, भावनात्मक आणि अध्यात्मिक सर्व काही अस्तित्व एक होते. तुमचे शारीरिक अस्तित्व त्यात एकजीव होते त्याविषयी कोणतीही समस्या नंतर नसते. बन्याचवेळा सांगितले की कसलीही इच्छा करु नका. आता हे नीट समजून घ्या की तुम्ही यापुढे सामान्य माणूस राहिला नाहीत, तुम्ही सर्व बंधनातून मुक्त झाला आहात. तुम्ही सहस्राराच्याही पलिकडे गेला आहात. सहस्रार आपल्या मस्तकामचे आहे १३ पत में / जून १००३ आणि ती जागा कमळाच्या बंद फुलासारखी आहे. कुण्डलिनी जेव्हां तेथपर्यंत येते तेव्हां हे कमळ फुलते. त्याचेच बायबलमधे वर्णन केले की "मी ज्वालांच्या जीभांसारखा येईल त्याच्या पाकळ्या म्हणजे दुसरे काही नसून नाड्या (नव्ह) असतात आणि प्रकाशित झाल्यामुळे ज्वाळासारख्या दिसतात. पण त्या ज्वाळामधे दाह नसतो, त्या तापहीन असतात आणि खूप थंडावा देणार्या आरामदायक असतात. म्हणजे हे कमळ उघडलेलेच राहिले पाहिजे कारण आपल्यामधे मानवी प्रवृत्ति अजून शिल्लक असतात. आपला अहंकार व संस्कार ( प्रतिअहंकार) हे दोन फुगे वारंवार या कमळाला बंद करु ३: र पाहतात. सहस्रार एवढे स्वच्छ झाले पाहिजे की साबण जसे प्रत्येक गोष्ट स्वच्छ करतो, तसे ते तुमची प्रत्येक गोष्ट स्वच्छ करेल आणि तुम्ही कशाचीही भिती बाळगणार नाही. दुसर्यांचा अहंकार व संस्कार याचीही पर्वा करणार नाही. ही जी पातळी आहे त्या पातळीला आपण पोहोचावयाचे आहे. तुमच्यात सर्व प्रकारच्या दुःखाचे निकारण करण्याची क्षमता येईल आणि तुम्ही इतरांना त्यांच्या दुःखात विरंगुळा आणि शांति मिळवून देणारे व्हाल. तुमच्यात अशी महान घटना घडली आहे की सर्व सहस्रार अंतर्गत असलेल्या देवतांच्या सात पीठासह उघडले आहे. सर्व हे संपूर्ण तुमच्या आईच्या रुपात आले आहे. जी अतिशय नम्र आहे व महामाया आहे. ही घटना सर्व मानवजातीच्या दृष्टीने व संपूर्ण विश्वाच्या दृष्टीने अतिशय महान आहे की तुम्ही आत्मसाक्षात्कार घेऊ शकता, व दुसऱ्याला समजावू शकता. मी सहस्रार उघडले ही सर्वात महान घटना आहे. अर्थात मी सहस्राराची स्वामिनी आहे. व सर्व चक्रांची स्वामिनी आहे. पण मी सर्व चक्रांच्याही पलीकडे आहे. फारच पलीकडे आहे. जर अशी परिस्थिति आहे तर तुम्ही सहस्राराची काळजी घेणे फारच महत्वाचे आहे. ु सहस्र स्वच्छ ठेवण्यासाठी हृदय उघडले पाहिजे. निरहंकारी झाले पाहिजे. प्रतिक्रीया नको. भौतिकतेला तुमच्यात प्रवेश देऊ नका समर्पण असावे. आज जगात सगळीकडे उलथापालथ चालली आहे. मूर्खपणा, वादविवाद, भांडणे व आक्रमकपणा इ. चा अतिरेक होत आहे. अशा परिस्थितीकडेही तुम्ही साक्षीभावाने बघितले तरी सुधारणा घडून येईल. कारण तुमच्याजवळ ती शक्ती आहे व तुम्ही शक्तीशाली आहात. ही शक्ति कार्यान्वित करणारी यंत्रणाही तुमच्यामधेच असल्याने तुम्ही हे सहज करुं शकता. पण तेथेही अहंकार आडवा आला तर काम होणार नाही. अहंकार हा तुमच्या उत्थान प्रक्रियेमधील मोठा अडथळा पार केल्याशिवाय तुम्ही सहस्रारात येऊच शकत नाही. त्यानंतर सहस्रार उघडायला काहीच अडचण नाही. त्याला वेळही लागत नाही. पण अहंकार मधे आला की, अहंकारातच तुमचा प्रवास थांबेल. अहंकाराच्याबाबतीत प्रत्येकाने सतर्क राहिले पाहिजे. कारण हे शेवटचे चक्र उघडल्यशिवाय पुढची प्रगति नाही. ते पूर्णपणे स्वच्छ होऊन उधडल्यानंतरच तुम्ही परमात्म्याशी जोडले जाणार आहात. मगच तुमचे सर्व प्रश्न दूर होणार आहेत. ते इतकेक्षुल्लक व निरर्थक असतात की सहस्रार कार्यान्वित झाल्यावर त्याचा मागमुसही उरत नाही. अहंकारविरहीत असे तुमचे व्यक्तिमत्व सर्वांना लाभदायी ठरावे. १४ में / जून १००३ विश्व-निर्मला- धर्म (फेब्रुवारी १९८५ मध्ये नाशिक येथिल एका प्रवचनात प.पू.श्रीमाताजींनी सहजयोग्यांच्या धर्माला " विश्व निर्मला धर्म '"असे अधिकृत नाव दिल्याची घोषणा केली त्या भाषणाचा संक्षिप्त सारांष) मेंा सहजयोग हा एक असा नवा धर्म आहे की ज्यात सर्व प्रचलित धर्माना सामावून घेतले आहे. या नवीन धर्मामधें सर्व प्रेषित व अवतरणांचा समावेश केला आहे. त्याला तुम्ही विश्व-धर्म म्हणूं शकता. पण तरीही त्याचे असे खास वैशिष्ट आहे व ते दाखवण्यासाठीं मी त्याला विश्व - निर्मला-धर्म असें नांव देत आहे.तुम्ही आता स्वत:ला निर्मलाइट्स (Nirmalites) म्हणू शकता. कारण तुम्हाला प्रकाशित (Enlightened) करणारी "निर्मला" आहे. तुम्हाला विश्व-निर्मला- -धर्म हे नांव आवडेल असे मला वाटते. म्हणून आजपासून सहजयोग्यांचा धर्म " विश्व- निर्मला- धर्म " झाला आहे असे मी घोषित करते. हा विश्व-निर्मला-धर्म अत्यंत शुध्द व अद्वितीय (Pure and Immaeulate) धर्म आहे. हा नवीन धर्म स्वीकारल्यावर तुम्ही कसल्याही चुकीच्या गोष्टी करणार नाहीं. त्याचबरोबर तुम्ही पूर्वी बाळगलेल्या सर्व परंपरा आणि आत्म्याला विसंगत अशा सर्व कल्पना, समजुती सोडून दिल्या पाहिजेत. आत्म्याला शोभा देईल अशाच गोष्टींचा तुम्ही या नवीन धर्मात स्वीकार केला पाहिजे. हेच आपल्या धर्माचे एकमेव सत्य आहे. माझ्या उपदेशामधून मी तुम्हाला हे सर्व शिकवत आहे व शिकवणार आहे. आपल्या या धर्मात सर्व प्रेषितांचा व अवतरणांचा आपण आदर करणार आहोत. त्यांच्या नांवाने आजपर्यंत जे जे धर्म प्रस्थापित झाले त्या सर्वांचे त्यांच्या शिष्यांनीच खर्चीकरण केले आहे. त्याचे कारण म्हणजे त्यांची शिकवणूक चांगली असली तरी हे शिष्य 'जागृत' नव्हते. पण आतां तुम्ही हे सत्य सिध्द करु शकता व इतरांना ती अनुभूति देऊं शकता. त्याचे शारीरिक आरोग्याचे फायदे दाखवूं शकता. त्यांतूनच आधिकाधिक लोक सहजामधे येतील. एरवी 'धर्म' म्हटला की त्यांत बंधने, कर्मकाण्डे असणार असे लोकांना बाटते. पण आपल्या धर्मामधें आत्म्याला जे सुखदायी असेल व जे आपल्या आत्मोन्नतीसाठी हितकारक आहे त्यालाच फक्त मान्यता दिलेली आहे आणि ते सांभाळून आपण जीवनातून पूर्ण आनंद मिळवू शकतो. वका मग आपण कोठल्या देशाचे नागरीक आहोत आपली जात काय, आपला वंश कोणता ह्या सर्व गोष्टी तुम्ही विसरुन जाता आणि पुनर्जन्म झाल्यासारखे एक सुंदर कमळ बनता आणि त्याचाच सुगंध सगळीकडे पसरवता. १५ की में / जून १००३ आता आपण इथे सगळी सहजयोगी मंडळी आहोत. एका अरथनि हे फार बरें आहे की आपण असे भेटलों, म्हणजे आपाअपल्या हितगुजाच्या गोष्टी करुं शकतो, आणि त्याबद्ल जे काही बारीकसारिक असेल ते सुध्दा एक दुसऱ्यांना सांगू शकतो. परवा मी सांगितले की आपण स्वत:ला कसे स्वच्छ केलें पाहिजे. कारण आपल्या आईचे नांवच मुळीं निर्मला आहे. आणि या नांवामध्ये पुष्कळ शकत्त्या आहेत. पहिला शब्द 'नि' आहे. नि म्हणजे नाही. जे नाहीं पण जे आहे, असें वाटते, त्याचें नांव आहे महामाया. तसेच हे सर्व संसाराचें आहे.हें दिसतें आई, पण हें काही नाहीं आहे. हें दिसतें आहे, पण हें कांही नाही आहे; ह्याला जर आपण बधितलें आणि ह्याच्यत जर आपण फसलेले असलो, की असे वाटते की हे सगळे काही हेच आह. अर्थिक परिस्थिती वाईट आहे, सगळे वाईंट दिसते, चांगलें काही दिसत नाहीं. समुद्राच्या वरच्या थरावरचें पाणी अत्यंत गढुळ, घाणेरडे, त्याच्यामध्ये कांहीं वस्तु तरंगत सुध्दा असतात. पण त्याच्या खोलांत गेलं कीं इतके सौदर्य, संपदा, शक्ति वगेरे सर्व काही असतें, की त्यापुढे वरती कांही घाण वगेरे होती हैं लक्षांतसुध्दा राहत नाही. सांगायचे म्हणजे हा सगळा भ्रम आहे. हें जे काही बाह्यातले आहे तो सगळा भ्रम आहे. "हे ते नाही" हे पहिल्या प्रथम तुम्ही लक्षांत घेतले पाहिजे. 'नि' शब्दाची स्थापना म्हणजे ' हे नाहीं आहे. कोणताही विचार आपल्यामध्यें उठला की म्हणायचे 'हे नाही', "हे ते नाही" इथून सुरवात करायची. या "नेती नेती वचने विगमो अवोचुस हें नाही आहे हा विचार नाही आहे. परत हा विचार नाही आहे असे म्हणत गेले, म्हणजे 'नि' शब्द जो आहे, विसर्गासहित नि आहे. त्याचा अर्थ लागतो. जो भ्रम आपल्याला दिसतो त्याच्यापलिकडे कांहीतरी आहे. ह्या भ्रमामध्यें आपण इतके भरमसाठ दिवस घालवले आहेत, आपले आयुष्य इतके व्यर्थ घालवलें आहे की जें नाही ते महत्वाचें वाटते आणि त्यामुळें आपण पुष्कळ पापांचे ढीग एकत्र केले. ह्या गोष्टीत आनंद मिळेल, त्या गोष्टीत आनंद मिळेल, त्याच्यामध्यें सुख मिळेल, ह्याच्यामध्ये सुख मिळेल, असा विचार करुन आपण जें कांहीं उपभोगण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्यें आपल्याला कांही मिळाले नाही, सारे नि:स्सार आहे. त्यांच्यांत सार नाही, नि: सत्व आहे. तेव्हा अशी दृष्टी ठेवायची की" हे नाही आहे," हें सगळे साफ झूट आहे. में जि पण पं. पू. श्रीमाताजीजी ढिजांक १८ जानेवारी ११८० रोजी राहरी योथे सर्व सहजयोग्यांना केलेला उपहेश घ ा ध्यानांत निर्विचारता मिळवयाा फ फक्त ब्रम्हच सत्य आहे बाकी सर्व झूट आहे. असा विचार करीत जायचें, मग सहज योगाला" अर्थ लागतो. म्हणजे होते काय की बहुतेक सहजयोगी पार झाल्यावर, त्यांना असें वाटतें की आपण आतां पार झालो, माताजींचा आमच्यावर आशिर्वाद . रादुन सातत्याजे प्रयत्भ करर्ण कार सहत्वाचे आहे. त्याे परमे वरी शतीशी एकाकारतं दते बिदुसागरांत मिसळाण्यासाठ्यी ही स्थिती आहे. आहे, मग आमच्याजवळ ऐश्वर्य कां येत नाही? म्हणजे ऐश्वर्यामध्ये परमेश्वर आहे असें त्यांना वाटतें. पण पार झालो तरी आमचा स्वभाव कां बदलत नाहीं असा पहिल्यांदा विचार केला पाहिजे. तेव्हा मग लक्षांत येईल की आपला स्वभाव बदलत नाही. 'स्वभाव' शब्द किती सुंदर आहे बघा. 'स्व' म्हणजे आत्मा, त्याचा भाव, जर आपण मिळवला, तर बाह्यात कांहीही जरी असले तरी आतले जे इतकें सुंदर आणि अनुपम आहे की तें बाह्यांतले नुसतें नाटकासारखें वाटलें पाहिजे. है साक्षी स्वरुपत्व जे आहे तें जोपर्यंत १६ में / जून १००३ तुमच्यामध्ये पूर्णपणें जागृत होत नाही तो पर्यंत होणार? पण हे विचार आहेत काय? पोकळ गोष्टी आहेत. 'नि' शब्दाचा अर्थ तुम्ही लावलेला नाहीं, निर्विचारतेंत तुम्ही आलांत की तुम्ही आणि परमेश्वराची शक्ती आणि त्याचा उपयोगही केला नाही. असे जर मनुष्य लक्षात एकाकार झालेली असते. म्हणजे तुमचा बिंदू परमेश्वराच्या घेईल, की आपण अजूनही 'नि' वर बसलेलो नाही आणि सागरांत आला. तेव्हा त्याची शक्ति तुमच्यांत आली. आतां हे अजूनही आपण कधी तरी भावनेच्या अआहारी दुसर्यांवर बोट काय विचार करते काय ? पण फिरतें ना ? विचार 'त्याला' जबरदस्ती करतो किंवा कांही तरी उगीचच सहन करीत बसतो द्यायचा, तूं कर आमचा विचार पण हे कठीण जाते कारण आपण व त्याच्या बद्दल आपण रडत असतो कीं आपण एवढें सहन निर्विचारितेत नसतो. पुष्कळ जण म्हणतात आम्ही सगळे केलें. त्याच्या मधोमध आपली स्थिती आहे 'नि'वर म्हणजे हेही समर्पण केले पण तसें कांहीं जुळत नाही, बोलायच्याच गोष्टी नाहीं तेही नाहीं ती स्थिती ध्यानामध्यें फार उत्तम होते नुसत्या होतात पण समर्पण बोलायचें नसते. निर्विचारता गाठायची नि' शब्दाचा जरी तुम्ही माग घेतलात तरीसुध्दां होऊ शकते. म्हणजे समर्पण, म्हणजे विचारच सोडला की आपण मधोमघ पहिलें निर्विचारतेंत यायचे, कोणताही विचार, मग आलो. मधोमध आल्याबरोबर आपण 'निर्विचारतेंत' म्हणजे कसाही असेना का, सुष्ट-दृष्ट कसाही असेना का, त्या विचारावर परमेश्वर शक्तीशीं एकाकार झालो. परमेश्वर शक्तिशी एकाकार जर का उडया मारायला सुरवात केली, एकदा का ते JUMPING झालोकी तोच सगळे बघतो आपले, बारिक- सारिक आपल्याला सुरु झालें, की तुम्हांला एक प्रकारचा 'इनरशिया' येतो, आश्चर्य वाटेल. पण हें करुन बघण्यासारखे आहे आणि करुन म्हणायचे तर स्थिती स्थापित होते आणि ती स्थिती आली बधितल्यानंतर तुमच्या लक्षांत येईल की पूर्वीचा मार्ग चुकिचा म्हणजे, तुम्ही प्रत्येक विचारावर उडतच असता. ह्या विचारावरुन होता. त्या विचारावर त्या विचारावरुन दुसर्या विचारावर. म्हणून इतरेजनांनी असें सांगितले कीं, एखादा वाईट विचार आला की प्रेरणा, सर्व शक्त्या, सर्व काहीं मिळते. अगदी निर्विचारितेत त्याला स्पष्ट विरोध करावयाचा. म्हणजे इकड़ून एखादी जर गाडी राहिल्याबरोबर, जी कल्पना आपल्यामध्यें येते, ती प्रेरणात्मक आली, तर त्याला दुसरी गाडी जर रेटली, दोन्ही गाड्या मग असते आणि आपल्याला आश्चर्य वाटेल कीं, सर्व कांही समोर कुठतरी मधोमध येतील. एका अर्थाने बरोबर आहे, पण कधीं ताटवाढल्यासारखे येते. भाषणाला उभे राहिले की निर्विचारितेत कधीं त्याने नुकसान होऊ शकते. म्हणजे तिकडून एक विचार उभे राहायचे, कांही विचार येऊ द्यावयाचे नाहींत. नुसते तुम्ही येतो आहे आणि आपण इकडून एक चांगला विचार काढला, की निर्विचरितेत उभे राहिलात आणि बोलायला लागलात तर ज्यानें तर आपण फक्त निर्विचारतेंत राहिल्याबरोबर सर्व तो विचाराच्या उलटया आपण घालायचा तर तो विचार दबून कधीही भाषण दिले नव्हते, ज्याला भाषण कसे द्यायचे हे माहित परत चुपचाप बसेल आणि कुठेंतरी एकदमच निघेल, असेंही नाहीं, ज्याला काही विशेष ज्ञान नाही असे असूनही तुम्ही होऊंशकते आणि असें पुष्कळांचे होते. आपण कांहीं तरी चांगले बोलालया उभें राहिल्यावर असें बोलाल, की लोकांना आश्चर्य केलें पाहिजे, नेहमी चांगले वागले पाहिजे, दुसर्यांशी चांगले वाटेल की एवढे ज्ञान ह्यांच्याकडे कुठून आले? निर्विचारितेत राहिले पाहिजे असे विचार घेऊन लोक चालले की त्रास होतो. तार लागली, की हे सगळे तिथून येते. तुमच्या डोक्यातून काही एकदम कधींतरी तो राग निघतो. कधींतरी एकदम तो संताप होतो येतनाही. आतां आमचें आम्ही सांगतो आपल्याला. आतां आपण की लोकांना समजत नाहीं की हे एवढे शहाणपणाने वागणारे एवढे प्रार्थना केली की' आई आमचें हे कार्य करुन घे' ले आम्ही चिडले कसे? आंतली शांतिसुध्दा सुटते आणि आतले जे काही विचारात घेत नाही. निर्विचारितेत घेतलें की तिकडे सारी मशिनरी सौदर्य आहे ते नष्ट होऊन जाते. तेव्हा काय करायचे? तर तयार आहे. तिच्यात घालायचे की खट खट तयार होऊन समोर निर्विचारतेत रहावयाचे. विचार हा निशिध्द मानला पाहिजे. हजर; त्या मशिनरीला काम करुं द्यायचे. Silent मशिनरी अगदी निर्विचारीतेंत आपण राहिलों, म्हणजे मधोमध'विलंबात' म्हटली पाहिजे, त्या शांत मशिनरीमध्ये आपले प्रश्न घातले आपण आलो. विचारच सोडायचा एकदम प्रयत्न केला पहिजे. पाहिजेत, पण तें बुध्दीजीवी लोकांना फार कठीण. कारण प्रत्येक आतां लोकांना म्हणतील कीं माताजी विचाराशिवाय कसें गोष्टींत विचार करायची सवय त्यांना लागलेली असते. १७ नह में / जून १००३ कोणताही विषय आकलन करतांना निर्विचारिता साधता झाली, पण आम्ही बसलो आरामात. कारण आली पाहिजे. आपोआप समोर गोष्टी येतात. आतां तुम्ही आम्हाला बघायचे होते तारे, चांदण्या वगैरे. संशोधन करतां संशोधन करतानासुध्दा ते निर्विचारितेत करा, आमच्या लंडनला तारे कधी बघायला मिळत नाहीत. ते एक हात चालवायचे फक्त, निर्विचारितेत. बरोबरच संशोधन जमेल तुम्हाला. आतां मी कितीतरी गोष्टी सांगते, मी कधी जन्मात आपले सौदर्य पहावे. कधी कधी त्याच्याकडेही बघितले पाहिजे सायन्स वाचले नाही, तसले मला कांही माहित नाहीं, पण सगळे ना? मजा वाटत होती. म्हणजे काय आहे की आपण कोणाची सांगते, हे सगळे ज्ञान कोठून येते? तर त्या निर्विचारितेतून. मी बंदीश करायची नाही. फक्त निर्विचारितेत राहिले की परमेश्वर नुसती बोलून राहिले आहे, नुसती बघते आहे, जाते आहे ते आपल्याला अगदी हातावर सांभाळून सगळीकडे नेतो. सगळी सगळे आधी तयार केले होते, कॅम्प्युटर मध्ये तो बोलतो आहे व्यवस्था तो करतो. त्याला कांही सांगावे लागत नाही त्याला आपला सटासटा पण तुम्ही त्या कॉम्प्युटरच्या वर आपलें डोके सगळे माहित आहे. पण तुम्ही त्या प्रवाहात आहांत की नाहीत हे लावले आहे. तो एवढा जुना कॉम्प्युटर बनवलेला आहे, एवढी पाहिले पाहिजे. आणि जर तुम्ही त्या प्रवाहात नाहीत तर मात्र मेहनत केली आहे, त्याचे एवढे अचूक सगळे काम करुन ठेवलेले तुम्ही अजून काठावरच अडकलेले आहात.मग तो प्रवाह येतो, आहे, आणि तुम्ही त्या कॉम्प्युटरचे न ऐकतांच आपलेच चन्हाट ढकलतो, दोन तीनदा काढतो, पण तुम्ही परत चालले काढावर लावलेले आहे, तर तुमच्या हातून चूका होणारच. त्याला कांही !आपली गणेशस्तुती फार सुंदर आहे त्यात म्हटले आहे 'पडता अर्थ आहे? तर याला शब्द 'प्र' आहे आणि प्रशिक्षण वगैरेला आपण पडतो, प्रवाहांत वाहायचेम्हणजे त्याच्यामध्ये आपला प्रवाह नको प्र' शब्द वापरतो. 'प्र' म्हणजे निर्विचारितेत जे कांही घडते ते 'प्र-वाह, परत 'प्र' आला वाहन करतो, परंतु 'प्र' एनलाईटन्ड सगडश 'प्र' आहे ते इतके 'प्रचंड' आहे, पहा प्र-चंड, चंड जो आहे, त्या प्रवाहात पडा. 'पडता प्रवाही. तसेच 'निर्वाणि आहेत पण चंडावरती 'प्र' आहे. प्रकाशित' प्रज्ञ असे 'प्र' ह्या रक्षावे'; आमचे जेव्हा निर्वाण होईल तेव्हा तुम्ही आमचे रक्षण शब्दाचा अर्थ असा आहे की Enlightened प्रकाशित आहे. करा. 'रक्ष रक्ष परमेश्वर' असे आपण परमेश्वराला म्हणतो. पण प्रकाश बोलतो का कांही? आतां समजा ह्या खोलीत आपण आम्हीच आमचे रक्षण करत बसलो आहोत! मग परमेश्वर प्रकाश केला, तर तो कांही बोलत नाही, की विचार देत नाही, कशाला तुमचे रक्षण करणार ? तो म्हणतो, चला ! चला ! चालू तर दाखवतो स्पष्ट की हे आहे ते आहे. तसाच निर्विचारितेचा देथोडेसे होऊ दे त्यांचे रक्षण ! तर मुद्दा असा कीं आपण आपल्या प्रकाश आहे. निर्विचार, नि्वाज्य, निरंकारी, निराकार असे अनेक शब्द 'नि' पासून येतात. मग निर्विकल्पांत येतां येतं. पाहिजे म्हणजे 'निर्विकल्प' ' आसक्तता आधी निर्विचार व्हायचे मग निर्विकल्प, मग विकल्प सुटतात. नसली पाहिजे. माझा मुलगा, माझी मुलगी हे आपल्याकडे फार म्हणजे कळते की कांही तरी शक्ति आहे आणि ती सगळी कार्य आहे. इंग्लंडमधे उलटे आहे तिकडे माझा मुलगा, माझी मुलगी करते. पटापट आणि ती कशी कार्य करते, अगदी बारीक असतें नसते, मी फक्त माझ्यापुरते. इकडे माझा मुलगा, माझे घर असे तिचे काम. तुम्हाला अगदी आश्चर्य वाटेल की असे कसे घडते. 'माझे माझे' चालले की शेवटी तसेच होते. शेवटी मग मीच राहून आता वेळेचे पण तसेच आहे म्हणून आम्ही घड्याळात कधी जाते. माझे काही नाही, तुझेच सर्व काही आहे. कबीराने फार बघत नाहीं. कधी कधी घड्याळ बंद पडले म्हणजे म्हणजे १ सुंदर लिहिलेले आहे की बकरी जेव्हा जिवंत असते तेव्हा बँ च्या वेळेला ३-४ वाजलेले असतात. पण आमचे खरे घड्याळ करीत असते, परंतु तिला मारल्यानंतर तिच्या आतड्याच्या तारा निर्विचारितेत असते. ते थांबलेले धड्याळ आहे.Permanent करुन त्या जेव्हा धुनकीला लावतात तेव्हा त्याच्यातून 'तूही- ज्या वेळेला जे करायचे ते घडून येते. मग काही वाईट नाही तूही' तूच एक आहेच तूच एक आहेस असा ध्वनी निघतो. तसे वाटत; उशीर झाला तरी, नाही झाला तरी, काही झाले तरी आपले झाले पाहिजे. मी नाही माझे अस्तित्वच नाही असे आपण आपण आहोत ना जिथे आहोत तिथे? आतां काल गाड़ी फेल एकदा ठरवले म्हणजे नि शब्दाला अर्थ लागतो. १८ सौंदर्य पाहायचे होते, त्यावेळी आकाशाला वाटले माताज्जींनी का प्रवाही' प्रवाही शब्द वापरलेला आहे. प्रवाहांत जेव्हां आम्ही गांभिर्यात उतरायला शिकले पाहिजे. हे निर्विचारितेतले समजले होणार 'निरासक्त; में / जून १००३ नंतर आपण ला शब्द घेऊ या. ला शब्द हा ललितेचा शब्द आहे. माझे दुसरे नाव ललिता' आहे. हे देवीचे वरदान आहे. हे देवीचे अस्त्र आहे. 'ला म्हणजे देवी जेव्हा 'ललित' होते; किंवा शक्ति जेव्हा ललित होते-ललित म्हणजे कार्यशील- तिच्यामध्ये जेव्हा लहरी येतात, तुमच्या हातात लहरी आहेत, हातामध्यें ह्या लाटा येऊन राहिल्या आहेत. ही शक्ति जेव्हा कार्यान्वित होते; त्या शक्तिला 'ललित' शक्ति म्हणतात. ती अत्यंत सौदर्यशाली आहे, प्रेममय आहे. प्रेमाची शक्ति जेव्हा कार्यान्वित होते ती ही 'ला' शक्ति आणि सगळीकडे तुमच्यावर आवरण आहे. ती कार्यान्वित आहे. ती कार्यान्वित असल्यावर, मग कशाला काळजी करायची? तुमची काय हो शक्ति आहे? अहो एकाही झाडातून तूम्ही फळ काढू शकत नाही, एकाही ! काढून दाखवा पाहू फळाचे सोडाच तुम्ही एक पानसुध्दा काढू शकत नाही. एक मूळ काढू शकत नाही हे जे सर्व कार्य जी शक्ति करते ती 'ला' शक्ति आहे. इतकेच नाहीं, तर तुम्हाला पार केले ती सुध्दा 'ला' शक्ति आहे. त्या शक्तितूनच 'म' शक्ति आणि 'नि'शक्ति अश दोन्ही शक्त्या निघालेल्या आहेत. म्हणजे 'नि' शक्ति ही ब्रह्देवाची शक्ति राहिले आहे बरे ? किती छान वाटते बरे? पण तसे तुम्हाला सरस्वती ही आहे आणि 'सरस्वती' शक्तिमध्ये मनुष्याला 'नि' वाटते की नाही मला माहित नाही. माणसाचे मला समजत नाही पणा आला पाहिजे. 'नि': पणा म्हणजे पूर्णपणें अनासक्तता, एवढे पण तसे मला वाटते. वाह काय प्रेम वाहते आहे? जसा अनासक्तता यायला पाहिजे, 'ला' शक्तिमध्ये प्रेम आहे आणि एखादा स्वरकार किंवा एखादा कलाकार जेव्हा आपलें संगीतात तीच शक्ति इतरांशी आपला संबंध जोडते. 'ललाम' 'लावण्य छो मिस तसेच असते; नेहमीच मला हे वाटते काय हो हे प्रेम वाहून मग्न होतो, तेव्हा जसे त्याला वाटतें कीं काय आपलें संगीत वाहन राहिलें आहे ? तसें हें प्रेम नुसतें अबाधित वाहिलें म्हणजे ती ललाम' शक्ति तीच ह्या लाटांची शक्ति आणि तीच ही ललित शक्ति आहे. तर त्या 'ललित' शक्तिला प्राप्त झाले पाहिजे. त्याच्यामध्ये पहिलें असें की दुसर्याकडे आपली जी ' ह्या सर्व शब्दामधे 'ला' शब्द येतो. 'ल' ह्या शब्दाला एक गोडवा आहे आणि त्या गोडव्याने आपण सर्वाना भारावून टाकले पाहिजे. सगळ्यांशी बोलतांना आपण ती शक्ति वापरली पाहिजे. म्हणजे सगळीकडे चराचरामध्ये ती शक्ती, ती प्रेमशक्ती पसरली असतानां आपण काय केले पाहिजे? एक तर विचार सोडला दृष्टि असते ती कशी आहे त्याच्याकडे आपण लक्ष दिलें पाहिजे. पाहिजे पहिल्या शक्तीचा. कारण पहिल्या शक्तिमूळे विचार उत्पन्न म्हणजे खालच्या प्रतीच्या, म्हणजे निम्नस्तरावरच्या लोकांची होतात आणि शेवटल्या शक्तिमध्ये काय केले पाहिजे? जी 'ला' दृष्टी दुसर्यांच्याकडे नेहमी अशी असतें की त्यांचे काय मारायचे, शक्ति आहे त्या शक्तिमध्ये आपण, त्या प्रेमाचा आनंद घेतला ह्यांच्याकडून आपले काम कशा प्रकारे करुन घ्यावयाचे. अशी पाहिजे. तो कसा घेणार? एकाकार, तन्मय होऊन आपले प्रेम ही निम्नस्तरातील लोकांची दृष्टि असते. त्याच्यावर दुसरे कांहीं दुसर्यावर किती आहे हे कोणी कधी मोजते का? ते मोजले लोक असे असतांत कीं दुसऱ्यांचे काय वैगुण्य असेल तें बघत पाहिजे. काय मजा येते अगदी ! वा: किती आपले प्रेम आहे हो असायचें. त्यांच्यात त्यांना काय आनंद मिळतो मला माहित सगळ्यांवर ? असें कधी येते की नाही तुमच्या डोक्यातं? माझे नाही. ह्या माणसाला हेंच नाही आहे, त्याचें तोंडच वाकडे आहे. त्याचें घरांत पटतच नाही वगैरे. पण त्याने काय मिळणार आहे १९ मे / जूब १००३ आपल्याला? मनुष्य अशानें माणूसघाणा होतो, आणि त्याने गृहस्थ कसे आहेत, तर मी फार तर कुंडलिनीवर सांगू शकेन, की ह्यांचे कोठले चक्र माणसाला स्वत:ला त्रास होतो तेव्हा स्वत.ला त्रास कसा करुन घ्यायचा ते माणसाकडूनच शिकलें पाहिजे. मला कांहीं तें जमत पकडले आहे,किंवा त्यांचे हे धरतें कधी कधी. पण त्याच्या नाहीं. अहो मला तर सगळ्यांना भेटले की केवढा आनंद होतो. पलिकडे, हे गृहस्थ कसे आहेत, त्यांचा स्वभाव कसा आहे असे तर ही ललाम शक्ति जी आहे. ती वापरायची, त्या जर कोणी विचारले, तर माझ्या लक्षांतच येत नाहीं ती गोष्ट, मी शक्तिला आपण असें वापरले पाहिजे की दुसर्याच्याकडे पहातानां म्हणते, अहो स्वभाव म्हणजे काय? दोन मिनिटाची गोष्ट. आज आपण निर्विचारितेंत जावे. निर्विचारितेतं गेल्याबरोबर, त्या नदी इथें वाहाते आहे तर उद्यां कोठे वाहणार आहे? काही सांगता माणसांतही निर्विचारता येईल. म्हणून मी म्हणते बंधन द्या. 'नि' येणार नाही. आतां तुम्ही कोणत्या मुक्कामावर बसला आहांत ते शक्ति आणि 'ला' शक्तीला जर बंधने दिली, म्हणजे 'ला' शक्तिला पाहायचे आहे. तुम्ही जर इकडेच बसलात घाणीत तर इथे, जर 'नि' मध्ये आणले तर फार फायदा होतो. आतां पुष्कळांना वाहाते आहे ते विक्षिप्त वाटणारच तुम्हाला, आम्ही सागराकडे सांगावे लागते कीं डावी बाजू उचला व उजवीकडे घाला. अती पाहात आहोंत तर ही नदी कुठें येणार ते आम्हाला माहित आहे. गर्वी लोकांना म्हणजे, मी फार कार्य करित आहे असे ज्या लोकांना आणि परिवर्तन हे सहजयोगांत नेहमी होत असते तेव्हा वाटतें किंवा जे फार कार्यरत असतात त्यांना सांगते की डावी कोणत्याही माणसाला असा ठपका देऊं नये की हा मनुष्य अगदी बाजू उजवीकडे घाला. म्हणजे स्वत:चे जें प्रेम आहे ते आपल्या कामातून गेलेला आहे. आतां हा कांही कामाचा नाही. तर असं पांचही तत्वात भरायचे. जसे कॅनव्हासवर आपण रंग भरतो तसे नाही म्हणायचे नाही. प्रत्येक माणसामध्ये परिवर्तन होणार आणि आपल्या हृदयांतलें जे प्रेम आहे, ती प्रिती जी आहे, ती आणून झालेच पाहिजे नाहींतर आपल्या सहजयोगाचे कार्य म्हणजे आपल्या कार्याची जी शक्ति आहे त्याच्यामध्ये ही शक्ति भरायची. परिवर्तनच आहे. तेव्हा ज्यांचा सहजयोगावर विश्वास आहे. ती शक्ति एकदा भरली की अशा माणसाला रंग चढतो आणि तो त्यांनी कोणत्याही माणसाला असें म्हणता कामा नये की ' हा हळूं हळू असा पसरतो. त्याची प्रीति अशी वाहते. मराठीत एक कामातून गेला'. प्रत्येक माणसाला ह्याची पूर्णपणें सवलत दिली शब्द आहे 'स्नेहाळते' त्याची कृती जी आहे ती स्नेहाळते आणि पाहिजे. आतां आपणच बघतो की आम्ही कोठे होतो व कोठें आलो आणि आतां नदी कुठें चालली पुढे. असा जर विचार केला, अशा माणसाला असा कांही रंग चढतो व असा काहीं आकर्षक बनतो की अशा माणसाजवळ तासनतास बसला तरी असे वाटते तर तुम्ही स्वत:ची तर इज्जत करालच पण दुसर्याची पण कराल, की आपण बसलो आहोंत कुठे तरी. छान निरवांत असे, तर ती स्वत:ची ज्या माणसाला इज़त नसते तो दुसर्याची करत नसतो, प्रीति स्नेहाळली पाहिजे, त्याचा उपयोग असा होतो की माणसें तेव्हा 'ललाम' शक्तिला खूप वाढवले पाहिजे. ह्याच्यावर जोडली जातात. आपलेपणा वाढतो. सगळ्यांना वाटते कीं बोलायला लागले तर एक पुस्तकच लिहावे लागेल. पण त्याची कुठेतरी असे स्थान आहे, जिथे आपल्याला प्रेम स्नेह सगळे मजा काय आहे ते मी तुम्हाला सांगु शकणार नाही. कारण ते मिळणार आहे. तर ही प्रभूची जी प्रेमाची शक्ति आहे, तिला शब्दांत घालायचे म्हटले तर जसे स्मित जर तुम्ही अंकित कराल जोपासली पाहिजे. आपल्यामधे जर असे विचार आले कोणतेही, पण त्याचे इफेक्टस तुम्ही सांगू शकणार नाहीत त्यातलेच ते तर आपण समजले पाहिजे कीं आपण त्या गंगेमध्ये घाण टाकतो आहे. ह्या शक्तिला खूप वाव दिला पाहिजे, वाढवली पाहिजे. रा आहे. असा जर आपण विचार ठेवला तर आपली जी 'ला शक्ति आहे, प्रेमळ शक्ति आहे ती पूर्णपणे स्वच्छ राहिल. अगदी स्वच्छ राहिल आणि त्याच्या स्वच्छतेंत आपल्याला खूप आनंद वाटेल. दुसर्यांच्याकडे पहाण्याच्या दृष्टिमध्ये कसलीही चिकित्सकता असतां कामा नये. मला जर तुम्ही कोणाविषयी विचारलेत की हे २० का मे / जून १००३ भगवान महावीर कमळाच्या शेकडों पाकळ्या असतात, त्या सर्व एकाच देठातून उमललेल्या असतात. भारतीय संस्कृतीमध्येसुध्दा विविध आचार-विचारांच्या, श्रध्दासमजुतीच्या शेकडो पाकळ्या आहेत. पण त्या एकाच तत्वातून विकसित झालेल्या आहेत. भारतीय संस्कृतीला वटवृक्ष मानले, तर जैन धर्म ही त्या वटवृक्षाची एक मोठी शाखा आहे. जैन धर्म खूप प्राचीन आहे. ह्या धर्माचे चोवीसावे माहापुरुष महावीर आहेत तर पहिले ऋषभदेव महापूरुष होते. त्याकाळी उत्तर भारतात अशी गणराज्ये पुष्कळ होती. काशी, कोसल, विदेह, वैशाली अशी काही गणराज्ये विशेष प्रसिध्द होती त्यातील वैशाली येथील लिच्छवींचे गणराज्य खूपच चांगले होते. त्यांचे आठ विभाग होते. सिध्दार्थ हा त्या विभागाचा राजा होता.त्याला त्रिशलादेवी ही बहीण होती. इसवी सन पुर्व ५९० मध्ये चैत्र शुध्द त्रयोदशीच्या दिवशी त्रिशलादेवींना पुत्र रत्न प्राप्त झाले. वृत्तीने रहात होता. त्याने आपल्या शरीराचे कोणतेही लाड केले त्याच्या आगमनाच्या चाहूलीपासूनच संपूर्ण राज्यात सुख वाढू लागले. नाही.वैराग्य त्याच्या रोम रोमात भिनले होते, म्हणून त्याचे नाव 'वर्धमान' असे ठेवले. वर्धमानाची हुशारी,त्याची निर्भयता, त्याची नम्रता वगेरे गुण बाजूला एक मनुष्य रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याने तो लहानसहान गोष्टीतूनही दिसू लागले. एकदा लहानपणी खेळताना त्याच्या जवळ गेला असता बाजूच्यानी त्याला सांगीतले की त्याला त्याचा चेंडू सापाच्या वेटोळ्यात पडला होता तो त्याचा जवळ गेला स्पर्श करू नकोस तो शूद्र आहे. त्याने राजवैध्याला बोलावले त्याने तेव्हा सापाने आपला फणा मिटून घेऊन बाजूला गेला. दिव ु एके दिवशी वर्धमान रथातून जात असताना रस्त्याच्या देखिल लांबूनच औषधे टाकली. धर्माच्या या कल्पनांबद्दल त्याच्या एकदा वैशाली नगरीच्या राजरस्त्यावरुन एक मस्तावलेला मनात चिंता,रोष याचे जाळे पसरले. हत्ती सैरावैरा धावत सुटला होता. त्याने आपल्या माहुताला पकडून पार चेंदामेंदा केला. माणसे त्याच्या तावडीत सापडू नये आठवला. त्यामध्ये एकाने शेकडो बैल यज्ञासाठी खरेदी केले होते. म्हणून सुसाट धावत होती. वर्धमानने राजवाड्याच्या खिडकीतून हे त्याला वाईट वाटले, बैल मारुन देव कसा प्रसन्न होणार है त्याला दृष्य पाहिल्यानंतर तो रस्त्यावर आला आणि त्या मस्तावल्या समजेना, हत्तीसमोर शांत दृष्टीने पाहिले. हत्तीने त्याच्याकडे पाहिले आणि भडकलेल्या अग्नीवर पाणी टाकतात तसा हत्ती एकदम शांत झाला. विचार आणि आचार बदलायचा प्रयत्न करणार, सर्व प्राणिमात्र वार्धमानने त्याच्या सोंडेवरुन प्रेमाने हात फिरवला, सर्वांनी आपापसांतील वैरभाव विसरुन एकजीव होऊन राहतील असे जग वर्धमानचा जयजयकार के ला.हातामध्ये कोणतेही शस्त्र न मला निर्माण करावयाचे आहे. त्यासाठी सामर्थ्य मिळवण्यासाठी घेता, कोणालाही न मारता वर्धमानने जे वेगळेच शैर्य दाखविले ते तपश्चर्या करणार असल्याचे सांगितले त्यावेळी त्यांना एक प्रियदर्शनी पाहून सर्वजण त्याला "महावीर वर्धमान " अशा नावाने हाक मारु नावाची मुलगी होती. तपश्चर्येसाठी घर सोडायला पत्नीने परवानगी लागले वर्धमानला काही दिवसापूर्वीचा जनावरांचा बाजार सोंडेने त्याने या घटना पत्नी यशोदेला सांगितल्या.' मी लोकांचे दिली. त्यानंतर त्याने वडिलबंधूचा आशीर्वाद घेतला. मार्गशीर्ष शुध्द योग्य वय होताच वर्धमान पाठशाळेत जाऊ लागला, तो दशमी या दिवशी जैन धर्माची दीक्षा घेऊन रथात बसला आणि सतत कसल्यातरी विचारात बुडून जायचा. त्याच्या मातापित्यांना गावाबाहेर आला. स्वतःच्या अंगावरील सर्व अलंकार भोवतालच्या याचे हे अकाली गांभीर्य बरे वाटेना. त्यांनी त्याचा विवाह करण्याचे याचकांना वाटून टाकले. आपले उत्तरियही एकाला देऊन टाकले. ठरवीले. समरवीर नावाच्या महासामंताची मुलगी यशोदादेवी पादत्रानेही दान केली, एका कटिवस्त्राचा अ्धा तुकड़ा दान केला हिच्याबरोबर वर्धमानचा विवाह झाला. तरीही तो घरात अनासक्त आणि पुढे चालू लागला. २१ श्र फ मे / जूब १००३ एकटा असलेला वर्धमान गावोगावी जाऊ लागला. तो त्यांनी त्याला गुळपाणी मारगीतले आणि आशीर्वाद गावाबाहेर एखाद्या झाडाखाली राही, गावातूनमागून आणलेले भिक्षान्न देऊन निघाले. हातावर धेऊन खाई, अशा प्रकारे उन्हात, पावसात, काट्याकुट्यात, कधी लोकांचे नमस्कार घेत तर कधी शिव्याशाप पैलतीरी जाण्यासाठी बसले. नाव मध्यभागी गेल्यावर आकाशात ऐकत वर्धमान अखंड बारा वर्षे हिंडत होता. एकदा वर्धमान असाच ढग जमा झाले, प्रचंड वारा सुटला लाटा नावेवर आपटून नाव रान तुडवीत असताना त्याचे कटिवस्त्र एका काटेरी झुडपात अडकले. डचमळू लागली. लोक भयभीत होऊन प्राणभयाने उभे राहिले, वर्धमानने त्या एवढ्याशा वस्त्राचाही मोह नको म्हणून ते तेथेच टाकून त्यामुळे नाव कलंडू लागली. वर्धमान मात्र एकटे शांत निर्भयपणे दिले. तो आता अगदी नग्न झाला होता. अशा अवस्थेत रहाण्यासाठी जागेवरच बसून होते नावाड्याचे त्यांच्याकडे लक्ष गेले. त्याने आवश्यक असणारे मनोबल त्याने कमावले होते. ह्या काळात तो राजगृह, चंपा,भदिया, वैशाली, नालंदा, असे सांगीतले. त्यांनी वर्धमानकडे पाहिल्यावर त्यांना धीर आला. मिथिला, वाराणसी, कौशांबी, अयोध्या, श्रीवस्ती, लाट वगेरे हळू हळू सर्व शांत झाले. नाव किनाऱ्याला लागल्यावर सर्व जण प्रदेशात हिंडला. लोकांनी कधी त्याचे स्वागत केले तर कधी तिरस्कार त्यांच्या पाया पड़ू लागले मात्र त्यांनी तसे करु दिले नाही. अवहेलना केली. त्याला निंदा स्तुति समान झाली होती, तो निष्पंद अवस्थेला पोहचला होता. त्यानंतर तो अनार्यांच्या लाट प्रदेशात शिरला ते लोक मिटले. सकाळी मालक यंत्रशाळेत आला तेव्हा त्याला कोपऱ्यात सन्याशांचा द्वेष करीत. त्यांनी त्याच्यावर लाठ्याकाठ्यांचा वर्षाव एक नम्न साधू ध्यानात बसलेला दिसला. मालकाला वर्धमानचे हे केला, रानटी कुत्री सोडली ती त्याला अनेक ठिकाणी डसली. पण रहाणे आवडले नाही. त्याने एक प्रचंड घण डोक्यावर मारण्यासाठी वर्धमान शांतच राहिला त्याने जराही प्रतिकार केला नाही. एकदा उचलला. पण तो मालक नुकताच आजारातून उठलेला असल्याने प्रत्यक्ष देवांनीच वर्धमानच्या सहनशक्तीची परिक्षा पाहिली. गावच्या अशक्तपणामुळे त्याचा तोल गेला आणि घण त्याच्याच डोक्यावर स्मशानभूमीजवळ यक्षाने त्याला आडवले आणि चितेतील गरम राख पडला आणि मालक गतप्राण झाला. वर्धमानने मोठ्या दुःखाने म्हटले अंगावर टाकली. त्याचे सर्व अंग पोळून निघाले. तरी त्याने हू का चू 'क्रोधाच्या आहारी गेल्याचा केव्ढा हा अनर्थ ! केले नाही. शेवटी यक्ष त्याला शरण आला. श्वेतांबी नगरीत जाण्यासाठी असणार्या दोन मार्गापैकी एका आली होती. शेवटचे सहा महिने ते लाट प्रदेशात होते. त्याठिकाणी मार्गावर चंडकौशिक नावाचा भयानक नाग असून तो येणार्या त्याना खूप त्रास सहन करावा लागला होता. ते उपाशीच होते. अशा जाणार्या प्रत्येकाला डसतो आणि मारतो हे माहित असून देखिल अवस्थेत ते कोशांबी नगरीत शिरले. इथल्या लोकांना वर्धमानांबद्दल वर्धमान त्याच मारगाने जाण्याचे ठरवले. चालता चालता तो त्या आदर होता. ते त्यांना भगवान मानत होते. त्यामुळे त्यांनी आपल्या नागाच्या कक्षेत आला. वर्धमान समोर दिसताच त्याने आपला प्रचंड घरी अन्नग्रहण करुन उपवास सोडावा असे सर्वांना वाटत होते. फणा काढून समोर उभा राहिला वर्धमान शांतपणे एका जागी निश्चल वर्धमान मात्र सर्वत्र हिंडत होते. चौथ्या दिवशी ते गल्लीबोळातून उभे राहिले. नागाने रागाने त्यांच्याकडे पाहिले पण त्यांच्या हिंडताना त्यांचे लक्ष एका मुलीकडे गेले तिचे साफ मुंडन करुन चेह्यावरील शांतता, निर्भयता, प्रसन्न स्मितहस्य पाहन तो शांत हो तिच्या पायांत लोखंडी बेड्या होत्या. ती दुःखी मुलगी उकडलेल्या ऊ लागला वर्धमान म्हणाले " उपशम भो चंडकौशिक !" तो उडदाचे दाणे खात होती. वर्धमान तिच्या जवळ आले आणि आपली वर्धमानांच्या अंगावर चढला. वर्धमानांनी त्याच्या अंगावर प्रेमयुक्त ओजळ पुढे केली. तिने त्यांच्या ओजळीत आनंदाने उडदाचे दाणे हात फिरवला. तो नाग हळू हळू उतरला आणि निघून गेला. वर्धमान श्वेतांबीहून पुढे निघाले. त्याठिकाणी एका श्रीमंत आश्चर्य वाटले, की एका दासी कडून अन्न ग्रहण केले याचे. तिच्या नागसेन याने त्यांना भोजनास बोलावले असता वर्धमान म्हणाले मित्रा आपल्याच नातेवाईकाचे मांस कोणी भक्षण करतो काय? हे सांगीतले की मी आज एका दुःखी जीवाकडून भिक्षा घ्यावयाचे तुझे ताट मासयुक्त पदार्थांनी भरलेले आहे. सारे पशुपक्षी आपले ठरवले होते. मला योग्य भिक्षा मिळाली याचा मला आनंद आहे. नातेवाईक आहेत त्यांना मारुन आपण आपले पोट भरावे का ? त्याचवेळी राजा शतनिक आप्ल्या पत्नीसह येऊन महावीरांची माफी वर्धमानगंगेच्या काठी आले त्यांनी नावेत इतर प्रवाशांबरोबर सर्वप्रवाशांना वादळ संपेपर्यंत सन्यासी बुवासारखे शांत बसून रहा वर्धमान राजगृहाहून विशाल नगरीत आले. त्याठिकाणी त्यांनी यंत्रशाळेत रहायचे ठरवले. कोपऱ्यात आसन मांून डोळे वर्धमान महावीरांची भ्रमंती सुरु होऊन आता बारा वर्षे होत टाकले. त्यांनी ते खावून उपवास सोडला. सर्व नगरवासीयांना मालकाने वर्धमान यांचे दर्शन घेऊन तीची सुटका केली. महावीरांनी मागितली व सर्व दासींची मुक्तता केली. २२ ४ मे / जून १००३ त्यानंतर ते चंपानगरीत आले. राजाला शेवटचा उपदेश दिला की' धर्म ही सांगयची गोष्ट नसून त्याठिकाणी ते ऋतूकुला नदीच्या काठावर एका आचरणात आणायची गोष्ट आहे. मनुष्याने आपले नैतिक स्वातंत्र शालवृक्षाखाली वर्धमान ध्यानास बसले आणि समाधी लावली. अवाधित राखावे.' नंतर अश्विनी अमावस्येला वर्धमानांनी आपल्या काहीवेळाने दिवसाच्या चौथ्याप्रहरी केवलज्ञान आणि ते यांच्यातील देहाचा त्याग केला. भगवान महावीरांनी लोकांना पाच महाव्रते असलेले अंतर नष्ट झाले. जैनांच्या भाषेत 'अरिहंत' पद प्राप्त झाले सांगितली त्यांना पंचशील असेही म्हणतात ती पुढीलप्रमाणे आहेत. १) अहिंसा: हे तत्व आचरणात आणण्याबाबत साधकाने आपल्या मनात असा विचार करावयाचा असतो की, मी प्राणिमात्राच्या हिंसेचा आयुष्यभर त्याग करीन. मी अहिंसा शरीराने, शब्दाने अथवा मनाने (विचारांनी) सुध्दा करणार नाही. दुसऱ्याला करु देणारनाही. मात्र तसे करताना मी अहिंसेनेच त्याच्याशी वागेन. हिंसेचा निषेध्र केला, परमेश्वर प्राप्तीसाठी शुध्द आचरण आणि संयम २) सत्य : साधघकाने या तत्वाबद्दल असा विचार करावा की, मी नेहमी जे खरे असेल तेच बोलेन. खन्याचाच पक्ष घेईन, स्वत:च्या फायद्यासाठी कधीही असत्याचा आधार घेणार नाही. थट्टा, विनोद यांसाठी कधीही सत्य सोडणार नाही, सत्याचे पालन करताना कितीही त्रास झाला तरी तो मी आनंदाने सोशीन. दुसरा असत्याचरण करीत असेल तर हा दिवस वैशाख शुक्ल दशमीचा होता. वर्धमान आपापा(ला) नगरीत आले. तेथे सेमिल नावाच्या श्रीमंत ब्रामणाच्या घरी एक मोठा यज्ञ होणार होता. त्यासाठी त्याने अकरा विद्वान ब्रामणांना निरमंत्रित केले होते. यज्ञात मोठ्याप्रमाणावर आहूतीसाठी पशु देणार होते. वर्धमानांनी धर्माच्या नावावर चाललेल्या हा मार्ग ते दाखवू लागले. लोक त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकू लागले. यज्ञाचा प्रमुख इंद्रभूती वर्धमानकडे आला आणि त्याने आत्म्याबद्दलच्या शंका विचारल्या. त्याचे निरसन वर्धमानने केल्याने त्याने लगेच त्यांचे शिष्यत्व पत्करीले. इंद्रभूतीचा भाऊ आला, त्याने क्माबद्ल काही शंका विचारल्या त्याचे समाधान झाल्यावर त्याने सुध्दा शिष्यत्व पत्करीले. त्याचप्रमाणे यज्ञासाठी आलेले अकरा विद्वान ब्राम्हणांनी देखील शिष्यत्व पत्करीले. त्यावेळी वर्धमानांनी जो उपदेश केला तो त्यांचा पहिला उपदेश मानला जातो. ते म्हणाले या जगात सहा प्रकारचे जीव आहेत, त्या सर्वांना सुख हवे असते. म्हणून त्यांना काया, वाचा, मन अशा कोणत्याही प्रकारे दुःख देऊ नये. त्याला त्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करीन. ३) अस्तेय : हे तिसरे व्रत. साधकाने नेहमी किचार करावा की, मी आयुष्यात कधीही, कशाचीही चोरी करणार नाही मी कुठेही असलो तरी मला कोणी हाताने संतोषाने दिल्याशिवाय मी ते घेणार नाही. ४) ब्रह्चर्य : शरीरसुखांचा उपभोग घेताना मी कोणतीही मर्यादा कधीच ओलांडणार नाही. मन चिंतनसुध्दा मी उपभोगरहित ठेवीन, माझ्या माया-इंद्रियांवर ताबा रहावा म्हणून मी त्यानंतर ते परत आपल्या वैशाली नगरीत आले आणि रोज प्रवचनातून लोकांना उपदेश देऊ लागले. त्यांची मुलगी चंदनबाला सह अनेक हजारो स्त्ी पुरुषांनी नवधर्मात प्रवेश केला प्रमुख गणधर इंद्रभूती यांनी सर्व शिष्यांचे मुनी, आर्यिक, श्रावक आणि श्राविका असे चार संध बनवले. मुनी आणि श्राविका म्हणजे सर्व सुखाचा त्याग करुन सन्यस्त जीवन जगणारे स्त्री- पुरुष, तर श्रावक आणि आहारसुध्दा साधा व अगदी कमी घेईन. असंग्रह : हे शेवटचे व्रत, याला परिग्रह असेही म्हणतात. या ५) तत्त्वाचा अर्थ असा की, साधकाने स्वत:जवळ अनावश्यक वस्तूंचा, गोष्टीचा संग्रह करु नये. त्याने वस्त्र, जरुरीपुरते अन्न एवढेच घ्यावे. तसेच कोणाकडून मी काहीही मागून घेणार नाही, हे मनी बाळगावे. ही पाच महाव्रते दिसायला जरी साधीसोपी वाटली तरी ती श्राविका म्हणजे गृहस्थाश्रमात राहून वर्धमानाच्या उपदेशाप्रमाणे जीवन जगणारे स्त्री पुरुष, या चार संघांना तीर्थ असे म्हणतात.तीर्थाची स्थापना करणारे वर्धमान म्हणून त्यांना 'तीर्थकार' म्हणतात. तसेच त्यांना देवपदावर पोहचलेले म्हणजे 'अहिरत' असे म्हणतात. जिन प्रत्यक्ष आचरणाला फार कठीण असतात. संन्याशांना ती शक्य याचा अर्थ ज्याने इंद्रियावर जय मिळवला आहे असा, त्याचा जो आहेत पण सामान्य व्यवहारी, संसारी मानसांना शक्य नाहीत है धर्म तो जैन धर्म, वर्धमानची मुलगी प्रियदर्शनी व जावई जामली ध्यानात घेऊन जैन धर्मात सामान्य मानसांसाठी बारा अनुतत्वे याने शिष्यत्व पत्करीले होते. पत्नी यशोदादेवी त्यांना भेटू शकली सांगितली आहेत. नाही कारण ती परलोकात गेली होती. वर्धमानांना दिव्य ज्ञान प्राप्त झाल्याला तीस वर्ष लोटली. या काळात त्यांनी सर्वत्र हिंडून आपल्या विचाराचा प्रसार केला. हजारो शिष्य मिळवले. वयाच्या बहात्तर वर्षी पावापुरीचा हस्तिपाल ० २३ ा ते / जून २003 म सहज समाचार सहजयोगाची Epilepsy साठी उपयुक्तता:- ० डिसेंबर १९९९ मध्यें हैद्राबाद येथें - नवीन सहस्रकामधील आरोग्य संवर्धन-या विषयावर Epileysy Association आणि Indian Epilepsy Society या संस्थांतर्फे एक परिषद आयोजित R a aha ha aidt. Defence Institute of Physiology and Allied Sciences (DIPAS) संस्थेनें Epilepsy या आजारावर सहजयोगामधून व पारंपारिक औषधोपचार यांच्या संयुक्त उपचार-पध्दतीबाबत कांही संशोधनपुर्वक माहिती या परिषदेमधे पाठवली होती. या परिषदेला सांप्रत राष्ट्रपति व त्यावेळचे संरक्षण विभाग प्रमुख सल्लागार श्री ाम ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा संदेश आला होता. त्या संदेशामधें श्री अब्दुल कलाम यांनी असे म्हटले होते की, - या रोगावर पारंपारिक औषधांबरोबर सहजयोग केल्यास त्या रोगावर योग्य नियंत्रण प्राप्त होते. योग साधनेमुळे सिंपथेटिक संस्थेचे कार्य तणावमुक्त व संतुलित होण्यास मदत होते आणि मेंढू- सस्थेला विचार केल्यावर व त्याचबरोबर औषधांचा कमी डोस ठेवल्यावर फीट येण्याची वारंवारता, त्याची तीव्रता आणि त्याचा काळ कमी झाल्याचे दिसून आले आहे. या रोगासाठी पारंपारिक औषधे दीर्घकाळ चालू राहिल्यास मेंढू- संस्थेवर दुष्परिणाम होऊं शकतात, म्हणजे कमीत -कमी औषधे वापरुन हा रोग नियंत्रित करणें फायद्याचे आहे." गणपतीपुळे :- गणपतीपुळे सेमिनार मध्ये येणाऱ्या सहजयोग्यांना समुद्रावर जाण्यासाठी आपला स्वत:चा कामयस्वरुपी रस्ता असावा म्हणून जमीन खरेदी पुणे सहजयोग केंद्रामार्फत केली. त्या जागेत विहीर काढली असता दहा फुटावरच गोड पाणी लागले. जुलै २००३ महिन्या अखेरीस त्या जागेचे भूमिपूजन होणार आहे. DIPAS यां संस्थेनें केलेल्या संशोधनावरुन असें प्रमाणित होते की एपिलेप्सी प्रकरिया मंद झाल्यामुळे आराम मिळतो सहा महिने नियमीतपणे सहजयोग - ० पुणे आश्रम :- पुणे सहजयोग ध्यान मंदिरात पुढच्या बाजुला ढोलपुरी दगडाचा वापर करुन इमारतीच्या देखणे पणात भर घातली आहे. तसेच पहिल्या मजल्यावर सहजयोगाची पुस्तके व इतर साहित्य मिळण्यासाठी कायमस्वरूपी स्टॉल तयार केला आहे. तसेच फिल्टर पाण्याची व्यवस्था केली आहे. तसेच ध्यानाच्या हॉलच्या खांबांवर आकर्षक मूर्ति बसवून हॉलची शोभा वाढविली आहे. २४ बा प्र फुत: विश्व निर्मला प्रेम आश्रम उद्घाटन सोहळा म ३ बर्दे विश्व निर्मल प्रेम आश्रम उदघाटन सोहळा ---------------------- 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-0.txt चैतन्य लहरी मे, जून २००३ अंक क्र. ५,६ ामि बड 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-2.txt में / जून १००३ अनुक्रमणिका रात्रीच्या गर्भात उद्यांचा असे उष:काल विश्व निर्मला प्रेम आश्रम उद्घाटन सोहळा भाषण दिनांक २७ मार्च २००३ सहस्त्रार पूजा वृत्तांत कबेला २,३,४ मे २००३ मार्कष्डेय ऋषी गुणपत्यथर्वशीर्ष ० अमृतवाणी सहस्रार चक्राविषयी प.पू.श्रीमाताजींनी केलेला उपदेश (संक्षिप्त) विश्व-निर्मला- धर्म स्थापना ..... ३ ६ ८ - अर्थ १० १२ १३ १५ प.पू.श्रीमाताजी निर्मलादेवींचा उपदेश, राहुरी, जानेवारी १९८० १६ २१ भगवान महावीर - परिचय.. २४ सहज समाचार चैतन्य लहरी, संहजयोग केद्र, प्लाट नंवर ७९, सव्हे नंबर ९८, भुसारी कालनी कोथरुड, पुण ४११०३८ afarn OR0-4RCE904 chaitanyalaharipune@ rediffmail.com १ 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-3.txt क० कर में / जून १००३ रात्रीच्या गर्भात उद्यांचा असे उष:काल..... माणसा, माणसा कधी व्हशील माणूस ह्या संत बहिणाबाईच्या काव्यपंक्ति तीन- चार शतकापूर्वीच्या. त्या काळच्या माणसाची जीवनावस्था पाहून तळमळ व उद्वेग वाटल्यामुळे त्या संत-कवयित्रीला ते काव्य स्फुरले. विज्ञानानें प्रापत झालेली अनंत सुखसाधने हातात असूनही त्यांच्या विवेकशून्य अतिरेकामुळें सध्याची जगभरांतील माणसांची त्यातूनही झालेली दैन्यावस्था पाहिल्यावर आणखी कांहीं ज्वलंत काव्यपंक्ति एखाद्या कविमनाला स्फुरतील. आपल्या अवतीभोवती रोज घडणार्या घटना पाहिल्या, वाचल्या वा ऐकल्या की कुणाही संवेदनशील मनाच्या माणसाच्या हृदयांत वेदना उमटतील व त्यांतील एखादा "याजसाठी केला होता अट्टाहास" या उक्तीपुढे प्रश्नचिन्ह लावेल! परिस्थितीच इतकी गंभीर झाली आहे की असे विचार मनांत आल्यावाचून रहात नाहींत. पण हाच सृष्टिक्रम आहे. जीवन-मृत्यू, दिवस-रात्र, अंधार-प्रकाश, सुख-दुःख या जोड्या अनादि कालापासून एकत्रच वावरत आहेत. ऋतुमानाप्रमाणें निसर्गातही हेच कार्य चालूं असल्याचे दिसून येते. आपल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या कालांत क्रांतीकारकांनी सहन केलेले सर्व कष्ट, यातना व बलिदान यांतून प्रेरणा मिळालेल्या सृजनशील कवीने "रात्रीच्या गर्भात उद्यांचा असे उष.काल" हे स्फूर्तिदायक समर-गीत रचले होते ा आज जगामधें समस्त मानवजातीची जीवनाच्या अवमूल्यांकनाकडे चाललेली घोडदौड पराकोटीच्या ्हासाकडे चालल्याचे न पाहवल्यामुळे आदिश्तीला अवतरण्यावाचून पर्याय नव्हता. त्यासाठींच प.पू.श्रीमाताजींच्या रुपांत हे अवतरण पृथ्वीवर झाले आहे व जगामधें अवनतीचा काळोख दूर करणारी सहजयोगसूर्याची कल्याणकारक पहाट नव्या सहस्रकांत उगवली आहे. जसजसा हा प्रकाश पसरेल तसतशी या कल्याणकार्याला गति येणार आहे. अर्थात हा प्रकाश आपणा सहजयोग्यांना मिळालेल्या आत्मप्रकाशामधून पसरणार आहे. म्हणून आपण सर्व सहजयोग्यांनी आपल्या हृदयांतील हा प्रकाश उत्तरोत्तर अधिक तेजस्वी बनण्याचा ध्यास घ्यायला हवा वत्याचबरोबर हा प्रकाश वाटण्याचे कार्य अधिकाधिक जोमानें तन-मन-धन अर्पून करायला हवे. त्यासाठीं ध्यान, ध्यास, निष्ठा व कर् व्यतत्परता या गुणांची पूजा करुन " सहज ऐका-बोला-पहा-चालवा" अशी आपण कार्याला हातभार लावूं या. त्याचबरोबर 'आपण कांहींच करत नाही, सर्व श्रीमाताजीच करत आहेत' ही श्रध्दा हृदयांत बाळगून कार्याला जुपून घेऊं या, प्रतिज्ञा करुन ০০ २ 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-4.txt के में / जून १००३ ढकलत असलेल्या दुर्दैवी महिलाही मी पाहते. अशा महिलांबद्दल एक अत्यंत उदासीन अशी प्रवृत्ति आपल्या समाजांत दिसून येते.अशा दुदैवी अनेक महिलांना आजकाल आपल्या देशामध्ये जे अनेक प्रश्न आहेत त्यांच्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्याकडे महिला व पुरुष यांच्याबाबत वेगळा दृष्टिकोन है मुख्य की प्रत्यक्ष भेटन त्यांच्याशी बोलल्यावरही त्यौंना दिल्या जणाऱ्या अशा वागणुकीचे कारण मला दिसले नव्हते. म्हणून मी अशा महिलांसाठी त्यांच्या निवासाची व आहे. ह्या भेदभावाचे कारणच समजत नाहीं. आपल्या शास्त्रांमधे तसे कांहींच सांगितलेले नाहीं; उलट "यत्र नार्या : पूज्यंते रमंत्रे तत्र देवताः शास्त्रामधें म्हटलेले आहे. तरीही आपल्याकडील परिस्थिति पाहिली तर " असेंच उदरभरणाची कांही निश्चित व्यवस्था करण्याचा ठाम निर्णय घेतला होता. खरे तर स्त्री हाच मानवजातीचा दिसून येते की महिलांबद्दल आदराची भावना अजिबात बाळगली जात नाहीं. उत्तर प्रदेशांत तर मी स्वत: पाहिले आहे आधारस्तंभ आहे, तिच्यामुळेंच सारा संसार चालत आला आहे. पण त्यांनाच या वेड लागेल अशा परिस्थितीला सामोरे की कुटुंबामधें स्त्रीला कांहींच किंमत दिली जात नाहीं.. त्यांना नोकरासारखेच राबवले जाते. हे कां चालत आले व जावे लागत आहे. आणि पदरात मुले असल्याने धीर व आशेच्या जोरावर त्या कसेबसे दिवस काढत आहेत. पैसे मिळवण्याचे काहीच साधन नसल्यामुळें दुसरे कांहीच करण्यासारखी त्यांची स्थिति नाही. मग त्या कुठे जाणार व काय करणार? म्हणून अशा निराधार व बेजार महिलांसाठी एक आश्रम उभा करण्याचे मी ठरवले. या ठिकाणीं त्यांना आश्रय विश्व निर्मल प्रेम आश्रम, अजूनही चालले आहे याचे खरे कारण म्हणजे लोक अजून जागृत झालेले नाहीत. घराघरातील स्त्रियांचा असा छळ दिल्ली उदधाटन सीहळ्याचेप.पू.श्रीमाताजीचे भाषपा,दिल्ली २७ मा २003 का केला जातो मला समजतच नाहीं. घराबाहेर हाकलून दिलेल्या स्त्रियांकडे कुणी पाहणारही नाहीं, मुलें-बाळे बरोबर पण अगदी निराधार अशा अवस्थेंत त्या मिळेल, कांही शिक्षण घेतां येईल; छोटे- मोठे व्यवसाय शिकता येईल व त्यांना असतात. ह्यावर काही उपाय आहे का, ही परिस्थिति कशी बदलता येईल याच्यावर स्वत:च्या पायावर उभे राहण्याची हिम्मत मिळेल. त्याबरोबरच त्यांना प्रेम मिळेल. मी खूप दिवस विचार करत होते; सहजयोगी तुमच्यामधूज फक्त प्रेम व करुणेचा पाझर फुटला पाहिजे हा आश्रम ल्याचाच आविष्कार आहे. এल्यावर त्यांचा कांहीही दोष नसतांना भीक मागत त्यावद्दल लेख लिहून लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला तरी नुसते कसेबसे जीवन जगणाच्या या असहाय्य महिलांना असा आधार देणें हे सामाजिक वाचून परिस्थिति सुधारणार नाहीं असे वाटते, म्हणून यासाठीं कांही नियोजनपूर्वक व्य्वस्थित अशी कांहीं व्यवस्था करणे आवश्यक आहे. रस्त्यावर आहे. बसून भीक मागून दिवस कसाबसा कर्तव्यच आहे. ह्या आश्रमाचे काम सुरु झाल्यावर लवकरांत लवकर ते पुर्ण व्हावे अशी माझी इच्छा होती. आतां ते पूर्ण झाले ३ 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-5.txt में / जून १०0३ या इमारतींचा पांढरा रंग खराब होणार नाहीं अशा खास जागरुक होऊन, संघटित होऊन ही तन्हेने तो बनवला आहे. हा रंग बनवण्याची पध्दत मी इटलीमधे परिस्थिति सुधारण्याची धडपड करत आहेत. पण त्यांच्या पाहिली व त्याच खास पध्दतीने तो बनवला आहे. तो किती सुंदर प्रयत्नांना म्हणाची तशी दाद मिळत नाहीं. दिसत आहे हे तुम्ही पहातच आहात. पाणी, धूळ वगेरे कशानेही तो खराब होणार नाहीं. आपल्या देशात अशी प्रयोगशीलता कमी आहे. या आश्रमांत ज्या महिला वा मुली येतील त्यांना आपल्या आहे. पण असा रंग बनवणे कांहीं अवघड नाहीं, मी बन्याच पायावर उभे राहण्याचे ज्ञान दिले जाईल; त्याचबरोबर त्यांना लोकांना तो तयार करण्याचे सांगून पाहिले पण कोणी तयार होत सहजयोगही मिळेलच. त्यांनी सहजयोग आत्मसात केला तर नव्हता. जे चालत आले आहे तसेच पुढेही चालवत ठेवण्याची अभिमान व गौरवपूर्वक जीवनही त्यांना प्राप्त होईल. इथें अनेक प्रथाच आपल्या लोकांच्या अंगवळणी पड़ली आहे. आपल्याकडे कला, पाककला व इतर उच्च दर्जाचे शिक्षण देण्याची व्यवस्था इतके ज्ञान आहे, मोठमोठे विद्वान-पंडित होऊन गेले पण करता येईल. त्या दृष्टीने थें येणाऱ्या महिलांची क्षमता व तयारी लोकांना त्याची कांहीच माहिती व किंमत नाहीं. आपण किती लक्षांत घेतली जाईल. आपल्याला त्यांना नुसते कामाला नजुंपता महान देशांत जन्माला आलो आहोत याची पण जाण नाहीं. त्यांना मदत करावी लागेल, त्यांच्यावर लक्ष द्यावे लागेल. त्याचमुळे स्त्रीची किंमत लोकांना कळत नाहीं, त्यांना अगदी समाजाला आजकाल जी अनिष्ट व हानीकारक कीड़ लागली आहे क्षुद्र समजून वाईट वागणूक दिली जाते. नवरे-मंडळी भले दारु ती दूर करण्याचा कसोशीने प्रयत्न आपल्याला करायचा आहे. पितील पण बायकोला कांहींच सवलती-सोय देणार नाहीं, तसेच महिलांबद्दल आपल्या हृदयात श्रध्दा आली पाहिजे; बायकोच्या घरुन पैसा मिळाला नाहीं तर बिचाऱ्यांना फार त्रास त्याच्या अभावामुळेंच माणसे बायकांना त्रास देत राहतात व भोगावा लागतो. मग अशा बायका घरींच रडत बसतात नाहीं तर मारपीटही करतात. माझ्या माहितीमधे अशा दुर्दैवी महिलांच्या या सर्वावर उपाय म्हणून आम्ही हा आश्रम बनवला त कि बाहेर पडून खुशाल भीक मागतात. विशेष करुन उत्तर प्रदेशांत इतक्या करुण कहाण्या आहेत की त्या सांगत बसले तर या गंभीर प्रश्नाकडे विशेष लक्ष दिले गेले नाहीं महाराष्टरात बरेच तुम्हालाही रडूं येईल. मी पण त्या ऐकून खूप रडले आहे व समाजसुधारक झाले व त्यांनी खूप चांगले कार्य केले; म्हणूनच मी हा मार्ग निवडला आहे. सुरवातीला हा लहानसा महिलांसाठी शिक्षणाची सोय झालीं, मुलींची विद्यापीठे निघाली प्रयत्न आहे पण काहीं काळानंतर तो वाढणार आहे; इथें आलेल्या आणि लोकांना महिलांचे गुण लक्षात आलें. तुम्हा लोकांना हीच विनंती आहे की परिस्थिति नीट उभे राहून स्वतःला व स्वतःच्या मुलाबाळांना त्या नीट पाहून आपण काय करु शकतो, शिक्षणक्षेत्रात काय कार्य करावे सांभाळतील व जीवनांत स्वाभिमानपूर्वक यश संपादन करतील. अशा विषयांबद्दल आम्हाला सूचना करा. वर सांगितलेल्यालाचार हे करण्याची आजकाल अत्यंत आवश्यकता आहे. त्या अभागी महिलांसाठी खास करुन काय करता येईल याचा पण विचार असल्यातरी मानव आहेत व मानवजन्माचा गौरव त्यांना मिळवून करुन आम्हाला जरुर कळवा. परदेशांत महिलांच्याबाबतीत देण्याचे हे कार्य आहे. तुम्ही लोकांनीही आपापल्या कुटुंबियांकडे कायदे कडक असल्यामुळे त्यांचा असा छळ होत नाहीं, त्यांच्या याच दृष्टिकोनातून पहा व आपलेही कांही चुकत नाहीं ना हे बाबतीत परिस्थिति आपल्या पेक्षा खू प चांगली आहे. तपासून पहा. आपल्याकडे मात्र उलटी परिस्थिति आहे. मी परदेशांत खूप ठिकाणीं हिंडले आहे व मला हा फरक फार जाणवतो. मुळांतच कारण त्यांच्यासमोर आपल्याच देशातील लोकांची निंदा करण्यात भारतीय स्त्रीमधें कुटुंबाचे पालन पोषण, दक्षता, मेहनत व प्रेमळ संकोच वाटतो. त्यांना आपापल्या देशाचा अभिमान आहेच. पण मातृत्वाचे गुण आहेत. पण पुरुष वर्गाकडूनच प्रेम-आदराच्या तरीहि इथें आले की इथल्या जमिनीला डोके लावून भूमातेचा अभावी त्यांची हेळसांड केली जाते. आता इथल्या महिलाही आदर करतात. ही त्यांचीच इच्छा व श्रध्दा आहे. मी सांगितले महिला ठीक होऊनच बाहेर पडणार आहेत; स्वत:च्या पायावर मी मुद्दामहून परदेशी योगी असूनही हिंदीत बोलत आहे, ४ 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-6.txt में / जून १००३ म्हणून असे करतात असे मुळीच नाही, म्हणून आदरच मिळणार आहे. या कार्यामुळें आपला देशही अत्यंत उन्नत आपल्याकडील महिलांची दुर्दशा मी त्यांच्या समोर सांगत होणार आहे. या आश्रमाच्या कार्याबद्दल मला खूप आशा आहेत. नाही.पण आपल्या समाजातील ही कीड आपणच दूर केली ज्या परिस्थितीबद्दल मी इतकी वर्षे खंत बाळगून होते ती पाहिजे; व आपल्या महिला भगिनींचा मान आपण राखला बदलण्याचा हा प्रयत्न आहे. सहजयोगात येऊन तुम्ही आत्मा पाहिजे; त्यांच्याबद्दल श्रध्दा ठेवली पाहिजे. म्हणजे त्यांची जाणला आहे व आता सर्वाबद्दल, सर्व बाबतीत तुमची दृष्टि गुलामगिरीतून सूटका होईल. तसे केले नाहीं तर त्या महिलांना करुणामय झाली पाहिजे. मग अशा पीडित व दुर्दैवी महिलांना भोगावा लागणारा छळवाद पुरुषांनाही शाप देईल. ही परिस्थिती मदत करण्यांत तुम्हाला धन्यता वाटेल. हा छोटासा प्रयत्न सुधारली तर आताची मुलेही सुधारतील. ह्या आश्रमाची ही वास्तू उभी राहिल्याचे बघून मला फार प्रेम करता तसेच प्रेम आपल्या माता-भगिनींवर करा. आनंद होत आहे. इथें येणाऱ्या महिलांनाही आधार, प्रेम व असला तरी मी तुम्हा सर्वांना विनंती करते की माझ्यावर जसे सर्वांना अनंत आशीर्वाद. ० का ए ै ५ 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-7.txt मे / जूब १००३ दि. २मे रोजी दुपारनंतर जगातीलजवळ जवळ ८० देशातील सहजयोगी कबेला येथील सहस्रार पूजेसाठी जमू लागले व नदीकाठी असलेल्या मंडपामधील वातावरण गजबजू लागले. एकमेकांचे स्वागत व गाठीभेटीतील आनंद यामुळे वातावरण अधिकच प्रफुल्लित होत गेले. सायं. ७ वा. हवनाचा कार्यक्रम झाला. सर्व सहजयोग्यांच्या उपस्थितीने व हवनाने वातावरण चैतन्यमय व अधिकाधिक शुध्द होत गेले. त्यानंतर सामूहिक ध्यान व नंतर रात्रीचे मोजन घेऊन सर्व सहजयोगी विश्रांतीसाठी विसावले. दि. ३ मे रोजी सकाळचे ध्यान ८ वा सुरु झाले. दुसरीकडे आणखी सहजयोग्यांचे आगमन होत होते. ध्यानानंतर आलेल्या सहजयोग्यांचे रजिस्ट्रेशन चालू होते.त्यावेळी एकमेकांना आलिंगन देत नवीन योग्यांचे स्वागत होत होते व भेटीचा आनंद लुटत होते. स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे वातावरणात थोड़ी उष्णता जाणवत होती. काही योगी चालत व काही मोटारीने कबेल्यातील छोट्या शहराकडे धावले. शहरातील सर्व हॉटेल्स, दुकाने इ. ठिकाणी सहजयोग्यांनी गर्दी केली. कॉफी, आईसक्रिमचा आस्वाद घेत एकमेंकांशी वार्तालाप करण्यात सर्वजण मग्न झाले होते. दुपारच्या भोजनानंतर सर्वांनी विश्रांति घेतली. संध्याकाळी ५ च्या सुमारास सामूहिक जोडेपट्टीचा कार्यक्रम झाला. सर्व सहजयोगी मंडपात जमले त्यावेळी जाहीर करण्यात आले की " आजच्या संध्याकाळी होणाऱ्या कार्यक्रमासाठी श्रीमाताजी सगुणरूपात उपस्थित असणार नाहीत आपण त्यांचे परमचैतन्य आपल्यात आधिकाधिक ओढले पाहिजे याची सर्वांनी जाणीव ठेवावी अशी ही वेळ आहे. तसेच त्यांच्याकडून कसल्याही अपेक्षा करु नका. निरासक्ततेत राहून एकमेकांना प्रेम द्या त्यामुळे तुमची आत्मशक्ति वाढेल व आनंद मिळेल. सहस्रार पूजा वृत्तात कबेला, दि.२,३ व ४ में २००३ नंतर संध्याकाळच्या कार्यक्रमाच्या सुरवातीला श्रीमाताजीवरील जीवनपटावर आधारित एक चित्रफीत दाखविण्यात आली. त्यामधे श्रीमाताजी किनाऱ्यावर असताना सागरातून गुलाबी तांबूस रंगातील कुण्डलिनीचे उत्थापन दर्शन - दृष्य, या चित्रफीतीत दाखविले गेले. यानंतर ऑस्ट्रियन लोकांनी पडद्यावर चित्रफीतीतील दृष्यांचा उपयोग करुन काही काव्यगाणी सादर करीत एक सुंदर नाटिका सादर केली. त्यामध्ये चक्रांवरील देवता त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण रुपात व वेषात स्टेजवर अवतरल्या. त्याच वेळी मागच्या चित्रफितीत काही सहजयोग्यांनी घेतलेल्या जागृतीचा प्रसंग, श्रीमाताजींनी वापरलेल्या वस्तु, साङ्या, हातरुमाल, मेकपबाक्स, चष्मा इ. वस्तु दाखविल्या. तसेच अमेरिका, इग्लंड, इटलीतील श्रीमाताजी व सहजयोग्यांचे आगमन व सहजयोगाचा विस्तार इ. दृष्ये आकर्षक रितीने चित्रीत केली होती. कुंडलिनीचे उत्थापनाचे दृष्य व नंतर श्रीमाताजींच्या ध्यानाच्या प्रसंगाने या नाटकाचा शेवट झाला. यानंतर सहजयोग्यांच्या भजनांचा, गाण्यांचा कार्यक्रम सुरु झाला. त्यावेळी सहजयोगी आणि योगिनींनी आपल्या आवेषपूर्ण नृत्याने रंगत वाढविली. त्यामुळे पहाटेचे ४.०० कधी वाजले ते कोणाच्या ई श्री माताजीच्या प.पू. निराकार उपस्थितीमधून सहजयोग्यांना चैतन्याचा अनुभव मिळाला. ६ म 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-8.txt में / जून १००३ लक्षातच आले नाही. त्यानंतर सर्वांनी 'थोड़ावेळ गंभीर शांतता. पण लगेच सर्वांना आपल्यावरील भोजनाचा आस्वाद घेतला. जबाबदारीची जाणीव होऊन पूजा पुढे चालू झाली. त्यामध्ये प्रचंड दि. ४ मे रविवारच्या पूजेच्या दिवसाची सुरवात वाढलेल्या चैतन्यलहरी ह्या श्रीमाताज्जीच्या निराकार सकाळच्या सामूहिक ध्यानाने झाली. पूजेसाठी उपस्थित आस्तित्वाची सर्वांना ग्वाही देत होत्या. त्याचप्रमाणे श्रीमाताजींचे राहण्यासाठी नवीन सहजयोग्यांचे आगमन चालूच होते. काही प्रेम, पूजेतुन लाभणारा आनंदाने वातावरण अधिकच चैतन्यमय सहजयोगी जवळील नदीवर स्नानासाठी व जोडेपट्टी करण्यासाठी झाले होते. गेले होते. लहान मुले नदीकाठी खेळण्यात रमली होती. ऊन होते तरी हवेत चांगलाच गारवा जाणवत होता. सायंकाळी ६ नाच -गाण्यात, भजनांत दंग झाली त्यामध्ये मध्यरात्र उलटून च्या सुमारास सर्व सहजयोगी मुख्य मंडपात ध्यानासाठी जमली गेली. त्यानंतर सवांनी एकत्र शांतपणे रांगेत उभे राहून पूजेचा व सर्वांना ध्यानात बसण्यास सांगण्यात आले. पूजेची वेळ ८ वा महाप्रसाद घेतला. त्यावेळी सर्वजण एकमेकांची विचारपूस, असल्याने तोपर्यंत सर्वांनी ध्यान केले. बरोबर ८ वा. पडद्यावर ख्याली खुशालीची चौकशी करत होते. सर्वांचा महाप्रसाद घेऊन चित्रफित दाखविण्यास सुरवात के ली.ती गेल्यावर्षीची झाला त्यावेळी पहाटेच ५ वाजले होते सर्वजण आपापल्या सहस्रारपूजेची होती. चित्रफीत संपल्यानंतर काही मिनीटातच वाहनाने मिळालेल्या प्रचंड चैतन्यलहरींच्या आनंदात परतीच्या घोषणा झाली की श्रीमाताजींच्या अनुपस्थितीत पूजा अशीच प्रवासास लागले. पुढे चालू राहील, त्या निराकार रुपात आपल्याबरोबर असून त्यांच्या चैतन्यलहरी आपण जास्तीत जास्त घेतल्या पाहिजेत पूजेनंतरच्या चैतन्यमय वातावरणात सर्व सहजयोगी ा) (इ. मेल वृतांत) ॐ ३ न ि ७) 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-9.txt में / जून १००३ मार्कष्डेय ऋषी भी (मार्कण्डेय ऋषींचा आदिशक्ति व कुण्डलिनीच्या संदर्भात श्रीमाताजींनी अनेक वेळा उल्लेख केला आहे. व्हिएन्ना येथील सहज-आश्रमामधे ९ जून १९८८ रोजी श्रीमाताजींनी सांगितलेल्या माहितीचा संक्षिप्त सारांश) तुम्हाला मार्कण्डेय ऋषींची माहिती मी आज सांगणार आहे. मार्कण्डेयांच्या जन्माआधी त्यांच्या माता-पित्यांना संतान नव्हते; मूलबाळ नसल्यामुळे ती दोघेजण दुःखी होते. त्यासाठीं त्यांनी श्रीशिवांची तपश्चर्यापूर्वक आराधना केली. श्री शिव प्रसन्न झाल्यावर दोघांनी त्यांच्याकडे पुत्रप्राप्तीसाठी वर मागितला. शिवांनी होकार दिला पण त्याचबरोबर ते म्हणाले "तुम्हाल पुत्रप्राप्ति होईल पण हा पुत्र आठ वर्षाचा झाल्यावर मी त्याला परत नेईन, अर्थात त्याला आठ वर्षाचिच आयुष्य लाभेल." बिचार्या मातापित्यांना पुत्रप्राप्तीच्या लाभाबरोबरच हा एक प्रकारचा शाप असल्यासारखे वाटले आणि दोघेही खिन्न झाले. यथावकाश मार्कण्डेयांचा जन्म झाला आणि त्याची प्रगति, बुध्दिमत्तेचे तेज, धार्मिक व अध्यात्मिकतेची अलौकिक, जाण पाहून दोघेजण प्रसन्न झाले. आई-वडिलांच्या मनांतील खिन्नता अर्थातच लपून रहात नव्हती. चाणाक्ष मार्कण्डेयांच्या हे लक्षांत आले व त्याचे कारण विचारल्यावर वडिल म्हणाले "तुझ्यासारखा तेजस्वी पुत्र आम्हाला शिवकृपेने लाभला; पण तुला आठ वर्षाचेच आयुष्य असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. तुझ्या सहवासाला आम्ही लवकरच मुकणार; शिवांची भविष्यवाणी कशी व कोण बदलू शकेल? आमच्या पोटी तूं आलास; आजपर्यंत आम्हाला इतका लळा लावलास पण आता त्या येणार्या विरहाच्या कल्पनेनेच आम्ही खिन्न आहोत" बुध्दिमान मार्कण्डेय तात्काल म्हणाला "काळजी करु नका मी आदिशक्तीलाओळखतो; मी तिलाच विचारुन येतो असे म्हणून मार्कण्डेय दूर पर्वतावर गेला-ज्याला तुम्ही आज सप्तशृंगी म्हणता- आणि आदिशाक्तीची प्रार्थना करु लागला. तोपर्यंत आदिशक्तीची प्रार्थना कोणी करत नसे, जगदंबा इ. देवींची लोक प्रार्थना-आरती करत; आदिशक्ति साक्षात् परमेश्वरच म्हणून तिचीच प्रार्थना मार्कण्डेयांनी केली आणि ती त्यांच्यासमोर प्रगट झाली. त्यांना झालेले तिचे दर्शन तंतोतंत माझ्याच चेहर्यासारखे होते; शृंग म्हणजे शिखर. माझ्या मस्तकावर सात चक्रे त्यांना दिसली; म्हणूनच त्याला सप्तशृंग नांव पडले. पृथ्वीमातेमधून प्रगट झालेल्या माझ्या समोर त्यांनी प्रार्थना केली आणि सर्व परिसर चैतन्याने इतका भारुन गेला की शिवसुध्दा त्यांना स्पर्श करु शकले नाहींत. हेच सर्व वर्णन मार्केण्डेयांनी लिहून ठेवले आहे; त्यांच्या आधीं कुणीही आदिशक्तीबद्दल लिहीलेले नाहीं. शंकराचार्यांनीही तेच वर्णन केले आहे. आदिशक्ति आणि आत्मसाक्षात्कार याबद्दलही सर्वप्रथम लिहून ठेवले ते मार्कण्डेयांनीच. सात शिखरांपैकी या दोन शिखरांमधे अंतर आहे व एका डोंगरावरुन बैलगाडी मधल्या पोकळीमधून अधांतरी चालल्यासारखी 1সাता ८ 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-10.txt १ में / जूत १००३ दुसर्या डोंगरावर जायची अशी गोष्ट सांगितली जात असे. आता या स्थानापर्यंत पोहचण्यासाठी रस्ता झाला आहे. आदिशक्ति हे परमेश्वराचे पूर्ण रुप आहे; तुळजापूरची महाकाली, कोल्हापूरची महालक्ष्मी व माहूरची महासरस्वती अशी तीन पीठे महाराष्ट्रंत आहेत, व हे स्थान अर्धमात्रा असल्याने ते पूर्ण रूप आहे. मार्कण्डेयांसाठी आदिशक्ति पूर्ण रुपांत प्रगट झाली. कारण ते तिचे सर्वांत लाडके पुत्र होते. म्हणूनच ते माझे इतके इत्थंभूत वर्णन करु शकले. याआधी आदिशक्ति पूर्णरुपांत कुठेंच प्रगटली नव्हती. फार पूर्वी वैकुंठामधील गोकुळांत (भारतातील गोकुळ नव्हे) तिने गाईचे रुप धारण केले होते व सर्व देव-देवतांना आपल्यामधें धारण केले होते. पण मार्कण्डेयांना तिचे दर्शन झाल्यावर त्यांनी भविष्यकाळांत पृथ्वीवरच्या अवतरण स्वरुपाविषयीं लिहून ठेवलेले वर्णन माझ्याशी तंतोतंत जुळते. त्यामुळेच भारत देश ही एक महान पुण्यभूमी म्हणून ओळखली जाते. पण संत आणि सामान्य लोक यांच्यातील फरक हाच की लोक संतपुरुषाला नीट ओळखूं शकत नाहींत. सप्तशृंगी हे एक महान तीर्थस्थान आहे एवढेच ते समजतात. मार्कण्डेय हे असे महान ऋषी होते; त्यांनीचनंतर बुध्द, आदि-शंकराचार्य म्हणून जन्म घेतले. सुरवातीला श्रीरामपुत्र लव म्हणून ते आले, लव नंतर रशियामधें गेला होता. म्हणून रशियन नावांत 'स्लाव्ह' हा शब्द आला. कुशही चीनमधें गेला म्हणून त्या लोकांना 'कुशान' असे म्हणत. त्यांनी पुन्हा नंतर हसन आणि हुसेन असे रुप धारण केले. मार्कण्डेय हे नावच अलौकिक आहे; मार्कण्डेय म्हणजे तेजस्वी शक्ति. तसेच सूर्यालाही मार्कण्डेय हे एक नाव आहे. ७ ९ 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-11.txt में / जून १००३ ॥ श्री गणपत्यथर्वशीर्ष | टी अथर्वशीर्ष अथर्ववेदाचाच भाग मानला जातो. अथर्वशीर्षाच्या शेवटी 'इत्युपनिजबद्' या शब्दांवरुनही हे एक उपनिषद असल्याचे जाणवते. उपनिषदांचा मुख्य विषय 'बहज्ञान' असल्यामुळें गणपतीचे परब्रह्नस्वरुपच अथर्वशीर्षामधे विशद केल्याचे दिसून येते. अर्थात परमब्रह्माची सर्व गुणवैशिष्टये गणपतीकडे ओघानें येतातच. प्रारंभ "ओम नमस्ते गणपतये ।" ओम्। गणपतीला माझा नमस्कार असो" मंत्र:- अर्थ :- भावार्थ :- भारतातील संस्कृतीमधे 'ओम्' उच्चारुन यज्ञ-दान-तप साधनेची सुरुवात करण्याची परंपरा आहे. 'ओम्' या शब्दानें एकमेव व अद्वितीय अशा परबह्नत्त्वाला संबोधले जाते. 'नमस्ते' हा शब्द समर्पण भाव दर्शवणारा आहे; कारण 'नमस्' हा शब्द ' न मम' या संज्ञेच्या अपभ्रंशातून आलेला आहे. अर्थात पूर्ण समर्पित भावनेने उच्चारलेल्या 'नमस्ते' शब्दामधें खोल अर्थ दडलेला आहे. गणपति या शब्दामधील 'गण' हा शब्द 'गण् ' या मूळ धातूपासून आला. 'गण' म्हणजे मोजणे; या धातूपासून 'गण्य' = मोजता येण्यासारखे व 'अगण्य' %3D मोजता न येण्यासारखे, हे शब्द होतात. गणपति परबह्स्वरुप असल्याने अगण्य आहे; पण मानवाच्या सामान्य व स्थूल बुध्दीला आकलन होण्यासाठी ज्याची गणति होऊं शकेल अशा चराचरांच्या समुच्च वस्तूमात्रांचा स्वामी या अर्थाने 'गणपति' हा शब्द रुढ झाला. तरीही चिंतनशील साधकाच्या हृदयांत 'गणपती' केवळ नामरुपात्मक स्थूल सृष्टि बरोबरच सर्व सूक्ष्मसृष्टीचाही तोच स्वामी म्हणजे पति आहे हाच भाव दा १० 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-12.txt में / जून १००३ म ला येतो. म्हणून गणपतीला वंदन करुन अथर्वणऋषी ग्रंथाची सुरवात करतात. गणपतीच्या ओंकारस्वरुपामुळेंच ज्ञानेश्वरीची सुरवात 'ओम् नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या | देवा तूचि गणेशू' या नमनानें ज्ञानदेव करतात. संत तुकारामही 'ओंकार प्रधान रुप गणेशांचे ' असे म्हणून 'तुका म्हणे ऐशी आहे वेदवाणी' असेच सांगतात. त्वमेव प्रप्त्यक्षं तत्त्वमसि । त्वमेव केवलं कत्तासि । त्वमेव केवलं धर्तासि । त्वमेव केवलं हतासि । त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि । त्वं साक्षादात्मासि नित्यम् ॥ १ ॥ ऋतं वंच्मि | सत्यं वच्मि ॥२॥ 'तत्त्वमसि' या महावाक्याने निर्देशिलेले ब्रह्नतत्त्व तुझ्या रुपातच सामावले आहे. तूंच एकमेव कर्ता आहेस, (सृष्टीचा) निर्माता व पोशिंदा आहेस, तूच एकमेव संहार करणारा आहेस. 'सर्व खाल्विदं ब्रह्म' या शब्दांनी श्रुतीने परिपादिलेले सर्व व्यापक ब्रह्मही तूच आहेस. मी ऋत व सत्य आहे तेच बोलत आहे मंत्र:- ता अर्थ :- १) २) ततु त्वम असि' या वेदान्तातील महावाक्याने (महान अर्थाचे वाक्य) निर्देश करतात तेच गणपतीच्या रुपाने दृष्टिगोचर झाले आहे असा पहिल्या उपमंत्राचा - त्वमेव प्रत्यक्षं त्त्वमसि- भावार्थ आहे. भावार्थ :- परब्रह्माची सत्ता सर्वव्यापी असल्यामुळे व श्रीगणेश साक्षात परब्रह्मरुप असल्यामुळे 'कर्ता, धर्ता व हर्ता' अर्थात जन्म देणें, पालनपोषण करणें व संहार करणें ही कर्मेही त्यांच्याकडे ओघाने आलीच, तरीही 'त्वमेव केवलं कर्तासि' या उपमंत्रावर चिंतन करता-करताच साधकाचा अहंकार आपोआप गळून पडलां पाहिजे हा भावार्थ महत्त्वाचा आहे. कर्तृत्वातील 'मी' पणा सोडणे ही साधना मोलाची आहे. सृष्टीमधील जनन-पोषण-संहार ही प्रक्रिया जीवाच्या उन्नतिमार्गावरील विकासासाठींच आहे हा भावही त्यांतून लक्षात येतो. सर्व इदं हा वाक्प्रकार श्रुतींमधें अनेक ठिकाणीं आढळतो. 'इदं' म्हणजे'हे', व्यवहारांत माणसाची हे माझे, हे माझे.... 'ही लांबण संपतच नाहीं, त्याला अंत आहे हे समजूनही ती थांबत नाहीं. पण परब्रह्म सर्वव्यापी असल्यामुळें गोचर' अगोचर सर्व कांहीं त्याचेच आहे; त्यांत कांहीं येत नाहीं असे नाहींच. सृष्टीमधें जे जे कांही निर्माण होते तो परब्रह्माच्या ठिकाणी दिसणारा नुसता भासमान देखावा आहे हाच वेदान्ताचा सिध्दांत इथें दाखवला आहे. हे शब्द गणपतीला- तो परब्रह्मस्वरुप म्हणून - उद्देशून असल्यामुळे शेवटी 'ब्रह्मासि' हेशब्द आहेत. तेव्हा 'तू परब्रह्मच आहेस, अर्थात हे सर्वखरोखर(खलु) तूच आहेस' हा या उपमंत्राचा भावार्थ आहे. ह्या सर्व भावाचा अर्थ ठसवण्यासाठी गणपति ब्रह्मस्वरुप म्हणून त्याच्या रुपामधें आत्म्यैक्यच आहे असा 'त्वं साक्षात् आत्मासि' या उपमंत्राने समारोप केला आहे. वरील आशयाची सुसंगता स्पष्ट करण्यासाठीं 'ऋत वच्मि वापरतात; आपले म्हणणे सत्य व श्रुतीस धरुन आहे हा त्यांचा संदेश आहे. वर उल्लेखलेले ज्ञानेश्वर - तुकारामांचे शब्दही हेच दर्शवतात. माखहि सत्यंवच्मि। ' हा उपमंत्र अथर्वणकषी | जाट. ( क्रमश: ) ११ 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-13.txt मे / जून १००३ ा अमृत वाणी अहकार आपल्या प्रवचनांमधे प.पू.श्रीमाताजींनी अहंकारा ब्दल वारंवार उपदेश केला आहे. व सहजयोग्यांनी अहंकारावर नियंत्रण करण्यावर भर दिला आहे. त्यांच्या प्रवचनांमधील त्या संबंधातील कांहीं मौक्तिक वचने :- प्रवचन:- ऑगस्ट १९७९ मनुष्याचे स्वत:शी इतके तादात्म्य आहे की त्याला स्वत:चे दोष समजून घ्यायचेच नसतात. स्वत:च्या दोषांचे ओझे जन्मोजन्मी वाहण्यापेक्षा ते समजून घेऊन काढून टाकणें हे केव्हाही उत्तम. आपल्यावर अहंकाराचे आवरण असेपर्यंत आत्म्याचे दर्शन होणार नाहीं. या अहंकाराशी लढाई करुन कांहीं फायदा होणार नाहीं. सहजयोगामधें अहंकाराशी लढायचे नसते; त्याला समजून घ्यायचे असते. जागरुक चित्तानें अहंकाराकडे बघताच तो थंड होतो कारण आपले बघणें प्रकाशमय असते; त्या प्रकाशांत आपल्या अहंकाराचे खेळ आपण बघतो आणि हसतो. मानवी बुध्दि आणि तिची चाल कशी असते हे समजणें अवघड असतें जे सत्य उघड दिसत आहे त्याचा माणूस स्वीकार करत नाहीं आणि जे दृष्टीस पडत नाहीं ते मानतो. याला कारण माणसामधील अहंकार. अहंकार माणसाला गाढव बनवतो. गाढवालासुध्दा काही अक्कल असते पण माणसाला अहंकार झाला तर त्याच्यासारखे गाढव सुध्दां वागत नाहीं. मनुष्य आणि त्याचा अहंकार यांची बेरीज म्हणजे गाढवच. अहंकारामुळें माणूस आपले स्वातंत्र गमावून बसतो आणि दिवस छ रात्र जाळ्यांत वा आपल्याच कोषात अडकून बसतो; स्वत:ला फार मोठा समजू लागतो. त्याला त्याचा खरा रस्ता समजत नाहीं आणि कुठे चाललो आहोंत हेहि समजत नाहीं, सरस्वती पूजा :- जानेवारी १९८३ अहंकार हा केवळ असत्य आहे; म्हणून तुम्हाला वाटूं लागते की तुम्हीच प्रत्येक गोष्ट करत आहांत. वास्तविक तुम्ही कांहींच करत नाहीं. तसे वाटणे हा मूर्खपणाच. स्वत:बद्दल बोलणें फार वाईट, स्वत:बद्दल बढाया मारायला लागलात की हा अहंकार तुम्हांला सर्व बाजूने घेरेल आणि त्याच्या भिंती वाढल्यानंतर इतक्या जाड होतील की त्यांचा भेद करणें अशक्य होईल. ও कोणीही कसलीही बढाई मारुं नये किंवा स्वत:चे मोठेपण दाखवण्याचा प्रयत्न करुं नये. बोलताना 'मी' ऐवजी 'आम्ही' या शब्दाची भाषा वापरा. त्यातून बोलणे आत्मलक्षी न होता संपूर्ण सहजयोग्यांचे एक सामूहिक जिवंत व्यक्तिमत्त्व (Organism) दिसून येईल. का बुध्द पूजा : ऑगस्ट १९८१ बुध्दाचा एक संदेश 'अहंकार वाढू देऊ नका' असा होता. कांहीही करत असतांना 'हेमी करत नाही' असाच भाव व श्रध्दा ठेवा. 'सहजयोगासाठीं मी अमुक अमुक करतो' ही भाषाही करुं नका. सामूहिकतेमधील तुमची उपस्थिति इतरांना आनंददायी कसे होईल इकडेच लक्ष ठेवा. १२ 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-14.txt ४ा मे / जून १००३ ा सहसार चक्र सहस्रार चक्रांविषयी प.पू.श्रीमाताजी निर्मलादेवींनी वेळोवेळी केलेला उपदेश (साराशं) दि. ५ मे १९७० हा शुभ दिवस आपल्या सर्व सहजयोग्यांना, जिज्ञासूवृत्तीच्या साधकांना अधिकाधिक महत्त्वपूर्ण आहे. कारण या दिवशी अंतिम महान ईश्वरी कार्य म्हणजेच परम आदिशक्तीचे अंतिम चक्र (सहस्रार) उघडण्याची घटना घटित झाली. साऱ्या विश्वातल्या सर्व अध्यात्मिक घटनांमध्ये ही धटना सर्वांत महान आहे. ते (सत्य) अत्यंत सावधपणाने आणि तारतम्य सांमाळून संपन्न केले आहे. परमेश्वरी साम्राज्यात गोष्टी कशा घटित होतात है मानवाच्या आकलन शक्तीच्या मर्यादित बसणारे नाही. हे आपल्या लोकांचे सुभाग्य आणि ईश्वरी प्रेम की ज्यामुळे हा आश्चर्यचकित करणारा चमत्कार घडला. ही घटना घडल्याशिवाय लोकांना सामूहिकरीत्या जागृति देणे असंभव होते. सहस्रारामधे सात प्रमुख चक्रांची पीठे अस्तित्वात आहेत. मानवी शरीरात एक हजार नाड्या आहेत. त्यांना ज्योती म्हणतात. त्या सर्वांना प्रत्येकी सोळा हजार शक्ति आहेत. प्रत्येक नाडी विशिष्ठ प्रकृतीच्या मनुष्याबरोबर व्यवहार करत असते. या सर्व नाड्यांच्या परिवर्तितेमुळे आणि एकसुत्रतेमुळे मानवी जिवांची काळजी घेतली जाते. काड सहजयोग जे पवित्र आत्मे आहेत त्या लोकांसाठी आहे. इतर सर्व चुकीच्या गोष्टी; समजुती, टाकल्या पाहिजेत. सहस्रार हे नियंत्रित मार्गदर्शक व उत्क्रांतीची शक्ती आहे. म्हणून ते विकसित होण्यासाठी आणि संवर्धित होण्यासाठी प्रत्येकाने स्वत:ची प्रगति तपासली पाहिजे. चुकीच्या गोष्टीचे समर्थन करु नका. समर्थन करता म्हणजे तुम्ही त्याचा विचार करता. आपल्याला त्याचा विचार करायला वेळ नाही. आपल्याला दुसऱ्यांचा विचार करायला कारण ते आपल्या डोक्यावर आहे आणि मग तुम्ही त्यांच्याशी जागृतीविषयी बोलू लागता तेव्हां तुमचे सहस्रार निश्चितपणे आकारमानात व सूक्ष्मतेत विकसित होईल. त्याची संवेदनशीलता देखील वाढीस लागेल. त्याला अंतर्यामी खोलपणा येईल. सम सहस्रार हे आत्म्याचे सिहासन आहे. सम्राट भव्य म्हणून सिहासनही भव्य. आत्म्याला तुम्ही जी वागणूक देता ती सहस्त्रारातून व्यक्त होते आणि अशा प्रकारे तुम्ही जागृति देऊ शकता आणि नंतर तुम्ही सूक्ष्मतर स्वरूपाचे होता. सहस्रार प्रकाशमय झाले की तुम्हाला नवीन प्रकाश सापडेल, सूक्ष्म वातावरणातील सूक्ष्म घटना पाहू शकाल, तुमची उचतर प्रगति होऊ लागेल. त्यावेळी तुमच्या अवतीभवतीच्या प्रकाशमय लहरी तुम्ही पाहू शकाल. सहस्राराचे तत्त्व आहे पूर्णत्व, सहस्रारात सर्व चक्रे आहेत म्हणून सर्व देवता एक होतात आणि तुम्ही त्यांचे पूर्णत्व जाणू शकता याचा अर्थ जेव्हा तुमची कुण्डलिनी सहस्ररात येते त्यावेळी तुमचे मानसिक, भावनात्मक आणि अध्यात्मिक सर्व काही अस्तित्व एक होते. तुमचे शारीरिक अस्तित्व त्यात एकजीव होते त्याविषयी कोणतीही समस्या नंतर नसते. बन्याचवेळा सांगितले की कसलीही इच्छा करु नका. आता हे नीट समजून घ्या की तुम्ही यापुढे सामान्य माणूस राहिला नाहीत, तुम्ही सर्व बंधनातून मुक्त झाला आहात. तुम्ही सहस्राराच्याही पलिकडे गेला आहात. सहस्रार आपल्या मस्तकामचे आहे १३ पत 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-15.txt में / जून १००३ आणि ती जागा कमळाच्या बंद फुलासारखी आहे. कुण्डलिनी जेव्हां तेथपर्यंत येते तेव्हां हे कमळ फुलते. त्याचेच बायबलमधे वर्णन केले की "मी ज्वालांच्या जीभांसारखा येईल त्याच्या पाकळ्या म्हणजे दुसरे काही नसून नाड्या (नव्ह) असतात आणि प्रकाशित झाल्यामुळे ज्वाळासारख्या दिसतात. पण त्या ज्वाळामधे दाह नसतो, त्या तापहीन असतात आणि खूप थंडावा देणार्या आरामदायक असतात. म्हणजे हे कमळ उघडलेलेच राहिले पाहिजे कारण आपल्यामधे मानवी प्रवृत्ति अजून शिल्लक असतात. आपला अहंकार व संस्कार ( प्रतिअहंकार) हे दोन फुगे वारंवार या कमळाला बंद करु ३: र पाहतात. सहस्रार एवढे स्वच्छ झाले पाहिजे की साबण जसे प्रत्येक गोष्ट स्वच्छ करतो, तसे ते तुमची प्रत्येक गोष्ट स्वच्छ करेल आणि तुम्ही कशाचीही भिती बाळगणार नाही. दुसर्यांचा अहंकार व संस्कार याचीही पर्वा करणार नाही. ही जी पातळी आहे त्या पातळीला आपण पोहोचावयाचे आहे. तुमच्यात सर्व प्रकारच्या दुःखाचे निकारण करण्याची क्षमता येईल आणि तुम्ही इतरांना त्यांच्या दुःखात विरंगुळा आणि शांति मिळवून देणारे व्हाल. तुमच्यात अशी महान घटना घडली आहे की सर्व सहस्रार अंतर्गत असलेल्या देवतांच्या सात पीठासह उघडले आहे. सर्व हे संपूर्ण तुमच्या आईच्या रुपात आले आहे. जी अतिशय नम्र आहे व महामाया आहे. ही घटना सर्व मानवजातीच्या दृष्टीने व संपूर्ण विश्वाच्या दृष्टीने अतिशय महान आहे की तुम्ही आत्मसाक्षात्कार घेऊ शकता, व दुसऱ्याला समजावू शकता. मी सहस्रार उघडले ही सर्वात महान घटना आहे. अर्थात मी सहस्राराची स्वामिनी आहे. व सर्व चक्रांची स्वामिनी आहे. पण मी सर्व चक्रांच्याही पलीकडे आहे. फारच पलीकडे आहे. जर अशी परिस्थिति आहे तर तुम्ही सहस्राराची काळजी घेणे फारच महत्वाचे आहे. ु सहस्र स्वच्छ ठेवण्यासाठी हृदय उघडले पाहिजे. निरहंकारी झाले पाहिजे. प्रतिक्रीया नको. भौतिकतेला तुमच्यात प्रवेश देऊ नका समर्पण असावे. आज जगात सगळीकडे उलथापालथ चालली आहे. मूर्खपणा, वादविवाद, भांडणे व आक्रमकपणा इ. चा अतिरेक होत आहे. अशा परिस्थितीकडेही तुम्ही साक्षीभावाने बघितले तरी सुधारणा घडून येईल. कारण तुमच्याजवळ ती शक्ती आहे व तुम्ही शक्तीशाली आहात. ही शक्ति कार्यान्वित करणारी यंत्रणाही तुमच्यामधेच असल्याने तुम्ही हे सहज करुं शकता. पण तेथेही अहंकार आडवा आला तर काम होणार नाही. अहंकार हा तुमच्या उत्थान प्रक्रियेमधील मोठा अडथळा पार केल्याशिवाय तुम्ही सहस्रारात येऊच शकत नाही. त्यानंतर सहस्रार उघडायला काहीच अडचण नाही. त्याला वेळही लागत नाही. पण अहंकार मधे आला की, अहंकारातच तुमचा प्रवास थांबेल. अहंकाराच्याबाबतीत प्रत्येकाने सतर्क राहिले पाहिजे. कारण हे शेवटचे चक्र उघडल्यशिवाय पुढची प्रगति नाही. ते पूर्णपणे स्वच्छ होऊन उधडल्यानंतरच तुम्ही परमात्म्याशी जोडले जाणार आहात. मगच तुमचे सर्व प्रश्न दूर होणार आहेत. ते इतकेक्षुल्लक व निरर्थक असतात की सहस्रार कार्यान्वित झाल्यावर त्याचा मागमुसही उरत नाही. अहंकारविरहीत असे तुमचे व्यक्तिमत्व सर्वांना लाभदायी ठरावे. १४ 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-16.txt में / जून १००३ विश्व-निर्मला- धर्म (फेब्रुवारी १९८५ मध्ये नाशिक येथिल एका प्रवचनात प.पू.श्रीमाताजींनी सहजयोग्यांच्या धर्माला " विश्व निर्मला धर्म '"असे अधिकृत नाव दिल्याची घोषणा केली त्या भाषणाचा संक्षिप्त सारांष) मेंा सहजयोग हा एक असा नवा धर्म आहे की ज्यात सर्व प्रचलित धर्माना सामावून घेतले आहे. या नवीन धर्मामधें सर्व प्रेषित व अवतरणांचा समावेश केला आहे. त्याला तुम्ही विश्व-धर्म म्हणूं शकता. पण तरीही त्याचे असे खास वैशिष्ट आहे व ते दाखवण्यासाठीं मी त्याला विश्व - निर्मला-धर्म असें नांव देत आहे.तुम्ही आता स्वत:ला निर्मलाइट्स (Nirmalites) म्हणू शकता. कारण तुम्हाला प्रकाशित (Enlightened) करणारी "निर्मला" आहे. तुम्हाला विश्व-निर्मला- -धर्म हे नांव आवडेल असे मला वाटते. म्हणून आजपासून सहजयोग्यांचा धर्म " विश्व- निर्मला- धर्म " झाला आहे असे मी घोषित करते. हा विश्व-निर्मला-धर्म अत्यंत शुध्द व अद्वितीय (Pure and Immaeulate) धर्म आहे. हा नवीन धर्म स्वीकारल्यावर तुम्ही कसल्याही चुकीच्या गोष्टी करणार नाहीं. त्याचबरोबर तुम्ही पूर्वी बाळगलेल्या सर्व परंपरा आणि आत्म्याला विसंगत अशा सर्व कल्पना, समजुती सोडून दिल्या पाहिजेत. आत्म्याला शोभा देईल अशाच गोष्टींचा तुम्ही या नवीन धर्मात स्वीकार केला पाहिजे. हेच आपल्या धर्माचे एकमेव सत्य आहे. माझ्या उपदेशामधून मी तुम्हाला हे सर्व शिकवत आहे व शिकवणार आहे. आपल्या या धर्मात सर्व प्रेषितांचा व अवतरणांचा आपण आदर करणार आहोत. त्यांच्या नांवाने आजपर्यंत जे जे धर्म प्रस्थापित झाले त्या सर्वांचे त्यांच्या शिष्यांनीच खर्चीकरण केले आहे. त्याचे कारण म्हणजे त्यांची शिकवणूक चांगली असली तरी हे शिष्य 'जागृत' नव्हते. पण आतां तुम्ही हे सत्य सिध्द करु शकता व इतरांना ती अनुभूति देऊं शकता. त्याचे शारीरिक आरोग्याचे फायदे दाखवूं शकता. त्यांतूनच आधिकाधिक लोक सहजामधे येतील. एरवी 'धर्म' म्हटला की त्यांत बंधने, कर्मकाण्डे असणार असे लोकांना बाटते. पण आपल्या धर्मामधें आत्म्याला जे सुखदायी असेल व जे आपल्या आत्मोन्नतीसाठी हितकारक आहे त्यालाच फक्त मान्यता दिलेली आहे आणि ते सांभाळून आपण जीवनातून पूर्ण आनंद मिळवू शकतो. वका मग आपण कोठल्या देशाचे नागरीक आहोत आपली जात काय, आपला वंश कोणता ह्या सर्व गोष्टी तुम्ही विसरुन जाता आणि पुनर्जन्म झाल्यासारखे एक सुंदर कमळ बनता आणि त्याचाच सुगंध सगळीकडे पसरवता. १५ 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-17.txt की में / जून १००३ आता आपण इथे सगळी सहजयोगी मंडळी आहोत. एका अरथनि हे फार बरें आहे की आपण असे भेटलों, म्हणजे आपाअपल्या हितगुजाच्या गोष्टी करुं शकतो, आणि त्याबद्ल जे काही बारीकसारिक असेल ते सुध्दा एक दुसऱ्यांना सांगू शकतो. परवा मी सांगितले की आपण स्वत:ला कसे स्वच्छ केलें पाहिजे. कारण आपल्या आईचे नांवच मुळीं निर्मला आहे. आणि या नांवामध्ये पुष्कळ शकत्त्या आहेत. पहिला शब्द 'नि' आहे. नि म्हणजे नाही. जे नाहीं पण जे आहे, असें वाटते, त्याचें नांव आहे महामाया. तसेच हे सर्व संसाराचें आहे.हें दिसतें आई, पण हें काही नाहीं आहे. हें दिसतें आहे, पण हें कांही नाही आहे; ह्याला जर आपण बधितलें आणि ह्याच्यत जर आपण फसलेले असलो, की असे वाटते की हे सगळे काही हेच आह. अर्थिक परिस्थिती वाईट आहे, सगळे वाईंट दिसते, चांगलें काही दिसत नाहीं. समुद्राच्या वरच्या थरावरचें पाणी अत्यंत गढुळ, घाणेरडे, त्याच्यामध्ये कांहीं वस्तु तरंगत सुध्दा असतात. पण त्याच्या खोलांत गेलं कीं इतके सौदर्य, संपदा, शक्ति वगेरे सर्व काही असतें, की त्यापुढे वरती कांही घाण वगेरे होती हैं लक्षांतसुध्दा राहत नाही. सांगायचे म्हणजे हा सगळा भ्रम आहे. हें जे काही बाह्यातले आहे तो सगळा भ्रम आहे. "हे ते नाही" हे पहिल्या प्रथम तुम्ही लक्षांत घेतले पाहिजे. 'नि' शब्दाची स्थापना म्हणजे ' हे नाहीं आहे. कोणताही विचार आपल्यामध्यें उठला की म्हणायचे 'हे नाही', "हे ते नाही" इथून सुरवात करायची. या "नेती नेती वचने विगमो अवोचुस हें नाही आहे हा विचार नाही आहे. परत हा विचार नाही आहे असे म्हणत गेले, म्हणजे 'नि' शब्द जो आहे, विसर्गासहित नि आहे. त्याचा अर्थ लागतो. जो भ्रम आपल्याला दिसतो त्याच्यापलिकडे कांहीतरी आहे. ह्या भ्रमामध्यें आपण इतके भरमसाठ दिवस घालवले आहेत, आपले आयुष्य इतके व्यर्थ घालवलें आहे की जें नाही ते महत्वाचें वाटते आणि त्यामुळें आपण पुष्कळ पापांचे ढीग एकत्र केले. ह्या गोष्टीत आनंद मिळेल, त्या गोष्टीत आनंद मिळेल, त्याच्यामध्यें सुख मिळेल, ह्याच्यामध्ये सुख मिळेल, असा विचार करुन आपण जें कांहीं उपभोगण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्यें आपल्याला कांही मिळाले नाही, सारे नि:स्सार आहे. त्यांच्यांत सार नाही, नि: सत्व आहे. तेव्हा अशी दृष्टी ठेवायची की" हे नाही आहे," हें सगळे साफ झूट आहे. में जि पण पं. पू. श्रीमाताजीजी ढिजांक १८ जानेवारी ११८० रोजी राहरी योथे सर्व सहजयोग्यांना केलेला उपहेश घ ा ध्यानांत निर्विचारता मिळवयाा फ फक्त ब्रम्हच सत्य आहे बाकी सर्व झूट आहे. असा विचार करीत जायचें, मग सहज योगाला" अर्थ लागतो. म्हणजे होते काय की बहुतेक सहजयोगी पार झाल्यावर, त्यांना असें वाटतें की आपण आतां पार झालो, माताजींचा आमच्यावर आशिर्वाद . रादुन सातत्याजे प्रयत्भ करर्ण कार सहत्वाचे आहे. त्याे परमे वरी शतीशी एकाकारतं दते बिदुसागरांत मिसळाण्यासाठ्यी ही स्थिती आहे. आहे, मग आमच्याजवळ ऐश्वर्य कां येत नाही? म्हणजे ऐश्वर्यामध्ये परमेश्वर आहे असें त्यांना वाटतें. पण पार झालो तरी आमचा स्वभाव कां बदलत नाहीं असा पहिल्यांदा विचार केला पाहिजे. तेव्हा मग लक्षांत येईल की आपला स्वभाव बदलत नाही. 'स्वभाव' शब्द किती सुंदर आहे बघा. 'स्व' म्हणजे आत्मा, त्याचा भाव, जर आपण मिळवला, तर बाह्यात कांहीही जरी असले तरी आतले जे इतकें सुंदर आणि अनुपम आहे की तें बाह्यांतले नुसतें नाटकासारखें वाटलें पाहिजे. है साक्षी स्वरुपत्व जे आहे तें जोपर्यंत १६ 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-18.txt में / जून १००३ तुमच्यामध्ये पूर्णपणें जागृत होत नाही तो पर्यंत होणार? पण हे विचार आहेत काय? पोकळ गोष्टी आहेत. 'नि' शब्दाचा अर्थ तुम्ही लावलेला नाहीं, निर्विचारतेंत तुम्ही आलांत की तुम्ही आणि परमेश्वराची शक्ती आणि त्याचा उपयोगही केला नाही. असे जर मनुष्य लक्षात एकाकार झालेली असते. म्हणजे तुमचा बिंदू परमेश्वराच्या घेईल, की आपण अजूनही 'नि' वर बसलेलो नाही आणि सागरांत आला. तेव्हा त्याची शक्ति तुमच्यांत आली. आतां हे अजूनही आपण कधी तरी भावनेच्या अआहारी दुसर्यांवर बोट काय विचार करते काय ? पण फिरतें ना ? विचार 'त्याला' जबरदस्ती करतो किंवा कांही तरी उगीचच सहन करीत बसतो द्यायचा, तूं कर आमचा विचार पण हे कठीण जाते कारण आपण व त्याच्या बद्दल आपण रडत असतो कीं आपण एवढें सहन निर्विचारितेत नसतो. पुष्कळ जण म्हणतात आम्ही सगळे केलें. त्याच्या मधोमध आपली स्थिती आहे 'नि'वर म्हणजे हेही समर्पण केले पण तसें कांहीं जुळत नाही, बोलायच्याच गोष्टी नाहीं तेही नाहीं ती स्थिती ध्यानामध्यें फार उत्तम होते नुसत्या होतात पण समर्पण बोलायचें नसते. निर्विचारता गाठायची नि' शब्दाचा जरी तुम्ही माग घेतलात तरीसुध्दां होऊ शकते. म्हणजे समर्पण, म्हणजे विचारच सोडला की आपण मधोमघ पहिलें निर्विचारतेंत यायचे, कोणताही विचार, मग आलो. मधोमध आल्याबरोबर आपण 'निर्विचारतेंत' म्हणजे कसाही असेना का, सुष्ट-दृष्ट कसाही असेना का, त्या विचारावर परमेश्वर शक्तीशीं एकाकार झालो. परमेश्वर शक्तिशी एकाकार जर का उडया मारायला सुरवात केली, एकदा का ते JUMPING झालोकी तोच सगळे बघतो आपले, बारिक- सारिक आपल्याला सुरु झालें, की तुम्हांला एक प्रकारचा 'इनरशिया' येतो, आश्चर्य वाटेल. पण हें करुन बघण्यासारखे आहे आणि करुन म्हणायचे तर स्थिती स्थापित होते आणि ती स्थिती आली बधितल्यानंतर तुमच्या लक्षांत येईल की पूर्वीचा मार्ग चुकिचा म्हणजे, तुम्ही प्रत्येक विचारावर उडतच असता. ह्या विचारावरुन होता. त्या विचारावर त्या विचारावरुन दुसर्या विचारावर. म्हणून इतरेजनांनी असें सांगितले कीं, एखादा वाईट विचार आला की प्रेरणा, सर्व शक्त्या, सर्व काहीं मिळते. अगदी निर्विचारितेत त्याला स्पष्ट विरोध करावयाचा. म्हणजे इकड़ून एखादी जर गाडी राहिल्याबरोबर, जी कल्पना आपल्यामध्यें येते, ती प्रेरणात्मक आली, तर त्याला दुसरी गाडी जर रेटली, दोन्ही गाड्या मग असते आणि आपल्याला आश्चर्य वाटेल कीं, सर्व कांही समोर कुठतरी मधोमध येतील. एका अर्थाने बरोबर आहे, पण कधीं ताटवाढल्यासारखे येते. भाषणाला उभे राहिले की निर्विचारितेत कधीं त्याने नुकसान होऊ शकते. म्हणजे तिकडून एक विचार उभे राहायचे, कांही विचार येऊ द्यावयाचे नाहींत. नुसते तुम्ही येतो आहे आणि आपण इकडून एक चांगला विचार काढला, की निर्विचरितेत उभे राहिलात आणि बोलायला लागलात तर ज्यानें तर आपण फक्त निर्विचारतेंत राहिल्याबरोबर सर्व तो विचाराच्या उलटया आपण घालायचा तर तो विचार दबून कधीही भाषण दिले नव्हते, ज्याला भाषण कसे द्यायचे हे माहित परत चुपचाप बसेल आणि कुठेंतरी एकदमच निघेल, असेंही नाहीं, ज्याला काही विशेष ज्ञान नाही असे असूनही तुम्ही होऊंशकते आणि असें पुष्कळांचे होते. आपण कांहीं तरी चांगले बोलालया उभें राहिल्यावर असें बोलाल, की लोकांना आश्चर्य केलें पाहिजे, नेहमी चांगले वागले पाहिजे, दुसर्यांशी चांगले वाटेल की एवढे ज्ञान ह्यांच्याकडे कुठून आले? निर्विचारितेत राहिले पाहिजे असे विचार घेऊन लोक चालले की त्रास होतो. तार लागली, की हे सगळे तिथून येते. तुमच्या डोक्यातून काही एकदम कधींतरी तो राग निघतो. कधींतरी एकदम तो संताप होतो येतनाही. आतां आमचें आम्ही सांगतो आपल्याला. आतां आपण की लोकांना समजत नाहीं की हे एवढे शहाणपणाने वागणारे एवढे प्रार्थना केली की' आई आमचें हे कार्य करुन घे' ले आम्ही चिडले कसे? आंतली शांतिसुध्दा सुटते आणि आतले जे काही विचारात घेत नाही. निर्विचारितेत घेतलें की तिकडे सारी मशिनरी सौदर्य आहे ते नष्ट होऊन जाते. तेव्हा काय करायचे? तर तयार आहे. तिच्यात घालायचे की खट खट तयार होऊन समोर निर्विचारतेत रहावयाचे. विचार हा निशिध्द मानला पाहिजे. हजर; त्या मशिनरीला काम करुं द्यायचे. Silent मशिनरी अगदी निर्विचारीतेंत आपण राहिलों, म्हणजे मधोमध'विलंबात' म्हटली पाहिजे, त्या शांत मशिनरीमध्ये आपले प्रश्न घातले आपण आलो. विचारच सोडायचा एकदम प्रयत्न केला पहिजे. पाहिजेत, पण तें बुध्दीजीवी लोकांना फार कठीण. कारण प्रत्येक आतां लोकांना म्हणतील कीं माताजी विचाराशिवाय कसें गोष्टींत विचार करायची सवय त्यांना लागलेली असते. १७ 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-19.txt नह में / जून १००३ कोणताही विषय आकलन करतांना निर्विचारिता साधता झाली, पण आम्ही बसलो आरामात. कारण आली पाहिजे. आपोआप समोर गोष्टी येतात. आतां तुम्ही आम्हाला बघायचे होते तारे, चांदण्या वगैरे. संशोधन करतां संशोधन करतानासुध्दा ते निर्विचारितेत करा, आमच्या लंडनला तारे कधी बघायला मिळत नाहीत. ते एक हात चालवायचे फक्त, निर्विचारितेत. बरोबरच संशोधन जमेल तुम्हाला. आतां मी कितीतरी गोष्टी सांगते, मी कधी जन्मात आपले सौदर्य पहावे. कधी कधी त्याच्याकडेही बघितले पाहिजे सायन्स वाचले नाही, तसले मला कांही माहित नाहीं, पण सगळे ना? मजा वाटत होती. म्हणजे काय आहे की आपण कोणाची सांगते, हे सगळे ज्ञान कोठून येते? तर त्या निर्विचारितेतून. मी बंदीश करायची नाही. फक्त निर्विचारितेत राहिले की परमेश्वर नुसती बोलून राहिले आहे, नुसती बघते आहे, जाते आहे ते आपल्याला अगदी हातावर सांभाळून सगळीकडे नेतो. सगळी सगळे आधी तयार केले होते, कॅम्प्युटर मध्ये तो बोलतो आहे व्यवस्था तो करतो. त्याला कांही सांगावे लागत नाही त्याला आपला सटासटा पण तुम्ही त्या कॉम्प्युटरच्या वर आपलें डोके सगळे माहित आहे. पण तुम्ही त्या प्रवाहात आहांत की नाहीत हे लावले आहे. तो एवढा जुना कॉम्प्युटर बनवलेला आहे, एवढी पाहिले पाहिजे. आणि जर तुम्ही त्या प्रवाहात नाहीत तर मात्र मेहनत केली आहे, त्याचे एवढे अचूक सगळे काम करुन ठेवलेले तुम्ही अजून काठावरच अडकलेले आहात.मग तो प्रवाह येतो, आहे, आणि तुम्ही त्या कॉम्प्युटरचे न ऐकतांच आपलेच चन्हाट ढकलतो, दोन तीनदा काढतो, पण तुम्ही परत चालले काढावर लावलेले आहे, तर तुमच्या हातून चूका होणारच. त्याला कांही !आपली गणेशस्तुती फार सुंदर आहे त्यात म्हटले आहे 'पडता अर्थ आहे? तर याला शब्द 'प्र' आहे आणि प्रशिक्षण वगैरेला आपण पडतो, प्रवाहांत वाहायचेम्हणजे त्याच्यामध्ये आपला प्रवाह नको प्र' शब्द वापरतो. 'प्र' म्हणजे निर्विचारितेत जे कांही घडते ते 'प्र-वाह, परत 'प्र' आला वाहन करतो, परंतु 'प्र' एनलाईटन्ड सगडश 'प्र' आहे ते इतके 'प्रचंड' आहे, पहा प्र-चंड, चंड जो आहे, त्या प्रवाहात पडा. 'पडता प्रवाही. तसेच 'निर्वाणि आहेत पण चंडावरती 'प्र' आहे. प्रकाशित' प्रज्ञ असे 'प्र' ह्या रक्षावे'; आमचे जेव्हा निर्वाण होईल तेव्हा तुम्ही आमचे रक्षण शब्दाचा अर्थ असा आहे की Enlightened प्रकाशित आहे. करा. 'रक्ष रक्ष परमेश्वर' असे आपण परमेश्वराला म्हणतो. पण प्रकाश बोलतो का कांही? आतां समजा ह्या खोलीत आपण आम्हीच आमचे रक्षण करत बसलो आहोत! मग परमेश्वर प्रकाश केला, तर तो कांही बोलत नाही, की विचार देत नाही, कशाला तुमचे रक्षण करणार ? तो म्हणतो, चला ! चला ! चालू तर दाखवतो स्पष्ट की हे आहे ते आहे. तसाच निर्विचारितेचा देथोडेसे होऊ दे त्यांचे रक्षण ! तर मुद्दा असा कीं आपण आपल्या प्रकाश आहे. निर्विचार, नि्वाज्य, निरंकारी, निराकार असे अनेक शब्द 'नि' पासून येतात. मग निर्विकल्पांत येतां येतं. पाहिजे म्हणजे 'निर्विकल्प' ' आसक्तता आधी निर्विचार व्हायचे मग निर्विकल्प, मग विकल्प सुटतात. नसली पाहिजे. माझा मुलगा, माझी मुलगी हे आपल्याकडे फार म्हणजे कळते की कांही तरी शक्ति आहे आणि ती सगळी कार्य आहे. इंग्लंडमधे उलटे आहे तिकडे माझा मुलगा, माझी मुलगी करते. पटापट आणि ती कशी कार्य करते, अगदी बारीक असतें नसते, मी फक्त माझ्यापुरते. इकडे माझा मुलगा, माझे घर असे तिचे काम. तुम्हाला अगदी आश्चर्य वाटेल की असे कसे घडते. 'माझे माझे' चालले की शेवटी तसेच होते. शेवटी मग मीच राहून आता वेळेचे पण तसेच आहे म्हणून आम्ही घड्याळात कधी जाते. माझे काही नाही, तुझेच सर्व काही आहे. कबीराने फार बघत नाहीं. कधी कधी घड्याळ बंद पडले म्हणजे म्हणजे १ सुंदर लिहिलेले आहे की बकरी जेव्हा जिवंत असते तेव्हा बँ च्या वेळेला ३-४ वाजलेले असतात. पण आमचे खरे घड्याळ करीत असते, परंतु तिला मारल्यानंतर तिच्या आतड्याच्या तारा निर्विचारितेत असते. ते थांबलेले धड्याळ आहे.Permanent करुन त्या जेव्हा धुनकीला लावतात तेव्हा त्याच्यातून 'तूही- ज्या वेळेला जे करायचे ते घडून येते. मग काही वाईट नाही तूही' तूच एक आहेच तूच एक आहेस असा ध्वनी निघतो. तसे वाटत; उशीर झाला तरी, नाही झाला तरी, काही झाले तरी आपले झाले पाहिजे. मी नाही माझे अस्तित्वच नाही असे आपण आपण आहोत ना जिथे आहोत तिथे? आतां काल गाड़ी फेल एकदा ठरवले म्हणजे नि शब्दाला अर्थ लागतो. १८ सौंदर्य पाहायचे होते, त्यावेळी आकाशाला वाटले माताज्जींनी का प्रवाही' प्रवाही शब्द वापरलेला आहे. प्रवाहांत जेव्हां आम्ही गांभिर्यात उतरायला शिकले पाहिजे. हे निर्विचारितेतले समजले होणार 'निरासक्त; 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-20.txt में / जून १००३ नंतर आपण ला शब्द घेऊ या. ला शब्द हा ललितेचा शब्द आहे. माझे दुसरे नाव ललिता' आहे. हे देवीचे वरदान आहे. हे देवीचे अस्त्र आहे. 'ला म्हणजे देवी जेव्हा 'ललित' होते; किंवा शक्ति जेव्हा ललित होते-ललित म्हणजे कार्यशील- तिच्यामध्ये जेव्हा लहरी येतात, तुमच्या हातात लहरी आहेत, हातामध्यें ह्या लाटा येऊन राहिल्या आहेत. ही शक्ति जेव्हा कार्यान्वित होते; त्या शक्तिला 'ललित' शक्ति म्हणतात. ती अत्यंत सौदर्यशाली आहे, प्रेममय आहे. प्रेमाची शक्ति जेव्हा कार्यान्वित होते ती ही 'ला' शक्ति आणि सगळीकडे तुमच्यावर आवरण आहे. ती कार्यान्वित आहे. ती कार्यान्वित असल्यावर, मग कशाला काळजी करायची? तुमची काय हो शक्ति आहे? अहो एकाही झाडातून तूम्ही फळ काढू शकत नाही, एकाही ! काढून दाखवा पाहू फळाचे सोडाच तुम्ही एक पानसुध्दा काढू शकत नाही. एक मूळ काढू शकत नाही हे जे सर्व कार्य जी शक्ति करते ती 'ला' शक्ति आहे. इतकेच नाहीं, तर तुम्हाला पार केले ती सुध्दा 'ला' शक्ति आहे. त्या शक्तितूनच 'म' शक्ति आणि 'नि'शक्ति अश दोन्ही शक्त्या निघालेल्या आहेत. म्हणजे 'नि' शक्ति ही ब्रह्देवाची शक्ति राहिले आहे बरे ? किती छान वाटते बरे? पण तसे तुम्हाला सरस्वती ही आहे आणि 'सरस्वती' शक्तिमध्ये मनुष्याला 'नि' वाटते की नाही मला माहित नाही. माणसाचे मला समजत नाही पणा आला पाहिजे. 'नि': पणा म्हणजे पूर्णपणें अनासक्तता, एवढे पण तसे मला वाटते. वाह काय प्रेम वाहते आहे? जसा अनासक्तता यायला पाहिजे, 'ला' शक्तिमध्ये प्रेम आहे आणि एखादा स्वरकार किंवा एखादा कलाकार जेव्हा आपलें संगीतात तीच शक्ति इतरांशी आपला संबंध जोडते. 'ललाम' 'लावण्य छो मिस तसेच असते; नेहमीच मला हे वाटते काय हो हे प्रेम वाहून मग्न होतो, तेव्हा जसे त्याला वाटतें कीं काय आपलें संगीत वाहन राहिलें आहे ? तसें हें प्रेम नुसतें अबाधित वाहिलें म्हणजे ती ललाम' शक्ति तीच ह्या लाटांची शक्ति आणि तीच ही ललित शक्ति आहे. तर त्या 'ललित' शक्तिला प्राप्त झाले पाहिजे. त्याच्यामध्ये पहिलें असें की दुसर्याकडे आपली जी ' ह्या सर्व शब्दामधे 'ला' शब्द येतो. 'ल' ह्या शब्दाला एक गोडवा आहे आणि त्या गोडव्याने आपण सर्वाना भारावून टाकले पाहिजे. सगळ्यांशी बोलतांना आपण ती शक्ति वापरली पाहिजे. म्हणजे सगळीकडे चराचरामध्ये ती शक्ती, ती प्रेमशक्ती पसरली असतानां आपण काय केले पाहिजे? एक तर विचार सोडला दृष्टि असते ती कशी आहे त्याच्याकडे आपण लक्ष दिलें पाहिजे. पाहिजे पहिल्या शक्तीचा. कारण पहिल्या शक्तिमूळे विचार उत्पन्न म्हणजे खालच्या प्रतीच्या, म्हणजे निम्नस्तरावरच्या लोकांची होतात आणि शेवटल्या शक्तिमध्ये काय केले पाहिजे? जी 'ला' दृष्टी दुसर्यांच्याकडे नेहमी अशी असतें की त्यांचे काय मारायचे, शक्ति आहे त्या शक्तिमध्ये आपण, त्या प्रेमाचा आनंद घेतला ह्यांच्याकडून आपले काम कशा प्रकारे करुन घ्यावयाचे. अशी पाहिजे. तो कसा घेणार? एकाकार, तन्मय होऊन आपले प्रेम ही निम्नस्तरातील लोकांची दृष्टि असते. त्याच्यावर दुसरे कांहीं दुसर्यावर किती आहे हे कोणी कधी मोजते का? ते मोजले लोक असे असतांत कीं दुसऱ्यांचे काय वैगुण्य असेल तें बघत पाहिजे. काय मजा येते अगदी ! वा: किती आपले प्रेम आहे हो असायचें. त्यांच्यात त्यांना काय आनंद मिळतो मला माहित सगळ्यांवर ? असें कधी येते की नाही तुमच्या डोक्यातं? माझे नाही. ह्या माणसाला हेंच नाही आहे, त्याचें तोंडच वाकडे आहे. त्याचें घरांत पटतच नाही वगैरे. पण त्याने काय मिळणार आहे १९ 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-21.txt मे / जूब १००३ आपल्याला? मनुष्य अशानें माणूसघाणा होतो, आणि त्याने गृहस्थ कसे आहेत, तर मी फार तर कुंडलिनीवर सांगू शकेन, की ह्यांचे कोठले चक्र माणसाला स्वत:ला त्रास होतो तेव्हा स्वत.ला त्रास कसा करुन घ्यायचा ते माणसाकडूनच शिकलें पाहिजे. मला कांहीं तें जमत पकडले आहे,किंवा त्यांचे हे धरतें कधी कधी. पण त्याच्या नाहीं. अहो मला तर सगळ्यांना भेटले की केवढा आनंद होतो. पलिकडे, हे गृहस्थ कसे आहेत, त्यांचा स्वभाव कसा आहे असे तर ही ललाम शक्ति जी आहे. ती वापरायची, त्या जर कोणी विचारले, तर माझ्या लक्षांतच येत नाहीं ती गोष्ट, मी शक्तिला आपण असें वापरले पाहिजे की दुसर्याच्याकडे पहातानां म्हणते, अहो स्वभाव म्हणजे काय? दोन मिनिटाची गोष्ट. आज आपण निर्विचारितेंत जावे. निर्विचारितेतं गेल्याबरोबर, त्या नदी इथें वाहाते आहे तर उद्यां कोठे वाहणार आहे? काही सांगता माणसांतही निर्विचारता येईल. म्हणून मी म्हणते बंधन द्या. 'नि' येणार नाही. आतां तुम्ही कोणत्या मुक्कामावर बसला आहांत ते शक्ति आणि 'ला' शक्तीला जर बंधने दिली, म्हणजे 'ला' शक्तिला पाहायचे आहे. तुम्ही जर इकडेच बसलात घाणीत तर इथे, जर 'नि' मध्ये आणले तर फार फायदा होतो. आतां पुष्कळांना वाहाते आहे ते विक्षिप्त वाटणारच तुम्हाला, आम्ही सागराकडे सांगावे लागते कीं डावी बाजू उचला व उजवीकडे घाला. अती पाहात आहोंत तर ही नदी कुठें येणार ते आम्हाला माहित आहे. गर्वी लोकांना म्हणजे, मी फार कार्य करित आहे असे ज्या लोकांना आणि परिवर्तन हे सहजयोगांत नेहमी होत असते तेव्हा वाटतें किंवा जे फार कार्यरत असतात त्यांना सांगते की डावी कोणत्याही माणसाला असा ठपका देऊं नये की हा मनुष्य अगदी बाजू उजवीकडे घाला. म्हणजे स्वत:चे जें प्रेम आहे ते आपल्या कामातून गेलेला आहे. आतां हा कांही कामाचा नाही. तर असं पांचही तत्वात भरायचे. जसे कॅनव्हासवर आपण रंग भरतो तसे नाही म्हणायचे नाही. प्रत्येक माणसामध्ये परिवर्तन होणार आणि आपल्या हृदयांतलें जे प्रेम आहे, ती प्रिती जी आहे, ती आणून झालेच पाहिजे नाहींतर आपल्या सहजयोगाचे कार्य म्हणजे आपल्या कार्याची जी शक्ति आहे त्याच्यामध्ये ही शक्ति भरायची. परिवर्तनच आहे. तेव्हा ज्यांचा सहजयोगावर विश्वास आहे. ती शक्ति एकदा भरली की अशा माणसाला रंग चढतो आणि तो त्यांनी कोणत्याही माणसाला असें म्हणता कामा नये की ' हा हळूं हळू असा पसरतो. त्याची प्रीति अशी वाहते. मराठीत एक कामातून गेला'. प्रत्येक माणसाला ह्याची पूर्णपणें सवलत दिली शब्द आहे 'स्नेहाळते' त्याची कृती जी आहे ती स्नेहाळते आणि पाहिजे. आतां आपणच बघतो की आम्ही कोठे होतो व कोठें आलो आणि आतां नदी कुठें चालली पुढे. असा जर विचार केला, अशा माणसाला असा कांही रंग चढतो व असा काहीं आकर्षक बनतो की अशा माणसाजवळ तासनतास बसला तरी असे वाटते तर तुम्ही स्वत:ची तर इज्जत करालच पण दुसर्याची पण कराल, की आपण बसलो आहोंत कुठे तरी. छान निरवांत असे, तर ती स्वत:ची ज्या माणसाला इज़त नसते तो दुसर्याची करत नसतो, प्रीति स्नेहाळली पाहिजे, त्याचा उपयोग असा होतो की माणसें तेव्हा 'ललाम' शक्तिला खूप वाढवले पाहिजे. ह्याच्यावर जोडली जातात. आपलेपणा वाढतो. सगळ्यांना वाटते कीं बोलायला लागले तर एक पुस्तकच लिहावे लागेल. पण त्याची कुठेतरी असे स्थान आहे, जिथे आपल्याला प्रेम स्नेह सगळे मजा काय आहे ते मी तुम्हाला सांगु शकणार नाही. कारण ते मिळणार आहे. तर ही प्रभूची जी प्रेमाची शक्ति आहे, तिला शब्दांत घालायचे म्हटले तर जसे स्मित जर तुम्ही अंकित कराल जोपासली पाहिजे. आपल्यामधे जर असे विचार आले कोणतेही, पण त्याचे इफेक्टस तुम्ही सांगू शकणार नाहीत त्यातलेच ते तर आपण समजले पाहिजे कीं आपण त्या गंगेमध्ये घाण टाकतो आहे. ह्या शक्तिला खूप वाव दिला पाहिजे, वाढवली पाहिजे. रा आहे. असा जर आपण विचार ठेवला तर आपली जी 'ला शक्ति आहे, प्रेमळ शक्ति आहे ती पूर्णपणे स्वच्छ राहिल. अगदी स्वच्छ राहिल आणि त्याच्या स्वच्छतेंत आपल्याला खूप आनंद वाटेल. दुसर्यांच्याकडे पहाण्याच्या दृष्टिमध्ये कसलीही चिकित्सकता असतां कामा नये. मला जर तुम्ही कोणाविषयी विचारलेत की हे २० 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-22.txt का मे / जून १००३ भगवान महावीर कमळाच्या शेकडों पाकळ्या असतात, त्या सर्व एकाच देठातून उमललेल्या असतात. भारतीय संस्कृतीमध्येसुध्दा विविध आचार-विचारांच्या, श्रध्दासमजुतीच्या शेकडो पाकळ्या आहेत. पण त्या एकाच तत्वातून विकसित झालेल्या आहेत. भारतीय संस्कृतीला वटवृक्ष मानले, तर जैन धर्म ही त्या वटवृक्षाची एक मोठी शाखा आहे. जैन धर्म खूप प्राचीन आहे. ह्या धर्माचे चोवीसावे माहापुरुष महावीर आहेत तर पहिले ऋषभदेव महापूरुष होते. त्याकाळी उत्तर भारतात अशी गणराज्ये पुष्कळ होती. काशी, कोसल, विदेह, वैशाली अशी काही गणराज्ये विशेष प्रसिध्द होती त्यातील वैशाली येथील लिच्छवींचे गणराज्य खूपच चांगले होते. त्यांचे आठ विभाग होते. सिध्दार्थ हा त्या विभागाचा राजा होता.त्याला त्रिशलादेवी ही बहीण होती. इसवी सन पुर्व ५९० मध्ये चैत्र शुध्द त्रयोदशीच्या दिवशी त्रिशलादेवींना पुत्र रत्न प्राप्त झाले. वृत्तीने रहात होता. त्याने आपल्या शरीराचे कोणतेही लाड केले त्याच्या आगमनाच्या चाहूलीपासूनच संपूर्ण राज्यात सुख वाढू लागले. नाही.वैराग्य त्याच्या रोम रोमात भिनले होते, म्हणून त्याचे नाव 'वर्धमान' असे ठेवले. वर्धमानाची हुशारी,त्याची निर्भयता, त्याची नम्रता वगेरे गुण बाजूला एक मनुष्य रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याने तो लहानसहान गोष्टीतूनही दिसू लागले. एकदा लहानपणी खेळताना त्याच्या जवळ गेला असता बाजूच्यानी त्याला सांगीतले की त्याला त्याचा चेंडू सापाच्या वेटोळ्यात पडला होता तो त्याचा जवळ गेला स्पर्श करू नकोस तो शूद्र आहे. त्याने राजवैध्याला बोलावले त्याने तेव्हा सापाने आपला फणा मिटून घेऊन बाजूला गेला. दिव ु एके दिवशी वर्धमान रथातून जात असताना रस्त्याच्या देखिल लांबूनच औषधे टाकली. धर्माच्या या कल्पनांबद्दल त्याच्या एकदा वैशाली नगरीच्या राजरस्त्यावरुन एक मस्तावलेला मनात चिंता,रोष याचे जाळे पसरले. हत्ती सैरावैरा धावत सुटला होता. त्याने आपल्या माहुताला पकडून पार चेंदामेंदा केला. माणसे त्याच्या तावडीत सापडू नये आठवला. त्यामध्ये एकाने शेकडो बैल यज्ञासाठी खरेदी केले होते. म्हणून सुसाट धावत होती. वर्धमानने राजवाड्याच्या खिडकीतून हे त्याला वाईट वाटले, बैल मारुन देव कसा प्रसन्न होणार है त्याला दृष्य पाहिल्यानंतर तो रस्त्यावर आला आणि त्या मस्तावल्या समजेना, हत्तीसमोर शांत दृष्टीने पाहिले. हत्तीने त्याच्याकडे पाहिले आणि भडकलेल्या अग्नीवर पाणी टाकतात तसा हत्ती एकदम शांत झाला. विचार आणि आचार बदलायचा प्रयत्न करणार, सर्व प्राणिमात्र वार्धमानने त्याच्या सोंडेवरुन प्रेमाने हात फिरवला, सर्वांनी आपापसांतील वैरभाव विसरुन एकजीव होऊन राहतील असे जग वर्धमानचा जयजयकार के ला.हातामध्ये कोणतेही शस्त्र न मला निर्माण करावयाचे आहे. त्यासाठी सामर्थ्य मिळवण्यासाठी घेता, कोणालाही न मारता वर्धमानने जे वेगळेच शैर्य दाखविले ते तपश्चर्या करणार असल्याचे सांगितले त्यावेळी त्यांना एक प्रियदर्शनी पाहून सर्वजण त्याला "महावीर वर्धमान " अशा नावाने हाक मारु नावाची मुलगी होती. तपश्चर्येसाठी घर सोडायला पत्नीने परवानगी लागले वर्धमानला काही दिवसापूर्वीचा जनावरांचा बाजार सोंडेने त्याने या घटना पत्नी यशोदेला सांगितल्या.' मी लोकांचे दिली. त्यानंतर त्याने वडिलबंधूचा आशीर्वाद घेतला. मार्गशीर्ष शुध्द योग्य वय होताच वर्धमान पाठशाळेत जाऊ लागला, तो दशमी या दिवशी जैन धर्माची दीक्षा घेऊन रथात बसला आणि सतत कसल्यातरी विचारात बुडून जायचा. त्याच्या मातापित्यांना गावाबाहेर आला. स्वतःच्या अंगावरील सर्व अलंकार भोवतालच्या याचे हे अकाली गांभीर्य बरे वाटेना. त्यांनी त्याचा विवाह करण्याचे याचकांना वाटून टाकले. आपले उत्तरियही एकाला देऊन टाकले. ठरवीले. समरवीर नावाच्या महासामंताची मुलगी यशोदादेवी पादत्रानेही दान केली, एका कटिवस्त्राचा अ्धा तुकड़ा दान केला हिच्याबरोबर वर्धमानचा विवाह झाला. तरीही तो घरात अनासक्त आणि पुढे चालू लागला. २१ श्र फ 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-23.txt मे / जूब १००३ एकटा असलेला वर्धमान गावोगावी जाऊ लागला. तो त्यांनी त्याला गुळपाणी मारगीतले आणि आशीर्वाद गावाबाहेर एखाद्या झाडाखाली राही, गावातूनमागून आणलेले भिक्षान्न देऊन निघाले. हातावर धेऊन खाई, अशा प्रकारे उन्हात, पावसात, काट्याकुट्यात, कधी लोकांचे नमस्कार घेत तर कधी शिव्याशाप पैलतीरी जाण्यासाठी बसले. नाव मध्यभागी गेल्यावर आकाशात ऐकत वर्धमान अखंड बारा वर्षे हिंडत होता. एकदा वर्धमान असाच ढग जमा झाले, प्रचंड वारा सुटला लाटा नावेवर आपटून नाव रान तुडवीत असताना त्याचे कटिवस्त्र एका काटेरी झुडपात अडकले. डचमळू लागली. लोक भयभीत होऊन प्राणभयाने उभे राहिले, वर्धमानने त्या एवढ्याशा वस्त्राचाही मोह नको म्हणून ते तेथेच टाकून त्यामुळे नाव कलंडू लागली. वर्धमान मात्र एकटे शांत निर्भयपणे दिले. तो आता अगदी नग्न झाला होता. अशा अवस्थेत रहाण्यासाठी जागेवरच बसून होते नावाड्याचे त्यांच्याकडे लक्ष गेले. त्याने आवश्यक असणारे मनोबल त्याने कमावले होते. ह्या काळात तो राजगृह, चंपा,भदिया, वैशाली, नालंदा, असे सांगीतले. त्यांनी वर्धमानकडे पाहिल्यावर त्यांना धीर आला. मिथिला, वाराणसी, कौशांबी, अयोध्या, श्रीवस्ती, लाट वगेरे हळू हळू सर्व शांत झाले. नाव किनाऱ्याला लागल्यावर सर्व जण प्रदेशात हिंडला. लोकांनी कधी त्याचे स्वागत केले तर कधी तिरस्कार त्यांच्या पाया पड़ू लागले मात्र त्यांनी तसे करु दिले नाही. अवहेलना केली. त्याला निंदा स्तुति समान झाली होती, तो निष्पंद अवस्थेला पोहचला होता. त्यानंतर तो अनार्यांच्या लाट प्रदेशात शिरला ते लोक मिटले. सकाळी मालक यंत्रशाळेत आला तेव्हा त्याला कोपऱ्यात सन्याशांचा द्वेष करीत. त्यांनी त्याच्यावर लाठ्याकाठ्यांचा वर्षाव एक नम्न साधू ध्यानात बसलेला दिसला. मालकाला वर्धमानचे हे केला, रानटी कुत्री सोडली ती त्याला अनेक ठिकाणी डसली. पण रहाणे आवडले नाही. त्याने एक प्रचंड घण डोक्यावर मारण्यासाठी वर्धमान शांतच राहिला त्याने जराही प्रतिकार केला नाही. एकदा उचलला. पण तो मालक नुकताच आजारातून उठलेला असल्याने प्रत्यक्ष देवांनीच वर्धमानच्या सहनशक्तीची परिक्षा पाहिली. गावच्या अशक्तपणामुळे त्याचा तोल गेला आणि घण त्याच्याच डोक्यावर स्मशानभूमीजवळ यक्षाने त्याला आडवले आणि चितेतील गरम राख पडला आणि मालक गतप्राण झाला. वर्धमानने मोठ्या दुःखाने म्हटले अंगावर टाकली. त्याचे सर्व अंग पोळून निघाले. तरी त्याने हू का चू 'क्रोधाच्या आहारी गेल्याचा केव्ढा हा अनर्थ ! केले नाही. शेवटी यक्ष त्याला शरण आला. श्वेतांबी नगरीत जाण्यासाठी असणार्या दोन मार्गापैकी एका आली होती. शेवटचे सहा महिने ते लाट प्रदेशात होते. त्याठिकाणी मार्गावर चंडकौशिक नावाचा भयानक नाग असून तो येणार्या त्याना खूप त्रास सहन करावा लागला होता. ते उपाशीच होते. अशा जाणार्या प्रत्येकाला डसतो आणि मारतो हे माहित असून देखिल अवस्थेत ते कोशांबी नगरीत शिरले. इथल्या लोकांना वर्धमानांबद्दल वर्धमान त्याच मारगाने जाण्याचे ठरवले. चालता चालता तो त्या आदर होता. ते त्यांना भगवान मानत होते. त्यामुळे त्यांनी आपल्या नागाच्या कक्षेत आला. वर्धमान समोर दिसताच त्याने आपला प्रचंड घरी अन्नग्रहण करुन उपवास सोडावा असे सर्वांना वाटत होते. फणा काढून समोर उभा राहिला वर्धमान शांतपणे एका जागी निश्चल वर्धमान मात्र सर्वत्र हिंडत होते. चौथ्या दिवशी ते गल्लीबोळातून उभे राहिले. नागाने रागाने त्यांच्याकडे पाहिले पण त्यांच्या हिंडताना त्यांचे लक्ष एका मुलीकडे गेले तिचे साफ मुंडन करुन चेह्यावरील शांतता, निर्भयता, प्रसन्न स्मितहस्य पाहन तो शांत हो तिच्या पायांत लोखंडी बेड्या होत्या. ती दुःखी मुलगी उकडलेल्या ऊ लागला वर्धमान म्हणाले " उपशम भो चंडकौशिक !" तो उडदाचे दाणे खात होती. वर्धमान तिच्या जवळ आले आणि आपली वर्धमानांच्या अंगावर चढला. वर्धमानांनी त्याच्या अंगावर प्रेमयुक्त ओजळ पुढे केली. तिने त्यांच्या ओजळीत आनंदाने उडदाचे दाणे हात फिरवला. तो नाग हळू हळू उतरला आणि निघून गेला. वर्धमान श्वेतांबीहून पुढे निघाले. त्याठिकाणी एका श्रीमंत आश्चर्य वाटले, की एका दासी कडून अन्न ग्रहण केले याचे. तिच्या नागसेन याने त्यांना भोजनास बोलावले असता वर्धमान म्हणाले मित्रा आपल्याच नातेवाईकाचे मांस कोणी भक्षण करतो काय? हे सांगीतले की मी आज एका दुःखी जीवाकडून भिक्षा घ्यावयाचे तुझे ताट मासयुक्त पदार्थांनी भरलेले आहे. सारे पशुपक्षी आपले ठरवले होते. मला योग्य भिक्षा मिळाली याचा मला आनंद आहे. नातेवाईक आहेत त्यांना मारुन आपण आपले पोट भरावे का ? त्याचवेळी राजा शतनिक आप्ल्या पत्नीसह येऊन महावीरांची माफी वर्धमानगंगेच्या काठी आले त्यांनी नावेत इतर प्रवाशांबरोबर सर्वप्रवाशांना वादळ संपेपर्यंत सन्यासी बुवासारखे शांत बसून रहा वर्धमान राजगृहाहून विशाल नगरीत आले. त्याठिकाणी त्यांनी यंत्रशाळेत रहायचे ठरवले. कोपऱ्यात आसन मांून डोळे वर्धमान महावीरांची भ्रमंती सुरु होऊन आता बारा वर्षे होत टाकले. त्यांनी ते खावून उपवास सोडला. सर्व नगरवासीयांना मालकाने वर्धमान यांचे दर्शन घेऊन तीची सुटका केली. महावीरांनी मागितली व सर्व दासींची मुक्तता केली. २२ 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-24.txt ४ मे / जून १००३ त्यानंतर ते चंपानगरीत आले. राजाला शेवटचा उपदेश दिला की' धर्म ही सांगयची गोष्ट नसून त्याठिकाणी ते ऋतूकुला नदीच्या काठावर एका आचरणात आणायची गोष्ट आहे. मनुष्याने आपले नैतिक स्वातंत्र शालवृक्षाखाली वर्धमान ध्यानास बसले आणि समाधी लावली. अवाधित राखावे.' नंतर अश्विनी अमावस्येला वर्धमानांनी आपल्या काहीवेळाने दिवसाच्या चौथ्याप्रहरी केवलज्ञान आणि ते यांच्यातील देहाचा त्याग केला. भगवान महावीरांनी लोकांना पाच महाव्रते असलेले अंतर नष्ट झाले. जैनांच्या भाषेत 'अरिहंत' पद प्राप्त झाले सांगितली त्यांना पंचशील असेही म्हणतात ती पुढीलप्रमाणे आहेत. १) अहिंसा: हे तत्व आचरणात आणण्याबाबत साधकाने आपल्या मनात असा विचार करावयाचा असतो की, मी प्राणिमात्राच्या हिंसेचा आयुष्यभर त्याग करीन. मी अहिंसा शरीराने, शब्दाने अथवा मनाने (विचारांनी) सुध्दा करणार नाही. दुसऱ्याला करु देणारनाही. मात्र तसे करताना मी अहिंसेनेच त्याच्याशी वागेन. हिंसेचा निषेध्र केला, परमेश्वर प्राप्तीसाठी शुध्द आचरण आणि संयम २) सत्य : साधघकाने या तत्वाबद्दल असा विचार करावा की, मी नेहमी जे खरे असेल तेच बोलेन. खन्याचाच पक्ष घेईन, स्वत:च्या फायद्यासाठी कधीही असत्याचा आधार घेणार नाही. थट्टा, विनोद यांसाठी कधीही सत्य सोडणार नाही, सत्याचे पालन करताना कितीही त्रास झाला तरी तो मी आनंदाने सोशीन. दुसरा असत्याचरण करीत असेल तर हा दिवस वैशाख शुक्ल दशमीचा होता. वर्धमान आपापा(ला) नगरीत आले. तेथे सेमिल नावाच्या श्रीमंत ब्रामणाच्या घरी एक मोठा यज्ञ होणार होता. त्यासाठी त्याने अकरा विद्वान ब्रामणांना निरमंत्रित केले होते. यज्ञात मोठ्याप्रमाणावर आहूतीसाठी पशु देणार होते. वर्धमानांनी धर्माच्या नावावर चाललेल्या हा मार्ग ते दाखवू लागले. लोक त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकू लागले. यज्ञाचा प्रमुख इंद्रभूती वर्धमानकडे आला आणि त्याने आत्म्याबद्दलच्या शंका विचारल्या. त्याचे निरसन वर्धमानने केल्याने त्याने लगेच त्यांचे शिष्यत्व पत्करीले. इंद्रभूतीचा भाऊ आला, त्याने क्माबद्ल काही शंका विचारल्या त्याचे समाधान झाल्यावर त्याने सुध्दा शिष्यत्व पत्करीले. त्याचप्रमाणे यज्ञासाठी आलेले अकरा विद्वान ब्राम्हणांनी देखील शिष्यत्व पत्करीले. त्यावेळी वर्धमानांनी जो उपदेश केला तो त्यांचा पहिला उपदेश मानला जातो. ते म्हणाले या जगात सहा प्रकारचे जीव आहेत, त्या सर्वांना सुख हवे असते. म्हणून त्यांना काया, वाचा, मन अशा कोणत्याही प्रकारे दुःख देऊ नये. त्याला त्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करीन. ३) अस्तेय : हे तिसरे व्रत. साधकाने नेहमी किचार करावा की, मी आयुष्यात कधीही, कशाचीही चोरी करणार नाही मी कुठेही असलो तरी मला कोणी हाताने संतोषाने दिल्याशिवाय मी ते घेणार नाही. ४) ब्रह्चर्य : शरीरसुखांचा उपभोग घेताना मी कोणतीही मर्यादा कधीच ओलांडणार नाही. मन चिंतनसुध्दा मी उपभोगरहित ठेवीन, माझ्या माया-इंद्रियांवर ताबा रहावा म्हणून मी त्यानंतर ते परत आपल्या वैशाली नगरीत आले आणि रोज प्रवचनातून लोकांना उपदेश देऊ लागले. त्यांची मुलगी चंदनबाला सह अनेक हजारो स्त्ी पुरुषांनी नवधर्मात प्रवेश केला प्रमुख गणधर इंद्रभूती यांनी सर्व शिष्यांचे मुनी, आर्यिक, श्रावक आणि श्राविका असे चार संध बनवले. मुनी आणि श्राविका म्हणजे सर्व सुखाचा त्याग करुन सन्यस्त जीवन जगणारे स्त्री- पुरुष, तर श्रावक आणि आहारसुध्दा साधा व अगदी कमी घेईन. असंग्रह : हे शेवटचे व्रत, याला परिग्रह असेही म्हणतात. या ५) तत्त्वाचा अर्थ असा की, साधकाने स्वत:जवळ अनावश्यक वस्तूंचा, गोष्टीचा संग्रह करु नये. त्याने वस्त्र, जरुरीपुरते अन्न एवढेच घ्यावे. तसेच कोणाकडून मी काहीही मागून घेणार नाही, हे मनी बाळगावे. ही पाच महाव्रते दिसायला जरी साधीसोपी वाटली तरी ती श्राविका म्हणजे गृहस्थाश्रमात राहून वर्धमानाच्या उपदेशाप्रमाणे जीवन जगणारे स्त्री पुरुष, या चार संघांना तीर्थ असे म्हणतात.तीर्थाची स्थापना करणारे वर्धमान म्हणून त्यांना 'तीर्थकार' म्हणतात. तसेच त्यांना देवपदावर पोहचलेले म्हणजे 'अहिरत' असे म्हणतात. जिन प्रत्यक्ष आचरणाला फार कठीण असतात. संन्याशांना ती शक्य याचा अर्थ ज्याने इंद्रियावर जय मिळवला आहे असा, त्याचा जो आहेत पण सामान्य व्यवहारी, संसारी मानसांना शक्य नाहीत है धर्म तो जैन धर्म, वर्धमानची मुलगी प्रियदर्शनी व जावई जामली ध्यानात घेऊन जैन धर्मात सामान्य मानसांसाठी बारा अनुतत्वे याने शिष्यत्व पत्करीले होते. पत्नी यशोदादेवी त्यांना भेटू शकली सांगितली आहेत. नाही कारण ती परलोकात गेली होती. वर्धमानांना दिव्य ज्ञान प्राप्त झाल्याला तीस वर्ष लोटली. या काळात त्यांनी सर्वत्र हिंडून आपल्या विचाराचा प्रसार केला. हजारो शिष्य मिळवले. वयाच्या बहात्तर वर्षी पावापुरीचा हस्तिपाल ० २३ 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-25.txt ा ते / जून २003 म सहज समाचार सहजयोगाची Epilepsy साठी उपयुक्तता:- ० डिसेंबर १९९९ मध्यें हैद्राबाद येथें - नवीन सहस्रकामधील आरोग्य संवर्धन-या विषयावर Epileysy Association आणि Indian Epilepsy Society या संस्थांतर्फे एक परिषद आयोजित R a aha ha aidt. Defence Institute of Physiology and Allied Sciences (DIPAS) संस्थेनें Epilepsy या आजारावर सहजयोगामधून व पारंपारिक औषधोपचार यांच्या संयुक्त उपचार-पध्दतीबाबत कांही संशोधनपुर्वक माहिती या परिषदेमधे पाठवली होती. या परिषदेला सांप्रत राष्ट्रपति व त्यावेळचे संरक्षण विभाग प्रमुख सल्लागार श्री ाम ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा संदेश आला होता. त्या संदेशामधें श्री अब्दुल कलाम यांनी असे म्हटले होते की, - या रोगावर पारंपारिक औषधांबरोबर सहजयोग केल्यास त्या रोगावर योग्य नियंत्रण प्राप्त होते. योग साधनेमुळे सिंपथेटिक संस्थेचे कार्य तणावमुक्त व संतुलित होण्यास मदत होते आणि मेंढू- सस्थेला विचार केल्यावर व त्याचबरोबर औषधांचा कमी डोस ठेवल्यावर फीट येण्याची वारंवारता, त्याची तीव्रता आणि त्याचा काळ कमी झाल्याचे दिसून आले आहे. या रोगासाठी पारंपारिक औषधे दीर्घकाळ चालू राहिल्यास मेंढू- संस्थेवर दुष्परिणाम होऊं शकतात, म्हणजे कमीत -कमी औषधे वापरुन हा रोग नियंत्रित करणें फायद्याचे आहे." गणपतीपुळे :- गणपतीपुळे सेमिनार मध्ये येणाऱ्या सहजयोग्यांना समुद्रावर जाण्यासाठी आपला स्वत:चा कामयस्वरुपी रस्ता असावा म्हणून जमीन खरेदी पुणे सहजयोग केंद्रामार्फत केली. त्या जागेत विहीर काढली असता दहा फुटावरच गोड पाणी लागले. जुलै २००३ महिन्या अखेरीस त्या जागेचे भूमिपूजन होणार आहे. DIPAS यां संस्थेनें केलेल्या संशोधनावरुन असें प्रमाणित होते की एपिलेप्सी प्रकरिया मंद झाल्यामुळे आराम मिळतो सहा महिने नियमीतपणे सहजयोग - ० पुणे आश्रम :- पुणे सहजयोग ध्यान मंदिरात पुढच्या बाजुला ढोलपुरी दगडाचा वापर करुन इमारतीच्या देखणे पणात भर घातली आहे. तसेच पहिल्या मजल्यावर सहजयोगाची पुस्तके व इतर साहित्य मिळण्यासाठी कायमस्वरूपी स्टॉल तयार केला आहे. तसेच फिल्टर पाण्याची व्यवस्था केली आहे. तसेच ध्यानाच्या हॉलच्या खांबांवर आकर्षक मूर्ति बसवून हॉलची शोभा वाढविली आहे. २४ 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-26.txt बा प्र फुत: विश्व निर्मला प्रेम आश्रम उद्घाटन सोहळा म ३ बर्दे 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-27.txt विश्व निर्मल प्रेम आश्रम उदघाटन सोहळा