चैतन्य, लहरी जुलै /ऑगस्ट २००३ अक क्र. ७,८ 75 से ान ब। । ।। क ्स्भ बेवेहे देवेहे ० वदेवे २० जुलै / ऑबस्ट २०3 अनुक्रमणिका छाी गुरु तूंच बनवी मला माझा. श्रीकृष्ण पूजा : प्रतिष्ठान, १० ऑगस्ट २००३ गुरु पूजा : श्रीमाताज्जीचा संदेश, कबेला १३, जुलै २००३ रक्षाबंधन : सहजयोग्यांनी पाळावयाच्या मर्यादा. लंडन ११ ऑगस्ट १९८४ सत् - चित् - आनंद : भाषण १५ फेब्रुवारी १९७७ गणपत्यथर्वशीर्ष भावार्थ २ ३ ५ १ ? १६ प. पू. श्रीमाताजींचा सहजयोग्याबरोबरचा संवाद, जून १९८८ इंटरनॅशनल सहज पब्लिक स्कूल, धरमशाला वनदेवी आयुर अल्टरनेटीव्ह थेरपी हेल्थ आणि रिसर्च सेंटर उदघाटन समारंभ, १९ जुलै २००३ गणपतीपूळे समुद्धाकडे जाणारा रस्ता उदघाट्न सोहळा-वृत्तांत, १९ जुलै २००३ १८ ा १९ ब २० २१ २४ सहज समाचार ... ला पत चैतन्य लहरी, सहजयोग केंद्र, प्लॉट नंबर ७९, सवहे नंबर ९८, भुसारी कॉलनी, कोथरुड, पुणे - ४११०३८ टेलिफोन : 0२0-५२८ ६१०५ chaitanyalaharipune @ rediffmail.com ह दैंद ি कृ रोप स 26635小 ০ 0 जुलै / ऑवास्ट २003 ॐ गुरु तूंच बनवी मला माझा प.पू.श्रीमाताजींनी आपल्याला कुंडलिनीच्या जागृतीमधून आत्मसाक्षात्काराची अनुभूति दिली. एवढेच नव्हे तर दूुसऱ्यांची कुण्डलिनी जागृत करण्याची शक्ति दिली. हे सर्व जितके सहज मिळाले तितकेच त्याच्या मागचे समस्त मानवजातीच्या उन्नतीचे उद्दिष्ट महान आहे. म्हणूनच त्याचे सतत भान राखण्याची व त्यानुसार स्वत:ची व इतरांची उल्नति गाठण्याची आपली जबाबदारी महत्त्वाची आहे. त्यासाठीच श्रीमाताजींनी आपल्याला स्वत:चा गुरु बनण्याचा आदेश दिला आहे. आजचे युग विज्ञानाचे आहे. आजकालचा मानव गरतिमान विज्ञानाच्या व त्यानुसार मिळणाच्या अत्याधुनिक सुख-संपर्क साधनांच्या प्रभावाखाली आला आहे. इतका की आजकालच्या जीवनांत अध्यात्माचा कांहीं उपयोग आहे का व त्याचा वैज्ञानिक प्रगतीशी कांही संबंध आहे का या विषयीं तो शंकाग्रस्त झाला आहे. खरी गोष्ट ही आहे की वैज्ञानिक प्रगतीला आत्मज्ञानाची जोड व आधिष्ठान मिळाले तरच त्याचा कल्याणकारी सदुपयोग होणार आहे. कारण वैज्ञानिक साधनांचे व्यसन व उपभोगवत्तीच्या मर्यादा आत्मज्ञानातून मिळणाऱ्या सूज्ञतेमधून समजल्यावरच हे शंकानिरसन होऊंशकते. तसे झाल्यावरच मानव आपल्या स्व-रुपाचा आत्मसन्मान व प्रतिष्ठा मिळवून मानवजन्माचे सार्थक करेल व पृथ्वीवर सुख-शांतीचे साम्राज्य निम्माण करेल. त्यासाठी आपण स्वत: सिध्द व कार्यप्रवीण होण्याशिवाय दुसरा प्रयाय नाहीं. त्यासाठीही श्रीमाताजींचा उपदेश सतत डोळ्यासमोर टठेऊन आपण सहजयोगामधें प्रगल्भता व वैशिष्टय संपादन करणें आवश्यक आहे. म्हणूनच श्रीमाताजी आत्मपरीक्षणावर वारंवार भर देत असतात. आत्मपरीक्षणातूनच आपल्याला आपण कुठें आहोत, काय करतो, कुठे चुकतो, काय केले पाहिजे, इ. समजते व त्यानुसार आपण आपल्यामधें परिवर्तन घडवून आणूं शकतो. तसे झाले की इतरांमधेही परिवर्तन घडवून आणणें आपल्याला शक्य होईल. श्रीमाताजी नेहमी सांगतात की आपल्या जीवनामधून, संबंधांतून व आचरणातून सहजयोग परावर्तित झाला पाहिजे. एकलव्य कल्पनेनें पण श्रध्देने निराकार गुरुसमोर स्वत:च जिद्दीनें परिश्रम करुन शस्त्रविद्येत पारंगत झाला. आपल्या भाग्याने साक्षात् आदिशक्ति आपल्याला मार्गदर्शन, मदत व आशीर्वाद देत आहेत. त्यानुसार गुरुपदासाठीं सिध्द व तत्पर होण्याचा ध्यास घेऊ या. तरच श्रीमाताजींचे हे अमोल ऋण आपण अशत: तरी फेडू शकू. *** कদেট कुम श्ु कृे 232634小% देवेहेवेवेहे देनेे जुलै / ऑवाट २003 वि श्रीकृष्ण पूजा. प. पू.श्रीमाताजी निर्मलादेवींचे भाषण, प्रतिष्ठान, पुणे दि.१० ऑगस्ट २००३ नस नमस्कार, आपण सर्वांनी विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे सहजयोग आतां बराच पसरत असला तरी जोपर्यंत आपल्यामधून सहजयोग व्यवस्थित तन्हेनें व पूर्णपणें परावर्तित होणार नाहीं तोपर्यंत त्याला लोकांची मनापासून मान्यता मिळणार नाहीं. त्यासाठीं आपल्याला स्वत:कडे नीट पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. श्रीकृष्णांची हीच शिकवण आहे की आपण आपल्यामधेंच द्विधा मन:स्थिति निर्माण करणार्या काय रा स्वत:ला आत्मपरीक्षणामधून सतत तपासत काय कमतरता आहेत हे बघितले पाहिजे; त्यासाठी आपलेच अंतरंग तपासून, स्वत:कडे प्रामाणिकपणे पाहून शोध घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रहा व बोध घ्या. म्हणूनच लहान मुले सगळ्यांना आवडतात; त्यांच्या वागण्यांत चलाखी, स्वतःचे महत्व दाखवणे हे प्रकार नसतात. त्यांना सगळेच लोक आवडतात, भाऊ-बहीण, लहान-मोठा असले भेदभाव त्यांच्याजवळ नसतात. श्रीकृष्ण समजणे म्हणजे सगळे व्यवहार बालकासारखे होणें. सहजयोगामधेंही कांही लोक चलाखी करतात, कुणी स्वत:ला फार हुशार समजतात, कृणाला वाटते की स्वत:च्या अंतरंगात डोकावणे कठीण नाहीं एरवी स्वत:ला पाहण्यासाठी आपण आरशासमोर येऊन पाहतो. त्याचप्रमाणें आपल्या आत्म्याचे दर्शन करण्यासाठीं आपल्यामधें तो कसा दिसतो हे पाहिले पाहिजे. पुष्कळ लोक म्हणतात की हे कसे समजायचे? त्यासाठी आपणस्वत:शीच खूप नम्र झाले पाहिजे, नम्रता नसेल तर तुम्ही तुमच्याच पूर्वगृहीत विचारांमधून पहात आपणच श्रीमाताजींच्या अधिक जवळचे आहोत वगैरे. म्हणून तुम्हाला जरुरीची गोष्ट म्हणजे आधी लहानपणी त्यांनी गुरु-आश्रमांत राहुून विद्या संपादन स्वत:कडे पहा व स्वत:ला प्रामाणिकपणें तपासा; अमका केली; नंतर आईच्या आज्ञेनुसार वागत गेले. त्याचप्रमाणे कोण आहे, तमका कसा आहे असल्या फालतू गोष्टी आपण प्रत्येकाने स्वत:ला एक बालक समजून रहावे. मनांत आणूं नका. श्रीकृष्णांनी लहानपणापासून त्यांच्या श्रीकृष्णांनी अनेक वेळा लोकांना सांगितले की लहान भोळेपणाच्या लीला दाखवल्या व मोठेपणीं गहन गीता- मुलासारखे सुबोध स्वभावाचे आपण बनले पाहिजे, त्वज्ञान सांगितले. त्याचप्रमाणें सहजयोग मिळाल्यावर आपल्यामधें बालकाचे गुण असले पाहिजेत. लहान मूल तुम्हाला त्यामधें प्रगल्भ झाले पाहिजे. प्रगल्भ म्हणजे अबोध, निष्पाप, भोळेपणा; हा भोळेपणा प्रेमाचेच बनण्यासाठी स्वत:बद्दलच्या स्वत:च्याच सर्व कल्पना (खयालात) आधी टाकून दिल्या पाहिजेत आणि बसता. श्रीकृष्णांच्या जीवनांतून हे दिसून येते की रुप आहे व तेच आपल्यामधून प्रकट इझाले पाहिजे. ॐ मै २২ जुलै/ ऑबस्ट २Dप3 र बालकासारखे बनले पाहिजे. बऱ्याच लोकांना वाटते की पाहण्याबद्दल सतर्क राहिले पाहिजे. म्हणजे आपले आपल्याच लक्षांत येते की आपल्यामधेही कांहीं दोष होणार? पण लहान मुलांमधे राहिल्यावर त्याच्याबद्दल आहेतवते आपण दर केलेच पाहिजे. हे सहजयोग्यांसाठी आपण जसे आहोत ते विसरुन लहान मुलासारखे कसे एक प्रकारची आस्था आपल्या मनांत निर्माण होते. त्यांचे बागडणें बोलणें-चालणे पाहिल्यावर तुमच्यातही सूकष्म अत्यंत आवश्यक आहे. श्रीकृष्णांनी हाच उपदेश केला ढसन्यांचे दोष दाखवणारे खूप असतात पण आहे. बदल होतो. सर्वप्रथम स्वतःच्या अंतरंगात डोकाबून स्वत:कडे नीट पाहून, आपल्या मधील दोष नीट जाणून स्वत:मधले दोष स्वत:च ओळखणारे थोडेच असतात. म्हणूनच स्वत:चे दोष जाणणें व त्यांचा विचार करणें फार महत्त्वाचे आहे; म्हणजेच तुमचे चित्त दुसऱ्यांकडे न धावता स्वत:कडे लागले पाहिजे. तरच स्वत:मधे तुम्हाला तेढूर करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आपले दोष आपल्याला नीट लक्षांत आले तरच आपण ते ठीक करु सुधारणा करता येईल. कधीं कधी तर स्वत:चे दोष शकतो व सुधारु शकतो. म्हणून आपल्यावरच ध्यान झाले पाहिजे; आपण उगीच कुणाशी कठोरपणें वागलो का, उगीचच कुणाला रागावून बोललो का असे बघत समजल्यावर आपणच हैराण होतो. अशी सुधारणा व स्वच्छता झाली की मनुष्याला एक वेगळेच व्यक्तिमत्व ये ते. हे रुपच शक्तिमय असल्यामुळे असा माणूस खूप कार्य करुं शकतो. कांहीं रहा. दुसरा तसा वागला असेल तर त्याला दोष देण्यांत काय फायदा? आपले चित्त स्वत:वर न लावती सतत दसर्याच्या दोषांकडे गेले तर ते विचलित होणारिच. ची जणांना स्वतःचे दोष समजतात पण ते समजूनही ढूर करणें जमत नाहीं, त्यासाठीं स्वत:कडे सूक्ष्म नजरे मधून म्हणून स्वत:कडेच पाहणें जरुरीचे आहे. कृण्डलिनी जागरणानंतर हे सर्व प्रकाशांत आले पाहिजे व स्वत:मधील दोष, सर्व मलीनता ठीक केली पाहिजे. दूसर्यांचे जे दोष आपण पाहतों तेच आपल्यातहा असू डोकावन पहा वस्वत:ला नीट पारखून ओळखा. त्याच्या बघितले पाहिजे. असे केल्यावरच सगळी मलीनता होईल. श्रीकृष्णांचा हाच संदेश आहे की तुम्ही स्वत:मधें दूर शकतात. ते आधीं लक्षांत घेऊन ते दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे सर्व कांहीं ठीक होईल. साधू-संत नेहमी आपल्या स्वत:च्या दोषाबद्दल जागरक असतात. आड येणारी एकमेव गोष्ट म्हणजे आपला अहंकार. हा अहंकारही एक दुर्गुणच आहे; त्याच्यामुळें आपण आपल्याकडे नीट पाह शकत नाही. सर्वसाधारण माणूस स्वत:च्या दोषांबद्दल बेफिकीर असतो. कारण त्यांच्याकडे दोष म्हणून तो पहातच नाही आजच्या पूजेला मोजकेच लोक उपस्थित आहेत. पण श्रीकृष्णांची पूजा हृदयांतून झाली तर खूप लोक आतून स्वच्छ होतील. हाच श्रीकृष्णांचा संदेश आहे. (उलट त्यांचे समर्थन करण्याचा प्रयत्न करत रहातो); मग ते दूर करण्याचा विचारही दूरच. त्यामधून होणारे आत्म्याचे दर्शन अत्यंत समाधानकारक असते. म्हणून त्यासाठी खूप मेहनत घेतली पाहिजे; सहजयोग्यांनी हे शिकलेच पाहिजे. त्यातून तुमच्यामधें श्रीकृष्णांच्या बाललीलांमधून व्यक्त एकदा आपल्या स्वत:मधले दोष लक्षांत घेतले आणि त्यांचा आपल्या प्रगतीमधील अडथळा समजून घेतला की खूप सुधारणा होईल. ध्यानामधून हेच मिळवायचे आहे. श्रीकृष्णांवर ध्यान केल्यावर आपण होणारा निष्पाप भोळेपणा येईल व तुमची नरजहीं स्थिर आंतून स्वच्छ होती. पण कांही लोक कृष्णाचे दोष दाखवण्यांत धन्यता मानतात. म्हणून स्वत:कडे होईल. सर्वांना आशीर्वाद. ০০ काी ॐ० क जे कूत युप 1्र जुलै / ऑवास्ट ० 03 ২৬৫৪ ० श पक ् गुरु - पूजा प.पू.श्रीमाताजी निर्मलादेवींचा संदेश, कबेला : १३ जुलै २०0३ य ब आजच्या पूजेचे खास असे वैशिष्टय म्हणजे माइ्या नातीची अनुपस्थिति मला फार जाणवत आहे आणि त्यामुळे मी फार अस्वस्थ आहे. नवल पहा की मी, खुद्द आदिशक्ति असूनही, इतकी अस्वस्थ का होत आहे? पण माइया लक्षांत आले की हा मनुष्यस्वभावच आहे. आपल्यावर जेव्हां जबाबदारी असते आणि तेव्हांच आपण जेमके गैरहजर असतो तेव्हा आपल्याला तळमळ लागते. इथे बरीचशी मुलें परत गेल्यामुळें मुलांची संख्या तशी कमीच आहे, ही परमेश्वरी कृपाच. पण आपणही कधीं कधी मुलांप्रमाणेच अधीर होऊन काळजी करत बसतो. आज मला सुचवावेसे वाटते की नवीन वर्षाची सुरवात होत आहे असे समजून आपण सवानी स्वत:बद्दल एक नवीन धारणा निश्चित करुंया; अवधडवाटली तरी ती धारणाम्हणजे आपण दुसर्याकोणासाठीही जबाबदार जाही, आपण स्व-तंत्र आहोत आणि आपणच आपले जीवन घडवणार आहोंत. हे थोडे अवघड आहे. ज्यांना मुले-बाळें नाहींत ते लोक एक प्रकारे सुखी म्हणायचे; पण त्याचबरोबर ज्यांना कांहीं जबाबदान्या आहेत व आपापली कर्तव्ये पार पाडायची आहेत ते लोक अजून हवेंत तरंगत आहेत आणि म्हणून सहजयोगापासून खूप दूर आहेत. आपली मुख्य जबाबदारी स्वत:बद्ल आहे, स्वत:ला नीट ओळखणें आणि पूर्ण आत्मविश्वासानें स्वत:बद्दल खंबीर राहणें हे आपले मुख्य कर्तव्य आहे. ही फार मोठी जबाबदारी आहे; कारण मोठ्या प्रमाणावर आपले कार्यक्रम होणार आहेत आणि हे जजरेआड होण्याची शक्यता आहे. म्हणून स्वतःशी प्ी खूणगाठ बांधा की मी कोण आहे हे मी विसरणार नाहीं आणि स्वत:बद्दल सतत दक्ष राहीन. मला एवढेंच सांगायचे आहे; आशा आहे की त्याचे तुम्हीं चिंतन कराल आणि जीट समजून घ्याल. अ র र অএ৫ ॐ ১ में के कूप 222E ुने। ऑधरट २००३ बेबेहैवेवेरे हेवेहे आज रक्षाबंधनाचा महान दिवस त्यामुळें आश्रमामधे वातावरण पवित्र आहे. त्या निमित्ताने आज मी राखण्याचे महत्त्व तुमच्या लक्षांत येत सहजयोग्यांनी आपापसांतील नाही. एका ठिकाणचे वातावरण पाळण्याच्या गढ़ळ झाले की त्याचा परिणाम इतर मर्यादांबद्दल तुमच्याशी बोलणार केंद्रांवर व तेथील लोकांवर होतो. तुमची दोघांची जोडी छान दिसेल पाश्चात्य योग्यांमधें असे गमतीने कुणाला म्हणणेही मला दिसून येते कीं त्यांना मूलाधार अयोग्य आहे, ती एक मूर्खपणाची चक्राचे महत्व समजले असले- सवय आहे. खरं तर तुमचे स्वत:चेब्रत मुलाधार चक्र पूर्णपणे प्रस्थापित ब्रम्हचर्याचे आहे; पण ते अवघड के ल्याशिवाय आत्मोग्नतीमार्गात असले तरी कांहीं मर्यादा तुम्ही व्हावी तितकी प्रगति होत नाही-तरी पाळल्याच पाहिजेत.आतां दोघांचे त्यासंबंधातील कांहीं दुषित्त प्रवृत्ति लग्न ठरले असेल तर गोष्ट वेगळी. अजून रेंगाळत आहेत. उदा. पण तसे नसेल तर अशा विनोदाला सहजयोगी विवाहासाठी आपापसातं का ही अर्थ नाहीं, तो के वळ जोडीदार (रीण)जमवण्याच्या मागे उथळपणा आहे. आपल्याकडे लागतात. ह्यागोष्टीला आपल्यामधें सहजाच्या बाहेर विवाह केलेले पण अजिबात परवानगी नाहीं. आपले नंतर सहजयोगांत स्थिरावलेल्या आश्रम वा ध्यानकेंद्रे विवाहसंस्था उत्तम योग्यांची उदाहरणे आहेत. नाहींत. तुम्हाला लग्नच करायचे तुम्हालाही तसे जमत असेल तर तसे असेल तर बाहेर खुशाल करा; पण करा; पण सहजयोगांत विवाह सहजयोगांत लग्न करणार असाल करायचा असेल तर त्याच्या ुम संबंधांबाबत आहे. कर मे रक्षाबंधन सहजयो ग्यांनी पाळावयाच्या मयादा. प. पू.श्रीमाताजीवा राहययोग्यांना उपदेश (संकिस) लंडन: ११ ऑगस्ट१८४ तर सहजयोगामधील मुलगा (गी) नियमाप्रमाणेंच केला पाहिजे. शोधण्याच्या फंदात पडू नका; ते आपल्या आश्रमात आपणच सहजयोगाला आणि तुम्हालाही जोडीदार शोधण्याच्या घातक आहे. तसा प्रयत्न करण्याचा मिळवण्यच्या प्रयत्नामुळे आश्रमाचे विचारही करुं नका. सहजयोगी पावित्र्य व आदर्श तुम्ही बिघडवता आणि सहजयोगिनी यांचे नाते फक्त आणि सहजयोगालाही कमीपणा बहिण-भावाचे असते. म्हणूनच मी आणता तेव्हा हे प्रकार पूर्णपणे नेहमी वेगळ्या देशांतील मूलगा थांबले पाहिजेत. आजच्या दिवसाचे (गी) जोडीदार म्हणून निवडते. तुमच्याकडील वातावरण व आहे; सहजयोगामधे योगी- संस्कार फार वेगळेच आहेत व योगिनीचे संबंध फक्त भाऊ- का व सहजयोग्यांचे आपापसातील संबंध शुध्द प्रेमाचे, पावित्याचे व सभ्यतेचे प्रतीक असे असले पाहिजेत महत्त्व संबंधात पावित्र्य राखण्यात ी भू ॐ मं ॐ परज बेवैहेन्देनैटे बेनेने क्धी कधी सहजयोगी पुरुष व स्त्री एकत्र नलें / ऑबस्ट २०O3 जुलै बहिणीसारखे असले पाहिजेत आणि ही मर्यादा प्रत्येकाने पाळलीच पाहिजे. खिस्त म्हणाले होते 'तुमची नजरही अपवित्र आम्ही दोघाजणांनी एकमेकांबरोबर लग्न करायचे असता कामा नये; सहजयोग्यांनीही हे बंधन पाळले ठरवले आहे!" मी आपली 'हो' म्हणून जाते; पण त्यांत पाहिजे. लब्ताबद्दल काळजी कशाला करायची? त्याला कांही वेळा आधीच चुका असतात आणि प्रत्येक महत्त्व देण्याची जरुरी नाहीं. जगांत एवढी सारी लग्ते प्रकरणांत मला तुमच्याशी कठोर होता येत नाही.मी तुमची होतात पण त्यांतले किती यशस्वी होतात? आई आहे ना? -म्हणून मला काय व कधी सांगायचे, त्योगांतही कांही विवाह अयशस्वी होतात. पण ते विचारायचे हे तारतम्य तुम्हीच ठेवले पाहिजे आणि ही त्यांच्याच चुकीच्या वागण्यामुळें. म्हणून ल्ताच्या महत्त्वाची मर्यादा तुम्ही जपली पाहिजे. तसेच तुम्ही कधी आधींच या चुकीच्या गोष्टी काढून टाका; नाहीतर कधी" माझा भाऊ, माझी बहिण" किंवा असेच कुणाला लग्नानंतरही त्या प्रवृत्ति डोके वर काढत राहतील. तरी माझ्याकड़े घेऊन येता: मग असे माझ्यासमोर लग्नाच्या आधींच स्वत:ला सुधारा, चुकाच्या गोष्टी करणार्या लोकांचा विवाह कधींच यशस्वी होत नाहीं असे माझ्या पाहण्यांत आले आहे आणि जरी वरवर ते सूखी दिसत असले तरी तो एक देखावा असतो; त्यातून खरा अंबंध तमचे माझ्याशी असले पाहिजे व तसे प्रस्थापित आनंद मिळत नसतो. म्हणून सर्वसाधारण पध्दतीनेच विवाह करा, त्यांतच खरा आनंद असतो व ते संबंध कायमचे जोडलेले असतात. मला भेटायला येतात आणि सांगतात की" श्रीमाताजी आणलेले लोक कसे आहेत, त्यांची स्थिति काय आहे, माइ्याशी बोलायला ते योग्य आहेत का? इ.चा विचारही तुम्ही करत नाही. म्हणून मला त्रास होणार नाहीं असे केले पाहिजेत. म्हणजे सर्वप्रथम माझा उगीच गैरफायदा घ्यायचा नाहीं आणि माझ्याकडे तशी लायकी नसलेल्या बेकार लोकांना आणायचे नाहीं. मला इतर महत्त्वाची सहजयोगामधें पूरुष व र्त्री संबंध पवित्र कामे आहेत, अजून बन्याच गोष्टी मला करायच्या आहेत. राखण्यासाठीं सर्वांनीच मर्यादा पाळल्या पाहिजेत. या मर्यादा पाळण्यांत सर्वांचेच हित व कल्याण आहे. मलाखूप कष्ट पडतात. तुम्हा कोणीही सहजयोग्यांपेक्षा घरांतही आपण एका भांडयात दूध ठेवतो आणि मी जास्त काम करते; म्हणून या वयांत तरी मला असे तसाच द्रव पदार्थ दूसर्या वेगळ्या भांड्यात ठेवतो.ते-ते त्रास देऊ नका, एवढे तरी करा, तसा आक्रमकपणा पढार्थ शुध्द ठेवण्यासाठी त्या- त्या भांड्यातच राहिले तुम्हाला शोभत नाहीं. माइ्याशी वागतांना तुम्ही या सर्व पाहिजेत; ते एकत्र मिसळले गेले तर दोन्हीही फूकटच मर्यादा विसरता कामा नये. जाणार तसेच ही नाती असतात.एकमेकांशी संबंध ठेवतांना प्रत्येकाने एकमेकांचे पावित्र्य व सन्मान जपला फार वाढल्यासारखा वागत आहे; तो माइ्या कॅसेट्सही पाहिजे. आपल्यापेक्षां लहान वयाच्या मुलींबरोबर कधी लावू देत नाहीं; स्वत:च भाषणबाजी करतो. ही फार वागताना योग्य ते अंतर ठेवले पाहिजे; या गोष्टी आश्चर्याची गोष्ट आहे. तुम्ही तुमचा अहंकार व प्रति- सामुहिकतेमधें तुम्ही जपणे आवश्यक आहे. तसेच लहान अहंकार नियंत्रणात ठेवला पाहिजे; त्याशिवाय तुम्ही वयाच्या स्त्रियांनी कसल्या तरी भ्रामक मला प्रसन्न ठेवू शकणार नाहीं." प्रसन्न भव हे देवी प्रसन्न कल्पना मनांत येऊ देऊ नयेत. इथें नशीबाने वातावरण भव"अशी म्हणूनच प्रार्थना आहे. हे तुम्हाला जमले नाहीं चांगले असल्यामुळे तसे प्रकार नाहींत ही चांगली गोष्ट तर तुम्ही काय मिळवले ? मला 'महामाया' म्हणतात हे आहे. दुसरा माझ्या ऐकण्यांत आले आहकी, एकजण अहंकार पुरुषाबद्दल माहित आहे ना? मग त्याप्रमाणे रहायला शिका; आपली ऋई मैं चे कर ॐ जॐरे भूर वदैवैहेवेवेै उवेवैवे जुलै। ऑवार्ट २००३ वाढ करुन घ्यायची असेल तर माइ्याशी योग्य तन्हेने सहजयोगीनीला भारतातील एका कार्यक्रमांत एका वागा आणि मी प्रसन्न राहील असेच वागा. कधी कधी भारतीय पुरुषाच्या पाठीवर थाप मारुन 'हॅलो केल्याचे लोक बळजबरी केल्यासारखे माझ्या मागे लागतात पाहिले। हे अगदी चुकीचे आहे. तसेच परदेशी योगिनी आणि मी फक्त हो' म्हणते; पण तेही अशा त्हेने की मला भारतात आल्यावर कपडे बदलण्याच्या बाबतीत त्याचा आनंद होत नाहीं हे त्यांना कळावे. त्यानंतर तुमच्या संबंधाबद्दलच्या मर्यादा; तुमचे हे संबंध शुध्द प्रेमाचेच त्यात सहजपणा वा सौदर्य जपावे. सहजयोगी म्हणजे असले पाहिजेत: हे संबंध जोपर्यंत शुध्द होणार नाहींत संत; अर्थात तुमचे आचरण सर्व बाबतीत संतांना शोभा तोपर्यंत तुमची प्रगति होणार नाहीं, उलट अधीगतीच देणारे असले पाहिजे. ही मर्यादा तुम्ही पाळलीच पाहिजे. होईल. तुमचे सर्व संबंध हृदयांतील प्रेमभावनेतून व्यक्त नाहींतर सहजयोगाला कमीपणा आणून तुम्ही झाले पाहिजेत, त्यांत लोभ, लालसा, स्वाथाला थारा सहजयोगाचेच नुकसान कराल. बाहेरच्या लोकांमधें नसावा. अशा शुध्द भावनेने एकमेकांना मदत करत तुमचे व्यक्तिमत्व व आचरण इतर सामान्य लोकांपेक्षा चला. हे नसेल तर तो सहजयोगीच नव्हे. तुमच्यामधें उच्च दर्जाचे व उठून दिसणारे आहे हे इतरांना जाणवले दुसर्याशी वागतांना कसलीही आसक्ति असता कामा पाहिजे. त्याबद्दलच्या सर्व मर्यादा तुम्ही सांभाळल्या नये, ते अगढी निम्नस्तरावरच्या बाबतीत होते. तुमची पाहिजेत. आसक्ति आतां फक्त आत्म्याबरोबर आहे आणि आत्मा बेफिकीरपणा दाखवतात. सहजयोगी स्त्री-पुरुषांचे आपाआपसामधील वागणे-चालणे-बोलणे सौष्ठवपुूर्वक असले पाहिजे; लीडरबरोबर तुमचे वागणें नम्रता व आदरपूर्वक असले पाहिजे. हीहि एक मर्यादाच आहे. कुणालाही नांवाने हाक मारतांना वयानुसार बोलवावे. अंकल किंवा काका हे संबोधन चांगले.लहान मुलांना अशा संवयी लावाव्या. मॉडर्न अविभावांत बोलणें चांगले दिसत नाही. Please Thank You ही भाषा वापरावी, त्यातून आदर दाखवला जातो. रक्षाबंधनामुळें सर्व योगी(नी ) बहीण- भाऊ झालेले असतात; त्या बंधनाच्या मर्यादा म्हणजे हे शाब्दिक नाते नसून तो भाव तुमच्यामधें अंत:करणापासून रुजला पाहिजे. त्यांतून विष्णुमाया प्रसन्न होऊन तुमची डावी विशुध्दी सुधारेल आणि तुमच्या व्यक्तिमत्वांत सौष्ठव येईल. डाव्या विशुध्दीला झाकणारा अहंकार माता- बहीण-कन्याया संबंधातील पावित्र्यजपल्यामुळे कमी होतो. बहीण मानल्यावर तिची काळजी घेणें तिचे रक्षण करणें हे भावाचे कर्तव्य आहे. तसेच बहिणीनेही भावाच्या संरक्षणासाठीं प्रार्थना करणें, त्याच्याबरोबर प्रेमानें वागणें, त्याला घरी बोलावून हेच आपले शुध्द रुप आहे. त्यासारखा दुसरा आनंद दुसर्या कशांतही नाही; भौतिकतेमधल्या कसल्याही आनंदाबरोबर त्याची तुलना होणार नाहीं कारण तो परमानंद आहे व तोच तुम्ही मिळवायचा आहे. तर आतां स्त्रीपुरुषांमधील आचरणाबद्दल, हे आचरण शुध्द व्यवहारासारखे असले पाहिजे. जिथें स्त्रिया एकत्र बसलेल्या असतात तिथें पुरुषांनी जाऊनये. स्त्रियांनीही हाच शिष्टाचार पाळावा. सहजयोगिंनींचे वागणे बाहेरच्या स्त्रियांप्रमाणे असूं नये. तसेच कपडे नेसण्या- बदलण्याच्या पध्दती आपण ज्या प्रदेशांत व वातावरणांत आहोत त्याला अनुसरुन असाव्यात; फॅशन वा सराव म्हणून उथळ नि:संकोचपणा दाखवूं नये; आपल्या र्त्रीत्वाची 'लज्जा' सांभाळून वागावे. त्याने तुमच्या व्यक्तिमत्वाला शोभा येते. तसेच पुरुषांचे स्त्रियांबरोबरचे बोलणें-चालणें सभ्यतापूर्वक असले पाहिजे. उदा. म्हणून सांगते, एकदा इंग्लंडमधल्या एका कु भू अर] पा र ऑँबास्ट २०3 जुलै / ० ॐ त्याचे तोंडगोड करणें ह्या पध्दतीपाळल्या पाहिजेत. ह्याच या संस्कारांच्या मर्यादा असतात. सहजयोग्यांच्या सामूहिक तेतही तुमच्या वागण्याच्या मर्यादा तुम्ही सांभाळल्या पाहिजेत. दुसर्या योग्यांची व्हायब्रेशन्स तपासण्याची गरज े नाही.दुसर्याच्या चक्राबद्दल Comment करण्याची संवय पण चुकीची आहे.कांहीं जणांना सतत एखाद्याला व्हायब्रेशन्स देऊन त्याला ठीक करण्याची संवय असते. ही चुकीची समजूत आहे. स्वत: ध्यान न वाढवता हे करत राहिल्यास दुसर्यांच्या बाधा तुमचीच चक्रे खराब करतात. रोज सकाळी फोटोसमोर बसून ध्यान करणें अत्यंत आवश्यक आहे. मी तुमच्यामधील दिवा पेटवला आहे. त्या दिव्याची काळजी तुमची तुम्हालाच करावयाची आहे. त्यासाठीच मी आत्मसाक्षात्कार दिला आहे. त्या प्रकाशांत स्वत:कडे श्रे तुम्हाला क मनांत आदर ( respect) हवा. बाहेरच्या लोकांसमोर पहात चला, स्वत:ला स्वच्छ करत रहा. मी जो प्रकाश उघडपणे बंधने देत रहाणे वा घेणे योग्य नाही. सर्वांत तुम्हाला दिला आहे तो हे दिसावे म्हणून. असे करत महत्त्वाचे म्हणून हे आहे की तुम्ही सहजयोग आधी नीट राहिलात तर तुमची खूप प्रगति होईल. तुम्हाला आता समजून घ्या; अभ्यास करा, परिपक्व होण्याचा प्रयत्न आदर्श सहजयोगी बनले पाहिजे. सहजयोग्यांची नुसती करत रहा. पण बरेच जण सहजयोग मिळूनही लग्न, संख्या उपयोगाची नाही,तर प्रगल्भ परिपक्ल सहजयोगी माझे आई-वडिल, माझी मुले यांतच गुरफटलेले राहतात. तयार व्हायला हवेत. आता सहजयोगा बद्दलच्या मर्यादा बघू, प्रथम म्हणजे सहजयोग गृहीत धरून (taken for granted) राहुं नये. आत्मसाक्षात्कार मिळाला म्हणजे सर्व श्रेष्ठ व्यक्ति झालो असा समज बाळगूनका.जे मिळाले ते कार्यान्दित काहाजणाना करणें ही शिस्त तुम्ही पाळली पाहिजे. अनेक लोकांना वाटते की पूर्वी ब्रम्हचर्य पाळून खडतर तपश्चर्या - साधना की 'हा माताजींचा आश्रम आहे, मी फक्त एक सहजयोगी हे सुधारले पाहिजे, सहजयोग तुमच्यासाठी नाही. तर सहजयोगासाठी तुम्ही आहांत. अध्यात्मिक उन्नति हे तुमचे ध्येय असले पाहिजे.You must ascend तीच गोष्ट आश्रमाबद्दलची.आश्रमातल्या वाटते की ही आपलींच प्रॉपर्टी आहे; मग ती तेथील व्यवस्था असो, पैशाचे व्यवहार असोत. ही भावना होणें चुकीचे आहे. तुम्हाला उलट वाटले पाहिंजे क व गुरुसेवा करुन खूपवर्षानंतर हे मिळत असे मग आता का, हे इतके सहज कसे? मी जे करते ते 'आधी कळस मग पाया' असा हा सहजयोग आहे. कळसाखाली तुम्हाला सर्व संरक्षण मिळते. पण लोक हे नजाणतां माताजी बघून बनले पाहिजे. मी तर म्हणेन, ज्यांची स्वत:ची घरे आहेत घेतील' असे म्हणत राहतात. हे तसे नाहीं तर तुम्ही माझे त्यांनी आश्रमांतच येऊन रहावे. म्हणजे कुणाबरोबरही हात-पाय आहांत. म्हणून सहजयोगाबदइदल तुमच्या असेल तसे मिळून -मिसळून राहणें जमेल. म्हणून इथें काम करती हीमालकीपणाची निरासक्तपणाची (detach- ( Possesive) भावना सुटून ment) वृत्ति वाढवली पाहिजे.उन्नत होण्यासाठी निरासक्त আ । ै करत ई रौं बु ॐ कि 1००r ২ देवेहेवेबेह ढेबेटे ई जुलै / ऑवस्ट २००3 वले आपले सर्व संबंध शुध्द झाले पाहिजेत. यासाठींच सहजयोगीनीं एकाच आईची लेकरे आहांत हेही नीट सर्व आसक्ति संपली पाहिजे. मग जीवनाचे सर्व अनुभव लक्षांत घ्या आणि त्या संबंधाचा आदर करा. आनंदमय होतात. आसक्तिमुळेंच आपण ऊठ-सूट सर्वांना अनंत आशीर्वाद ता ০০ आपल्याच लोकांची सतत काळजी करत असतो. हे संपल्याशिवाय खरा आनंद मिळत नाही.त्या आनंदाबद्दलही आपण प्रामाणिक राहिले पाहिजे, त्याचा देखावा करण्यांत कांही नऊ-९ फायदा नाही. विश्वामधील साऱ्या पसान्यांत एक लय असते. व प्रामाणिकपणातूनच शुध्दता मिळणार. सहजयोगामधे विश्वातील घटनांमधें ९ (नऊ) हा आकडा हे कसा ही शुध्दता मिळवणे फार महत्वाचे आहे. प्रकाशांत दशर्वतो त्याचे कुतहल आल्यावरच सूज्ञता येते व स्वच्छ जीवन जगता येते. १) सत्य, त्रेता, व्वापार व कलि अशी चार यूगें म्हणून सामूहिकतेमधील सर्व संबंध शुध्द असायला सांगितलेली आहेत. त्यांचा काल असा :- हवेत, त्यांत मतलबीपणा किंवा स्वार्थ नसावा. त्यासाठी संबंध-अगढी पति-पत्नी पण-आड येत असतील तर सत्ययुग : १७,२८,000 वर्ष: १+७+२+८=१८:१+८ %3D त्रेतायुग :१२,१६,०0० वर्षे : १ +२+९ + 63 १८: १ +८ %3D3 ९ व्दापारयुग : ८,६४.००० वर्ष: ८+६+४ %3D १८: १+८=९ ते खुशाल तोडा, पण त्यासाठीही आधी धैर्य राखा..नाहीतर मग नैराश्य वाटले तर काय फायदा? | २) वरील एकूण काल (चौकड़ी) ४३,२०,००० वर्ष; अशीच परिस्थिति असली तर प्रथम हे प्रश्न मिटवा व मग कलियुग : ४,३२,०00 वर्षे, ४+३+२= ९ ु ১= 2+ + A सहजयोगांत या. सहजयोग तुमच्या खाजगी कटकटी ३) अशा १००० चौकड्या म्हणजे ब्रह्लाचा १ दिवस व एक सोडवण्यासाठी मूळीच नाहीं. विशेष करुन आश्रमांत रात्र म्हणजे पूर्ण ब्रह्मा दिवस = २ X ४३,२०,०००वर्षे राहुण्यासाठी येणार्यांच्या बाबतीत हे महत्त्वाचे आहे. ८६,४०.००० वर्ष %3D ८+ ६+४3 १८; तसेच आजारी किंवा भ्रमिष्ट लोकांनीही आश्रमांत राहता कामा नये. काहीं सहजयोगी दया म्हणून हे करु १+८ = ९ ४) प्राचीन काळी iceland पुराणांत माणसाना मृत्युपश्चात एका प्रचंड हॉलमधे आणून संस्कार केले जात असा उल्लेख आहे.त्यांत असे म्हटले आहे की या हॉलला ५४0 दरवाजे असत. ५ +४3 ९ पाहतात. पण ते चूक आहे. बहीण-भाऊ हे एक पवित्र बंधन आहे. विशुध्दि ७) पुरातन Babylonian पुराणांत उल्लेख आहेत की Kish चक्रावर श्रीकृष्ण व त्यांची बहीण विष्णुमाया आहे. नांवाची सर्वप्रथम नागरी वस्ती झाल्यापासून ४३२,००० विष्णुमायानेच श्रीकृष्णांना वाचविण्यासाठी स्वत:चे बलिदान दिले आणि श्रीकृष्णाचे अवतरण घोषित केले. ६) बायबलप्रमाणें Adam ते प्रलयकालापर्यंत दहा (पुन्हां ४+३+२%3D९) वर्षांनी प्रलय झाला. तीच पुढे द्रौपदी म्हणून आली आणि तिला वस्तरहरणाच्या ऊच्चाधिकारी (Patriarchs) होते. त्यांचे एकूण वयोमान नामुष्कीपासून श्रीकृष्णांनी संरक्षण दिले व तिचे पावित्र्य १६५६ वर्षे होते. १+६+9+६=१८; १+८ %3D ९ ७) माता गर्भाला ९ महिने आपल्या उदरामधे सांभाळते. राखले. रक्षाबंधन हे असे पावित्र्याचे व संरक्षणाचे कवच आहे. हेच या बंधनाचे व भाऊ-बहीणीच्या नातेसंबंधाचे८) आपल्याकडे देव-देवतांना प्रत्येकी १०८ महत्त्व आहे. म्हणजेच तुम्ही सर्व सहजयोगीं व (१+0+ ८=९) नांवे दिलेली आहेत. श्रीमाताजींनाही १०८ नांवे आहेत. रर कुे भारिये जेो 1.0 भा] टे / ऑनास्ट 003 जुलै हिंदीमधून का इंग्रजीमधून बोलावें हा मला प्रश्रच पडला आहे.मी इंग्रजीच्या विरोधांत नाहीं. पण आत्म्याबद्दल सांगण्यासाठी ती ०] ट उमटताच विलयास जात राहतो. विचार उत्पन्न झाल्याचे कळले तरी -विचार निघुन गेल्याचे ध्यानांतयेत नाहीं; पण या दोन प्रक्रियांमधें जो भाषा अपुरी पडते असे मला वाटते. खरंम्हणजे ही भूमि फार प्राचीन आहे आणि आत्मज्ञान हा येथील जेव्हां जाणला जातो तेव्हां मन अति संस्कृतीचा गाभा आहे. येथील सर्व तरल व जागृत होते आणि तिथेच पुरातन ज्ञान संस्कृतमधे आहे कारण सत्-चित्-आनंद असतो. आपण संस्कृत ही देववाणी आहे. शिवाय असेही म्हणूं शकतो की सत् - चित्- कुण्डलिनी जागृत होऊन हालचाल आनंद ही मनाची विचार-शून्य पण करुं लागते तेव्हां त्या हालचालीच्या जागृत स्थिति आहे आणि इथेच तुम्ही स्पंदनाचे विशिष्ट आघात (नाद) जाणीवेच्या सर्वव्यापक सूक्ष्म चक्रांवर उमटतात व त्या नाद पातळीवर येता. कृणाला वाटेल की लहरींची स्पंदने जाणवतात. भारतभूमि ही योगभूमि आहे. इथल्या आदिशंक राचार्य झालो, पण कणाकणामधे चैतन्य स्फुरत आहे.; प्रत्येकाला हे शक्य नाहीं. ही संस्कृति समग्र व सर्वसमावेशक प्रत्येकजण त्या पातळीवर नसतो. आहे. शास्त्रज्ञांना हे समजणें व पटणें सर्वप्रथम तुम्ही जागृत निर्विचार अवघड आहे. माइ्या एका इंग्रजी स्थिति मिळवली पाहिजे. तुमची भाषणाचे मराठीमधें केलेले भाषांतर कृण्डलिनी आज्ञाचक्र पार करुन क्षणभराचा अती-सूक्षम काळ असतो त्याला विलंब म्हणतात; हा विलंब आत्मसाक्षात्कारानतर अआपण सत्-चित् -आनंद प.पू.श्रीमाताजी निर्मलादेवींचे भाषण न्यू दिल्ली, १५ फेब्रवारी ७७ वाचल्यावर तुम्हालाही हा फरक मस्तकांत येते तेव्हांच ही स्थिति जाणवेल. म्हणून तुम्ही संस्कृत मिळते;: त्यावेळीं तुमचे चित्त 'सत्' ला अवघड असले तरी कमीत कमी हिदी स्पर्श करते, सत्य मिथ्यापासून ढूर अलग होते आणि तुम्हाला एक वेगळे सत् -चित्- आनंद हे अस्तित्व जाणवते. दूधामधे विरजण परमचैतन्याचे, सर्वव्यापी शक्तीचे घातल्यावर जसे दहि आणि पाणी रुप आहे. चित् म्हणजे भान, जाणीव, वेगवेगळे होते तशी ही प्रक्रिया आहे. सावधान, आतां माझे भाषण यावेळी कुण्डलिनी जागृत झाली ही ध्यानामधून सजग निर्विचारता स्थापित भाषा शिका. झाल्यावर निर्विकल्प स्थिति मिळते आणि आनंदी- आनंदच जाणवतो. जीवन सौंदर्य व समरसतेने ऐकताना तुमचे लक्ष क्षणोक्षणी आहे असे तुम्ही म्हणूं शकता. माझ्या बोलण्याकडे आहे. येणारा वेगळे अस्तित्व होण्याची स्थिति पुढचा क्षण सतत भूतकालांत जात तुम्ही समजून घेतली पाहिजे. हे राहतो. तसेच मनांत विचार उमटता- सांगायला जितका वेळ लागतो भरुन जाते. ॐॐ ১9 जे श क र े ॐ जूलै / ऑवास्ट २००.3 ० न त्यांना सुधारुं शकता. त्यांचे आजार ठीक करु शकता. त्याहीपेक्षा कमी वेळांत कुण्डलिनी झर्रकन सहस्रारांत येते. आतां कांहीं लोकांमधें . नाभीचक्राच्या पुढे कुण्डलिनी चढायला वेळ लागतो त्यामुळे तुम्हाला चैतन्यलहरी जाणवू लागतात. या क्षणी अथवा कांहीजणांची करृण्डलिनी अजिबात वर येत नाहीं. तुम्ही फक्त 'चित्' होऊन 'सत्' ला स्पर्श करता व तुमचे पण एकदा आज्ञाचक्र पार झाल्यावर, तुम्हाला जागृत चित्त आत्मविभोर होउन जाते. वेगळ्या भाषेंत सांगायचे निर्विचारावस्था प्राप्त होते.त्याचबरोबर तुम्हाला कांहीं तर हे एखाद्या गॅसबत्ती पेटण्यासारखे आहे. त्यामधें चित्त शक्त्या मिळतात. गव्ह्नर झालात की तुम्हाला त्याचे ही ठिणगी व कुण्डलिनी ही गास; ठिणगी गॅसला अधिकारही मिळतात तसे. कूण्डलिनी तिथैंच राहणें योग्य नाहीं कारण तसे झाल्यास कृण्डलिनी मस्तकाच्या एकत्र आल्यावर आत्मा प्रकाशित होतो. आणि त्याचा डाव्या बाजूकडे किंवा उजव्या बाजूकडे सरकण्याची प्रकाश तुमच्या नसा- नसांमधे म्हणजेच मध्यवर्ति शक्यता असते. डावीकडे सुप्त अचेतन भूतकाळ आणि मज्ज्यासंस्थेमधें पसरतो. 'चित्' चा बाह्यभाग म्हणजे चित्त उजवीकडे अहंकारयुक्त सचेतन भविष्यकाळ आहे; (लक्ष, Attention), कुण्डलिनी ब्रहरंध्र उघडून बाहेर येते त्यानुसार कांहीं सिध्दी मिळूं शकतात. उदा. उजवीकडे व तुम्हाला चैतन्यलहरींची अनुभूति मिळते; दुसऱ्याच्या गेल्यावर भविष्यातील घटना तुम्ही जाणूं शकता, चैतन्यलहरी पण तुम्ही जाणता, म्हणजेच तुम्ही सामूहिक डावीकडे गेल्यावर पूर्व-जन्मातील घटना ओळखूं चेतनेमधे उतरता. म्हणजेच तुम्ही व्यापक 'चित्' मधें शकता. म्हणून माझ्याकडे येणाच्या कांही साधकांना बिन्दुसागरात उतरावा तसे मिसळून जाता आणि तुमचे माइ्या पूर्वजन्मातील व्यक्तित्वाची ओळख पटते; किंवा चित्त सामूहिक झाल्यामुळें दुसऱ्याची कुण्डलिनी जाणूं एखादा दारुच्या व्यसनाधीन झालेला माणूसही, त्याच्या शकता. हा सागर म्हणजेच सत्-चित्- आनंद, अर्थात मुळातील भाविक व सत्प्रवृत्त वृत्तीमुळे माझ्यासमोर आल्याबरोबर मुखस्तंभ होतो व मी कोण आहे वा होते हे जाणतो. याच्या उलटउजव्या बाजूकडे गेलेल्या लोकांना मी फक्त प्रकाश म्हणून दिसते. कुणाला धबधबा किंवा हिमनग पंचमहाभूततत्वांचे साकार रुप असल्याचे जाणवते.अशा माणसाला मग कांही शंका रहात नाहीं व तो मला तुमच्यापेक्षां जारत जाणतो वमानतो. एकदा एक घरकाम करणारी बाई माइया प्रोग्रामला आली आणि तिच्या अंगात वारे शिरल्यासारखे माझे वर्णन करणारे संस्कृत श्लोक धडाधडा म्हणूं लागली! अशी ही सारी सुरवात झाली. म्हणून तीमस्तकामधून बाहेर पडण्याची व्यवस्था करते स्वाधिष्ठान वा लागल्याबरोबर बत्ती पेटते तसे चित्त आणि कुण्डलिनी आनंद स्थिति याच्यापुढे आहे. तुमचे चित्त सामूहिक चेतनेमधें आल्यामुळेच तुम्ही दुसऱ्याची कुण्डलिनी जागृत करु शकता, त्यांच्या चक्रांची स्थिति ओळखू शकता, त्यांच्या कोणत्या चक्रावर पकड आहे हेही जाणूं शकता. एवढेंच नव्हे तर एखाद्या व्यक्तीची कुण्ड लिनी व चक्रे चार-पांच सहजयोग्यांनी तपासली तर सर्वांना एकसारखाच अनुभव येतो. खराब चक्राचा दोष सर्वांना एकसारखाच जाणवतो. एकदा इंगलंडमधील एक सहजयोगी इथें आला होता, त्याला एकाएकी वडिलांची आठवण आली आणि लगेच तर्जनीवर चटक्यासारख्या गरम संवेदना म्हणजे दिसते; स्वरूपांत अशा का जम जाणवल्या; त्याने लगेच घरी फोन केला आणिवडिलांचा घसा खराब झाल्याचे त्याच्या आईने सांगितले. त्यानें त्या बोटावर कांही तरी केले आणि वडिल ठिक झाल्याचे त्याला कळले. पण सांगताना तो नुसता म्हणाला" मला म्हणून तुमच्या या स्थितीमधे मी तुमच्या कुण्डलिनीला सोपवूं शकत नाहीं. कारण तुमच्या मस्तकामधे ती आल्यावर तुम्ही इतरांना मदत करुन ह मे स् जेर १२ া। ा] ये कूत्] क्ष जुलै / ऑगरट 03 ॐ जाणवल्या बरोबर मी अस अस केले आणि ते ठीक झाले" म्हणजे 'मी' ठीक केले अशी भावनाच त्याला नव्हती; हा 'मी' पणाचसंपतो. तसेच कांही जण म्हणतात माझी आज्ञा बिघडली आहे' किंवा "माझ्या हृदयावर पकड वाटते"; त्यांतही त्यांना संकोच वाटत नाहीं. कारण त्यांचा संबंध त्या चक्राशी नसून अलिप्तपणें आत्म्याबरोबर असतो. पण एवळ्यावरच थांबू नका कारण चित्त कार्य करु लागल्याच्याया फक्त खुणा आहेत. एरवी पुढची प्रगति खुंटते आणि तुम्ही बाजूला पडता. आतां या चैतन्य लहरी कुठून येतात आणि कोठपर्यंत पोचूंशकतात हे पाहूं. या प्रक्रियेत अनेक सूक्ष्म क ॐ गोष्टी सामावलेल्या असतात. आत्मसाक्षात्कार मिळाल्यावर चिरंजीव(गण) तुमच्यासमोर तयार असतात तसेच तुमच्यामधील सर्व देवता जागृत झालेल्या असतात. तुम्ही चुकीच्या मार्गाकडे वळलात होतात. माइ्याकडे जर एखादा भाविक पुण्यात्मा आला तर त्या तुम्हाला शिक्षा पण करतात. प्रथम तुम्हाला तर तिथल्या सर्व योग्यांना आनंद होतो. दुसऱ्यांचा गरम-गरम जाणवते आणि तरीही तुम्ही बदलला नाहीत आनंद पाहण्यातही आपल्याला आनंद मिळतो. हा तर याच चैतन्यलहरी नाहींशा होतात आणि तुम्ही पुन्हां आनंद निर्विचार समाधीमधून मिळती. ही पूर्वीसारखे सामान्य माणूस होता. सुरवातीला ह्या खुणा बेभान(trance) होण्याची स्थिति मुळींच नसून जागृत व क्षणिक व तात्पुरत्या असतात. पण त्या ओळखल्या की सजग निर्विचारता असते. तुमचा आत्मक्षात्कार बळकट होतो आणि त्याकडे दुर्लक्ष केले तर थोडी फार इजा होऊशकते. एकदा गण तुमच्या मनातले सर्व विकल्प मावळतात. दिल्लीमधें हे अवघड पाठीशी आले की ते सदैव तुमचे रक्षण करत असतात व आहे कारण इथले वातावरणच असे आहे की कुणी काहीं तुम्हाला मार्गदर्शन करत असतात.प्रवासांत ग्रुपमधे सुचवले की त्याच्यावर लगेच, ते न मानता दुसरे सुचवले एखादा जरी सहजयोगी असला तरी बाहुनाला कधी जाते. याच्यासाठी सहजयोगांत आधी तुम्ही पूर्णपणें अपघात होणार नाही.म्हणजे तुम्हाला स्वत:ला अशी प्रस्थापित झाले पाहिजे. पाण्यात पडून बुडायला बुध्दि चालवून कांही करण्याची गरज रहात नाही.मग लागल्यावर कुणी हात देऊन बोटीवर घेतले तर 'मी अमुक - अमुक करतो हा विचारही उत्पन्न होत बुडण्याची भीति रहात नाहीं. त्याप्रमाणे हे नाहीं इतका तुमचा 'मी' आत्म्यामधें एकसरुप झालेला होते.निर्विकल्प स्थितीत सामूहिक चेतना अधिक म याच्या पुढची स्थिती म्हणजे निर्विकल्प, इथें सक्ष्मतेत येते आणि त्यामुळे घटनांचा वा परिस्थितीचा अंतभूत अगढी खोलवरचे अर्थ तुमच्या लक्षांत येतात. म्हणजेच असतो. तुम्ही नेहमी पहाता की एखाद्या चांगल्या सत्य तुम्हाला अधिकाधिक स्पष्ट होंउ लागते. उदा. साक्षात्कारी व्यक्तीबरोबर बरेच सहजयोगी गोळा कुण्डलिनी कशी कार्य करते, कशी वस्तूच्या अंतरंगात असतो. या सर्वाच्या मुळाशी एक 'आनंद ' ॐ ১% । 1 ক करि ३ क] ल ण ২ दैवेहेदेवैटे देवेटे ा जुलै / ऑवास्ट २०0३ इै प्रवेश करते हे तुम्हाला स लागते. तसेच स्वत:चे हात सांगण्याचा मुद्दा हा की निर्विकल्प मिळवलेली व्यक्ति वापरून तुम्ही तिची प्रचीति बघूशकता व तिची हालचाल अत्यंत शक्तिशाली बनते. पाहिजे तशी बढलू शकता. त्याचप्रमाणे आजार बरे करु शकता; प्रयोग करुन तिच्या अनेकरचना तपासून पाहूं श्रीगणेश शक्ति पूर्णपणें जागृत होते. अशा माणसाला शकता. ज्याप्रमाणें संगीत शिकताना सुरवातीला स्वर कशाचाही मोह पडत नाही. दुसर्या स्त्री/पुरुषाबद्दल आणि साधे राग शिकल्यावर चिकाटीने अभ्यास त्याच्या मनांत कांहीही अनैतिक भावना येत नाहीं. केल्यावर तुम्ही स्वतंत्र संगीत निर्माण करु शकता तसे कसल्याही आकर्षणापुढे तो अढळ राहतो. दारु- धूम्रपान हे आहे. मजूं निर्विकल्प स्थितीवर गेलेल्या योग्यामधें असल्या गोष्टींचा त्याला तिटकारा असतो. मला तर एका निर्विकल्प स्थिति मिळाल्यावर डॉक्टरानें माझ्या नकळत ब्रँडी दिली तर मला रक्ताच्या दुसर्यांची स्थिती समजण्यासाठी त्याच्याकडे हात उलट्या झाल्या. या स्थितीवरच्या व्यक्तीचे मूलाधारच करण्याचीही जरुर भासणार नाही; नुसते स्वस्थ बसून इतके शुध्द व जागृत होते की आकर्षक पेहराव, फॅशन, त्याची चक्रे तुम्हाला कळतील, त्याच्या अडचणी दुसर्यावर छाप पाडण्याची धडपड, आधुनिक कपडेलत्ते समजतील, सामूहिक प्रश्नही लक्षांत येतील. मग तुमच्या या व अशा गोष्टी त्याच्या मनांतही येत नाहींत. उलट मनांत त्याबद्दल कसल्या शंका राहणार नाहीत; साधेसूधे पण भारदास्त राहणे त्याला पसंत असते. कुण्डलिनी किंवा सहजयोगाबद्दलही शंका राहणार नाही. आणखी एक गोष्ट म्हणजे कोणत्याही व्यक्तीचे वा वस्तुचे म्हणजेच कुण्डलिनीबद्दल तुम्ही परिपक्व व सर्वाधिकारी आंतरिक सौदर्य तमच्या ध्यानांत येते; हेच सौदर्य तुमच्या बनाल. त्यावेळी तुमचे चित्त अत्यंत सूक्ष्म बनेल. एकदा बोलण्यामधे प्रकट होते. असा माणूस कधीं मूर्तिकार, एक नवीन व्यक्तिमाइ्यासमोर बसली होती पण बाहेरच्या चित्रकार, गायक, कवि अशा कसल्याही कलेत प्रावीण्य खोलींत बसलेल्या सहजयोग्यांना कळले की ह्या मिळवेल. आत्मा प्रसन्न व प्रगट होऊ लागल्यामुळे हे सर्व व्यक्तीला श्रीमाताजींकडून आत्मसाक्षात्कार मिळणार. होते. चैतन्यलहरी प्रभावी झाल्यामुळे जीवन सौदर्य व अशा वेळी सहजयोग्यांना अपरिमित आनंद होतो आणि समरसतेने भरुन जाते. अशा माणसाच्या हातात देवाची इतर बारीक सारीक गोष्टी वा अडचणी त्यांच्या मनातही मुर्ति दिली तर त्याचा खरे-खोटे पणा त्याच्या लगेच येत नाहींत. म्हणजे त्यांचे चित्त खोलवर गेलेले असते लक्षांट येतो: त्याची स्पंदने त्याला समजतात. सूक्ष्म असे सहजयोगीच पुढे सहजाचा आधारस्तंभ होतील आणि म्हणूनच अष्टविनायक अथवा ज्योतिर्लिंगासारखी त्यांच्यामधील आमूलाग्र परिवर्तन पाहून लोक प्रभावित जागृत स्थानें सहजयोगी चैतन्यावरुन जाणतात. पण होतील आणि त्यांच्यामधील अमूलाग्र परिवर्तन पाहून त्याच्यासाठीं आत्मसाक्षात्कार हवा. त्याशिवाय त्यांची लोक प्रभावित होतील.फक्त माइ्याबददल कुणी काही सत्यता जाणवणार नाहीं. माझे वडील मला चुकीचे वागला तर मात्र त्यांचा राग अनावर होईल. सांगायचे की सत्याबद्दल प्रवचनें करुन कांही उपयोग खिस्तसुध्दां असेच म्हणाले होते की आदिशक्तीच्या नाहीं, त्यातून आणखी एखादी गीता वा बायबल तयार (Holly Ghost) विरोधात असलेल्या कुणालाही क्षमा होईल, म्हणून सामूहिक स्तरावर A-mass) प्रत्यक्ष नाहीं. श्रीकृष्णांनी व देवींनीही वेळ आल्यावर राक्षसाचा, अनुभूति देण्याची पध्दत शोधून काढ आणि तेच माझे दुष्टांचा संहार केलाच. आपल्याकडचे पूर्वीचे अनेक ऋषी ध्येय निश्चित झाले. त्यांतून अनेक माणसांची कुण्डलिनी या स्थितीला पोहचलेले होते पण वेळ पडली कुठल्याही तपासली, वेगवेगळे प्रयोग करुन पाहिले आणि मग म्हणूनच ी राक्षसाचा संहार करण्याची शक्ति त्यांच्याजवळ होती. 1७ कु कई बैं चुईचे त शूहिन] পবने मे पूह ्ो 262小<小小小 बेनेवेदेवेटे देनेटे नदव ह5. जूलै / ऑगस्ट २०03 माझ्या लक्षांत आले की अनेक माणसे खरोखरच पुण्यात्मे आहेत; पण त्यांना स्वत:ला ते समजत नव्हते आणि त्यांच्यामागें लागून लोक अडकून बसले. त्यांना माणूस खरा कसा आहे, त्याची मानवी बुध्दे कशी चालते गुरुमाऊली तुइ्या कृपाहष्टींनें मी शुध्दीवर येतो आणि समजले नाहीं, माणसाचे सूक्ष्म सर्पविषापासूज माझी सुटका होते. गुरु-माऊली स्तुति ....विषयरुपी सर्पाने दंश केल्यावर शुध्द हरपते; हे जक अंतरंग जाणले नाहीं. म्हणून माणसाला त्याच्या स्वभाविक जाणीवेमधें त्याचे मूळ 'स्व'-रुप जाणवून दिले पाहिजे. तेच मी करत आहे. मांडीवर तू भक्तांना कौतूकाने वाढवतेस व त्यांना निर्विकल्प स्थिति आल्यावर तुम्हालासगळीकडे हृदयाकाशरुपी पाळण्यांत प्रेमाने झोक देऊन आनंदच दिसतो; हा आनंद तुमच्यामधेंच जणू घर करून झोपवतेस. राहतो. मग आजूबाजूला, निसग्गात सगळीकडून आनंदच उसळतो आणि त्याच्या वर्षावाखाली तुम्ही चिब तुइ्या चरणीं पिकतात. आतां मी तुझ्या चरणांचा होऊन जाता; तुमचे चित् आनंदस्वरुप होऊन जाते. मग आजपर्यंत आपल्याला न समजले ली ..हे गुरुमाऊली, मुलाधारामधील कुंडलिनीच्या आम्हा साधकांची तू आई आहेस; सर्व विद्या आश्रय कधी सोडणार नाहीं. हे गुरुमाऊली, नास्तिकपणाच्या दऱ्या व वितंडवादरुपी आडवाटा नाहींशा कर; कुतकाची दुष्ट श्वापदे हाकलून दे (आणि आम्हांला सहज मार्गावर बोट धरुन चालव) हे गुरुमाऊली, आपल्या फक्त स्मरणानें शब्दकला जागी होते (भाषण करण्याची संवय परमेश्वरी शक्ति सर्व कांहीं व्यापून राहिली आहे हे लक्षांत येते; तुमच्या हातांवर, बोटांवर ते जाणवते. हेच 'सत्य' आहे. आपल्या आजूबाजूला पसरलेले है परमचैतन्य जिवंत असल्यामुळे त्याला सर्व कांहीं समजते. ते विचार करुन सर्व सिध्द करते आणि तुमच्यावर प्रेमच करते. हे ज्ञान साक्षात अनुभवल्यावर हा आनद तुमच्या हृदयातून नसणाऱ्यालाही) मनांत स्फुरणारे विचार योग्य पाझरु लागतो आणि त्या आनंदामधेच तुम्हाला विलयशब्दांत सांगण्याचे सामर्थ्य येते: व सकल कलाविद्या मिळतो; तेव्हाच आत्मसाक्षात्कार पूर्णत्वाला येतो. मग तुम्ही सर्वशक्तिमान होता. त्याच्यानंतरच परमेश्वराचा साक्षात्कार होतो. गौतमबुध्द, महावीर त्या स्थितीला पोचले होते, त्यांची शक्ति आपल्या मस्तकामधे आहेच. हे दोघे अवतारच होते, त्याआधी लव-कुश म्हणून आदिशक्ति सीतेच्या पोटीए ते जन्मले होते, पुढे हसन- हुसेन म्हणून फातिमाबिबीच्या पोटी तेच जन्मले. मनुष्यामधें त्या स्थितीला पोचण्याची क्षमता आहे. सहजयोगीच हे सर्व जाणूं शकतात आणि चैतन्यलहरींवर त्याची सिध्दतासमजून घेऊ शकतात; मलाही तसे तुम्ही जाणूं शकता. पण त्यासाठी तुमच्यामधील देवता जागृत व्हायला हव्यात कारण त्यांच्याकडूनच ही उत्तरे मिळत पाहतांच आम्ही ध्यानांत नि:शब्द होतो. प्रगट होतात. जेव्हा गुरुमाऊलीचे चरण आपल्या हृदयांत धरुन राहते तेव्हा ज्ञानाला वैभव व दैवत्व प्राप्त होते. हे गुरुमाऊली, तूं समस्त मानवांचे विश्रांति- स्थान आहेस. तूंच आम्हाला ब्रह्ृशक्तीची अनुभूति दिलीस. त्रिवार जयजयकार असो. तुझा है गुरुमाऊली, तुझ्या कृपाछत्राखाली आम्ही बालके सुरक्षित व निर्वात आहोत. हे गुरुमाऊली, तुझ्या रुपाचे वर्णन करण्यास आमचे शब्द अपुरे व असमर्थ आहेत. तुझे रुप पाहता श (ज्ञानेश्वरी अध्याय १२:१३:१४ वर आधारीत) असतात. बाड परमेश्वराचे सर्वांना अनंत आशीर्वाद. मई ेाट करई कु कु पूये े रो 19 वेदेहे नदेवेवे ন। आऑधर्ट २००३ देद । श्री गणपत्यथर्वशीर्ष ॥। (अंक क्र. 9-६ २00३ वरुन पुढे) मंत्र : अब धातार । अव त्वं मां । अव वत्त्कारं । अव श्रोतारं । अव दातारं । । अव पश्चात्तात् । अव पुरस्तात्। अवोत्तरात्तात् । । अवाधरात्तात् । सर्व तो मां पाहि पाहि समंतात ! अवानूचानं। अव शिष्यं अव दक्षिणात्तात् । अव चोध्वीत्तात् अर्थ : (है गणपते) तूं माझे रक्षण कर. वक्त्याचे रक्षण कर, श्रोत्याचे रक्षण कर, दात्याचे रक्षण कर, धात्याचे रक्षण कर,सतत मनन करणार्या शिष्याचे रक्षण कर, पश्चिमेकडून रक्षण कर, पूर्वेकडून रक्षण कर, उत्तरेकडून रक्षण कर, दक्षिणेकडून रक्षण कर, ऊर्ध्व दिशेकडून रक्षण कर, अधर दिशेकडून रक्षण कर, सर्व इतर दिशांकडून रक्षण कर, रक्षण कर. भावार्थ :- हा मंत्र वरवर प्रार्थने सारखा वाटला तरी चिंतन करताना त्यांत दडलेला सूक्ष्म भाव ध्यानात घेण्यासारखा आहे. यातील १४ उपमंत्रांपैकी पहिला उपमंत्र अंतर्मुख करण्यासाठीं, पुढील ६ मंत्र साधक (शिष्य) स्थिति मिळविण्यासाठी व नंतरचे ७ उपमंत्र 'सर्वत्र मयि पश्यति' ही स्थिति मिळवण्यासाठी आहेत. 'अव' ह्या धातूचे 'रक्षण करणें सहाय्य करणें, इच्छा पुरी करणें' वगैरे अर्थ असल्यामुळे तो शब्द पुन्हा-पुन्हा येतो. अव त्वं माम्' ह्याचा रुढ अर्थ 'माझे रक्षण कर' असा असला तरी त्यांत स्थूल (भौतिक) स्तरावरचा 'मी' गृहीत नसून 'आत्मज्ञानाची साधना करणारा मी' हा सूक्ष्म 'मी' धरला की प्रार्थनेची गुढता जाणवते. म्हणजेच 'माइया साधनेत मला मदत कर, साधनेत बळ मिळूं दे' असा अर्थ आहे. ी न् ॐ० रने मे कृ बैवेवैवेवेडे देनेे जुलै / ऑगस्ट र०3 प्रार्थना म्हणजे मागणी असा रुढ़ अर्थ असला तरी प्रार्थनेबरोबरच कृपेसाठी आपण लायक बनण्यासाठीं साधकाला कर्तव्य व जबाबदारीची जाणीव असली पाहिजे हे लक्षात घेतल्यावर पुढील ६ मंत्र अर्थपूर्ण होतात. या दृष्टीने सुसूत्रतेसाठीं उपमंत्राचा उपक्रम बदलून पुढील विवेचन केले आहे. अव शिष्यं' म्हणजे शिष्याचे रक्षण कर. आत्मज्ञान -मागावरचा साधक शिष्यच असतो. शिष्याजवळ विवेक, क्षमा, श्रध्दा, निरागसता, करुणा, समाधान, समर्पण इ. गुण असावे लागतात वा बाणवावे लागतात. म्हणजेच हे गुण जोपासण्यासाठी व त्यानुसार जबाबदारी पार पाडण्यासाठी मला (शिष्याला) मदत कर असा भाव या प्रार्थनेत अध्याहृत आहे. अव, श्रोतारं' ह्या उपमंत्राचा भावार्थ याच शिष्य-हृष्टिकोनातून घेतला जावा. 'श्रवण' हे 'ऐकणे' यापेक्षा सूक्ष्म स्तरावरचे असते, कारण गुरुमुखातून झालेले ज्ञान अंत:करणांत रुजले पाहिजे. गुरुच्या नाद (शब्द)लहरीशी तन्मय होणें म्हणजे श्रवण. म्हणून श्रवण करणारा साधक प्रार्थना करत आहे की'श्रवण करणारा जो मी, त्याचे रक्षण कर अवानूचान' हा उपमंत्र पहिल्या दोन उपमंत्राच्या ओघानेंच येतो. श्रवण केलेले शब्द पूर्णा्थानें मनन करण्याची प्रतिक्रिया 'अनूचन ' या शब्दाची व्याख्या म्हणून समजली जाते. 'अनु' म्हणजे सतत व 'उच्' म्हणजे 'एके जागी गोळा करणें म्हणजेच सातत्याने मनन व चिंतन ही प्रक्रियाच इथें सामावली आहे. यालाच 'अभ्यासाला वाहुून घेणे ' हा सोपा अर्थही दिला जातो. 'अवानूचानं' ह्या प्रार्थनेमधून साधक 'माइया अनुचानाच्या बुध्दीला बळ देऊन माझे रक्षण कर' असे मागत आहे. अव धातारं' या उपमंत्रात कर्मयोगाचा अंतर्भाव आहे. धातृत्व म्हणजे सांभाळ, पालनपोषण करणे. सामान्य माणूसही प्रापंचिक कामे व कर्तव्य करतो तेहि जगत्धारणेचे कामच आहे; ही जी धर्माची व्याख्या आहे त्या शब्दातही जगत् - धारणा गोवलेली आहे. म्हणून संसारांत राहुनही आपली वृत्ति अलिप्तपणाची व 'मी' पणा न बाळगण्याची होण्यासाठी 'माझी जीवप्राप्त कर्तव्ये पार पाडण्यासाठी शाश माझे रक्षण कर' अशी भावना या प्रार्थनेमधे आहे. 'अव दातारं' या प्रार्थनेत आपल्या गरजा कमीत कमी करुन देऊन टाकण्याचे औदार्य जोपासणें साधकाला अभिप्रेत असते. हे औदार्य जोपासण्यासाठी 'देणऱ्या माझे रक्षण कर' अशी विनवणी साधक करत आहे. 'अव पश्चात्तात्............सर्वतो मां पाहि पाहि समंतात' या उपमंत्रामधें ईश्वर सर्वव्यापी व सर्वशक्तिमान आहे ही श्रध्दा ठामपणे बाळगून 'माझ्या साधनेत सर्व दिशांकडून येणाऱ्या अडथळ्यांपासून माझे रक्षण कर' हा भाव साधक व्यक्त करत आहे. तर स्थितीकडे पोचवर्णे हाच अथर्वणत्षींचा अशा त्हेने पायरी- पायरीने साधकाला उच्च उद्देश अथर्वशीर्षामधून दिसून येतो. यापुढील मंत्रावर याच भूमिकेवरुन विवेचन लक्षांत घ्यावे ही प्रार्थना. (क्रमश:) (0 मै रलो ाबड कृ देदेहेव जुल / ऑनस्ट २००3 जून १९८८ मधें परढेशांतील एका रश्रमामधें श्रीमाताजींचा सहजयोग्यांबरोबरचा एक उदबोधक संवाद.:- श्रीमाताजी: तुमच्या देशांमधे सहजयोग पसरायला वेळ लागतो कारण इथल्या लोकांना सर्व कांहीं पैशात मोजण्याची संवय असते आणि आपण विनामूल्य आत्मसाक्षात्कार देतो. ते असूं दे; पण मी तुम्हाला विचारते कीं तुमची सहजयोगामधे प्रगति म्हणावी तशी होत नाहीं याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? त्यासाठी अत्यावश्यक अशी कोणती गोष्ट आहे? सहजयोगी : आजपयंत ब्रह्ृशक्ति साक्षात् अवतरली नाही म्हणून, श्रीमाताजी: ते ठीक आहे पण तुम्हाला अत्यावश्यक असे काय आहे? सहजयोगी : आमचे पूर्वीपासूनचे संस्कार. श्रीमाताजी : तसे नाहीं; तुमच्या प्रगतीसाठीं एकमेव अशी कोणती गोष्ट आवश्यक आहे? सहजयोगी : आमचे आचरण आदर्श असले पाहिजे. श्रीमाताजी : तेहि नाहीं; तुमच्यामधे काही सुंदर सहजयोगीही आहेत. सहजयोगी : आम्ही फार विचार करतो. श्रीमाताजी : मी काय विचारते आहे ते तुम्हाला समजले नाहीं. मी विचारत आहे की तुम्हाला ० एकमात्र अशा कोणत्या गोष्टीशिवाय सहजयोगांत प्रगति साधणार नाहीं. सहजयोगी: समर्पण श्रीमाताजी: हे योग्य आहे पण जरा आणखी खोलांत विचार करा. सहजयोगी: आज्ञापालन ब काम (ग) श्रीमाताजी : तसे तुम्ही खूप आज्ञाधारक आहातच. आणखी काय ? सहजयोगी: आनंद मिळवणें श्रीमाताजी : आनंद हे फळ आहे; एकमेव पात्रता कोणती? सहजयोगी : श्रध्दा, प्रेम व समर्पण श्रीमाताजी : जरा आणखी विचार करा. ত। परव सहजयोगी : हृदयापासून आपली भक्ति व श्रध्दा. श्रीमाताजी: अजून विचार करुन पहा बरे? सहजयोगी: श्रीमाताजींना पूर्णपणे शरण गेले पाहिजे. श्रीमाताजी : छान, पण अजून कांहींतरी असले पाहिजे. सहजयोगी : आपण आदिशक्ती आहांत हे जाणले पाहिजे. श्रीमाताजी: हां। अगदी बरोबर. मला आदिशक्ति म्हणून ओळखल्याशिवाय अध्यात्मिक बूड उन्नति (प्रगति)होणार नाहीं. जसे जसे गहन होत जाल तस तशी ही जाणीव प्रगल्भ होणार आहे Do০000 ० ॐॐ कुई बैं केई यूह ध्र ८ भ प्र कु भै मंड किड कं्जड बे हेटेटे २2 ई० गुलै / ऑबास्ट 3 न] इंटरनॅशनल सहज पब्लिक स्कूल, धरमशाला इंटनॅशनल सहज पब्लिक स्कूल' ची स्थापना इ.सन. १९८९ साली प.पू.श्रीमाताजींच्या कृपेत करण्यात आली. 'सहजयोग' कुटुंबातील काहीजणांनी आपल्या मुलांतील अबोधिता नष्ट होऊ न देता त्यांना सुसंस्कारित शिक्षण मिळून ते आपापल्या देशांचे सुजाण व जबाबढार व्यक्तित्व होतील या उदात्त हेतूने या शाळेची जरुरी वाटली. काही मोजक्या विद्यार्थांच्या उपस्थितीत ही शाळा सुरु झाली. आता जवळ जवळ २० देशातील २५० मुले या शाळेत शिक्षण घेत आहेत सभोवार अरण्ये जंगलांनी वेढलेल्या धौलाधर डोंगराच्या कुशीत निसर्ग रम्य परिसरात ही शाळा उभी आहे. जवळूनच 'गज' नावाची नदी वाहत असते. या नदीवरच गज धरण बांधले आहे व तेथून वीजनिर्मिती पण केली जाते. धर्मशाळेपासून वर १३ किलोमिटरवर'तलवू' या छोट्या गांवी ही शाळा आहे. आजूबाजूच्या डोंगरांची शिखरे हिमाच्छादित असल्यामुळे वातावरण अधिकच शुध्द व सुशोभित झाले आहे. 'ज्युनिअर किंवा प्राथमिक विभाग व सीनियर अथवा प्रशाला (हायस्कूल) विभाग असे तिचे दोन मुख्य विभाग आहेत विद्यार्थ्यांची दिनचर्या पुढीलप्रमाणे आहे. सकाळी सहा-सव्वासहा वाजता उठणे%; प्रातर्विधी करुन सर्वजण जोडेपट्टी करतात व त्यानंतर पावणेसात वाजता ध्यानासाठी जमतात. सकाळी ७.३० वा नाष्ता दिला जातो. त्यानंतर मधला काही वेळ मोकळा असतो वत्यानंतर ८.३० वाशाळा चालू होते. दुपारी १ वा जेवणाची सु्टी परत २ ते ४ पर्यंत शाळेचे वर्ग चालतात. नंतर साधारण पावणेपाचला मैदानावर निरनिराळ्या खेळांसाठी जमतात. त्यानंतर सायं. ६ वा. संध्याकाळचे ध्यान घेतले जाते. पावणेसात वा ध्यानानंतर गृहपाठ इ. साठी वेळ असतो. ७.३० वा रात्रीचे जेवणाची वेळ होते. जेवणानंतर रात्री ९.३० वा मीठपाण्याच्या उपचारानंतर मूले झोपी जातात. असा हा त्यांचा साधारण दिनक्रम असतो. खेळांबरोबरच विद्यार्थ्यांमधे संगणक ज्ञान, संगीत, नृत्य, चित्रकला, कला कौशल्य यामध्येही त्यांच्या गुणांचा विकास घडत असतो. शाळेमध्ये दहा वर्ग आहेत. व राहण्यासाठी सहा दालनात डॉम अंकल व आटी यांच्या प्रेमळ देखरेखीत सर्व काळजी घेतली जाते. 'सहाजयोग्यांतही' उन्नत होण्यासाठी ध्यान धारणाळ्धारे आणि आठवड्यातून एकदा कार्यशाळा घेतली जाते. एकमेकांना चैतन्यलहरी देणे व ठीक करणे तसेच श्रीमाताजींच्या पूजनांचा कार्यक्रमही ते मोठ्या उत्साहाने व तन्मयतेने करतात. तसेच वर्ग - सजावट, निबंध लेखन, सांधिक खेळ, संगीत इ. विषयी स्पर्धात्मक कार्यक्रमही घेतले जातात. याबाबत सर्व शिक्षकांकडून त्यांना योग्य तेमार्गदर्शन केले जाते. कलांचे प्रदर्शनही ठेवले जाते ज्यातून त्यांच्य कल्पकतेला वाव मिळतो. वर्षातून जवळपासच्या ठिकाणी सहलीचे आयोजन केले जाते. ार अशारीतीने या शाळेतून बाहेर पडणारे विद्यार्थी सहजयोगाच्या भक्कम पायावर उभे राहून आपल्या शुध्द चारित्र्याद्हारे निव्य्याज प्रेमातून विश्वात मानवी मूल्यांची जोपासना करणारे, विश्वबंधूत्व जोपासणारे, जात, धर्म, भेद-भाव विरहित वैज्ञानिक व आध्यात्मिक दष्टिकोन देणारे'दीपस्तंभ' असतील यात शंका नाही. ० ॐॐ कु शी ु । आंधरट ॐ० वे जूले / ऑगरट २० 3 वनेवी आयुर अल्टरने टिव्ह थेरपी हेल्थ आणि रिसर्च सेंटर उदघाटन समारंभ- दिनांक २० जुलै २००३ व्यवस्था असून चौथ्या मजल्यावर ध्यान हॉल आहे. योगोपचार मध्ये प्रामुख्याने पाठीचा कणा, गुडघेदुखी, हृदय रोग, दमा यावर विषेश उपचार दिले जात असून पूण्यातील पौड रोड परिसरातील चंद्रगुप्त हाऊ. त्याला चांगला प्रतिसाद आहे. सो. मधील श्रीमाताजींच्या इमारतीत सदर उदघाटन कार्यक्रमाची सुरवात सौ कल्पनादिदि व श्री प्रभात शुक्रवार सकाळी ९.०0 ते १.०० संध्याकाळी ४ ते ७ तसेच श्रीवास्तव यांच्या शुभहस्ते फित कापून सकाळी ११.०० शनिवारी फक्त सकाळी ९.0० ते १.00 असून रविवारी च्या सुमारास झाली. त्यानंतर श्रीमातारज्जीची निराकार दवाखाना बंद राहिल, तसेच पेशंटसाठी डॉ विश्वजीत पुजा झाली. पुजेच्यावेळी श्री आपटे,श्री बागडदे यांनी भजेने म्हटली. त्याप्रसंगी श्री प्रभात श्रीवास्तव यांनी त्यांच्या रुग्णांसाठी ऑर्थोपेडिक समस्येसाठी निवासी डॉ भाषणात प्रामुख्याने सांगितले की, प.पू.श्रीमाताजी ह्याची विश्वजीत चव्हाण तसेच मुझिक थेरपी साठी (सहजयोग मुलगी ही माझी पत्नी आहे हे माझे खरोखच भाग्यच आहे. पद्दत) प्रसिध्द गायक श्री अरुण आपटे हे काम पाहणार तसेच मला जन्मो जन्मी श्रीमाताजींची मुलगी आहेत पत्नीम्हणून लाभो अशी मी आदिशक्ती श्रीमाताजींच्या चरणी प्रार्थना करतो. सौ कल्पना दिदि यांनी प्रामुख्याने तनदेवी औषधे सध्या जगभर प्रसिध्द असून नुकत्याच सांगितले की, श्रीमाताजी ह्या माझ्या एकट्याच्या आई सुरु झालेल्या हॉस्पिटलला देखिल आश्चर्यकारक नसून सान्या विश्वाची आई आहे, आदिशक्ती आहे याची प्रतिसाद मिळत आहे.प.पू.श्रीमाताजींच्या आशीर्वादात मला खात्री आहे. बाह्य रुग्न विभागाची वेळ ही सोमवार ते चव्हाण, डॉ कामाक्षी साळूंके, डॉ वैशाली बाबर, डॉ स्मिता बुगदे, सपना चव्हाण हे काम पाहणार असून अंतर प.पू. श्रीमाताजींच्या आशीर्वादाने असलेल्या या संस्थेचा पत्रव्यवहाराचा पत्ता पुढील प्रमाणे सदर इमारतीत तळ मजल्यावर वनदेवीं आयुरवैदिक औषधाचा दवाखाना असून त्यामध्ये पाच आहे. वनदेवी आयुर अल्टरनेटीव्ह थेरपीज हेल्थ अॅण्ड रुग्नांना उपचारासाठी राहण्याची व्यवस्था आहे. रिसर्च सेंटर, बिल्डींग क्रमांक ८, चंद्रगुप्त हौ. सो. हॉटेल पहिल्या मजल्यावर छटचक्र मसाज, पंचकर्म, स्टीम बाथ, मड थेरपी, सोना, शिरोधरा, नस्य, स्वेदन, स्नेहन, ग्रेसच्या मागे, पौडरोड, कोथरुड, पुणे-४११०२९ दुरध्वनी:-0२० ५२८६७२२ मुझिक थेरपी,निस्गोपचार, योगोपचार घेण्याची E-mail : vanadeviayur @ rediffmail.com क वंईी कईी कूप ২0 छु ह ह ऑगरट २०३ जुलै गणपतीपूळे -समुद्राकडे जाणारा रस्ता उठ्घाटन् सोहळा - वृत्तांत १९ जुलै २००३ गणपतीपूळे सेमिनारच्या जागेतून सहजयोग्यांना समुद्रावर जाण्यासाठी गेटच्या समोर असलेली होती. १०.३0 च्यासुमारास आपल्या समुद्रावरील जागेत जवळजवळ १७ गुंठे जागा प.पू.श्रीमाताजींच्या कृपेत पूणे सर्व सहजयोगी जमू लागले. त्या ठिकाणी मांडवामधे सहजयोग केंद्रामार्फत खरेदी करण्यात आली. त्यामुळे श्रीमाताजींचा व चरणांचा फोटो मांडला होता.बाजूला सेमिनारला येणार्या सहजयोग्यांना सेमिनारच्या मुख्य भूमिपुजनाची व गंगापूजनाची तयारी केली होती. प्रवेशद्धारासमोरच असलेल्या आपल्या जागेतून त्यासाठी जनरेटरवर स्पिकर्सची व्यवस्था केली होती. समुद्रावर जाता येईल. सदर जागेत नव्याने विहीर पुजेला सुरवातीला तीन महामंत्र घेऊन सर्वानी ध्यान खोदण्यात आली. त्याला दहा-बारा फुटावर गोड पाणी केले. नवीन विहीरीला लागलेल्या गोड गंगेचे पूजन लागले. तसेच जागेच्या दोन्ही बाजूला नारळाची झाडे करण्यात आले. त्याप्रसंगी सर्वांनी जलदेवतेचे मंत्र লावून परिसराच्या सौदर्यात भरच पडली. पुणे सहजयोग केंद्रातर्फे सदर जागेत गंगापूजन भुमिपूजन केले. व भुमिपूजनाचा कार्यक्रम दिनांक १९ जुलै रोजी आयोजित केला होता. त्या कार्यक्रमासाठी आदल्या पेंडॉलमध्ये सर्वजण हवनासाठी व पूजेसाठी एकत्र जमले. दिवसापासूनच सहजयोगी गणपतीपूळे सेमिनारच्या सर्व तयारी पुण्याच्या युवाशक्तीने केली होती. तासभराने ठिकाणी जमू लागले होते. त्यामध्ये प्रामुख्याने पुणे, पुजा संपल्यानंतर हवनास सुरवात झाली हवन-आरती श्रीरामपूर, जाशिक असे एकंदर १७५ - १८० पर्यंत होऊन दुपारी १.३० च्या सुमारास कार्यक्रम संपला. सहजयोगी उपस्थित होते. त्यांच्या राहण्याची व चैतन्याच्या आनंदात सर्वजण भोजनासाठी एकत्र जमले. जेवणाची व्यवस्था नव्याने बांधलेल्या ऑफिस - दुपारी ३.०० च्या सुमारास सेमिनारची सुरवात झाली. कार्यकर्ते यांच्या जागेत करण्यात आली होती. तर सुरवातीला श्रीरामपूरचे प्रा. नितीन पवार यांनी आपल्या श्रीमाताजींची पूजा फॅरेनर्ससाठी असलेल्या पेंडालमधे भाषणात युवकांच्या सहभागामुळेच सहजयोगातील मोठ केली होती. सकाळी ८ पासून चहा-नाष्टाची व्यवस्था केली म्हटले त्यानंतर भुमिमातेचा मंत्र म्हणून सर्वानी साधारण ११.00 च्या सुमारास फॉरेनर्सच्या म्रे अ] १ जुलै / ऑवस्ट २००3 [०] आदिशक्तीचा अवतार हजारो वर्षांनी झालेला असून आपल्याला त्यांचा सहवास लाभला आहे हे आपले सर्वाचे भाग्यच आहे. आपण पृथ्वीवरील लोकसंख्येच्या मानाने १% पेक्षा कमी संख्येने आपण सहजयोगी आहोत त्या कमी निवडलेल्या सहजयोग्यात आपण आहोत त्यामुळे आपण भाग्यवान आहोत. श्रीमाताजीना प्रसन्न करण्यासाठी सहजयोग प्रसार-प्रचार हा एकमेव मार्ग आहे. तसेच चैतन्याच्या प्रवाहाबरोबर चालणारे लोक शहाणे दिसतात तर प्रवाहाविरुध्द जाणारे आपल्याला वेडे दिसतात. तसेच अ-गुरुसोडून सहजयोगात अनेक बी मोठे कार्यक्रम पार पडले आहेत.तसेच प्रत्येकाने लोक आले आहेत मात्र सहजयोग सोडून अ-गुरुकडे आत्मपरिक्षण केले पाहिजे, आपले भौतिकातले प्रश्न कोणी गेलेले ऐकावात नाही-जावूच शकत नाही. कारण श्रीमाताजींनी सोडविलेले असल्याने आता आपला वेळ सहजयोग ही एकमेव जिवंत क्रिया असून चैतन्यात वाचला आहे तो सहजयोगाच्या कार्याला लावला पाहिजे. रममाण होण्यासाठी सामूहिकतेत राहणे आवश्यक आहे. तसेच इतर सर्व धर्मातील गुरुंनी त्यांचा जेवढा वेळ श्रीमाताजींनी पूर्वी सांगितल्याप्रमाणे आता सहजयोगात सहजयोगाच्या कार्याला दिला होता त्यापेक्षा कितीतरी झुंडीच्या झंडी लोक येत आहेत. त्यांच्या अत्यंत प्रभावी जास्त वेळ श्रीमाताजींनी दिलेला आहे याची सर्वांना भाषणानंतर ५ च्या सुमारास सेमिनार संपले. जाणिव करुन दिली. पुण्याच्या श्रीमती पाठारे यांनी त्यांच्या भाषणात सहजयोगाचा प्रसार समाजातील रात्री ७.३० मुळात म्हणजेच केला पाहिजे त्यासाठी सर्वांनी शाळा-कॉलेजामधून प्रसार करण्यावर भर दिला पाहिजे. तसेच सहजयोगाचा आपल्यालা झालेला फायदा त्यानंतर सर्वजण मिठपाण्यासाठी समुद्रावर गेले. सहजभजनासाठी एकत्र जमले उपस्थित असलेल्या सर्व सहजयोग्यांमधून सहजभजनाचा कार्यक्रम सुरु झाला. त्यामध्ये दहा गृप व वैयक्तिक सहा जणांनी भाग घेतला. च्या सुमारास मुलाच्यात आपल्या कुटुबापुरता मर्यादीत न ठेवता सर्व समाजाला त्याचा उपयोग करुन देणे आपले काम आहे हे प्रामुख्याने सांगितले. पुण्याचे श्री निंबाळकर यांनी नाभी चक्र हे वेळोवेळी सहजयोगासाठी पैसे खर्च केल्याने सुधारते या विषयी सांगताना गणपतीपुळे सेमिनारच्या जागेत सध्या सुरु आसलेल्या कामांची माहिती दिली. त्यामध्ये अजून नव्याने करावयाच्या प्रोजेक्टबाबत देणगी देण्याबाबत आवाहन केले. शेवटी प्रा. अशोक चव्हाण यांनी त्यांच्या मधूर वाणीत सांगीतले की सहजयोगाचा मोल हा पैशात करता येत नाही. सृष्टीमध्ये विष्णूचे अनेक अवतार झाले पण हे पारई की ककेजौ भ ें ॐ कारये २२ ॥ा बैवेहेवेवेहे वेबेरे हईं जुलै / ऑगरट २००3 असल्याचे सांगीतले. शेवटी श्री निंबाळकर यांनी आत्मपरिक्षण या शब्दाची फोड करीत आपले विचार मांडले आणि सेमिनामध्ये आलेल्या सर्वाचे तसेच श्री पित्रे, श्री धुमाळ, तसेच पुण्याची युवाशक्ती, श्री मानकर तसेच सर्व कार्यक्रमाचे आयोजन व मार्गदर्शन केल्याबद्दल श्री राजेंद्र पुगालिया यांचे आभार मानले. दुपारच्या भोजनानंतर सेमिनारची समाप्ति इझाली. गणपतीपूळे परिसरात या सेमिनारच्या आदल्या दिवसापर्यंत प्रचंड पाऊस पडत होता मात्र सेमिनारच्या कालावधीत एखादी सर सोडली तर उपस्थितांच्या ४०% पेक्षा जास्त जणांनी प्रत्यक्ष पाऊसच आला नाही याचे सर्वाना नवल वाटत गाण्याचा आनंद घेतला. त्यातील चांगली वाटलेल्या होते.सेमिनारचा परिसर अत्यंत प्रसन्न वाटत होता. गुपला व गायकांना संयोजकांनी बक्षिसे देऊन कौतुक त्यामध्ये नव्याने होत असलेल्या सुधारणा दिसून येत केले. रात्री ९.३0 च्या सुमारास कार्यक्रम संपला. होत्या. मुख्य ऑफिसची-व्हालेंटीयर्सची असलेली २० तारखेची सुरवात सकाळचया टेकडीवरील इमारतसाधारण ६० फूट रंद, ३०0 फुट लाब टलांब व २५ फूट उंच असलेली इमारत लांबून देखिल उठुन घेवून सर्वजण परत ९.३० च्या सुमारास एकत्र दिसत होती. बाजूुला कायमस्वरुपी स्टॉल्ससाठीचे सेमिनारसाठी जमले. सुरवातीला पुण्याच्या सौ पित्रे यानी बांधकाम सुरु होते, जुन्या विहीरीचा गाळ काठणे चालू सामुहिक ध्यानाने झाली. सामुहिक मिठपाणी व नाष्टा जगातील वाढता भ्रष्टाचार त्याचा समाजावर होणारा होते.इलेक्ट्रीक रुम, गेस्ट रुमचे काम पूर्ण होत आले परिणाम तसेच अ-गुरु,बुवाबाजी या विषयावर आपले होते.सर्वांनी सेमिनारला उपस्थित राहला मिळाल्याबद्दल विचार मांडले. पूण्याच्या सौ वाघ यांनी सहजयोग श्रीमाताजींचे आभारमानले. प्रसारामध्ये महिलांचा सहभाग या विषयावर आपले विचार मांडले. त्यानंतर पुण्याचे श्री देवेंद्र ठाकुर यांनी युवाशक्तीने गावातील देवळात भजने म्हटल्याने जागृतीसाठी मोठ्याप्रमाणावर मॉब जमू शकतो याविषयावरमाहिती दिली. श्री राजेंद्र पवार यांनी पुढील महाराष्ट्र सेमिनार मध्ये आलेल्या सर्व सहजयोग्यांचा उपयोग कारुन एक दिवस हा सेमिनारच्या शहराच्या रhg आजुबाजुच्या गावात नागरीकांना सहजयोग सांगण्यासाठी करुन घ्यावा याबाबत आपले विचार मांडले.शेवटी डॉ गजरे यांनी मी सहजयोगी आहे का? याबाबत आत्मपरिक्षण करणे आवष्यक असल्याचे सांगून प्रत्येकाने आपली स्थिती सुधारणे आवश्यक हा ॐ बाई ॐ में पाड फोड २३ स] जुलै / ऑगस्ट २003 ॐ सहज समाचार न प.पू.श्रीमाताजींचे प्रतिष्ठान वास्तव्य दिनांक २६ जुलै ते दिनांक ३० ऑगस्ट पर्यंत प. पू.श्रीमाताजींचे प्रतिष्ठान पुणे येथे वास्तव्य होते. त्याकाळात पूणे परिसरात सर्वत्र चैतन्य प्रचंड प्रमाणात वाढलेले सर्वांना जाणवत होते.या कालावधीत श्रीमाताजींनी साक्षात श्रीकृष्ण पूजा करण्याचे भाग्य दिले. तसेच १५ ऑगस्टच्या दिवशी श्रीमाताजींनी राष्ट्रध्वज फडकाऊन आपल्या भारताचा गौरव वाढवला. त्यावेळी सर श्री सी.पी.श्रीवास्तव साहेबांनी श्रीमाताजींचा संदेश सर्वांना आपल्या भाषणात सांगितला. राखीपोर्णिमेच्या दिवशी श्री राजेंद्र पुगालिया यांनी पुणे सहजयोग केंद्राच्या वतीने श्रीमाताजींना राखी बांधली. पूण्यातील वास्तव्याच्या कालावधीत श्रीमाताजी अत्यंत प्रसन्न तसेच आनंदी होत्या. त्यांचे आशीर्वाद सर्व सहजयोग्यांना मिळाले. याच कालावधीत श्री नलगीरकर साहेबांनी श्रीमाताजींकडून पुण्यात एक मोठा आश्रम होण्यासाठीची परवानगी घेतली.त्यामुळे आता लवकरच पुणे लगतच्या परिसरात एका मोठ्या जागेत आदिशत्तीच्या आशीर्वादात एक मोठा आश्रम होणार आहे. श्रीमाताजींजी नाशिकच्या कुंभमेळ्या विषयी बोलताना सांगितले की " लोक पहिल्यादा पाप करतात- वाईट काम करतात नंतर ते धुण्यासाठी कुंभमेळ्यात जातात. श्रीमाताजी म्हणाल्या की आपण वाईट काम करताच का? यावर सर्वांनी विचार केला पाहिजे." गुरु पूजा पुणे काही क्षणचित्रे गुर्पुज एणे तरी ्यून ते पुरते । अधिक ते सरते ।। करनी घेया है तुमते। विजावितु असे ।। शरी IMSE े 9४ नि वनदेवी आयुर अल्टरनेटीव्ह थेरपी हेल्थ आणि रिसर्च सेंटर उदघाटन समारंभ, पुणे ह इा मं· ा वा क इंटरनॅशनल सहज पब्लिक स्कूल, धरमशाळा म्] ै क गणपती पूळे समुद्राकडे जाणारा रस्ता गंगापूजन व भुमी पूजन समारंभ त की लि बिन ---------------------- 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-0.txt चैतन्य, लहरी जुलै /ऑगस्ट २००३ अक क्र. ७,८ 75 से ान ब। । ।। क ्स्भ 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-2.txt बेवेहे देवेहे ० वदेवे २० जुलै / ऑबस्ट २०3 अनुक्रमणिका छाी गुरु तूंच बनवी मला माझा. श्रीकृष्ण पूजा : प्रतिष्ठान, १० ऑगस्ट २००३ गुरु पूजा : श्रीमाताज्जीचा संदेश, कबेला १३, जुलै २००३ रक्षाबंधन : सहजयोग्यांनी पाळावयाच्या मर्यादा. लंडन ११ ऑगस्ट १९८४ सत् - चित् - आनंद : भाषण १५ फेब्रुवारी १९७७ गणपत्यथर्वशीर्ष भावार्थ २ ३ ५ १ ? १६ प. पू. श्रीमाताजींचा सहजयोग्याबरोबरचा संवाद, जून १९८८ इंटरनॅशनल सहज पब्लिक स्कूल, धरमशाला वनदेवी आयुर अल्टरनेटीव्ह थेरपी हेल्थ आणि रिसर्च सेंटर उदघाटन समारंभ, १९ जुलै २००३ गणपतीपूळे समुद्धाकडे जाणारा रस्ता उदघाट्न सोहळा-वृत्तांत, १९ जुलै २००३ १८ ा १९ ब २० २१ २४ सहज समाचार ... ला पत चैतन्य लहरी, सहजयोग केंद्र, प्लॉट नंबर ७९, सवहे नंबर ९८, भुसारी कॉलनी, कोथरुड, पुणे - ४११०३८ टेलिफोन : 0२0-५२८ ६१०५ chaitanyalaharipune @ rediffmail.com ह दैंद ি कृ रोप स 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-3.txt 26635小 ০ 0 जुलै / ऑवास्ट २003 ॐ गुरु तूंच बनवी मला माझा प.पू.श्रीमाताजींनी आपल्याला कुंडलिनीच्या जागृतीमधून आत्मसाक्षात्काराची अनुभूति दिली. एवढेच नव्हे तर दूुसऱ्यांची कुण्डलिनी जागृत करण्याची शक्ति दिली. हे सर्व जितके सहज मिळाले तितकेच त्याच्या मागचे समस्त मानवजातीच्या उन्नतीचे उद्दिष्ट महान आहे. म्हणूनच त्याचे सतत भान राखण्याची व त्यानुसार स्वत:ची व इतरांची उल्नति गाठण्याची आपली जबाबदारी महत्त्वाची आहे. त्यासाठीच श्रीमाताजींनी आपल्याला स्वत:चा गुरु बनण्याचा आदेश दिला आहे. आजचे युग विज्ञानाचे आहे. आजकालचा मानव गरतिमान विज्ञानाच्या व त्यानुसार मिळणाच्या अत्याधुनिक सुख-संपर्क साधनांच्या प्रभावाखाली आला आहे. इतका की आजकालच्या जीवनांत अध्यात्माचा कांहीं उपयोग आहे का व त्याचा वैज्ञानिक प्रगतीशी कांही संबंध आहे का या विषयीं तो शंकाग्रस्त झाला आहे. खरी गोष्ट ही आहे की वैज्ञानिक प्रगतीला आत्मज्ञानाची जोड व आधिष्ठान मिळाले तरच त्याचा कल्याणकारी सदुपयोग होणार आहे. कारण वैज्ञानिक साधनांचे व्यसन व उपभोगवत्तीच्या मर्यादा आत्मज्ञानातून मिळणाऱ्या सूज्ञतेमधून समजल्यावरच हे शंकानिरसन होऊंशकते. तसे झाल्यावरच मानव आपल्या स्व-रुपाचा आत्मसन्मान व प्रतिष्ठा मिळवून मानवजन्माचे सार्थक करेल व पृथ्वीवर सुख-शांतीचे साम्राज्य निम्माण करेल. त्यासाठी आपण स्वत: सिध्द व कार्यप्रवीण होण्याशिवाय दुसरा प्रयाय नाहीं. त्यासाठीही श्रीमाताजींचा उपदेश सतत डोळ्यासमोर टठेऊन आपण सहजयोगामधें प्रगल्भता व वैशिष्टय संपादन करणें आवश्यक आहे. म्हणूनच श्रीमाताजी आत्मपरीक्षणावर वारंवार भर देत असतात. आत्मपरीक्षणातूनच आपल्याला आपण कुठें आहोत, काय करतो, कुठे चुकतो, काय केले पाहिजे, इ. समजते व त्यानुसार आपण आपल्यामधें परिवर्तन घडवून आणूं शकतो. तसे झाले की इतरांमधेही परिवर्तन घडवून आणणें आपल्याला शक्य होईल. श्रीमाताजी नेहमी सांगतात की आपल्या जीवनामधून, संबंधांतून व आचरणातून सहजयोग परावर्तित झाला पाहिजे. एकलव्य कल्पनेनें पण श्रध्देने निराकार गुरुसमोर स्वत:च जिद्दीनें परिश्रम करुन शस्त्रविद्येत पारंगत झाला. आपल्या भाग्याने साक्षात् आदिशक्ति आपल्याला मार्गदर्शन, मदत व आशीर्वाद देत आहेत. त्यानुसार गुरुपदासाठीं सिध्द व तत्पर होण्याचा ध्यास घेऊ या. तरच श्रीमाताजींचे हे अमोल ऋण आपण अशत: तरी फेडू शकू. *** कদেট कुम श्ु कृे 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-4.txt 232634小% देवेहेवेवेहे देनेे जुलै / ऑवाट २003 वि श्रीकृष्ण पूजा. प. पू.श्रीमाताजी निर्मलादेवींचे भाषण, प्रतिष्ठान, पुणे दि.१० ऑगस्ट २००३ नस नमस्कार, आपण सर्वांनी विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे सहजयोग आतां बराच पसरत असला तरी जोपर्यंत आपल्यामधून सहजयोग व्यवस्थित तन्हेनें व पूर्णपणें परावर्तित होणार नाहीं तोपर्यंत त्याला लोकांची मनापासून मान्यता मिळणार नाहीं. त्यासाठीं आपल्याला स्वत:कडे नीट पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. श्रीकृष्णांची हीच शिकवण आहे की आपण आपल्यामधेंच द्विधा मन:स्थिति निर्माण करणार्या काय रा स्वत:ला आत्मपरीक्षणामधून सतत तपासत काय कमतरता आहेत हे बघितले पाहिजे; त्यासाठी आपलेच अंतरंग तपासून, स्वत:कडे प्रामाणिकपणे पाहून शोध घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रहा व बोध घ्या. म्हणूनच लहान मुले सगळ्यांना आवडतात; त्यांच्या वागण्यांत चलाखी, स्वतःचे महत्व दाखवणे हे प्रकार नसतात. त्यांना सगळेच लोक आवडतात, भाऊ-बहीण, लहान-मोठा असले भेदभाव त्यांच्याजवळ नसतात. श्रीकृष्ण समजणे म्हणजे सगळे व्यवहार बालकासारखे होणें. सहजयोगामधेंही कांही लोक चलाखी करतात, कुणी स्वत:ला फार हुशार समजतात, कृणाला वाटते की स्वत:च्या अंतरंगात डोकावणे कठीण नाहीं एरवी स्वत:ला पाहण्यासाठी आपण आरशासमोर येऊन पाहतो. त्याचप्रमाणें आपल्या आत्म्याचे दर्शन करण्यासाठीं आपल्यामधें तो कसा दिसतो हे पाहिले पाहिजे. पुष्कळ लोक म्हणतात की हे कसे समजायचे? त्यासाठी आपणस्वत:शीच खूप नम्र झाले पाहिजे, नम्रता नसेल तर तुम्ही तुमच्याच पूर्वगृहीत विचारांमधून पहात आपणच श्रीमाताजींच्या अधिक जवळचे आहोत वगैरे. म्हणून तुम्हाला जरुरीची गोष्ट म्हणजे आधी लहानपणी त्यांनी गुरु-आश्रमांत राहुून विद्या संपादन स्वत:कडे पहा व स्वत:ला प्रामाणिकपणें तपासा; अमका केली; नंतर आईच्या आज्ञेनुसार वागत गेले. त्याचप्रमाणे कोण आहे, तमका कसा आहे असल्या फालतू गोष्टी आपण प्रत्येकाने स्वत:ला एक बालक समजून रहावे. मनांत आणूं नका. श्रीकृष्णांनी लहानपणापासून त्यांच्या श्रीकृष्णांनी अनेक वेळा लोकांना सांगितले की लहान भोळेपणाच्या लीला दाखवल्या व मोठेपणीं गहन गीता- मुलासारखे सुबोध स्वभावाचे आपण बनले पाहिजे, त्वज्ञान सांगितले. त्याचप्रमाणें सहजयोग मिळाल्यावर आपल्यामधें बालकाचे गुण असले पाहिजेत. लहान मूल तुम्हाला त्यामधें प्रगल्भ झाले पाहिजे. प्रगल्भ म्हणजे अबोध, निष्पाप, भोळेपणा; हा भोळेपणा प्रेमाचेच बनण्यासाठी स्वत:बद्दलच्या स्वत:च्याच सर्व कल्पना (खयालात) आधी टाकून दिल्या पाहिजेत आणि बसता. श्रीकृष्णांच्या जीवनांतून हे दिसून येते की रुप आहे व तेच आपल्यामधून प्रकट इझाले पाहिजे. ॐ मै 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-5.txt २২ जुलै/ ऑबस्ट २Dप3 र बालकासारखे बनले पाहिजे. बऱ्याच लोकांना वाटते की पाहण्याबद्दल सतर्क राहिले पाहिजे. म्हणजे आपले आपल्याच लक्षांत येते की आपल्यामधेही कांहीं दोष होणार? पण लहान मुलांमधे राहिल्यावर त्याच्याबद्दल आहेतवते आपण दर केलेच पाहिजे. हे सहजयोग्यांसाठी आपण जसे आहोत ते विसरुन लहान मुलासारखे कसे एक प्रकारची आस्था आपल्या मनांत निर्माण होते. त्यांचे बागडणें बोलणें-चालणे पाहिल्यावर तुमच्यातही सूकष्म अत्यंत आवश्यक आहे. श्रीकृष्णांनी हाच उपदेश केला ढसन्यांचे दोष दाखवणारे खूप असतात पण आहे. बदल होतो. सर्वप्रथम स्वतःच्या अंतरंगात डोकाबून स्वत:कडे नीट पाहून, आपल्या मधील दोष नीट जाणून स्वत:मधले दोष स्वत:च ओळखणारे थोडेच असतात. म्हणूनच स्वत:चे दोष जाणणें व त्यांचा विचार करणें फार महत्त्वाचे आहे; म्हणजेच तुमचे चित्त दुसऱ्यांकडे न धावता स्वत:कडे लागले पाहिजे. तरच स्वत:मधे तुम्हाला तेढूर करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आपले दोष आपल्याला नीट लक्षांत आले तरच आपण ते ठीक करु सुधारणा करता येईल. कधीं कधी तर स्वत:चे दोष शकतो व सुधारु शकतो. म्हणून आपल्यावरच ध्यान झाले पाहिजे; आपण उगीच कुणाशी कठोरपणें वागलो का, उगीचच कुणाला रागावून बोललो का असे बघत समजल्यावर आपणच हैराण होतो. अशी सुधारणा व स्वच्छता झाली की मनुष्याला एक वेगळेच व्यक्तिमत्व ये ते. हे रुपच शक्तिमय असल्यामुळे असा माणूस खूप कार्य करुं शकतो. कांहीं रहा. दुसरा तसा वागला असेल तर त्याला दोष देण्यांत काय फायदा? आपले चित्त स्वत:वर न लावती सतत दसर्याच्या दोषांकडे गेले तर ते विचलित होणारिच. ची जणांना स्वतःचे दोष समजतात पण ते समजूनही ढूर करणें जमत नाहीं, त्यासाठीं स्वत:कडे सूक्ष्म नजरे मधून म्हणून स्वत:कडेच पाहणें जरुरीचे आहे. कृण्डलिनी जागरणानंतर हे सर्व प्रकाशांत आले पाहिजे व स्वत:मधील दोष, सर्व मलीनता ठीक केली पाहिजे. दूसर्यांचे जे दोष आपण पाहतों तेच आपल्यातहा असू डोकावन पहा वस्वत:ला नीट पारखून ओळखा. त्याच्या बघितले पाहिजे. असे केल्यावरच सगळी मलीनता होईल. श्रीकृष्णांचा हाच संदेश आहे की तुम्ही स्वत:मधें दूर शकतात. ते आधीं लक्षांत घेऊन ते दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे सर्व कांहीं ठीक होईल. साधू-संत नेहमी आपल्या स्वत:च्या दोषाबद्दल जागरक असतात. आड येणारी एकमेव गोष्ट म्हणजे आपला अहंकार. हा अहंकारही एक दुर्गुणच आहे; त्याच्यामुळें आपण आपल्याकडे नीट पाह शकत नाही. सर्वसाधारण माणूस स्वत:च्या दोषांबद्दल बेफिकीर असतो. कारण त्यांच्याकडे दोष म्हणून तो पहातच नाही आजच्या पूजेला मोजकेच लोक उपस्थित आहेत. पण श्रीकृष्णांची पूजा हृदयांतून झाली तर खूप लोक आतून स्वच्छ होतील. हाच श्रीकृष्णांचा संदेश आहे. (उलट त्यांचे समर्थन करण्याचा प्रयत्न करत रहातो); मग ते दूर करण्याचा विचारही दूरच. त्यामधून होणारे आत्म्याचे दर्शन अत्यंत समाधानकारक असते. म्हणून त्यासाठी खूप मेहनत घेतली पाहिजे; सहजयोग्यांनी हे शिकलेच पाहिजे. त्यातून तुमच्यामधें श्रीकृष्णांच्या बाललीलांमधून व्यक्त एकदा आपल्या स्वत:मधले दोष लक्षांत घेतले आणि त्यांचा आपल्या प्रगतीमधील अडथळा समजून घेतला की खूप सुधारणा होईल. ध्यानामधून हेच मिळवायचे आहे. श्रीकृष्णांवर ध्यान केल्यावर आपण होणारा निष्पाप भोळेपणा येईल व तुमची नरजहीं स्थिर आंतून स्वच्छ होती. पण कांही लोक कृष्णाचे दोष दाखवण्यांत धन्यता मानतात. म्हणून स्वत:कडे होईल. सर्वांना आशीर्वाद. ০০ काी ॐ० क जे कूत युप 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-6.txt 1्र जुलै / ऑवास्ट ० 03 ২৬৫৪ ० श पक ् गुरु - पूजा प.पू.श्रीमाताजी निर्मलादेवींचा संदेश, कबेला : १३ जुलै २०0३ य ब आजच्या पूजेचे खास असे वैशिष्टय म्हणजे माइ्या नातीची अनुपस्थिति मला फार जाणवत आहे आणि त्यामुळे मी फार अस्वस्थ आहे. नवल पहा की मी, खुद्द आदिशक्ति असूनही, इतकी अस्वस्थ का होत आहे? पण माइया लक्षांत आले की हा मनुष्यस्वभावच आहे. आपल्यावर जेव्हां जबाबदारी असते आणि तेव्हांच आपण जेमके गैरहजर असतो तेव्हा आपल्याला तळमळ लागते. इथे बरीचशी मुलें परत गेल्यामुळें मुलांची संख्या तशी कमीच आहे, ही परमेश्वरी कृपाच. पण आपणही कधीं कधी मुलांप्रमाणेच अधीर होऊन काळजी करत बसतो. आज मला सुचवावेसे वाटते की नवीन वर्षाची सुरवात होत आहे असे समजून आपण सवानी स्वत:बद्दल एक नवीन धारणा निश्चित करुंया; अवधडवाटली तरी ती धारणाम्हणजे आपण दुसर्याकोणासाठीही जबाबदार जाही, आपण स्व-तंत्र आहोत आणि आपणच आपले जीवन घडवणार आहोंत. हे थोडे अवघड आहे. ज्यांना मुले-बाळें नाहींत ते लोक एक प्रकारे सुखी म्हणायचे; पण त्याचबरोबर ज्यांना कांहीं जबाबदान्या आहेत व आपापली कर्तव्ये पार पाडायची आहेत ते लोक अजून हवेंत तरंगत आहेत आणि म्हणून सहजयोगापासून खूप दूर आहेत. आपली मुख्य जबाबदारी स्वत:बद्ल आहे, स्वत:ला नीट ओळखणें आणि पूर्ण आत्मविश्वासानें स्वत:बद्दल खंबीर राहणें हे आपले मुख्य कर्तव्य आहे. ही फार मोठी जबाबदारी आहे; कारण मोठ्या प्रमाणावर आपले कार्यक्रम होणार आहेत आणि हे जजरेआड होण्याची शक्यता आहे. म्हणून स्वतःशी प्ी खूणगाठ बांधा की मी कोण आहे हे मी विसरणार नाहीं आणि स्वत:बद्दल सतत दक्ष राहीन. मला एवढेंच सांगायचे आहे; आशा आहे की त्याचे तुम्हीं चिंतन कराल आणि जीट समजून घ्याल. अ র र অএ৫ ॐ ১ में के कूप 222E 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-7.txt ुने। ऑधरट २००३ बेबेहैवेवेरे हेवेहे आज रक्षाबंधनाचा महान दिवस त्यामुळें आश्रमामधे वातावरण पवित्र आहे. त्या निमित्ताने आज मी राखण्याचे महत्त्व तुमच्या लक्षांत येत सहजयोग्यांनी आपापसांतील नाही. एका ठिकाणचे वातावरण पाळण्याच्या गढ़ळ झाले की त्याचा परिणाम इतर मर्यादांबद्दल तुमच्याशी बोलणार केंद्रांवर व तेथील लोकांवर होतो. तुमची दोघांची जोडी छान दिसेल पाश्चात्य योग्यांमधें असे गमतीने कुणाला म्हणणेही मला दिसून येते कीं त्यांना मूलाधार अयोग्य आहे, ती एक मूर्खपणाची चक्राचे महत्व समजले असले- सवय आहे. खरं तर तुमचे स्वत:चेब्रत मुलाधार चक्र पूर्णपणे प्रस्थापित ब्रम्हचर्याचे आहे; पण ते अवघड के ल्याशिवाय आत्मोग्नतीमार्गात असले तरी कांहीं मर्यादा तुम्ही व्हावी तितकी प्रगति होत नाही-तरी पाळल्याच पाहिजेत.आतां दोघांचे त्यासंबंधातील कांहीं दुषित्त प्रवृत्ति लग्न ठरले असेल तर गोष्ट वेगळी. अजून रेंगाळत आहेत. उदा. पण तसे नसेल तर अशा विनोदाला सहजयोगी विवाहासाठी आपापसातं का ही अर्थ नाहीं, तो के वळ जोडीदार (रीण)जमवण्याच्या मागे उथळपणा आहे. आपल्याकडे लागतात. ह्यागोष्टीला आपल्यामधें सहजाच्या बाहेर विवाह केलेले पण अजिबात परवानगी नाहीं. आपले नंतर सहजयोगांत स्थिरावलेल्या आश्रम वा ध्यानकेंद्रे विवाहसंस्था उत्तम योग्यांची उदाहरणे आहेत. नाहींत. तुम्हाला लग्नच करायचे तुम्हालाही तसे जमत असेल तर तसे असेल तर बाहेर खुशाल करा; पण करा; पण सहजयोगांत विवाह सहजयोगांत लग्न करणार असाल करायचा असेल तर त्याच्या ुम संबंधांबाबत आहे. कर मे रक्षाबंधन सहजयो ग्यांनी पाळावयाच्या मयादा. प. पू.श्रीमाताजीवा राहययोग्यांना उपदेश (संकिस) लंडन: ११ ऑगस्ट१८४ तर सहजयोगामधील मुलगा (गी) नियमाप्रमाणेंच केला पाहिजे. शोधण्याच्या फंदात पडू नका; ते आपल्या आश्रमात आपणच सहजयोगाला आणि तुम्हालाही जोडीदार शोधण्याच्या घातक आहे. तसा प्रयत्न करण्याचा मिळवण्यच्या प्रयत्नामुळे आश्रमाचे विचारही करुं नका. सहजयोगी पावित्र्य व आदर्श तुम्ही बिघडवता आणि सहजयोगिनी यांचे नाते फक्त आणि सहजयोगालाही कमीपणा बहिण-भावाचे असते. म्हणूनच मी आणता तेव्हा हे प्रकार पूर्णपणे नेहमी वेगळ्या देशांतील मूलगा थांबले पाहिजेत. आजच्या दिवसाचे (गी) जोडीदार म्हणून निवडते. तुमच्याकडील वातावरण व आहे; सहजयोगामधे योगी- संस्कार फार वेगळेच आहेत व योगिनीचे संबंध फक्त भाऊ- का व सहजयोग्यांचे आपापसातील संबंध शुध्द प्रेमाचे, पावित्याचे व सभ्यतेचे प्रतीक असे असले पाहिजेत महत्त्व संबंधात पावित्र्य राखण्यात ी भू ॐ मं ॐ परज 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-8.txt बेवैहेन्देनैटे बेनेने क्धी कधी सहजयोगी पुरुष व स्त्री एकत्र नलें / ऑबस्ट २०O3 जुलै बहिणीसारखे असले पाहिजेत आणि ही मर्यादा प्रत्येकाने पाळलीच पाहिजे. खिस्त म्हणाले होते 'तुमची नजरही अपवित्र आम्ही दोघाजणांनी एकमेकांबरोबर लग्न करायचे असता कामा नये; सहजयोग्यांनीही हे बंधन पाळले ठरवले आहे!" मी आपली 'हो' म्हणून जाते; पण त्यांत पाहिजे. लब्ताबद्दल काळजी कशाला करायची? त्याला कांही वेळा आधीच चुका असतात आणि प्रत्येक महत्त्व देण्याची जरुरी नाहीं. जगांत एवढी सारी लग्ते प्रकरणांत मला तुमच्याशी कठोर होता येत नाही.मी तुमची होतात पण त्यांतले किती यशस्वी होतात? आई आहे ना? -म्हणून मला काय व कधी सांगायचे, त्योगांतही कांही विवाह अयशस्वी होतात. पण ते विचारायचे हे तारतम्य तुम्हीच ठेवले पाहिजे आणि ही त्यांच्याच चुकीच्या वागण्यामुळें. म्हणून ल्ताच्या महत्त्वाची मर्यादा तुम्ही जपली पाहिजे. तसेच तुम्ही कधी आधींच या चुकीच्या गोष्टी काढून टाका; नाहीतर कधी" माझा भाऊ, माझी बहिण" किंवा असेच कुणाला लग्नानंतरही त्या प्रवृत्ति डोके वर काढत राहतील. तरी माझ्याकड़े घेऊन येता: मग असे माझ्यासमोर लग्नाच्या आधींच स्वत:ला सुधारा, चुकाच्या गोष्टी करणार्या लोकांचा विवाह कधींच यशस्वी होत नाहीं असे माझ्या पाहण्यांत आले आहे आणि जरी वरवर ते सूखी दिसत असले तरी तो एक देखावा असतो; त्यातून खरा अंबंध तमचे माझ्याशी असले पाहिजे व तसे प्रस्थापित आनंद मिळत नसतो. म्हणून सर्वसाधारण पध्दतीनेच विवाह करा, त्यांतच खरा आनंद असतो व ते संबंध कायमचे जोडलेले असतात. मला भेटायला येतात आणि सांगतात की" श्रीमाताजी आणलेले लोक कसे आहेत, त्यांची स्थिति काय आहे, माइ्याशी बोलायला ते योग्य आहेत का? इ.चा विचारही तुम्ही करत नाही. म्हणून मला त्रास होणार नाहीं असे केले पाहिजेत. म्हणजे सर्वप्रथम माझा उगीच गैरफायदा घ्यायचा नाहीं आणि माझ्याकडे तशी लायकी नसलेल्या बेकार लोकांना आणायचे नाहीं. मला इतर महत्त्वाची सहजयोगामधें पूरुष व र्त्री संबंध पवित्र कामे आहेत, अजून बन्याच गोष्टी मला करायच्या आहेत. राखण्यासाठीं सर्वांनीच मर्यादा पाळल्या पाहिजेत. या मर्यादा पाळण्यांत सर्वांचेच हित व कल्याण आहे. मलाखूप कष्ट पडतात. तुम्हा कोणीही सहजयोग्यांपेक्षा घरांतही आपण एका भांडयात दूध ठेवतो आणि मी जास्त काम करते; म्हणून या वयांत तरी मला असे तसाच द्रव पदार्थ दूसर्या वेगळ्या भांड्यात ठेवतो.ते-ते त्रास देऊ नका, एवढे तरी करा, तसा आक्रमकपणा पढार्थ शुध्द ठेवण्यासाठी त्या- त्या भांड्यातच राहिले तुम्हाला शोभत नाहीं. माइ्याशी वागतांना तुम्ही या सर्व पाहिजेत; ते एकत्र मिसळले गेले तर दोन्हीही फूकटच मर्यादा विसरता कामा नये. जाणार तसेच ही नाती असतात.एकमेकांशी संबंध ठेवतांना प्रत्येकाने एकमेकांचे पावित्र्य व सन्मान जपला फार वाढल्यासारखा वागत आहे; तो माइ्या कॅसेट्सही पाहिजे. आपल्यापेक्षां लहान वयाच्या मुलींबरोबर कधी लावू देत नाहीं; स्वत:च भाषणबाजी करतो. ही फार वागताना योग्य ते अंतर ठेवले पाहिजे; या गोष्टी आश्चर्याची गोष्ट आहे. तुम्ही तुमचा अहंकार व प्रति- सामुहिकतेमधें तुम्ही जपणे आवश्यक आहे. तसेच लहान अहंकार नियंत्रणात ठेवला पाहिजे; त्याशिवाय तुम्ही वयाच्या स्त्रियांनी कसल्या तरी भ्रामक मला प्रसन्न ठेवू शकणार नाहीं." प्रसन्न भव हे देवी प्रसन्न कल्पना मनांत येऊ देऊ नयेत. इथें नशीबाने वातावरण भव"अशी म्हणूनच प्रार्थना आहे. हे तुम्हाला जमले नाहीं चांगले असल्यामुळे तसे प्रकार नाहींत ही चांगली गोष्ट तर तुम्ही काय मिळवले ? मला 'महामाया' म्हणतात हे आहे. दुसरा माझ्या ऐकण्यांत आले आहकी, एकजण अहंकार पुरुषाबद्दल माहित आहे ना? मग त्याप्रमाणे रहायला शिका; आपली ऋई मैं चे कर ॐ जॐरे भूर 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-9.txt वदैवैहेवेवेै उवेवैवे जुलै। ऑवार्ट २००३ वाढ करुन घ्यायची असेल तर माइ्याशी योग्य तन्हेने सहजयोगीनीला भारतातील एका कार्यक्रमांत एका वागा आणि मी प्रसन्न राहील असेच वागा. कधी कधी भारतीय पुरुषाच्या पाठीवर थाप मारुन 'हॅलो केल्याचे लोक बळजबरी केल्यासारखे माझ्या मागे लागतात पाहिले। हे अगदी चुकीचे आहे. तसेच परदेशी योगिनी आणि मी फक्त हो' म्हणते; पण तेही अशा त्हेने की मला भारतात आल्यावर कपडे बदलण्याच्या बाबतीत त्याचा आनंद होत नाहीं हे त्यांना कळावे. त्यानंतर तुमच्या संबंधाबद्दलच्या मर्यादा; तुमचे हे संबंध शुध्द प्रेमाचेच त्यात सहजपणा वा सौदर्य जपावे. सहजयोगी म्हणजे असले पाहिजेत: हे संबंध जोपर्यंत शुध्द होणार नाहींत संत; अर्थात तुमचे आचरण सर्व बाबतीत संतांना शोभा तोपर्यंत तुमची प्रगति होणार नाहीं, उलट अधीगतीच देणारे असले पाहिजे. ही मर्यादा तुम्ही पाळलीच पाहिजे. होईल. तुमचे सर्व संबंध हृदयांतील प्रेमभावनेतून व्यक्त नाहींतर सहजयोगाला कमीपणा आणून तुम्ही झाले पाहिजेत, त्यांत लोभ, लालसा, स्वाथाला थारा सहजयोगाचेच नुकसान कराल. बाहेरच्या लोकांमधें नसावा. अशा शुध्द भावनेने एकमेकांना मदत करत तुमचे व्यक्तिमत्व व आचरण इतर सामान्य लोकांपेक्षा चला. हे नसेल तर तो सहजयोगीच नव्हे. तुमच्यामधें उच्च दर्जाचे व उठून दिसणारे आहे हे इतरांना जाणवले दुसर्याशी वागतांना कसलीही आसक्ति असता कामा पाहिजे. त्याबद्दलच्या सर्व मर्यादा तुम्ही सांभाळल्या नये, ते अगढी निम्नस्तरावरच्या बाबतीत होते. तुमची पाहिजेत. आसक्ति आतां फक्त आत्म्याबरोबर आहे आणि आत्मा बेफिकीरपणा दाखवतात. सहजयोगी स्त्री-पुरुषांचे आपाआपसामधील वागणे-चालणे-बोलणे सौष्ठवपुूर्वक असले पाहिजे; लीडरबरोबर तुमचे वागणें नम्रता व आदरपूर्वक असले पाहिजे. हीहि एक मर्यादाच आहे. कुणालाही नांवाने हाक मारतांना वयानुसार बोलवावे. अंकल किंवा काका हे संबोधन चांगले.लहान मुलांना अशा संवयी लावाव्या. मॉडर्न अविभावांत बोलणें चांगले दिसत नाही. Please Thank You ही भाषा वापरावी, त्यातून आदर दाखवला जातो. रक्षाबंधनामुळें सर्व योगी(नी ) बहीण- भाऊ झालेले असतात; त्या बंधनाच्या मर्यादा म्हणजे हे शाब्दिक नाते नसून तो भाव तुमच्यामधें अंत:करणापासून रुजला पाहिजे. त्यांतून विष्णुमाया प्रसन्न होऊन तुमची डावी विशुध्दी सुधारेल आणि तुमच्या व्यक्तिमत्वांत सौष्ठव येईल. डाव्या विशुध्दीला झाकणारा अहंकार माता- बहीण-कन्याया संबंधातील पावित्र्यजपल्यामुळे कमी होतो. बहीण मानल्यावर तिची काळजी घेणें तिचे रक्षण करणें हे भावाचे कर्तव्य आहे. तसेच बहिणीनेही भावाच्या संरक्षणासाठीं प्रार्थना करणें, त्याच्याबरोबर प्रेमानें वागणें, त्याला घरी बोलावून हेच आपले शुध्द रुप आहे. त्यासारखा दुसरा आनंद दुसर्या कशांतही नाही; भौतिकतेमधल्या कसल्याही आनंदाबरोबर त्याची तुलना होणार नाहीं कारण तो परमानंद आहे व तोच तुम्ही मिळवायचा आहे. तर आतां स्त्रीपुरुषांमधील आचरणाबद्दल, हे आचरण शुध्द व्यवहारासारखे असले पाहिजे. जिथें स्त्रिया एकत्र बसलेल्या असतात तिथें पुरुषांनी जाऊनये. स्त्रियांनीही हाच शिष्टाचार पाळावा. सहजयोगिंनींचे वागणे बाहेरच्या स्त्रियांप्रमाणे असूं नये. तसेच कपडे नेसण्या- बदलण्याच्या पध्दती आपण ज्या प्रदेशांत व वातावरणांत आहोत त्याला अनुसरुन असाव्यात; फॅशन वा सराव म्हणून उथळ नि:संकोचपणा दाखवूं नये; आपल्या र्त्रीत्वाची 'लज्जा' सांभाळून वागावे. त्याने तुमच्या व्यक्तिमत्वाला शोभा येते. तसेच पुरुषांचे स्त्रियांबरोबरचे बोलणें-चालणें सभ्यतापूर्वक असले पाहिजे. उदा. म्हणून सांगते, एकदा इंग्लंडमधल्या एका कु भू अर] पा र 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-10.txt ऑँबास्ट २०3 जुलै / ० ॐ त्याचे तोंडगोड करणें ह्या पध्दतीपाळल्या पाहिजेत. ह्याच या संस्कारांच्या मर्यादा असतात. सहजयोग्यांच्या सामूहिक तेतही तुमच्या वागण्याच्या मर्यादा तुम्ही सांभाळल्या पाहिजेत. दुसर्या योग्यांची व्हायब्रेशन्स तपासण्याची गरज े नाही.दुसर्याच्या चक्राबद्दल Comment करण्याची संवय पण चुकीची आहे.कांहीं जणांना सतत एखाद्याला व्हायब्रेशन्स देऊन त्याला ठीक करण्याची संवय असते. ही चुकीची समजूत आहे. स्वत: ध्यान न वाढवता हे करत राहिल्यास दुसर्यांच्या बाधा तुमचीच चक्रे खराब करतात. रोज सकाळी फोटोसमोर बसून ध्यान करणें अत्यंत आवश्यक आहे. मी तुमच्यामधील दिवा पेटवला आहे. त्या दिव्याची काळजी तुमची तुम्हालाच करावयाची आहे. त्यासाठीच मी आत्मसाक्षात्कार दिला आहे. त्या प्रकाशांत स्वत:कडे श्रे तुम्हाला क मनांत आदर ( respect) हवा. बाहेरच्या लोकांसमोर पहात चला, स्वत:ला स्वच्छ करत रहा. मी जो प्रकाश उघडपणे बंधने देत रहाणे वा घेणे योग्य नाही. सर्वांत तुम्हाला दिला आहे तो हे दिसावे म्हणून. असे करत महत्त्वाचे म्हणून हे आहे की तुम्ही सहजयोग आधी नीट राहिलात तर तुमची खूप प्रगति होईल. तुम्हाला आता समजून घ्या; अभ्यास करा, परिपक्व होण्याचा प्रयत्न आदर्श सहजयोगी बनले पाहिजे. सहजयोग्यांची नुसती करत रहा. पण बरेच जण सहजयोग मिळूनही लग्न, संख्या उपयोगाची नाही,तर प्रगल्भ परिपक्ल सहजयोगी माझे आई-वडिल, माझी मुले यांतच गुरफटलेले राहतात. तयार व्हायला हवेत. आता सहजयोगा बद्दलच्या मर्यादा बघू, प्रथम म्हणजे सहजयोग गृहीत धरून (taken for granted) राहुं नये. आत्मसाक्षात्कार मिळाला म्हणजे सर्व श्रेष्ठ व्यक्ति झालो असा समज बाळगूनका.जे मिळाले ते कार्यान्दित काहाजणाना करणें ही शिस्त तुम्ही पाळली पाहिजे. अनेक लोकांना वाटते की पूर्वी ब्रम्हचर्य पाळून खडतर तपश्चर्या - साधना की 'हा माताजींचा आश्रम आहे, मी फक्त एक सहजयोगी हे सुधारले पाहिजे, सहजयोग तुमच्यासाठी नाही. तर सहजयोगासाठी तुम्ही आहांत. अध्यात्मिक उन्नति हे तुमचे ध्येय असले पाहिजे.You must ascend तीच गोष्ट आश्रमाबद्दलची.आश्रमातल्या वाटते की ही आपलींच प्रॉपर्टी आहे; मग ती तेथील व्यवस्था असो, पैशाचे व्यवहार असोत. ही भावना होणें चुकीचे आहे. तुम्हाला उलट वाटले पाहिंजे क व गुरुसेवा करुन खूपवर्षानंतर हे मिळत असे मग आता का, हे इतके सहज कसे? मी जे करते ते 'आधी कळस मग पाया' असा हा सहजयोग आहे. कळसाखाली तुम्हाला सर्व संरक्षण मिळते. पण लोक हे नजाणतां माताजी बघून बनले पाहिजे. मी तर म्हणेन, ज्यांची स्वत:ची घरे आहेत घेतील' असे म्हणत राहतात. हे तसे नाहीं तर तुम्ही माझे त्यांनी आश्रमांतच येऊन रहावे. म्हणजे कुणाबरोबरही हात-पाय आहांत. म्हणून सहजयोगाबदइदल तुमच्या असेल तसे मिळून -मिसळून राहणें जमेल. म्हणून इथें काम करती हीमालकीपणाची निरासक्तपणाची (detach- ( Possesive) भावना सुटून ment) वृत्ति वाढवली पाहिजे.उन्नत होण्यासाठी निरासक्त আ । ै करत ई रौं बु ॐ कि 1००r 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-11.txt ২ देवेहेवेबेह ढेबेटे ई जुलै / ऑवस्ट २००3 वले आपले सर्व संबंध शुध्द झाले पाहिजेत. यासाठींच सहजयोगीनीं एकाच आईची लेकरे आहांत हेही नीट सर्व आसक्ति संपली पाहिजे. मग जीवनाचे सर्व अनुभव लक्षांत घ्या आणि त्या संबंधाचा आदर करा. आनंदमय होतात. आसक्तिमुळेंच आपण ऊठ-सूट सर्वांना अनंत आशीर्वाद ता ০০ आपल्याच लोकांची सतत काळजी करत असतो. हे संपल्याशिवाय खरा आनंद मिळत नाही.त्या आनंदाबद्दलही आपण प्रामाणिक राहिले पाहिजे, त्याचा देखावा करण्यांत कांही नऊ-९ फायदा नाही. विश्वामधील साऱ्या पसान्यांत एक लय असते. व प्रामाणिकपणातूनच शुध्दता मिळणार. सहजयोगामधे विश्वातील घटनांमधें ९ (नऊ) हा आकडा हे कसा ही शुध्दता मिळवणे फार महत्वाचे आहे. प्रकाशांत दशर्वतो त्याचे कुतहल आल्यावरच सूज्ञता येते व स्वच्छ जीवन जगता येते. १) सत्य, त्रेता, व्वापार व कलि अशी चार यूगें म्हणून सामूहिकतेमधील सर्व संबंध शुध्द असायला सांगितलेली आहेत. त्यांचा काल असा :- हवेत, त्यांत मतलबीपणा किंवा स्वार्थ नसावा. त्यासाठी संबंध-अगढी पति-पत्नी पण-आड येत असतील तर सत्ययुग : १७,२८,000 वर्ष: १+७+२+८=१८:१+८ %3D त्रेतायुग :१२,१६,०0० वर्षे : १ +२+९ + 63 १८: १ +८ %3D3 ९ व्दापारयुग : ८,६४.००० वर्ष: ८+६+४ %3D १८: १+८=९ ते खुशाल तोडा, पण त्यासाठीही आधी धैर्य राखा..नाहीतर मग नैराश्य वाटले तर काय फायदा? | २) वरील एकूण काल (चौकड़ी) ४३,२०,००० वर्ष; अशीच परिस्थिति असली तर प्रथम हे प्रश्न मिटवा व मग कलियुग : ४,३२,०00 वर्षे, ४+३+२= ९ ु ১= 2+ + A सहजयोगांत या. सहजयोग तुमच्या खाजगी कटकटी ३) अशा १००० चौकड्या म्हणजे ब्रह्लाचा १ दिवस व एक सोडवण्यासाठी मूळीच नाहीं. विशेष करुन आश्रमांत रात्र म्हणजे पूर्ण ब्रह्मा दिवस = २ X ४३,२०,०००वर्षे राहुण्यासाठी येणार्यांच्या बाबतीत हे महत्त्वाचे आहे. ८६,४०.००० वर्ष %3D ८+ ६+४3 १८; तसेच आजारी किंवा भ्रमिष्ट लोकांनीही आश्रमांत राहता कामा नये. काहीं सहजयोगी दया म्हणून हे करु १+८ = ९ ४) प्राचीन काळी iceland पुराणांत माणसाना मृत्युपश्चात एका प्रचंड हॉलमधे आणून संस्कार केले जात असा उल्लेख आहे.त्यांत असे म्हटले आहे की या हॉलला ५४0 दरवाजे असत. ५ +४3 ९ पाहतात. पण ते चूक आहे. बहीण-भाऊ हे एक पवित्र बंधन आहे. विशुध्दि ७) पुरातन Babylonian पुराणांत उल्लेख आहेत की Kish चक्रावर श्रीकृष्ण व त्यांची बहीण विष्णुमाया आहे. नांवाची सर्वप्रथम नागरी वस्ती झाल्यापासून ४३२,००० विष्णुमायानेच श्रीकृष्णांना वाचविण्यासाठी स्वत:चे बलिदान दिले आणि श्रीकृष्णाचे अवतरण घोषित केले. ६) बायबलप्रमाणें Adam ते प्रलयकालापर्यंत दहा (पुन्हां ४+३+२%3D९) वर्षांनी प्रलय झाला. तीच पुढे द्रौपदी म्हणून आली आणि तिला वस्तरहरणाच्या ऊच्चाधिकारी (Patriarchs) होते. त्यांचे एकूण वयोमान नामुष्कीपासून श्रीकृष्णांनी संरक्षण दिले व तिचे पावित्र्य १६५६ वर्षे होते. १+६+9+६=१८; १+८ %3D ९ ७) माता गर्भाला ९ महिने आपल्या उदरामधे सांभाळते. राखले. रक्षाबंधन हे असे पावित्र्याचे व संरक्षणाचे कवच आहे. हेच या बंधनाचे व भाऊ-बहीणीच्या नातेसंबंधाचे८) आपल्याकडे देव-देवतांना प्रत्येकी १०८ महत्त्व आहे. म्हणजेच तुम्ही सर्व सहजयोगीं व (१+0+ ८=९) नांवे दिलेली आहेत. श्रीमाताजींनाही १०८ नांवे आहेत. रर कुे भारिये जेो 1.0 भा] 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-12.txt टे / ऑनास्ट 003 जुलै हिंदीमधून का इंग्रजीमधून बोलावें हा मला प्रश्रच पडला आहे.मी इंग्रजीच्या विरोधांत नाहीं. पण आत्म्याबद्दल सांगण्यासाठी ती ०] ट उमटताच विलयास जात राहतो. विचार उत्पन्न झाल्याचे कळले तरी -विचार निघुन गेल्याचे ध्यानांतयेत नाहीं; पण या दोन प्रक्रियांमधें जो भाषा अपुरी पडते असे मला वाटते. खरंम्हणजे ही भूमि फार प्राचीन आहे आणि आत्मज्ञान हा येथील जेव्हां जाणला जातो तेव्हां मन अति संस्कृतीचा गाभा आहे. येथील सर्व तरल व जागृत होते आणि तिथेच पुरातन ज्ञान संस्कृतमधे आहे कारण सत्-चित्-आनंद असतो. आपण संस्कृत ही देववाणी आहे. शिवाय असेही म्हणूं शकतो की सत् - चित्- कुण्डलिनी जागृत होऊन हालचाल आनंद ही मनाची विचार-शून्य पण करुं लागते तेव्हां त्या हालचालीच्या जागृत स्थिति आहे आणि इथेच तुम्ही स्पंदनाचे विशिष्ट आघात (नाद) जाणीवेच्या सर्वव्यापक सूक्ष्म चक्रांवर उमटतात व त्या नाद पातळीवर येता. कृणाला वाटेल की लहरींची स्पंदने जाणवतात. भारतभूमि ही योगभूमि आहे. इथल्या आदिशंक राचार्य झालो, पण कणाकणामधे चैतन्य स्फुरत आहे.; प्रत्येकाला हे शक्य नाहीं. ही संस्कृति समग्र व सर्वसमावेशक प्रत्येकजण त्या पातळीवर नसतो. आहे. शास्त्रज्ञांना हे समजणें व पटणें सर्वप्रथम तुम्ही जागृत निर्विचार अवघड आहे. माइ्या एका इंग्रजी स्थिति मिळवली पाहिजे. तुमची भाषणाचे मराठीमधें केलेले भाषांतर कृण्डलिनी आज्ञाचक्र पार करुन क्षणभराचा अती-सूक्षम काळ असतो त्याला विलंब म्हणतात; हा विलंब आत्मसाक्षात्कारानतर अआपण सत्-चित् -आनंद प.पू.श्रीमाताजी निर्मलादेवींचे भाषण न्यू दिल्ली, १५ फेब्रवारी ७७ वाचल्यावर तुम्हालाही हा फरक मस्तकांत येते तेव्हांच ही स्थिति जाणवेल. म्हणून तुम्ही संस्कृत मिळते;: त्यावेळीं तुमचे चित्त 'सत्' ला अवघड असले तरी कमीत कमी हिदी स्पर्श करते, सत्य मिथ्यापासून ढूर अलग होते आणि तुम्हाला एक वेगळे सत् -चित्- आनंद हे अस्तित्व जाणवते. दूधामधे विरजण परमचैतन्याचे, सर्वव्यापी शक्तीचे घातल्यावर जसे दहि आणि पाणी रुप आहे. चित् म्हणजे भान, जाणीव, वेगवेगळे होते तशी ही प्रक्रिया आहे. सावधान, आतां माझे भाषण यावेळी कुण्डलिनी जागृत झाली ही ध्यानामधून सजग निर्विचारता स्थापित भाषा शिका. झाल्यावर निर्विकल्प स्थिति मिळते आणि आनंदी- आनंदच जाणवतो. जीवन सौंदर्य व समरसतेने ऐकताना तुमचे लक्ष क्षणोक्षणी आहे असे तुम्ही म्हणूं शकता. माझ्या बोलण्याकडे आहे. येणारा वेगळे अस्तित्व होण्याची स्थिति पुढचा क्षण सतत भूतकालांत जात तुम्ही समजून घेतली पाहिजे. हे राहतो. तसेच मनांत विचार उमटता- सांगायला जितका वेळ लागतो भरुन जाते. ॐॐ ১9 जे श क र े 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-13.txt ॐ जूलै / ऑवास्ट २००.3 ० न त्यांना सुधारुं शकता. त्यांचे आजार ठीक करु शकता. त्याहीपेक्षा कमी वेळांत कुण्डलिनी झर्रकन सहस्रारांत येते. आतां कांहीं लोकांमधें . नाभीचक्राच्या पुढे कुण्डलिनी चढायला वेळ लागतो त्यामुळे तुम्हाला चैतन्यलहरी जाणवू लागतात. या क्षणी अथवा कांहीजणांची करृण्डलिनी अजिबात वर येत नाहीं. तुम्ही फक्त 'चित्' होऊन 'सत्' ला स्पर्श करता व तुमचे पण एकदा आज्ञाचक्र पार झाल्यावर, तुम्हाला जागृत चित्त आत्मविभोर होउन जाते. वेगळ्या भाषेंत सांगायचे निर्विचारावस्था प्राप्त होते.त्याचबरोबर तुम्हाला कांहीं तर हे एखाद्या गॅसबत्ती पेटण्यासारखे आहे. त्यामधें चित्त शक्त्या मिळतात. गव्ह्नर झालात की तुम्हाला त्याचे ही ठिणगी व कुण्डलिनी ही गास; ठिणगी गॅसला अधिकारही मिळतात तसे. कूण्डलिनी तिथैंच राहणें योग्य नाहीं कारण तसे झाल्यास कृण्डलिनी मस्तकाच्या एकत्र आल्यावर आत्मा प्रकाशित होतो. आणि त्याचा डाव्या बाजूकडे किंवा उजव्या बाजूकडे सरकण्याची प्रकाश तुमच्या नसा- नसांमधे म्हणजेच मध्यवर्ति शक्यता असते. डावीकडे सुप्त अचेतन भूतकाळ आणि मज्ज्यासंस्थेमधें पसरतो. 'चित्' चा बाह्यभाग म्हणजे चित्त उजवीकडे अहंकारयुक्त सचेतन भविष्यकाळ आहे; (लक्ष, Attention), कुण्डलिनी ब्रहरंध्र उघडून बाहेर येते त्यानुसार कांहीं सिध्दी मिळूं शकतात. उदा. उजवीकडे व तुम्हाला चैतन्यलहरींची अनुभूति मिळते; दुसऱ्याच्या गेल्यावर भविष्यातील घटना तुम्ही जाणूं शकता, चैतन्यलहरी पण तुम्ही जाणता, म्हणजेच तुम्ही सामूहिक डावीकडे गेल्यावर पूर्व-जन्मातील घटना ओळखूं चेतनेमधे उतरता. म्हणजेच तुम्ही व्यापक 'चित्' मधें शकता. म्हणून माझ्याकडे येणाच्या कांही साधकांना बिन्दुसागरात उतरावा तसे मिसळून जाता आणि तुमचे माइ्या पूर्वजन्मातील व्यक्तित्वाची ओळख पटते; किंवा चित्त सामूहिक झाल्यामुळें दुसऱ्याची कुण्डलिनी जाणूं एखादा दारुच्या व्यसनाधीन झालेला माणूसही, त्याच्या शकता. हा सागर म्हणजेच सत्-चित्- आनंद, अर्थात मुळातील भाविक व सत्प्रवृत्त वृत्तीमुळे माझ्यासमोर आल्याबरोबर मुखस्तंभ होतो व मी कोण आहे वा होते हे जाणतो. याच्या उलटउजव्या बाजूकडे गेलेल्या लोकांना मी फक्त प्रकाश म्हणून दिसते. कुणाला धबधबा किंवा हिमनग पंचमहाभूततत्वांचे साकार रुप असल्याचे जाणवते.अशा माणसाला मग कांही शंका रहात नाहीं व तो मला तुमच्यापेक्षां जारत जाणतो वमानतो. एकदा एक घरकाम करणारी बाई माइया प्रोग्रामला आली आणि तिच्या अंगात वारे शिरल्यासारखे माझे वर्णन करणारे संस्कृत श्लोक धडाधडा म्हणूं लागली! अशी ही सारी सुरवात झाली. म्हणून तीमस्तकामधून बाहेर पडण्याची व्यवस्था करते स्वाधिष्ठान वा लागल्याबरोबर बत्ती पेटते तसे चित्त आणि कुण्डलिनी आनंद स्थिति याच्यापुढे आहे. तुमचे चित्त सामूहिक चेतनेमधें आल्यामुळेच तुम्ही दुसऱ्याची कुण्डलिनी जागृत करु शकता, त्यांच्या चक्रांची स्थिति ओळखू शकता, त्यांच्या कोणत्या चक्रावर पकड आहे हेही जाणूं शकता. एवढेंच नव्हे तर एखाद्या व्यक्तीची कुण्ड लिनी व चक्रे चार-पांच सहजयोग्यांनी तपासली तर सर्वांना एकसारखाच अनुभव येतो. खराब चक्राचा दोष सर्वांना एकसारखाच जाणवतो. एकदा इंगलंडमधील एक सहजयोगी इथें आला होता, त्याला एकाएकी वडिलांची आठवण आली आणि लगेच तर्जनीवर चटक्यासारख्या गरम संवेदना म्हणजे दिसते; स्वरूपांत अशा का जम जाणवल्या; त्याने लगेच घरी फोन केला आणिवडिलांचा घसा खराब झाल्याचे त्याच्या आईने सांगितले. त्यानें त्या बोटावर कांही तरी केले आणि वडिल ठिक झाल्याचे त्याला कळले. पण सांगताना तो नुसता म्हणाला" मला म्हणून तुमच्या या स्थितीमधे मी तुमच्या कुण्डलिनीला सोपवूं शकत नाहीं. कारण तुमच्या मस्तकामधे ती आल्यावर तुम्ही इतरांना मदत करुन ह मे स् जेर १२ া। ा] ये कूत्] क्ष 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-14.txt जुलै / ऑगरट 03 ॐ जाणवल्या बरोबर मी अस अस केले आणि ते ठीक झाले" म्हणजे 'मी' ठीक केले अशी भावनाच त्याला नव्हती; हा 'मी' पणाचसंपतो. तसेच कांही जण म्हणतात माझी आज्ञा बिघडली आहे' किंवा "माझ्या हृदयावर पकड वाटते"; त्यांतही त्यांना संकोच वाटत नाहीं. कारण त्यांचा संबंध त्या चक्राशी नसून अलिप्तपणें आत्म्याबरोबर असतो. पण एवळ्यावरच थांबू नका कारण चित्त कार्य करु लागल्याच्याया फक्त खुणा आहेत. एरवी पुढची प्रगति खुंटते आणि तुम्ही बाजूला पडता. आतां या चैतन्य लहरी कुठून येतात आणि कोठपर्यंत पोचूंशकतात हे पाहूं. या प्रक्रियेत अनेक सूक्ष्म क ॐ गोष्टी सामावलेल्या असतात. आत्मसाक्षात्कार मिळाल्यावर चिरंजीव(गण) तुमच्यासमोर तयार असतात तसेच तुमच्यामधील सर्व देवता जागृत झालेल्या असतात. तुम्ही चुकीच्या मार्गाकडे वळलात होतात. माइ्याकडे जर एखादा भाविक पुण्यात्मा आला तर त्या तुम्हाला शिक्षा पण करतात. प्रथम तुम्हाला तर तिथल्या सर्व योग्यांना आनंद होतो. दुसऱ्यांचा गरम-गरम जाणवते आणि तरीही तुम्ही बदलला नाहीत आनंद पाहण्यातही आपल्याला आनंद मिळतो. हा तर याच चैतन्यलहरी नाहींशा होतात आणि तुम्ही पुन्हां आनंद निर्विचार समाधीमधून मिळती. ही पूर्वीसारखे सामान्य माणूस होता. सुरवातीला ह्या खुणा बेभान(trance) होण्याची स्थिति मुळींच नसून जागृत व क्षणिक व तात्पुरत्या असतात. पण त्या ओळखल्या की सजग निर्विचारता असते. तुमचा आत्मक्षात्कार बळकट होतो आणि त्याकडे दुर्लक्ष केले तर थोडी फार इजा होऊशकते. एकदा गण तुमच्या मनातले सर्व विकल्प मावळतात. दिल्लीमधें हे अवघड पाठीशी आले की ते सदैव तुमचे रक्षण करत असतात व आहे कारण इथले वातावरणच असे आहे की कुणी काहीं तुम्हाला मार्गदर्शन करत असतात.प्रवासांत ग्रुपमधे सुचवले की त्याच्यावर लगेच, ते न मानता दुसरे सुचवले एखादा जरी सहजयोगी असला तरी बाहुनाला कधी जाते. याच्यासाठी सहजयोगांत आधी तुम्ही पूर्णपणें अपघात होणार नाही.म्हणजे तुम्हाला स्वत:ला अशी प्रस्थापित झाले पाहिजे. पाण्यात पडून बुडायला बुध्दि चालवून कांही करण्याची गरज रहात नाही.मग लागल्यावर कुणी हात देऊन बोटीवर घेतले तर 'मी अमुक - अमुक करतो हा विचारही उत्पन्न होत बुडण्याची भीति रहात नाहीं. त्याप्रमाणे हे नाहीं इतका तुमचा 'मी' आत्म्यामधें एकसरुप झालेला होते.निर्विकल्प स्थितीत सामूहिक चेतना अधिक म याच्या पुढची स्थिती म्हणजे निर्विकल्प, इथें सक्ष्मतेत येते आणि त्यामुळे घटनांचा वा परिस्थितीचा अंतभूत अगढी खोलवरचे अर्थ तुमच्या लक्षांत येतात. म्हणजेच असतो. तुम्ही नेहमी पहाता की एखाद्या चांगल्या सत्य तुम्हाला अधिकाधिक स्पष्ट होंउ लागते. उदा. साक्षात्कारी व्यक्तीबरोबर बरेच सहजयोगी गोळा कुण्डलिनी कशी कार्य करते, कशी वस्तूच्या अंतरंगात असतो. या सर्वाच्या मुळाशी एक 'आनंद ' ॐ ১% । 1 ক करि ३ क] ल ण 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-15.txt ২ दैवेहेदेवैटे देवेटे ा जुलै / ऑवास्ट २०0३ इै प्रवेश करते हे तुम्हाला स लागते. तसेच स्वत:चे हात सांगण्याचा मुद्दा हा की निर्विकल्प मिळवलेली व्यक्ति वापरून तुम्ही तिची प्रचीति बघूशकता व तिची हालचाल अत्यंत शक्तिशाली बनते. पाहिजे तशी बढलू शकता. त्याचप्रमाणे आजार बरे करु शकता; प्रयोग करुन तिच्या अनेकरचना तपासून पाहूं श्रीगणेश शक्ति पूर्णपणें जागृत होते. अशा माणसाला शकता. ज्याप्रमाणें संगीत शिकताना सुरवातीला स्वर कशाचाही मोह पडत नाही. दुसर्या स्त्री/पुरुषाबद्दल आणि साधे राग शिकल्यावर चिकाटीने अभ्यास त्याच्या मनांत कांहीही अनैतिक भावना येत नाहीं. केल्यावर तुम्ही स्वतंत्र संगीत निर्माण करु शकता तसे कसल्याही आकर्षणापुढे तो अढळ राहतो. दारु- धूम्रपान हे आहे. मजूं निर्विकल्प स्थितीवर गेलेल्या योग्यामधें असल्या गोष्टींचा त्याला तिटकारा असतो. मला तर एका निर्विकल्प स्थिति मिळाल्यावर डॉक्टरानें माझ्या नकळत ब्रँडी दिली तर मला रक्ताच्या दुसर्यांची स्थिती समजण्यासाठी त्याच्याकडे हात उलट्या झाल्या. या स्थितीवरच्या व्यक्तीचे मूलाधारच करण्याचीही जरुर भासणार नाही; नुसते स्वस्थ बसून इतके शुध्द व जागृत होते की आकर्षक पेहराव, फॅशन, त्याची चक्रे तुम्हाला कळतील, त्याच्या अडचणी दुसर्यावर छाप पाडण्याची धडपड, आधुनिक कपडेलत्ते समजतील, सामूहिक प्रश्नही लक्षांत येतील. मग तुमच्या या व अशा गोष्टी त्याच्या मनांतही येत नाहींत. उलट मनांत त्याबद्दल कसल्या शंका राहणार नाहीत; साधेसूधे पण भारदास्त राहणे त्याला पसंत असते. कुण्डलिनी किंवा सहजयोगाबद्दलही शंका राहणार नाही. आणखी एक गोष्ट म्हणजे कोणत्याही व्यक्तीचे वा वस्तुचे म्हणजेच कुण्डलिनीबद्दल तुम्ही परिपक्व व सर्वाधिकारी आंतरिक सौदर्य तमच्या ध्यानांत येते; हेच सौदर्य तुमच्या बनाल. त्यावेळी तुमचे चित्त अत्यंत सूक्ष्म बनेल. एकदा बोलण्यामधे प्रकट होते. असा माणूस कधीं मूर्तिकार, एक नवीन व्यक्तिमाइ्यासमोर बसली होती पण बाहेरच्या चित्रकार, गायक, कवि अशा कसल्याही कलेत प्रावीण्य खोलींत बसलेल्या सहजयोग्यांना कळले की ह्या मिळवेल. आत्मा प्रसन्न व प्रगट होऊ लागल्यामुळे हे सर्व व्यक्तीला श्रीमाताजींकडून आत्मसाक्षात्कार मिळणार. होते. चैतन्यलहरी प्रभावी झाल्यामुळे जीवन सौदर्य व अशा वेळी सहजयोग्यांना अपरिमित आनंद होतो आणि समरसतेने भरुन जाते. अशा माणसाच्या हातात देवाची इतर बारीक सारीक गोष्टी वा अडचणी त्यांच्या मनातही मुर्ति दिली तर त्याचा खरे-खोटे पणा त्याच्या लगेच येत नाहींत. म्हणजे त्यांचे चित्त खोलवर गेलेले असते लक्षांट येतो: त्याची स्पंदने त्याला समजतात. सूक्ष्म असे सहजयोगीच पुढे सहजाचा आधारस्तंभ होतील आणि म्हणूनच अष्टविनायक अथवा ज्योतिर्लिंगासारखी त्यांच्यामधील आमूलाग्र परिवर्तन पाहून लोक प्रभावित जागृत स्थानें सहजयोगी चैतन्यावरुन जाणतात. पण होतील आणि त्यांच्यामधील अमूलाग्र परिवर्तन पाहून त्याच्यासाठीं आत्मसाक्षात्कार हवा. त्याशिवाय त्यांची लोक प्रभावित होतील.फक्त माइ्याबददल कुणी काही सत्यता जाणवणार नाहीं. माझे वडील मला चुकीचे वागला तर मात्र त्यांचा राग अनावर होईल. सांगायचे की सत्याबद्दल प्रवचनें करुन कांही उपयोग खिस्तसुध्दां असेच म्हणाले होते की आदिशक्तीच्या नाहीं, त्यातून आणखी एखादी गीता वा बायबल तयार (Holly Ghost) विरोधात असलेल्या कुणालाही क्षमा होईल, म्हणून सामूहिक स्तरावर A-mass) प्रत्यक्ष नाहीं. श्रीकृष्णांनी व देवींनीही वेळ आल्यावर राक्षसाचा, अनुभूति देण्याची पध्दत शोधून काढ आणि तेच माझे दुष्टांचा संहार केलाच. आपल्याकडचे पूर्वीचे अनेक ऋषी ध्येय निश्चित झाले. त्यांतून अनेक माणसांची कुण्डलिनी या स्थितीला पोहचलेले होते पण वेळ पडली कुठल्याही तपासली, वेगवेगळे प्रयोग करुन पाहिले आणि मग म्हणूनच ी राक्षसाचा संहार करण्याची शक्ति त्यांच्याजवळ होती. 1७ कु कई बैं चुईचे त शूहिन] পবने मे पूह ्ो 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-16.txt 262小<小小小 बेनेवेदेवेटे देनेटे नदव ह5. जूलै / ऑगस्ट २०03 माझ्या लक्षांत आले की अनेक माणसे खरोखरच पुण्यात्मे आहेत; पण त्यांना स्वत:ला ते समजत नव्हते आणि त्यांच्यामागें लागून लोक अडकून बसले. त्यांना माणूस खरा कसा आहे, त्याची मानवी बुध्दे कशी चालते गुरुमाऊली तुइ्या कृपाहष्टींनें मी शुध्दीवर येतो आणि समजले नाहीं, माणसाचे सूक्ष्म सर्पविषापासूज माझी सुटका होते. गुरु-माऊली स्तुति ....विषयरुपी सर्पाने दंश केल्यावर शुध्द हरपते; हे जक अंतरंग जाणले नाहीं. म्हणून माणसाला त्याच्या स्वभाविक जाणीवेमधें त्याचे मूळ 'स्व'-रुप जाणवून दिले पाहिजे. तेच मी करत आहे. मांडीवर तू भक्तांना कौतूकाने वाढवतेस व त्यांना निर्विकल्प स्थिति आल्यावर तुम्हालासगळीकडे हृदयाकाशरुपी पाळण्यांत प्रेमाने झोक देऊन आनंदच दिसतो; हा आनंद तुमच्यामधेंच जणू घर करून झोपवतेस. राहतो. मग आजूबाजूला, निसग्गात सगळीकडून आनंदच उसळतो आणि त्याच्या वर्षावाखाली तुम्ही चिब तुइ्या चरणीं पिकतात. आतां मी तुझ्या चरणांचा होऊन जाता; तुमचे चित् आनंदस्वरुप होऊन जाते. मग आजपर्यंत आपल्याला न समजले ली ..हे गुरुमाऊली, मुलाधारामधील कुंडलिनीच्या आम्हा साधकांची तू आई आहेस; सर्व विद्या आश्रय कधी सोडणार नाहीं. हे गुरुमाऊली, नास्तिकपणाच्या दऱ्या व वितंडवादरुपी आडवाटा नाहींशा कर; कुतकाची दुष्ट श्वापदे हाकलून दे (आणि आम्हांला सहज मार्गावर बोट धरुन चालव) हे गुरुमाऊली, आपल्या फक्त स्मरणानें शब्दकला जागी होते (भाषण करण्याची संवय परमेश्वरी शक्ति सर्व कांहीं व्यापून राहिली आहे हे लक्षांत येते; तुमच्या हातांवर, बोटांवर ते जाणवते. हेच 'सत्य' आहे. आपल्या आजूबाजूला पसरलेले है परमचैतन्य जिवंत असल्यामुळे त्याला सर्व कांहीं समजते. ते विचार करुन सर्व सिध्द करते आणि तुमच्यावर प्रेमच करते. हे ज्ञान साक्षात अनुभवल्यावर हा आनद तुमच्या हृदयातून नसणाऱ्यालाही) मनांत स्फुरणारे विचार योग्य पाझरु लागतो आणि त्या आनंदामधेच तुम्हाला विलयशब्दांत सांगण्याचे सामर्थ्य येते: व सकल कलाविद्या मिळतो; तेव्हाच आत्मसाक्षात्कार पूर्णत्वाला येतो. मग तुम्ही सर्वशक्तिमान होता. त्याच्यानंतरच परमेश्वराचा साक्षात्कार होतो. गौतमबुध्द, महावीर त्या स्थितीला पोचले होते, त्यांची शक्ति आपल्या मस्तकामधे आहेच. हे दोघे अवतारच होते, त्याआधी लव-कुश म्हणून आदिशक्ति सीतेच्या पोटीए ते जन्मले होते, पुढे हसन- हुसेन म्हणून फातिमाबिबीच्या पोटी तेच जन्मले. मनुष्यामधें त्या स्थितीला पोचण्याची क्षमता आहे. सहजयोगीच हे सर्व जाणूं शकतात आणि चैतन्यलहरींवर त्याची सिध्दतासमजून घेऊ शकतात; मलाही तसे तुम्ही जाणूं शकता. पण त्यासाठी तुमच्यामधील देवता जागृत व्हायला हव्यात कारण त्यांच्याकडूनच ही उत्तरे मिळत पाहतांच आम्ही ध्यानांत नि:शब्द होतो. प्रगट होतात. जेव्हा गुरुमाऊलीचे चरण आपल्या हृदयांत धरुन राहते तेव्हा ज्ञानाला वैभव व दैवत्व प्राप्त होते. हे गुरुमाऊली, तूं समस्त मानवांचे विश्रांति- स्थान आहेस. तूंच आम्हाला ब्रह्ृशक्तीची अनुभूति दिलीस. त्रिवार जयजयकार असो. तुझा है गुरुमाऊली, तुझ्या कृपाछत्राखाली आम्ही बालके सुरक्षित व निर्वात आहोत. हे गुरुमाऊली, तुझ्या रुपाचे वर्णन करण्यास आमचे शब्द अपुरे व असमर्थ आहेत. तुझे रुप पाहता श (ज्ञानेश्वरी अध्याय १२:१३:१४ वर आधारीत) असतात. बाड परमेश्वराचे सर्वांना अनंत आशीर्वाद. मई ेाट करई कु कु पूये े रो 19 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-17.txt वेदेहे नदेवेवे ন। आऑधर्ट २००३ देद । श्री गणपत्यथर्वशीर्ष ॥। (अंक क्र. 9-६ २00३ वरुन पुढे) मंत्र : अब धातार । अव त्वं मां । अव वत्त्कारं । अव श्रोतारं । अव दातारं । । अव पश्चात्तात् । अव पुरस्तात्। अवोत्तरात्तात् । । अवाधरात्तात् । सर्व तो मां पाहि पाहि समंतात ! अवानूचानं। अव शिष्यं अव दक्षिणात्तात् । अव चोध्वीत्तात् अर्थ : (है गणपते) तूं माझे रक्षण कर. वक्त्याचे रक्षण कर, श्रोत्याचे रक्षण कर, दात्याचे रक्षण कर, धात्याचे रक्षण कर,सतत मनन करणार्या शिष्याचे रक्षण कर, पश्चिमेकडून रक्षण कर, पूर्वेकडून रक्षण कर, उत्तरेकडून रक्षण कर, दक्षिणेकडून रक्षण कर, ऊर्ध्व दिशेकडून रक्षण कर, अधर दिशेकडून रक्षण कर, सर्व इतर दिशांकडून रक्षण कर, रक्षण कर. भावार्थ :- हा मंत्र वरवर प्रार्थने सारखा वाटला तरी चिंतन करताना त्यांत दडलेला सूक्ष्म भाव ध्यानात घेण्यासारखा आहे. यातील १४ उपमंत्रांपैकी पहिला उपमंत्र अंतर्मुख करण्यासाठीं, पुढील ६ मंत्र साधक (शिष्य) स्थिति मिळविण्यासाठी व नंतरचे ७ उपमंत्र 'सर्वत्र मयि पश्यति' ही स्थिति मिळवण्यासाठी आहेत. 'अव' ह्या धातूचे 'रक्षण करणें सहाय्य करणें, इच्छा पुरी करणें' वगैरे अर्थ असल्यामुळे तो शब्द पुन्हा-पुन्हा येतो. अव त्वं माम्' ह्याचा रुढ अर्थ 'माझे रक्षण कर' असा असला तरी त्यांत स्थूल (भौतिक) स्तरावरचा 'मी' गृहीत नसून 'आत्मज्ञानाची साधना करणारा मी' हा सूक्ष्म 'मी' धरला की प्रार्थनेची गुढता जाणवते. म्हणजेच 'माइया साधनेत मला मदत कर, साधनेत बळ मिळूं दे' असा अर्थ आहे. ी न् ॐ० रने मे कृ 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-18.txt बैवेवैवेवेडे देनेे जुलै / ऑगस्ट र०3 प्रार्थना म्हणजे मागणी असा रुढ़ अर्थ असला तरी प्रार्थनेबरोबरच कृपेसाठी आपण लायक बनण्यासाठीं साधकाला कर्तव्य व जबाबदारीची जाणीव असली पाहिजे हे लक्षात घेतल्यावर पुढील ६ मंत्र अर्थपूर्ण होतात. या दृष्टीने सुसूत्रतेसाठीं उपमंत्राचा उपक्रम बदलून पुढील विवेचन केले आहे. अव शिष्यं' म्हणजे शिष्याचे रक्षण कर. आत्मज्ञान -मागावरचा साधक शिष्यच असतो. शिष्याजवळ विवेक, क्षमा, श्रध्दा, निरागसता, करुणा, समाधान, समर्पण इ. गुण असावे लागतात वा बाणवावे लागतात. म्हणजेच हे गुण जोपासण्यासाठी व त्यानुसार जबाबदारी पार पाडण्यासाठी मला (शिष्याला) मदत कर असा भाव या प्रार्थनेत अध्याहृत आहे. अव, श्रोतारं' ह्या उपमंत्राचा भावार्थ याच शिष्य-हृष्टिकोनातून घेतला जावा. 'श्रवण' हे 'ऐकणे' यापेक्षा सूक्ष्म स्तरावरचे असते, कारण गुरुमुखातून झालेले ज्ञान अंत:करणांत रुजले पाहिजे. गुरुच्या नाद (शब्द)लहरीशी तन्मय होणें म्हणजे श्रवण. म्हणून श्रवण करणारा साधक प्रार्थना करत आहे की'श्रवण करणारा जो मी, त्याचे रक्षण कर अवानूचान' हा उपमंत्र पहिल्या दोन उपमंत्राच्या ओघानेंच येतो. श्रवण केलेले शब्द पूर्णा्थानें मनन करण्याची प्रतिक्रिया 'अनूचन ' या शब्दाची व्याख्या म्हणून समजली जाते. 'अनु' म्हणजे सतत व 'उच्' म्हणजे 'एके जागी गोळा करणें म्हणजेच सातत्याने मनन व चिंतन ही प्रक्रियाच इथें सामावली आहे. यालाच 'अभ्यासाला वाहुून घेणे ' हा सोपा अर्थही दिला जातो. 'अवानूचानं' ह्या प्रार्थनेमधून साधक 'माइया अनुचानाच्या बुध्दीला बळ देऊन माझे रक्षण कर' असे मागत आहे. अव धातारं' या उपमंत्रात कर्मयोगाचा अंतर्भाव आहे. धातृत्व म्हणजे सांभाळ, पालनपोषण करणे. सामान्य माणूसही प्रापंचिक कामे व कर्तव्य करतो तेहि जगत्धारणेचे कामच आहे; ही जी धर्माची व्याख्या आहे त्या शब्दातही जगत् - धारणा गोवलेली आहे. म्हणून संसारांत राहुनही आपली वृत्ति अलिप्तपणाची व 'मी' पणा न बाळगण्याची होण्यासाठी 'माझी जीवप्राप्त कर्तव्ये पार पाडण्यासाठी शाश माझे रक्षण कर' अशी भावना या प्रार्थनेमधे आहे. 'अव दातारं' या प्रार्थनेत आपल्या गरजा कमीत कमी करुन देऊन टाकण्याचे औदार्य जोपासणें साधकाला अभिप्रेत असते. हे औदार्य जोपासण्यासाठी 'देणऱ्या माझे रक्षण कर' अशी विनवणी साधक करत आहे. 'अव पश्चात्तात्............सर्वतो मां पाहि पाहि समंतात' या उपमंत्रामधें ईश्वर सर्वव्यापी व सर्वशक्तिमान आहे ही श्रध्दा ठामपणे बाळगून 'माझ्या साधनेत सर्व दिशांकडून येणाऱ्या अडथळ्यांपासून माझे रक्षण कर' हा भाव साधक व्यक्त करत आहे. तर स्थितीकडे पोचवर्णे हाच अथर्वणत्षींचा अशा त्हेने पायरी- पायरीने साधकाला उच्च उद्देश अथर्वशीर्षामधून दिसून येतो. यापुढील मंत्रावर याच भूमिकेवरुन विवेचन लक्षांत घ्यावे ही प्रार्थना. (क्रमश:) (0 मै रलो ाबड कृ 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-19.txt देदेहेव जुल / ऑनस्ट २००3 जून १९८८ मधें परढेशांतील एका रश्रमामधें श्रीमाताजींचा सहजयोग्यांबरोबरचा एक उदबोधक संवाद.:- श्रीमाताजी: तुमच्या देशांमधे सहजयोग पसरायला वेळ लागतो कारण इथल्या लोकांना सर्व कांहीं पैशात मोजण्याची संवय असते आणि आपण विनामूल्य आत्मसाक्षात्कार देतो. ते असूं दे; पण मी तुम्हाला विचारते कीं तुमची सहजयोगामधे प्रगति म्हणावी तशी होत नाहीं याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? त्यासाठी अत्यावश्यक अशी कोणती गोष्ट आहे? सहजयोगी : आजपयंत ब्रह्ृशक्ति साक्षात् अवतरली नाही म्हणून, श्रीमाताजी: ते ठीक आहे पण तुम्हाला अत्यावश्यक असे काय आहे? सहजयोगी : आमचे पूर्वीपासूनचे संस्कार. श्रीमाताजी : तसे नाहीं; तुमच्या प्रगतीसाठीं एकमेव अशी कोणती गोष्ट आवश्यक आहे? सहजयोगी : आमचे आचरण आदर्श असले पाहिजे. श्रीमाताजी : तेहि नाहीं; तुमच्यामधे काही सुंदर सहजयोगीही आहेत. सहजयोगी : आम्ही फार विचार करतो. श्रीमाताजी : मी काय विचारते आहे ते तुम्हाला समजले नाहीं. मी विचारत आहे की तुम्हाला ० एकमात्र अशा कोणत्या गोष्टीशिवाय सहजयोगांत प्रगति साधणार नाहीं. सहजयोगी: समर्पण श्रीमाताजी: हे योग्य आहे पण जरा आणखी खोलांत विचार करा. सहजयोगी: आज्ञापालन ब काम (ग) श्रीमाताजी : तसे तुम्ही खूप आज्ञाधारक आहातच. आणखी काय ? सहजयोगी: आनंद मिळवणें श्रीमाताजी : आनंद हे फळ आहे; एकमेव पात्रता कोणती? सहजयोगी : श्रध्दा, प्रेम व समर्पण श्रीमाताजी : जरा आणखी विचार करा. ত। परव सहजयोगी : हृदयापासून आपली भक्ति व श्रध्दा. श्रीमाताजी: अजून विचार करुन पहा बरे? सहजयोगी: श्रीमाताजींना पूर्णपणे शरण गेले पाहिजे. श्रीमाताजी : छान, पण अजून कांहींतरी असले पाहिजे. सहजयोगी : आपण आदिशक्ती आहांत हे जाणले पाहिजे. श्रीमाताजी: हां। अगदी बरोबर. मला आदिशक्ति म्हणून ओळखल्याशिवाय अध्यात्मिक बूड उन्नति (प्रगति)होणार नाहीं. जसे जसे गहन होत जाल तस तशी ही जाणीव प्रगल्भ होणार आहे Do০000 ० ॐॐ कुई बैं केई यूह ध्र ८ भ प्र कु भै मंड किड कं्जड 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-20.txt बे हेटेटे २2 ई० गुलै / ऑबास्ट 3 न] इंटरनॅशनल सहज पब्लिक स्कूल, धरमशाला इंटनॅशनल सहज पब्लिक स्कूल' ची स्थापना इ.सन. १९८९ साली प.पू.श्रीमाताजींच्या कृपेत करण्यात आली. 'सहजयोग' कुटुंबातील काहीजणांनी आपल्या मुलांतील अबोधिता नष्ट होऊ न देता त्यांना सुसंस्कारित शिक्षण मिळून ते आपापल्या देशांचे सुजाण व जबाबढार व्यक्तित्व होतील या उदात्त हेतूने या शाळेची जरुरी वाटली. काही मोजक्या विद्यार्थांच्या उपस्थितीत ही शाळा सुरु झाली. आता जवळ जवळ २० देशातील २५० मुले या शाळेत शिक्षण घेत आहेत सभोवार अरण्ये जंगलांनी वेढलेल्या धौलाधर डोंगराच्या कुशीत निसर्ग रम्य परिसरात ही शाळा उभी आहे. जवळूनच 'गज' नावाची नदी वाहत असते. या नदीवरच गज धरण बांधले आहे व तेथून वीजनिर्मिती पण केली जाते. धर्मशाळेपासून वर १३ किलोमिटरवर'तलवू' या छोट्या गांवी ही शाळा आहे. आजूबाजूच्या डोंगरांची शिखरे हिमाच्छादित असल्यामुळे वातावरण अधिकच शुध्द व सुशोभित झाले आहे. 'ज्युनिअर किंवा प्राथमिक विभाग व सीनियर अथवा प्रशाला (हायस्कूल) विभाग असे तिचे दोन मुख्य विभाग आहेत विद्यार्थ्यांची दिनचर्या पुढीलप्रमाणे आहे. सकाळी सहा-सव्वासहा वाजता उठणे%; प्रातर्विधी करुन सर्वजण जोडेपट्टी करतात व त्यानंतर पावणेसात वाजता ध्यानासाठी जमतात. सकाळी ७.३० वा नाष्ता दिला जातो. त्यानंतर मधला काही वेळ मोकळा असतो वत्यानंतर ८.३० वाशाळा चालू होते. दुपारी १ वा जेवणाची सु्टी परत २ ते ४ पर्यंत शाळेचे वर्ग चालतात. नंतर साधारण पावणेपाचला मैदानावर निरनिराळ्या खेळांसाठी जमतात. त्यानंतर सायं. ६ वा. संध्याकाळचे ध्यान घेतले जाते. पावणेसात वा ध्यानानंतर गृहपाठ इ. साठी वेळ असतो. ७.३० वा रात्रीचे जेवणाची वेळ होते. जेवणानंतर रात्री ९.३० वा मीठपाण्याच्या उपचारानंतर मूले झोपी जातात. असा हा त्यांचा साधारण दिनक्रम असतो. खेळांबरोबरच विद्यार्थ्यांमधे संगणक ज्ञान, संगीत, नृत्य, चित्रकला, कला कौशल्य यामध्येही त्यांच्या गुणांचा विकास घडत असतो. शाळेमध्ये दहा वर्ग आहेत. व राहण्यासाठी सहा दालनात डॉम अंकल व आटी यांच्या प्रेमळ देखरेखीत सर्व काळजी घेतली जाते. 'सहाजयोग्यांतही' उन्नत होण्यासाठी ध्यान धारणाळ्धारे आणि आठवड्यातून एकदा कार्यशाळा घेतली जाते. एकमेकांना चैतन्यलहरी देणे व ठीक करणे तसेच श्रीमाताजींच्या पूजनांचा कार्यक्रमही ते मोठ्या उत्साहाने व तन्मयतेने करतात. तसेच वर्ग - सजावट, निबंध लेखन, सांधिक खेळ, संगीत इ. विषयी स्पर्धात्मक कार्यक्रमही घेतले जातात. याबाबत सर्व शिक्षकांकडून त्यांना योग्य तेमार्गदर्शन केले जाते. कलांचे प्रदर्शनही ठेवले जाते ज्यातून त्यांच्य कल्पकतेला वाव मिळतो. वर्षातून जवळपासच्या ठिकाणी सहलीचे आयोजन केले जाते. ार अशारीतीने या शाळेतून बाहेर पडणारे विद्यार्थी सहजयोगाच्या भक्कम पायावर उभे राहून आपल्या शुध्द चारित्र्याद्हारे निव्य्याज प्रेमातून विश्वात मानवी मूल्यांची जोपासना करणारे, विश्वबंधूत्व जोपासणारे, जात, धर्म, भेद-भाव विरहित वैज्ञानिक व आध्यात्मिक दष्टिकोन देणारे'दीपस्तंभ' असतील यात शंका नाही. ० ॐॐ कु शी ु 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-21.txt । आंधरट ॐ० वे जूले / ऑगरट २० 3 वनेवी आयुर अल्टरने टिव्ह थेरपी हेल्थ आणि रिसर्च सेंटर उदघाटन समारंभ- दिनांक २० जुलै २००३ व्यवस्था असून चौथ्या मजल्यावर ध्यान हॉल आहे. योगोपचार मध्ये प्रामुख्याने पाठीचा कणा, गुडघेदुखी, हृदय रोग, दमा यावर विषेश उपचार दिले जात असून पूण्यातील पौड रोड परिसरातील चंद्रगुप्त हाऊ. त्याला चांगला प्रतिसाद आहे. सो. मधील श्रीमाताजींच्या इमारतीत सदर उदघाटन कार्यक्रमाची सुरवात सौ कल्पनादिदि व श्री प्रभात शुक्रवार सकाळी ९.०0 ते १.०० संध्याकाळी ४ ते ७ तसेच श्रीवास्तव यांच्या शुभहस्ते फित कापून सकाळी ११.०० शनिवारी फक्त सकाळी ९.0० ते १.00 असून रविवारी च्या सुमारास झाली. त्यानंतर श्रीमातारज्जीची निराकार दवाखाना बंद राहिल, तसेच पेशंटसाठी डॉ विश्वजीत पुजा झाली. पुजेच्यावेळी श्री आपटे,श्री बागडदे यांनी भजेने म्हटली. त्याप्रसंगी श्री प्रभात श्रीवास्तव यांनी त्यांच्या रुग्णांसाठी ऑर्थोपेडिक समस्येसाठी निवासी डॉ भाषणात प्रामुख्याने सांगितले की, प.पू.श्रीमाताजी ह्याची विश्वजीत चव्हाण तसेच मुझिक थेरपी साठी (सहजयोग मुलगी ही माझी पत्नी आहे हे माझे खरोखच भाग्यच आहे. पद्दत) प्रसिध्द गायक श्री अरुण आपटे हे काम पाहणार तसेच मला जन्मो जन्मी श्रीमाताजींची मुलगी आहेत पत्नीम्हणून लाभो अशी मी आदिशक्ती श्रीमाताजींच्या चरणी प्रार्थना करतो. सौ कल्पना दिदि यांनी प्रामुख्याने तनदेवी औषधे सध्या जगभर प्रसिध्द असून नुकत्याच सांगितले की, श्रीमाताजी ह्या माझ्या एकट्याच्या आई सुरु झालेल्या हॉस्पिटलला देखिल आश्चर्यकारक नसून सान्या विश्वाची आई आहे, आदिशक्ती आहे याची प्रतिसाद मिळत आहे.प.पू.श्रीमाताजींच्या आशीर्वादात मला खात्री आहे. बाह्य रुग्न विभागाची वेळ ही सोमवार ते चव्हाण, डॉ कामाक्षी साळूंके, डॉ वैशाली बाबर, डॉ स्मिता बुगदे, सपना चव्हाण हे काम पाहणार असून अंतर प.पू. श्रीमाताजींच्या आशीर्वादाने असलेल्या या संस्थेचा पत्रव्यवहाराचा पत्ता पुढील प्रमाणे सदर इमारतीत तळ मजल्यावर वनदेवीं आयुरवैदिक औषधाचा दवाखाना असून त्यामध्ये पाच आहे. वनदेवी आयुर अल्टरनेटीव्ह थेरपीज हेल्थ अॅण्ड रुग्नांना उपचारासाठी राहण्याची व्यवस्था आहे. रिसर्च सेंटर, बिल्डींग क्रमांक ८, चंद्रगुप्त हौ. सो. हॉटेल पहिल्या मजल्यावर छटचक्र मसाज, पंचकर्म, स्टीम बाथ, मड थेरपी, सोना, शिरोधरा, नस्य, स्वेदन, स्नेहन, ग्रेसच्या मागे, पौडरोड, कोथरुड, पुणे-४११०२९ दुरध्वनी:-0२० ५२८६७२२ मुझिक थेरपी,निस्गोपचार, योगोपचार घेण्याची E-mail : vanadeviayur @ rediffmail.com क वंईी कईी कूप ২0 छु 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-22.txt ह ह ऑगरट २०३ जुलै गणपतीपूळे -समुद्राकडे जाणारा रस्ता उठ्घाटन् सोहळा - वृत्तांत १९ जुलै २००३ गणपतीपूळे सेमिनारच्या जागेतून सहजयोग्यांना समुद्रावर जाण्यासाठी गेटच्या समोर असलेली होती. १०.३0 च्यासुमारास आपल्या समुद्रावरील जागेत जवळजवळ १७ गुंठे जागा प.पू.श्रीमाताजींच्या कृपेत पूणे सर्व सहजयोगी जमू लागले. त्या ठिकाणी मांडवामधे सहजयोग केंद्रामार्फत खरेदी करण्यात आली. त्यामुळे श्रीमाताजींचा व चरणांचा फोटो मांडला होता.बाजूला सेमिनारला येणार्या सहजयोग्यांना सेमिनारच्या मुख्य भूमिपुजनाची व गंगापूजनाची तयारी केली होती. प्रवेशद्धारासमोरच असलेल्या आपल्या जागेतून त्यासाठी जनरेटरवर स्पिकर्सची व्यवस्था केली होती. समुद्रावर जाता येईल. सदर जागेत नव्याने विहीर पुजेला सुरवातीला तीन महामंत्र घेऊन सर्वानी ध्यान खोदण्यात आली. त्याला दहा-बारा फुटावर गोड पाणी केले. नवीन विहीरीला लागलेल्या गोड गंगेचे पूजन लागले. तसेच जागेच्या दोन्ही बाजूला नारळाची झाडे करण्यात आले. त्याप्रसंगी सर्वांनी जलदेवतेचे मंत्र লावून परिसराच्या सौदर्यात भरच पडली. पुणे सहजयोग केंद्रातर्फे सदर जागेत गंगापूजन भुमिपूजन केले. व भुमिपूजनाचा कार्यक्रम दिनांक १९ जुलै रोजी आयोजित केला होता. त्या कार्यक्रमासाठी आदल्या पेंडॉलमध्ये सर्वजण हवनासाठी व पूजेसाठी एकत्र जमले. दिवसापासूनच सहजयोगी गणपतीपूळे सेमिनारच्या सर्व तयारी पुण्याच्या युवाशक्तीने केली होती. तासभराने ठिकाणी जमू लागले होते. त्यामध्ये प्रामुख्याने पुणे, पुजा संपल्यानंतर हवनास सुरवात झाली हवन-आरती श्रीरामपूर, जाशिक असे एकंदर १७५ - १८० पर्यंत होऊन दुपारी १.३० च्या सुमारास कार्यक्रम संपला. सहजयोगी उपस्थित होते. त्यांच्या राहण्याची व चैतन्याच्या आनंदात सर्वजण भोजनासाठी एकत्र जमले. जेवणाची व्यवस्था नव्याने बांधलेल्या ऑफिस - दुपारी ३.०० च्या सुमारास सेमिनारची सुरवात झाली. कार्यकर्ते यांच्या जागेत करण्यात आली होती. तर सुरवातीला श्रीरामपूरचे प्रा. नितीन पवार यांनी आपल्या श्रीमाताजींची पूजा फॅरेनर्ससाठी असलेल्या पेंडालमधे भाषणात युवकांच्या सहभागामुळेच सहजयोगातील मोठ केली होती. सकाळी ८ पासून चहा-नाष्टाची व्यवस्था केली म्हटले त्यानंतर भुमिमातेचा मंत्र म्हणून सर्वानी साधारण ११.00 च्या सुमारास फॉरेनर्सच्या म्रे अ] 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-23.txt १ जुलै / ऑवस्ट २००3 [०] आदिशक्तीचा अवतार हजारो वर्षांनी झालेला असून आपल्याला त्यांचा सहवास लाभला आहे हे आपले सर्वाचे भाग्यच आहे. आपण पृथ्वीवरील लोकसंख्येच्या मानाने १% पेक्षा कमी संख्येने आपण सहजयोगी आहोत त्या कमी निवडलेल्या सहजयोग्यात आपण आहोत त्यामुळे आपण भाग्यवान आहोत. श्रीमाताजीना प्रसन्न करण्यासाठी सहजयोग प्रसार-प्रचार हा एकमेव मार्ग आहे. तसेच चैतन्याच्या प्रवाहाबरोबर चालणारे लोक शहाणे दिसतात तर प्रवाहाविरुध्द जाणारे आपल्याला वेडे दिसतात. तसेच अ-गुरुसोडून सहजयोगात अनेक बी मोठे कार्यक्रम पार पडले आहेत.तसेच प्रत्येकाने लोक आले आहेत मात्र सहजयोग सोडून अ-गुरुकडे आत्मपरिक्षण केले पाहिजे, आपले भौतिकातले प्रश्न कोणी गेलेले ऐकावात नाही-जावूच शकत नाही. कारण श्रीमाताजींनी सोडविलेले असल्याने आता आपला वेळ सहजयोग ही एकमेव जिवंत क्रिया असून चैतन्यात वाचला आहे तो सहजयोगाच्या कार्याला लावला पाहिजे. रममाण होण्यासाठी सामूहिकतेत राहणे आवश्यक आहे. तसेच इतर सर्व धर्मातील गुरुंनी त्यांचा जेवढा वेळ श्रीमाताजींनी पूर्वी सांगितल्याप्रमाणे आता सहजयोगात सहजयोगाच्या कार्याला दिला होता त्यापेक्षा कितीतरी झुंडीच्या झंडी लोक येत आहेत. त्यांच्या अत्यंत प्रभावी जास्त वेळ श्रीमाताजींनी दिलेला आहे याची सर्वांना भाषणानंतर ५ च्या सुमारास सेमिनार संपले. जाणिव करुन दिली. पुण्याच्या श्रीमती पाठारे यांनी त्यांच्या भाषणात सहजयोगाचा प्रसार समाजातील रात्री ७.३० मुळात म्हणजेच केला पाहिजे त्यासाठी सर्वांनी शाळा-कॉलेजामधून प्रसार करण्यावर भर दिला पाहिजे. तसेच सहजयोगाचा आपल्यालা झालेला फायदा त्यानंतर सर्वजण मिठपाण्यासाठी समुद्रावर गेले. सहजभजनासाठी एकत्र जमले उपस्थित असलेल्या सर्व सहजयोग्यांमधून सहजभजनाचा कार्यक्रम सुरु झाला. त्यामध्ये दहा गृप व वैयक्तिक सहा जणांनी भाग घेतला. च्या सुमारास मुलाच्यात आपल्या कुटुबापुरता मर्यादीत न ठेवता सर्व समाजाला त्याचा उपयोग करुन देणे आपले काम आहे हे प्रामुख्याने सांगितले. पुण्याचे श्री निंबाळकर यांनी नाभी चक्र हे वेळोवेळी सहजयोगासाठी पैसे खर्च केल्याने सुधारते या विषयी सांगताना गणपतीपुळे सेमिनारच्या जागेत सध्या सुरु आसलेल्या कामांची माहिती दिली. त्यामध्ये अजून नव्याने करावयाच्या प्रोजेक्टबाबत देणगी देण्याबाबत आवाहन केले. शेवटी प्रा. अशोक चव्हाण यांनी त्यांच्या मधूर वाणीत सांगीतले की सहजयोगाचा मोल हा पैशात करता येत नाही. सृष्टीमध्ये विष्णूचे अनेक अवतार झाले पण हे पारई की ककेजौ भ ें ॐ कारये २२ ॥ा 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-24.txt बैवेहेवेवेहे वेबेरे हईं जुलै / ऑगरट २००3 असल्याचे सांगीतले. शेवटी श्री निंबाळकर यांनी आत्मपरिक्षण या शब्दाची फोड करीत आपले विचार मांडले आणि सेमिनामध्ये आलेल्या सर्वाचे तसेच श्री पित्रे, श्री धुमाळ, तसेच पुण्याची युवाशक्ती, श्री मानकर तसेच सर्व कार्यक्रमाचे आयोजन व मार्गदर्शन केल्याबद्दल श्री राजेंद्र पुगालिया यांचे आभार मानले. दुपारच्या भोजनानंतर सेमिनारची समाप्ति इझाली. गणपतीपूळे परिसरात या सेमिनारच्या आदल्या दिवसापर्यंत प्रचंड पाऊस पडत होता मात्र सेमिनारच्या कालावधीत एखादी सर सोडली तर उपस्थितांच्या ४०% पेक्षा जास्त जणांनी प्रत्यक्ष पाऊसच आला नाही याचे सर्वाना नवल वाटत गाण्याचा आनंद घेतला. त्यातील चांगली वाटलेल्या होते.सेमिनारचा परिसर अत्यंत प्रसन्न वाटत होता. गुपला व गायकांना संयोजकांनी बक्षिसे देऊन कौतुक त्यामध्ये नव्याने होत असलेल्या सुधारणा दिसून येत केले. रात्री ९.३0 च्या सुमारास कार्यक्रम संपला. होत्या. मुख्य ऑफिसची-व्हालेंटीयर्सची असलेली २० तारखेची सुरवात सकाळचया टेकडीवरील इमारतसाधारण ६० फूट रंद, ३०0 फुट लाब टलांब व २५ फूट उंच असलेली इमारत लांबून देखिल उठुन घेवून सर्वजण परत ९.३० च्या सुमारास एकत्र दिसत होती. बाजूुला कायमस्वरुपी स्टॉल्ससाठीचे सेमिनारसाठी जमले. सुरवातीला पुण्याच्या सौ पित्रे यानी बांधकाम सुरु होते, जुन्या विहीरीचा गाळ काठणे चालू सामुहिक ध्यानाने झाली. सामुहिक मिठपाणी व नाष्टा जगातील वाढता भ्रष्टाचार त्याचा समाजावर होणारा होते.इलेक्ट्रीक रुम, गेस्ट रुमचे काम पूर्ण होत आले परिणाम तसेच अ-गुरु,बुवाबाजी या विषयावर आपले होते.सर्वांनी सेमिनारला उपस्थित राहला मिळाल्याबद्दल विचार मांडले. पूण्याच्या सौ वाघ यांनी सहजयोग श्रीमाताजींचे आभारमानले. प्रसारामध्ये महिलांचा सहभाग या विषयावर आपले विचार मांडले. त्यानंतर पुण्याचे श्री देवेंद्र ठाकुर यांनी युवाशक्तीने गावातील देवळात भजने म्हटल्याने जागृतीसाठी मोठ्याप्रमाणावर मॉब जमू शकतो याविषयावरमाहिती दिली. श्री राजेंद्र पवार यांनी पुढील महाराष्ट्र सेमिनार मध्ये आलेल्या सर्व सहजयोग्यांचा उपयोग कारुन एक दिवस हा सेमिनारच्या शहराच्या रhg आजुबाजुच्या गावात नागरीकांना सहजयोग सांगण्यासाठी करुन घ्यावा याबाबत आपले विचार मांडले.शेवटी डॉ गजरे यांनी मी सहजयोगी आहे का? याबाबत आत्मपरिक्षण करणे आवष्यक असल्याचे सांगून प्रत्येकाने आपली स्थिती सुधारणे आवश्यक हा ॐ बाई ॐ में पाड फोड २३ स] 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-25.txt जुलै / ऑगस्ट २003 ॐ सहज समाचार न प.पू.श्रीमाताजींचे प्रतिष्ठान वास्तव्य दिनांक २६ जुलै ते दिनांक ३० ऑगस्ट पर्यंत प. पू.श्रीमाताजींचे प्रतिष्ठान पुणे येथे वास्तव्य होते. त्याकाळात पूणे परिसरात सर्वत्र चैतन्य प्रचंड प्रमाणात वाढलेले सर्वांना जाणवत होते.या कालावधीत श्रीमाताजींनी साक्षात श्रीकृष्ण पूजा करण्याचे भाग्य दिले. तसेच १५ ऑगस्टच्या दिवशी श्रीमाताजींनी राष्ट्रध्वज फडकाऊन आपल्या भारताचा गौरव वाढवला. त्यावेळी सर श्री सी.पी.श्रीवास्तव साहेबांनी श्रीमाताजींचा संदेश सर्वांना आपल्या भाषणात सांगितला. राखीपोर्णिमेच्या दिवशी श्री राजेंद्र पुगालिया यांनी पुणे सहजयोग केंद्राच्या वतीने श्रीमाताजींना राखी बांधली. पूण्यातील वास्तव्याच्या कालावधीत श्रीमाताजी अत्यंत प्रसन्न तसेच आनंदी होत्या. त्यांचे आशीर्वाद सर्व सहजयोग्यांना मिळाले. याच कालावधीत श्री नलगीरकर साहेबांनी श्रीमाताजींकडून पुण्यात एक मोठा आश्रम होण्यासाठीची परवानगी घेतली.त्यामुळे आता लवकरच पुणे लगतच्या परिसरात एका मोठ्या जागेत आदिशत्तीच्या आशीर्वादात एक मोठा आश्रम होणार आहे. श्रीमाताजींजी नाशिकच्या कुंभमेळ्या विषयी बोलताना सांगितले की " लोक पहिल्यादा पाप करतात- वाईट काम करतात नंतर ते धुण्यासाठी कुंभमेळ्यात जातात. श्रीमाताजी म्हणाल्या की आपण वाईट काम करताच का? यावर सर्वांनी विचार केला पाहिजे." गुरु पूजा पुणे काही क्षणचित्रे गुर्पुज एणे तरी ्यून ते पुरते । अधिक ते सरते ।। करनी घेया है तुमते। विजावितु असे ।। शरी 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-26.txt IMSE 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-27.txt े 9४ नि वनदेवी आयुर अल्टरनेटीव्ह थेरपी हेल्थ आणि रिसर्च सेंटर उदघाटन समारंभ, पुणे ह इा मं· ा वा क इंटरनॅशनल सहज पब्लिक स्कूल, धरमशाळा म्] ै क गणपती पूळे समुद्राकडे जाणारा रस्ता गंगापूजन व भुमी पूजन समारंभ त की लि बिन