चैतन्य लह नोव्हेंबर/डिसेंबर २०0३ अंक क्र. ११/१२ से ा दे जोहेंबर/डिसेंबर २003 ह अनुक्रमणिका तुझा विसर न व्हावा. २ दिवाळी पूजा, २००३. ३ नवरात्री पूजा -न्यू जर्सी, अमेरिका, २००३.. ४ ... गौरी जन्मदिन पूजा, न्यूयॉर्क, १२ ऑक्टोबर २००३ ५ सहजयोग्यांची प्रगल्भता - प.पू.श्रीमाताजी निर्मलादेवींचे प्रवचन १९८२. ६ सहजयोगात परिपक्व व्हा - प.पू.श्रीमाताजी निर्मलादेवींचे प्रवचन गणपत्यथर्वशीर्षः भावार्थ १३ ...... प.पू.श्रीमाताजी निर्मलादेवींचे प्रवचन-स्वीत्झर्लंड - १९८३ १५ t गणपतीपुळे सेमिनार २००३ पुर्व तयारी हवन कार्यक्रम........ १८ * गणपतीपुळ्याचा 'गणपती २0 ... *****.. सहज समाचार -.... २२ ******** चैतन्य लहरी, सहजयोग केंद्र, प्लॉट नंबर ७९, सर्व्हे नंबर ९८, भुसारी कॅलनी, कोथरुड, पुणे - ४११०३८ टेलिफोन : 0२०५२८६१०५ chaitanyalaharipune @ redifmail.com म र रा ा ২ वे नोहेंबर/डिसेंबर २००३ विसर न व्हावा....... ..तुझा समस्त मानवजातीचे परिवर्तन होऊन या पृथ्वीवरच परमेश्वरी साम्राज्याचे नंदनवन निर्माण व्हावे हेच प.पू.श्रीमाताजींचे स्वप्न आहे. त्यासाठींच सहजयोगाचे महाशक्तिशाली आयुध धारण करून आदिशक्तीनें हे अवतरण घेतले आहे. आपण सर्व सहजयोगी या कार्याचे पाईक आहोत ही जाणीव व भावना आपल्यामधें सतत जागृत ठेऊन कृतिशील होणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. श्रीमाताजी अनेकवेळा सांगतात की सहजयोग नुसता घेऊन पुरेसा नाहीं तर प्रत्येकजण सहजयोगी म्हणून घडला पाहिजे. अर्थीत त्याचा प्रकाश व प्रभाव सहजयोग्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वांतून, व्यवहारांतून, आपापसांतील संबंधांमधून सतत व्यक्त झाला पाहिजे. आपल्याला संत हे नांव तेवढयासाठीच त्या देतात व त्या पदवीचा आपल्याकडून गौरव झाला पाहिजे. श्रीमाताजींच्या अमृतवाणीचें सतत चिंतन व मनन करत राहुन आपल्या रोजच्या साध्या सुध्या व्यवहारामधे वा वागण्याबोलण्यामधे त्याचा संबंध जोडत राहिल्यास श्रीमाताजींचा उपदेश आपल्या अंतर्मनामधें रुजतो. तरसे पाहिले तर आपण मानव म्हणून अपूर्णच आहोत व आपल्याला पूर्णत्वाकडे वाटचाल करत ' अचपळ मन माझे नावरे आवरीता' अशी करूणामय प्रार्थना केली. राहिले पाहिजे. समर्थानीसुध्दा पण प्रयत्न आपल्यालाच करायचा आहे व तो सतत, जाणीवपूर्वक केला पाहिजे. मानव समाजाचे परिवर्तन हा डिव्हाईन (Divine)संकल्प आहे व साक्षात् आदिशक्तीकडूनच तो कार्यान्वित झाला असल्यामुळें पार पाडणारच आहे. खारीचा वाटा म्हणून आपण प्रत्येकानें श्रीमाताजींच्या उपदेशाप्रमाणें स्वत:ला घडवून कार्यरत झाले पाहिजे आपल्यामागें शक्ति आहेच. म्हणूनच "तुझा विसर न व्हावा" ही भावना बाळगून उल्लतीचा ध्यास घेऊं या, a म० ब্दস मद ने नोहेंबर/डिसेंबर २०03 य र ॐ ऊ दिवाळी पूजा ि ० सा to पं. पू. श्रीमाताजी जिर्मलादेवींचे भाषण २०0३ तुमच्या हृदयांत आलेला प्रकाश तेजस्वी होऊन सगळीकडे पसरणार आहे आणि त्यामुळेंच जगभरातील परिस्थिति सुधारणार आहे. आजचा हा दिवस मोठ्या आनंदाचा आहे आणि त्यांत सहभागी होणारे हाच आनंद सगळीकडे पसरवणार आहेत. सर्व प्रकारचे प्रश्न असणारच. पण आपण प्रकाशांत असल्यामुळे आपल्याला कसल्याच समस्या नाहीत, आपल्याला कुठेंच अंधार दिसत नाही. आपल्यासाठी सगळीकडे प्रकाशच प्रकाश आहे. मग काय करमी पडत असेल तर आपली श्रध्दा. आपण प्रत्येकानें स्वत:शी छी प्रामाणिक राहिले पाहिजे. आपल्यामधील आनंद व प्रेम उसने आणलेले नसावे; ते हृदयांतून उत्स्फूर्तपणें प्रकट व्हावे आणि त्याचा आविष्कार सतत सदोदित होत रहावा. हे घटित झाले पाहिजे. असे प्रेमाचे झरे वाहूंलागले की आपल्या मधील हेवे-दावे, आकस, स्पर्धा अशा प्रकारच्या आपल्या उल्लतीच्या आड येणान्या क्षुद्र भावना त्या प्रवाहामधे विरघळून जातील. तुमचे हृढय प्रेमाने ओतप्रोत भरलेले असेल तरच हे शक्य आहे. आजचा शुभदिवस या प्रेमाचा प्रकाश पसरवणारा आहे; त्यामुळेच सर्वजण प्रकाशांत येऊनव आपले छोटे-मोठे प्रश्न विसरून समाधानांत राहतील. तुम्हाला हा हाल पूजेसाठी मिळाला ही चांगली गोष्ट आहे आणि त्यांतून हेच जाणवते की तुम्हाला मार्गदर्शन व मदत करणारी एक शक्ति आपल्यामागे आहे हे पक्के ध्यानांत घ्या. तुम्हाला सर्व आशी्वाद मिळाले आहेतच; त्याबद्दल शंकाच नाहीं. म्हणून आपल्या छोट्या -छोट्या गोष्टींची काळजी करत बसू नका; सर्व कांहीं त्या परमशक्तीवर सोपवलेत की सगळ कार्यान्वित होणार आहे ही श्रध्दा बाळगा. ही फार महान शक्ति आहे आणि तीच तुम्हाला खूप पुढे घेऊन जाणार आहे. आजच्या या दिवाळीचे हेच तुम्हाला वचन आहे की तुम्ही जीवनांत अत्युच्च व भव्य असे मिळवणार आहात. माझा प्रत्येक शब्द खराच ठरणार आहे. तुमचे सर्व लहान-सहान प्रश्न सुटणार आहेत; पैसा, नोकरी अशा क्षुल्लक गोष्टींची काळजी सोडून द्या, या सर्व अडचणीमधून परमात्म्याचे कांही हेतू असतात ते ओळखण्याचा प्रयत्न करा. शेवटी तोच करता-करविता असल्यामुळे त्याच्या इच्छेनुसार सर्व कांही घटित होणार आहे. तुमचा सांभाळ करणारा तोच आहे ही श्रद्दा दृढ करा. तुम्ही हे सर्व जाणाल अशी मी आशा करते आणि तुम्हाला अत्युच्च आनंद मिळो अशी प्रार्थना करते. तुम्ही सर्वांसाठी ही दिवाळी भरपूर आनंदाची ठरो हेच माझे अंत:करणापूर्वक आशीर्वाद. -तुमच्या हृदयांतील आनंद व प्रे माचा प्रकाश सर्वत्र पसरु दे. ७ थरा द दि कृन ७ के क ५ ई मै अ का] स চ లడలలలలులల ২ ১केबेहे वदेवेटे व्े ने शोहिंबर/डिसेंबर २००३ ि नवरात्री पूजा २०0३ न्यू जर्सी, अमेरिका येथें नवरात्री - उत्सवाच्या १ व्या दिवशी आटोपशीर पूजा झाल्यावर प.पू.श्रीमाताजी निर्मलादेवींनी दिलेला संदेश : आज नवरात्रीचा ९ वा दिवस आपण साजरा करत आहोत. देवीनें पृथ्वीतलावर स्त्रियांमधील चांगले गुण नष्ट करणाऱ्या सैतानी प्रवृत्तीच्या दुष्टांचा संहार करण्यासाठीं अवतार घेतला. आपल्यामधेही असे दुष्ट प्रवृत्तींचे लोक आहेत आणि त्यांना आपण, शारीरिक नव्हे तर त्यांची मानसिकता, नष्ट केली पाहिजे. आपण अशा लोकांना आपल्यामधें का सामावून घेतो व त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल काय करतो हे खरोखर विचार करण्यासारखे आहे. चांगुलपणा हीच माणसामधील महत्वाची बाब आहे हे तुम्ही लक्षांत घेतले पाहिजे. तुम्हीच जर वाईट पध्दतीनें किंवा सत्ता गाजवण्यासारखे वागलात तर तुमचाही विनाशच होणार. त्याच का्यासाठी देवीला पृथ्वीवर अवतरण घ्यावे लागले आणि देवींने नेहमींच त्याची ग्वाही दिली आहे. रদসট क वईी र १ दे ई नोहंबर/डिसेंबर २००३ व गौरी जन्मदिन पूजा प.पू.श्रीमाताजी निर्मलादेवींचा संदेश, न्यूयॉर्क, १२ ऑक्टोबर २००३. आज आपण गौरीदेवीची पूजा करणार आहोत. देवीचे पृथ्वीतलावर अनेकवेळा अवतरण झाले. सज्जन लोकांना त्रास देऊन या ना त्या मार्गानें त्यांना नष्ट करण्याच्या मार्गे लागलेल्या दुर्जनांचा संहार करण्यासाठीं अनेक वेळा देवीचे पृथ्वीतलावर अवतरण झाले. त्यासाठीं तिने फार परिश्रम केले म्हणून आज तिचा जन्मदिन आपण साजरा करणार आहोत. ট हे सर्व तुम्हाला माहीत असल्यामुळें मला जास्त सांगायची जरूरी नाही. पण मुख्य लक्षांत घ्यायची गोष्ट म्हणजे तुमचे सर्व संकटांपासून रक्षण करण्यासाठींच तिला अवतरण घ्यावे लागले. तुम्ही देवीची पूजा करणारे असल्यामुळें तुमचे सर्वपरी संरक्षण करणें ही तिच्यासाठीं फार महत्त्वाची गोष्ट आहे. आज आपण अगदी हृदयातून तिची पूजा करु या, तुम्हाला ज्या लोकानी त्रास दिला त्यांचे परिपत्य तीच करणार आहे. हेच आजच्या दिवसाचे भाग्य समजून तिच्याबद्दल ऋणी होऊ या. तुम्हाला का व कोण त्रास देतो हे बघणारी व तुमचा सांभाळ करणारी हीच देवी आहे. आज या देवी- पूजेसाठीं सारे इथे जमलात याचे मला फार समाधान आहे. तिचे तुम्हाला सदैव आशीर्वाद मिळण्यासाठीं आपण तिच्या चरणी शरणागत होऊ या. तुम्हा सर्वांना तुमच्या मुलाबाळांना व कुट्रंबियांना परमेश्वराचें अनंत आशीर्वाद. ्वे कई कैं सईी টউ की हे नोहेंबर / डिसेंबर २०03 ०] प्रत्येक नवीन वर्ष हा सहजयीग्यांसाठी एक नवा काळ, कमतरता नव्हती; कारण ते तुम्हाला नवीन उमंग असते; कारण शांति व आनंदाची अनुभूती सहजयोगी नेहमीं वर्तमानात रहात देण्याआधी तुमच्याकडून खडतर असतो. तो भूतकाळाचा व भविष्य तपस्या करून घेत, देहकष्ट काळाचा विचार करत नाहीं; प्रत्येक करायला भाग पाडत आणि त्याद्दारे क्षण तो जागृत असतो. सहजयोग तुमचें मन शुध्द करून घेत, प्रदीर्घ करणें हे सागराच्या लाटांवर तरंगत काळ अशी तपश्च्या व कष्ट राहण्यासारखे आहे. सागराच्या केल्यावरच पाण्यावर उठणारी प्रत्येक लाट ओळखण्याची पात्रता शिष्यांना नवीन असते त्याप्रमाणें सहजयोगी मिळत होती. पण तुमच्या आईची जीवनांत सतत आनंद व शांतीच्या व्यवस्था वेगळींच आहे. ती तुम्हाला तरंगांचा उपभोग घेत असतो. मुख्य सुरवातीलाच अनुभूति गोष्ट एवढीच म्हणावीशी वाटते की ढेते, परमात्मा व सत्य प्रथम जाणा सहजयोगांत येऊन आपण त्याच्या व मग त्याच्यावर विश्वास ठेवा अशी तरंग - लहरींवर आरूढ होण्यास तिने व्यवस्था केली आहे. म्हणून शिकलो का नाहीं हे महत्वाचे आहे. तुम्ही थोडीशी जरी मेहनत घेतलीत हे जो सहजयोगातून शिकला तोच तर खूप मोठे कार्य होणार आहे. त्याच्या आनंद सागरात उतरला. पोहण्याला शिकवण्याची एक तन्हा सहजयोगांत म्हटला तर दोष (त्रुटी) म्हणजे हात-पाय कसे मारायचे, एवढयाच आहेत की सहजयोग पाण्यावर कसं तरंगत रहायचे हे सर्व घेतल्यावर माणसाला सहजयोगी जमिनीवरच सांगून करुन घ्यायचे; बनावे (घडावे) लागते: त्याशिवाय दूसरी तन्हा म्हणजे शिकणाऱ्याला सहजयोग घेण्याचा फायदा नाहीं. सरळ ढकलून पाण्यांत पाडायचे. आईने तुम्हाला सहजयोगाच्या सहजयोग तुम्हाला दुसऱ्या तऱ्हेने सागरावर तरंगणे शिकवले पण मिळाला आहे. म्हणून थोडीशी आतां तुम्ही इतरांना तसे मे हनत करुन तुम्हाला स्वतःला शिकवण्याची जास्त गरज आहे. त्यांत 'सहजयोगी' बनायचे आहे. म्हणजेच दुसन्यांना वाचवण्याचे सहजयोगाचा आनंदाचा अनुभव पूर्ण काम आतां तुमचे आहे हे लक्षांत घ्या.. समाधान देणारा आहे. तुमची इच्छा त्यासाठीं सहजयोगांत तुम्ही पूर्णतया शुध्द असल्यामुळें आणि कुंडलिनी परिपक्व झाले पाहिजे. एवढी एकच शुध्द त्रुटि सहजयोगांत आहे. केी पूर्वीच्या गुरुंजवळ अशी परमात्म्याला चैतन्याची सहजयोग्यांची प्रगल्भता प. पू. श्रीमाताजीचा जवव्धाचिा संवेश (संक्षित्त) १९८२ सहजयोग घेतल्यानंतर पूर्णतया प्रगल्भ सहजयोगी बयाचा सातत्याने प्रय्न करत रहा. - इच्छा-स्वरूप असल्यामुळें तुम्हाला तात्काळ अनुभूति मिळाली. Oहे की इ १९९९९६ हु० जोहेंबर/डिसंबर २०03 शुध्द इच्छा पुरी झाल्यामुळें तुमच्या इतर इच्छाच संपल्या आल्यावर वृक्षासारखे होता, तृक्षाच्या छायेखाली आणि तुम्हाला समाधान मिळाले. ज्याच्या मनांत अ- कुणीही आला तरी तो ऊनपावसापासून त्याचे संरक्षण समाधानाचा लवलेशही नाहीं तो खरा सहजयोगी.थोडेसे करती ना ? मग तुमच्या छायेखाली असलेल्यांबरोबरचे जरी असमाधान शिल्लक राहिलेअसेल तर समजा की तुमचे संबंध प्रेमाचे व आस्थेचे असलेच पाहिजे. हे तुम्हा कुंडलिनी नीट जागृत झाली नाहीं. त्या स्थितीमधेही सगळ्यांसाठी मी सांगत आहे, कुणाला वाटेल मी कुणा तुम्हाला आशीर्वाद मिळत राहतात. परमचैतन्याचे विशिष्ट माणसाला उद्देशून बोलत आहे तर ती चुकीची चमक्तार आढळतात व तुम्ही हळु-हळु अग्रेसर बनत समजूत आहे; हे सगळ्यांना लागू आहे. मग भले असे दुसरे लोक वा कुटुंबातील नातलग सहजयोगांत नसले तरी सहजयोग्याला मिळालेला विशेष आशीर्वाद तुम्ही सहजयोगी म्हणून त्यांच्याशी प्रेमपूर्वकच वागले वृ. जाता. ि म्हणजे तो उदार अंत:करणाचा बनतो; त्याला दुस-्याला पाहिजे. कूणाच्या मागे हात धुऊन लागल्येवरच तो देण्याची दानत मिळते. त्यांतून मिळणारा आनंद असा सहजयोग घेईल असे समजणे ही मोठी चूक आहे. खास आहे की, प्रापंचिक कसल्याही वस्तूपासून तो सहजयोगी म्हणून तुमच्या वागण्या बोलण्याने प्रभावी मिळण्यासारखा नाहीं. आणखी एक विशेष आशीर्वाद होऊनच दसरे सहजयोगांत येणार आहेत. जबरदस्ती म्हणजे तुमच्यातील गुरु-तत्त्व जागृत होते आणि तुम्ही करून कुणाला सहजयोगांत आणता येत नाहीं कारण दुसर्यांची कुंडलिनी जागृत करू शकता. ही क्षमता आली प्रत्येकाला त्याच्या पूर्ण स्वतंत्रतेतच सहजयोग की समजा आईचे काम संपले व तुमचे काम सुरु झाले. हे मिळायला हृवा. जोपर्यंत जमत नाहीं तोपर्यंत मेहनतपूर्वक ध्यान करायला हुवे. हा एकच वर म्हटल्याप्रमाणे सहजयोगात ढूसरे अनेक लोक आहेत व त्यांची हष्टि तुमच्याकडे आहे दोष आहे. माझ्या बाजूने एक माता म्हणून प्रयत्न हे लक्षांत घ्या. तुम्ही कसे घडत गेला ही वेगळी गोष्ट . करण्यांत मी कांहीं कसूर ठेवत नाहीं; माइयाकडून काही समजा तुमचे कुणी दुसरे गुरु आहेत, साक्षात्कारी कमी पडल्यास माझ्या मुलांत कांही कमतरता राहील असतीलही, तरी ते स्वत: मेहनत घेऊन तुम्हाला वर म्हणून मी खूप काळजी घेत असते. पण तुमची प्रत्येकाची आणायचा प्रयत्न करतात; आज ना उद्यां तुम्ही तपस्या तितकीच जरुरीची आहे कारण त्याशिवाय कार्य ठिकाणावर याल म्हणून स्वत: कष्ट करतात; पण तुमच्या तुम्ही जसे सहजयोगामधून घडत आहात तसे सफल होणार नाहीं. पण ही तपस्याही कसल्याही प्रकारे कठीण किंवा खडतर नाहीं; शांतपणें सर्व कांही घडेल. पहिली गोष्ट म्हणजे सहजयोग्यांनी प्रेम आईची गोष्ट वेगळी आहे, तिला तुम्हा प्रत्येकाला गुरु बनवायचे आहे. हे काम कठीणच आहे म्हणा. तसे तुम्ही हळू-हळू बनतच आहांत. पण म्हणूनच स्वतः घडत जात करायला शिकले पाहिजे. माइया कानावर जेव्हा कधी असतांना तुम्ही इतरांचा विचार करा. आपले शेजारी- एखाद्या सहजयोग्याबद्दल, तो कुटुंबातील माणसांना नीट पाजारी, आजूबाजूचे अशा सर्वाचा विचार करा. त्यांना वागवीत नाहीं वा मारझोड करतो वा मुलांवर नीट लक्ष सतत क्षमा करत जा व त्यांच्याबद्दल सहानुभूति बाळगा. ठेवत नाहीं वगैरे, येते तेव्हां मला नवल वाटते; कारण क्षमा हेच तुमचे सर्वांत शक्तिशाली साधन व आयुध आहे; सहजयोगामधे तुमच्या मनांत प्रेमाची भावना त्याचा उपयोग केला नाहीं तर त्याच्यासारखे दुसरे आयुध या कलियुगांत तुम्हाला मिळणार नाहीं. सहजयोग करण्याचा कारय फायदा ? तुम्ही सहजयोगांत क्षमाहृष्टीनेंच लोकांकडे पहावे, जिथे क्षमा असते तिथेच अनायासपणे येते व वृध्दिंगत होते. तसे नसेल होत तर े वाड লीहिंबर/डिसेंबर २००३ ट शांति नांदते; क्षमेशिवाय शांति मिळणार नाहीं. म्हणून (mature) होत नाहीं तो सहजयोगाला लायक नाहीं, दुसर्याला नेहमी क्षमा करा आणि त्याचबरोबर म्हणून समझदार व परिपक्व बनण्याचा प्रयत्न करत रहा. स्वत:लाही क्षमा करा. हे करत राहिलात तर स्वत:मधे असे झालात तर तुमच्या आईला आनंद होणार आहे , आपोआपच शांति आल्याचे तुम्हाला जाणवेल. असे नाहींतर लोक म्हणतील आईने तुम्हाला कांही शिकवले केल्यानेच आज्ञा चक्र उघडणार आहे. न नाही. म्हणून समझदार व प्रगल्भ बनण्याकडे नीट लक्ष आतां आणखी एक गोष्ट. सहजयोगांत परिपक्वव द्या, एवढेच नाहीं तर ती तुमची जबाबदारी समजा. होण्यासाठी तुम्ही स्वतःला एक प्रकारची शिस्त लावली पाहिजे. पुष्कळ लोकांना 'मला वेळ मिळत नाहीं' असे परिपक्व सहजयोगी बनण्याचा निश्चय करा. सहजयोगात म्हणण्याची संवय असते. ही एक सबब झाली; तुम्ही सर्व नवीन-नवीन लोक येत राहतात. कुणाला कमी-जास्त तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी माझी मदत मागता व्हायब्रेशन्स असतात, कुणाला कांही त्रास, अडचणी तेव्हां मी जर म्हणाले मला वेळ नाहीं' तर।. पण मी असतात, म्हणून सर्वांना सांभाळण्याचा मोठेपणा(बढाई तुम्हाला भेटले, न भेटले तरी तुमच्यासाठीं मला नेहमीच नाही) तुमच्यामधें दिसला पाहिजे. त्यामधें कसला वेळ सापडतो. तुम्हाला तुमच्यासाठींच काम अधिकार नसतो तर पितृत्व-मातृत्वाची भावना आली (मेहनत)करायची असल्यामुळे वेळ व शिस्त तुम्ही पाहिजे. जशी मी तुम्हाला प्रेमाने सांभाळते लसे त्यांना लावलीच पाहिजे. नाहीं तर तुम्ही नियंत्रण सुटलेल्या कार प्रेमाने आपले म्हणा. हा प्रेमभाव तुमचा सरल-सहज आजच्या या नववर्षांच्या शुभदिवशी तुम्ही सारखे कुठे जाल वा खड्डयात पडाल याचा भरवसा स्वभाव झाला पाहिजे. तुम्हा सर्वांवर माझा विश्वास आहे. नाहीं. त्यासाठीं फक्त स्वत:कडे पहा; तुमच्यामधील 'योग-क्षेम वहाम्यहम' या परमात्म्याच्या वचनाप्रमाणें इच्छाशक्ति व कार्यशक्तिकडे लक्ष द्या; इच्छा शुद्ध झाली तुमची सर्व जबाबदारी मी घेतली आहे. म्हणून की आत्म्याशी एकाकार होण्याची इच्छा बळावते, बाकी आजकालच्या कठीण व दूषित वातावरणातही तुम्ही सान्या भौतिक इच्छा सोडून द्या. क्रियाशक्ति बळकट स्वत:रची जबाबदारी ओळखून उत्तम सहजयोगी होण्यासाठी जे काय करायचे ते सहजभावांत करा; सहज बनण्याचा सतत प्रयत्न करा. हाच माझा नववर्षाचा संदेश आहे. म्हणजे आपण हातपाय न हालवतां सर्व कांही होईल असें समजणे नाहीं, साध्या बीजाला अंकुर फुटतो ही प्रक्रिया नीट पाहिली तर लक्षांत येते की तो फुटलेला यक: श्चित अंकुर बाहेर पडण्यासाठी व वाटेतील माती-दगडांना वळसा घालून डोके वर काढण्यासाठी धडपड करत असतो व पोषणासाठी पाण्याचा आसरा व ओलावा सर्वांना अनंत आशीर्वाद रु मिळेल तिकडे वळत राहतो. सहजयोग्यांनी जीवनामधें ही सूझ-बुज वापरली पाहिजे; अशी समझदारी मिळवणे हेच ध्येय व जबाबदारी आहे हे ओळखा. समझदार माणूस संयमी असतो, छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचीड करत नाहीं, सारखे दोष व चुका काढत नाहीं असे होणें है परिपक्ृतेचे लक्षण आहे. जो सहजयोगी असा परिपक्व श ूदिद के ां ु की कजेव कंडि ২ ० डई नोहेंबर/ डिसेंबर २००३ य (प्रवचनाच्या आरंभी रे. तुम्ही खन्या अर्थाने परमेश्वराच्या टिळकयांनी लिहिलेले 'भय काय प्रभू साम्राज्यांत उतरता. मग तुम्हाला ज्याचा रे' हे भजन झाले. भजन सर्व मदत, संरक्षण व मार्गदर्शन शाम ऐकताना श्रीमाताजींना अगदी भरून मिळते आणि भौतिक, आर्थिक, र पा आले. त्या अर्थमय काव्याचा अर्थ मानसिक, परस्पर संबंध अशा सर्व समजावताना श्रीमाताजीनी सांगितले प्रकारच्या समस्या सुटतात. कारण की जो परमात्म्याशी एकाकार झाला सूर्य-चंद्रापासून पंचमहाभूतेही आहे तो या भौतिक जगताच्या तुम्हाला सदैव मदत करत असतात. पलीकडे पोचलेला असल्यामुळे सर्व सहजयोग्यांनी या स्थितीवर त्याला कसलीच भीति उरत नाहीं, येणे आवश्यक आहे कारण इधूनच नैराश्य येत नाहीं आणि त्याच्या सर्व उल्लतीच्या पुढच्या टप्प्यावर तुम्ही भौतिक समस्या संपतात; खरा पोचूं शकणार आहांत. सहजयोगात परिपक्व व्हा सहजयोगी असा असतो) ही स्थिति कशी मिळवायची आज मी प्रज्ञा (New Aware- हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. सर्व ness) बद्दल तुम्हाला सांगणार आहे. प्रथम हे ठामपणे समजून घ्या की प.पू.श्रीमाताजी निर्मलादेवींचे प्रवचन ही प्रज्ञा ध्यान, ध्यानामधील धारणा तुम्ही फार भाग्यवान साधक आहांंत व समाधी अवस्थेनंतर जागृत होते. पूर्वीच्या साधकांसारखे तुम्हाला फळ पिकल्यावरच त्याला चव व सायास पडले नाहीत. पूर्वी कृष्ट गोडी येते त्याप्रमाणे हे घटित होते, कांही साधक जप-जाप्य करत, ই मगच तुम्हाला परमात्म्याच्या काही नाचत-गाजत हातवारे करत लीला जयघोष करत, पण अशामुळे चित्त निसर्गामधून समजून येते. प्रत्येक अस्थिर व डळमळीत होऊन बरेच सहजयोग्याने ही स्थिति मिळवली जण डाव्या बाजूकडे गेले. दुसरा पाहिजे. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, प्रकार महत्वाकांक्षेने भारलेले आणि परमचैतन्य-शक्तीची सतत बाहेर धांवणारे चित्त जागृतपर्णे रोखून स्थिर करण्याची ओढ लागली पाहिजे. सहजयोगांत नुसते काठा-काठावर आपल्याच हाती सत्ता एक राहणे धोकादायक असते. ही स्थिति मागे लागलेले वटण्याच्या मिळवल्यानंतर परमचैतन्याचे हिटलरसारख्या प्रवृत्तीचे लोक जे आशीर्वाद तुम्हाला समजतात आणि उजव्या बाजूच्या लोकांचा गैरफायदा कदने पा কस् ोहिंर डिसेंबर २००३ थं ने नाहीं. या शांतिमधेच तुमचे चित्त स्थिर होत असते. घेऊन फक्त अराजक माजवतात. खिश्वन वा इस्लाम ध्मचि धर्मवेडे नेते देवाच्या नांवाखाली तंटे - बखेडे, माझ्या देखतही काय व किती बोलायचे याचे वैरभावमाजवतात. पण तुम्हा लोकांना आत्मसाक्षात्कार भान तुम्हाला हवे व आपण कुणासमोर आहोत याचे भान मिळाला आहे म्हणून तुम्ही मधोमधच राहिले पाहिजे. सदैव जागृत असले पाहिजे. मला तुमच्या कडून कांहीं स्व' तःच्या पलीकडे उल्नत न झालेल्यांची हीच अडचण नको असते पण माइयाकडून तुम्ही काय मिळवणार असते. म्हणून ध्यान करतांना धारणा करीत सातत्याने इकडे तुमचे लक्ष असले पाहिजे. माझ्या उपस्थितीत ध्यानांत उतरण्याचा प्रयत्न करा. मगच समाधी असणें हा फार अमोल काळ आहे ही भावना तीव्रपणें तुमच्या हृदयांत उतरली पाहिजे. तुम्ही एकत्र येता तो फार स्थितीवर परमात्म्याच्या आशीर्वादाच्या आनंदाचा अनुभव तुम्हाला जाणवेल. ह्या स्थितीतच आपण आत्मा असल्याचा साक्षात अनुभव मिळणार असतो. आत्म्यावर महत्त्वाचा काळ असतो व मी तुमच्यासमोर असते तो त्या महत्त्वाच्या काळांतील सर्वात जास्त महत्त्वाचा समय असतो हे ध्यानांत घ्या. त्याचा पुरेपुर फायदा तुम्ही मिळवला पाहिजे. जे माझ्याबरोबर राहतात, माझी कामे जाणीव व धारणापूर्वक चित्त स्थिरावले की या आनंदाचे तुम्ही साक्षी बनता. सहजयोगी लोक वेगवेगळ्या प्रवृत्तीचे असतात. करतात, माइयाशी प्रत्यक्ष बोलतात ते स्वतःला कधी इथे आलेले कांहीं जण आपल्या व आपल्या कुटुंबाच्या कधीं फार मोठे समजू लागतात. ते असू दे, पण जे मुळांत राहण्याच्या सोयी, आपल्यासाठी वेगळी व्यवस्थ, सोयी शहाणे असतात ते स्वत:चा खरा फायदा करून घेतात. इ. मधेच व्यस्त असतात. कांही उगीच गप्पा, आंतरिक परिपक्वता मिळवणे हा मोठा फायदा आहे व हसण्याखिदळण्यांत रमलेले असतात. प्रामाणिकपणे त्या दृष्टीने तुम्ही जितका प्रयत्न कराल तितका तुमच्याच हिताचा आहे. ही स्थिति ज्याने मिळवली स्वत:कडे पाहिलंत- सहजयोग प्रामाणिक माणसांसाठी आहे- तर हे तुमच्या लक्षांत येईल. इथे तुम्ही ध्यानासाठी त्याला ऊन-पावसाबद्दलही कांहीं वाटत नाहीं; मला आलेले आहांत, आजकालच्या गतिमान जीवनामधें तर काय मिळवायचे आहे हे ध्येय ठामपणे बाळगल्यावर इतर कसल्याही गोष्टी त्याच्या मनांत येत नाहींत. कांहीं जण ध्यानामधें गहनता वाढवण्यासाठी आपण इथें आलो आहोत हे विसरून चालणार नाहीं व तोच मुख्य उद्देश माझ्या दृष्टीसमोर असतात, कांहीं मला पाहूं शकतात तुमचा असला पाहिजे. हे फार आवश्यक आहे. त्यातूनच तर काहींना माझे दर्शनही होत नाहीं. हे सर्व गौण आहे. शांतीचा खरा अर्थ तुम्हाला समजेल. म्हणून अंतर्बाह्य आपल्याला उत्तरोत्तर अधिकाधिक उच्च स्थिति शांति प्रस्थापित झाली पाहिजे. त्या बाबतीत मिळवायची आहे याची तुम्हाला सतत ओढ हवी. आस्ट्रेलियातील आश्रम आदर्श आहेत; त्यांच्या आश्रमांत मी दहा-पंधरा दिवस राहिलेली आहे. पण मला कधी आतां आपल्या चित्तावर ताबा कसा मिळवायचा? परमात्माचे कार्य एखाद्या बॅलन्ससारखे सूक्ष्म व संतुलनात चाललेले असते.पण कांही लोकांचे कुणाच्या चालण्याचाही आवाज वा हालचाल ऐकूं आली चो अई 10 माज भू ২ং ढेवेटेदेवेळे ददेवेने नोहेंबर/डिसेंबर २०0३ ७) ०] चित्त स्वत:चीच फसवणूक केल्यासारखे चालते; असे लोक प्रत्येक बाबतीमधें आपला काय फायदा होणार माजवतात. त्यामुळें त्यांच्या वागण्या-बोलण्यांतही निराशावादी भावना व्यक्त होत राहतात. स्वतःच्याच आहे तेच पाहतात, किंवा आपला पैसा किंवा वेळ कशाने वाचेल इकडे पहात रहातात.खरें तर प्रत्येक गोष्ट पैसा, श्रम किंवा वेळ एवढ्याच फालतू दृष्टिकोनातून न पहाता सहजपणें केली पाहिजे. या संवयीमुळें तुमचीच चित्त-शक्ति प्रकाशित असूनही वाया जाते आणि त्याचा प्रॉब्लेममधें गुंग असलेल्या लोकांना सतत तडजोड करावी लागते; सहजयोगांत कसलीही तडजोड नसते. हिरा हा नेहमीं हिराच असतो. त्याचे तेज कुणी हिरावून घेत नाही. सहजयोग तसाच व्यक्त होणारा आहे. म्हणून भीति, असूरक्षितता, दुःख अशा भावनांमधे न अडकता त्यांच्याकडे आरशासारखे पहात चला म्हणजे त्यांचाच अपव्यय होतो. हा अपव्यय टाळून ती शक्ति वाचवली पाहिजे. तुम्ही सर्वसाधारण माणसे नाहींत तर सहजयोगी आहांत. म्हणून फालतू गोष्टींबद्दल काळजी न करता मी अविष्कार करण्यामधें आपले चित्त अडकल्याचे तुमच्या लक्षांत येईल.भावनिक विचारांमुळें चित्त बिघडण्याचे हे दुसरे कारण. तिसरा प्रकार म्हणजे चित्रविचित्र वागणारे (idi- दुसऱ्याला काय मदत करु शकतो, दुसरयासाठी माझा वेळ व पैसा कसा देऊं शकतो हा विचार करुन आपले otic) व बेअक्कल (Stupid) लोक. वर वर्णन केलेल्या हृदय उघडा. तन्हांचा हा परिणाम आहे व अशा लोकांची गणना 'मूर्ख' माझ्या प्रवचनात सुध्दा काहीं जण माझे बोलणे एकाग्रतेनें पूर्णवेळ ऐकतात, कांही जणांचे लक्ष मधे-मधें या शब्दांतच असे केल्याने तुमचे चित्त व त्याची ऊर्जा दूसरीकडे वळते तर काही जण थोडा वेळ लागला की आत्म्याकडे वळवण्यास मदत होते. असे लोक कंटाळतात वा सारखे इकडे-तिकडे पहात राहतात. खरं परमचैतन्याच्या कार्याचे वाहक बनतात. तसे काही तर आपले चित्त किती स्थिर होत आहे व स्थिर राहते लोकव्यवसाय, कुट्रंब, नोकरी, घर इ.च्या मारगच धावणारे इकडेच सहजयोग्यांचे लक्ष पाहिजे. एकाग्रतेमधूनच चित्त असतात; त्यांचे सारे लक्ष, सारा विचार त्यांच्याच बद्दल स्थिर होते. माझ्या फोटोवर लक्ष केंद्रित करणें सर्वांत असतात. अशा लोकांचे चित्त प्लास्टिकसारखे जड होऊन चांगले; हे करताना मला समरसतेने हृदयांत जाते आणि जीवनांतील साया आनंदाला ते पारखे साठवण्याचा प्रयत्न करावा. सहजयोगाचाच विचार होतात. इस्लाम-खिश्चन धर्मप्रसाराच्या मागे असणारे लोकही सर्व शक्ति त्याच कार्यामधें खर्च करतात; करत राहिल्यानेही चित्त ताब्यांत येते. निगेटिव्ह विचार करणाऱ्या लोकांचे चित्त फार बिघडलेले असते. त्यांना दुर्घटना, अपघात, दैवदुर्विलास त्यांचाही हाच प्राब्लेम आहे. असे चित्त सूक्ष्मतेमधें उतरत नाहीं. प्रकाशित चित्त (enlightened attention) व्यक्तीला अशा घटना आकर्षित करतात. वर्तमानपत्रातल्या जबाबदारी व क्षमता याची योग्य जाणिव देते. सहजयोगामधून चित्त अत्यंत सक्ष्म व जाणीवेच्या खोल तसल्या बातम्यांत त्यांना रस असतोच पण स्वत:च्या बाबतीत घडणार्या मामुली अडचणींचेही ते स्तोम स्तरापर्यंत पोचणारे असे टोकदार झाले (penetrating) ॐ भ0 भू का श्र क्र lo লडिंबर डिसेंबर च००3 ठ दे [र] पाहिजे. जे कांही द्याल त्यांतून तुमच्या प्रगल्भतेचाच आविष्कार सहजयोगामधे हे सर्व तुम्हाला स्वत:च्या प्रत्ययास येईल. अनुभवामधून शिकायचे आहे. केवळ मी म्हणते ते शब्द साठवून उपयोग नाही तर ते प्रत्यक्ष अनुभवात उतरले समजणार नाहीं. मला तुमच्याशिवाय आणि तुम्हाला पाहिजे. शिक्षण व अनुभव ह्या सतत चालणाऱ्या प्रक्रिया माइ्याशिवाय अस्तित्व नाहीं; पण माइ्या मनांत तुमचे मला तुमच्याबद्दल काय वाटते हे तुम्हाला चित्त अधिकाधिक शांत, स्थिर कल्याण ही एकमेव तळमळ आहे. मी जेव्हां तुम्हाला असल्यामुळें त्यांतूनच झाल्यावर प्रह्ञेचा उगम होतो. म्हणूनच जाणींवपूर्वक व धारणापूर्वक ध्यानामधून समाधि स्थितीपर्यंत पोचले बोलते, रागावते किंवा दूर ठेवते ते सुध्दां तुमच्या कल्याणासाठींच तुम्हाला दिव्य मानव (Divine Per- son) बनावयाचे आहे आणि तीच माझी तळमळ आहे व पाहिजे. सतत आपल्याच चित्ताकडे लक्ष ठेवा; पैसा, रस्त्यावर गाडी चालवणें, धंद्यातील नफा-तोटा, तेच तुम्हाला मिळवायचे आहे.धरणीमातेला तिच्या कुटुंबातील माणसे इ.कडे जसे तुम्ही लक्ष देता तसे स्वत:कडेही पहा; माझे चित्त कुठे आहे, मी कुठे कमी पोटांतून अंकुर फूटलेल्या बीजाचे सुंदर फुला - फलांनी नटलेल्या लता-वृक्षांमधे झालेले रुपांतर पाहून पडतो हे तपासत रहा. अशा तऱहेने प्रगल्भ झालेल्या अवर्णनीय आनंद होतो तसेच हे आहे. पण त्याच धरतीचे योग्यांना मग कसलाच प्रश्न पडत नाहीं, ते प्रेरणाढायी मानव करीत असलेल नुकसान पाहून तिचा क्रोध व उत्साही बनतात. तुमच्यासमोर प्रश्न उठतात तेव्हा आपल्यामधेंच कांहीतरी कमतरता आहे वा आपल्या धरणीकंप-ज्वालामुखीमधून बाहेर पडतो. हे तिच्या प्रेमापोटीच घडत असते. पण तुमची आई फार प्रेमळ व यंत्रणेत (Instrument) कांही खराबी आहे ह्याची जाणीव ढयाळ आहे आणि तिला क्वचितच राग येतो. पण ठेवा. ते ठीक झाल्यावरच सर्व कांहीं कार्यांन्वित होणार वेळ जावा लागतो. त्याचप्रमाणे वेळ त्यालाही खूप आहे हे लक्षांत घ्या. लागला तरी स्वत:कडे लक्ष ठेऊन प्रगति करत रहा. हा अभ्यास केलात व अनुभव घेत राहिलात की त्यातुनच तुम्हाला समजेल की इतर लोकखाली घसरले मगच तुमचे चित्त स्थिर होईल. कळी फुलल्यावरच त्याचे तरी तुम्ही स्वत: उल्लतीच्या ऊच्च स्तरावर पोचलेले सुंदर फूल बनते व त्याचा सुगंध दरवळतो. तसे तुम्ही उमलले पाहिजे. म्हणून संत व सहजयोगी पदावर आरूढ होण्याचा ध्यास घ्या. चित्त असे प्रस्थापित करणारे तुम्ही असाल, तरी काळजी घ्या. एवढेंच माझे सांगणे आहे. सर्वांना अनंत आशीर्वाद. स्वत:च आहांत; त्यासाठींच मला प्रसन्न करणें हा सोपा मार्ग आहे. मला प्रेझेंटस वगैरे देऊन प्रसन्न करण्यापेक्षां तुमच्या शुध्द चित्तानेंच मीही प्रसन्न होणार आहे. त्यासाठीं तुम्ही सतत जागरूक व सतर्कराहीले पाहिजे,,मग तुम्ही ১ छिरॉ की १२ ২ ३ टे नोहेंबर/डिसेंबर २०03 ० ॥ श्री गणपत्यथर्वशीर्ष || nle ए शुबी (अंक १ व १० -२०0३ पासून पुढे) श्रीगणेशांचे परब्र्रस्वरूपाचे मंत्र सांगून झाल्यावर यापुढील मंत्रांत गणपतीच्या गुणांचे वर्णन अथर्वणतषी करत आहेत. मंत्र:- त्वंगुणत्रयातीतः। त्वं देहत्रयातीतः । त्वं कालत्रयातीतः । त्वं मूलाधारस्थितोसि नित्यं । त्वं शक्तित्रयात्मकः | त्वां योगिनोध्यायन्ति नित्यं । अर्थ : - " तू तीनही गुणांच्या अतीत आहेस. तूं तीनही देहांच्या अतीत आहेस. तूं तीनही कालांच्या अतीत आहेस. तूं प्रत्येकाच्या 'मूलाधार चक्रा' मधे सदैव वास करीत आहेस. (उत्पत्ति, स्थिति आणि लय) या करिता लागणाऱ्या तीनही शक्ति तुझ्याच आहेत. योगीजन सतत तुझेच ध्यान करतात." भावार्थ :- त्वं गुणत्रयातीत: ।समस्त प्रकृति सत्त्व, , रज, तम अशा तीन गुणांनी व्यापलेली आहे. सत्त्वगुण हा ज्ञान व सद्गुणसंपन्न जीवनहष्टि देणारा, रजोगुण सुख-दुःख दोन्ही देऊन कार्यप्रवृत्त करणारा, तमोगुण जडत्व आणणारा. इथे गुण हा शब्द पाश' या अरथनि घ्यावा. या गुणांना ताब्यांत ठेवण्याचा साधकानें प्रयत्न करावा हा या मंत्राचा संदेश आहे. सत्त्वगुणी साधकाने इंद्रियांना ताब्यात ठेऊन अंतर्मुख होण्याचा प्रयत्न करावा; रजोगुणी साधकाने कर्म करतांना समर्पण व फलत्यागाची भावना जपावी,तमोगुणी साधकानें सूक्ष्माकडे दृष्टि ठेवावी. ही शक्ति मिळण्यासाठीची प्रार्थना या उपमंत्रात अध्याहृत आहे. श्रीगणेश या तीनही गुणांच्या पलीकडे, गुणावर विजयी आहेत. त्वं देहत्रयातीत: प्रकृतीप्रमाणें मानवी देहही स्थूल, सूक्ष्म व कारण शरीर असा त्रिगुणात्मक आहे. जागृति, स्वप्न व सुषुप्ति अशा तीन अवस्थांमधे देहधारी जीवात्मा वावरतो. वासनांच्या सततच्या स्फुरणांमुळें जन्म-मृत्यु- इडैड यूड Dरँ अईदरे १३ १ सु ववे লोहेंबर / डिसेंबर २००३ [ट] पुनर्जन्म हे चक्र चालत असते. वासना म्हणजे अज्ञान व अज्ञान नाहींसे ज्ञानानेच होणार. आत्मज्ञान हाच त्यावर उपाय आहे. गणपति परब्रह्म म्हणजे पूर्ण आहे अर्थात तो तीनही अवस्थांच्या पलिकडे आहे. म्हणून 'तू देहातीत आहेस' असा भाव या उपमंत्रात आहे. त्वं कालत्रयातीतः। मानव सदैव -वर्तमान-भविष्य अशा तीन काळांत वावरत असतो. सृष्टीनिर्मितीबरोबरच 'काल' जन्मास आला व सृष्टीबरोबरच तो संपणार, कार्य (घटना) घडता-घडताच ती भूतकाळांत जमा होते व त्याच्या फलाची आशा व च्चिंता आपल्याला भविष्यांत आणते. याला कमातील 'मी'पणा ( अहंभाव)कारणीभूत असतो. योगामधें म्हणूनच वर्तमानांत क्षणोक्षणी राहणें महत्त्वाचे. त्यासाठींच 'निर्ममोभूत्वा' व 'निराशीभूत्वा' अशा संज्ञा गीतेमधे कर्म योग सांगताना दिल्या आहेत. हीच वर्तमानांत (विगतज्वर:- ताणरहित) राहण्याची साधना, श्रीगणेश परब्रह्रस्वरूप आहेत अर्थात कालाच्या अतीत आहेत म्हणून 'कालत्रयातीतः' असा हा उपमंत्र आहे. 'त्वं मूलाधार...... ह्या मंत्रावर सहजयोग्यांसाठी वेगळे विवेचन करण्याची जरूर नाहीं. मूलाधार -चक्राचे महत्त्व संपूर्ण चक्र-प्रणाली कार्यक्षम बनवण्यासाठीच आहे. त्वं शक्तित्रयात्मक भूत ....... ध्यायान्तिनित्यं' या उपमंत्रात शक्तिसाधनेच व शक्तिउपासनेचा निर्देश आहे. उत्पत्ती,स्थिति व विलय याकरिता लागणाऱ्या तीनही शक्ति परब्रह्शक्तीमधेच आहेत. कुंडलिनी ही परब्रह्माची अव्यक्त शक्ति असल्यामुळे तिच्या जागरणानंतर विश्वशक्तीबरोबर साधक जोडला जातो. कुंडलिनी हे शिवशक्तिचेच प्रतिबिंब आहे. श्रीगणेश परब्रह्मस्वरूप असल्यामुळे 'योगीजन परब्रह्स्वरुपात (शक्तिस्वरूपांत) तुझेच सतत ध्यान करत असतात' अशा अर्थाचा हा उपमंत्र आहे. मंत्र :- त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वरिद्रस्त्वमग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भूवः स्वरोम । अर्थ : - (हे गणपते) ब्रह्मा, विष्णू, महेश तूंच आहेस. इंद्र,अग्नि, वायु तूच आहेस. तूंच ब्रह्म आहेस. भूलोक, अंतरिक्ष लोक, स्वर्ग लोक हे तीन्ही लोक तूंच आहेस. तूंच ओंकार आहेस. भावार्थ :- सर्व कांहीं तूच आहेस (सर्वमिदं ब्रह्म)ही शक्तिसाधना सामान्यांकरीता सोपी व्हावी म्हणून विभूति- उपासना शास्त्रांत सांगितली आहे. ब्रह्मापासून समस्त देव-देवता, तीनही लोक व त्यातील सर्व कांही या सर्वांचा समावेश 'विभूति' या शब्दात आहे. सगळीकडे परमात्मा पहावयास शिकावे अशा अर्थाचा हा संदेश आहे. इथें ब्रह्मदेव म्हणजे सृष्टिकर्ता, विष्णु म्हणजे सृष्टिपालक, शंकर म्हणजे सृष्टिसंहारक, इंद्र म्हणजे त्रिभुवनाचे ऐश्वर्य भोगणारा, अग्ति म्हणजे यज्ञामधील हविद्द्रव्य ग्रहण करणारा, वायु म्हणजे सर्व जीवांना प्राण देणारा, सूर्य म्हणजे प्रकाश व प्रेरणा देणारा, चंद्र म्हणजे वनस्पतींना जीवन देणारा, ब्रह्म म्हणजे प्राणीमात्रातील जीवरुपी शक्ति असे अर्थ घ्यावेत या सर्वांबरोबर पृथ्वी, अंतरिक्ष, स्वर्ग व ओंकार हे सर्व तूंच (श्रीगणेश) आहेस असा एकूण भाव इथें अभिप्रेत आहे. अर्थात परब्रह्म म्हणजे ओंकार, म्हणजेच गणपति, म्हणजेच 'सर्व इदं' एवढा व्यापक भाव या उपमंत्रामधें गोवला आहे. क्रमश: कई मैं नरई 18 छ ২ दे ने नोहेंबर/ डिसेंबर उ00३ ०] जरी तुम्हांला आत्म- एकरूप होतात. आणि मग त्या तरी सागराची आनंदमयी उत्फूर्त अशी मिळाला, साक्षात्कार त्यानंतरचा काहीं काळ हा तुमच्या शक्ती तुमचे पोषण करत जाते, सहजयोगातील प्रगतीसाठी असतो. मार्गदर्शन करते आणि प्रत्येक क्षणी ज्याप्रमाणे धरणीमाता तुमचे पोषण तुम्हाला उचलून धरते. जेव्हां तुम्ही करत असते पण तुम्हाला त्याची अधिक खोलात उतरता तेव्हां जाणीव सहजयोगाच्या गर्भात तुम्ही एक तुमच्या हाताला लागतात आणि ते सुंदर व्यक्तिमत्वात घडत असता, लोक आपल्या सुंदर काव्यातून, तेव्हा तुम्हाला त्या विवक्षित मर्यादित नृत्यातून, आनंदाच्या हास्यातून ही पोहोचणे जरुर आहे जशी एखादी आनंददायी रत्ने मला अर्पित कळी उमलावी तशी तुम्हाला त्या करतात. (ईश्वरी) अमर्याद प्रेमाची जाणीव होत असते. लहान मुलांत हे लवकर घटीत होते कारण त्यांच्यातील तुमचे चित्त प्रकाशित झाले असले तरी त्याप्रमाणे शाश्वत अशा अनुभवांचे मोती नसते आत्मसाक्षात्कारानंतर जरी सरलता, निष्पाप वृत्ती. काही व्यक्तीत त्यात अजून परमानंदाचा प्रकाश कि. सुध्दा नसतो. तुमच्यात हे सर्व हळू हळू पं.पू.श्रीमाताजी निर्मलादेवींचे प्रवचन झाल्याचे दिसते. त्यांच्या आत्म- साक्षात्कारानंतर हे लवकरच घटित कार्यान्वित होतच जाते पण मला वाटते आता ते लवकरात लवकर घडावे. तुम्ही कायसमर्पित करणार? काहीं लोकात त्यांच्यातील ती शक्तीच तुमच्याकडे धावते आणि 'अहंकाराचा' प्रवास संपलेला नसतो तुमचे पोषण करते. जसे कमळ आणि मग ते माइ्याकडे येतात. मला आपल्या सुगंधाला कधीच सोडत दिसते की ते बुडबुड्यासारखे हवेत नाही, सूर्य आपल्या तेजाला कधी तरंशत असतात जणू धरणीमातेने सोडत नाही किंवा चंद्र आपल्या फुंकर मारून निर्मिलेले सागरावरील शीतलतेला कधी सोडत नाही. बुडबुडे. याउलट 'प्रतिअहंकाराने आपण असे समजणे म्हणजे शुध्द भरलेलेलोकही बरेच असतात. ते त्या गाढवपणा आहे. सहजयोगाच्या वाळत मिसळुन जड होतात आणि दृष्टीने त्याग म्हणजे आपण आपल्या वैयक्तिक समस्येबरोबर ते आपल्या अहंकाराच्या आपणच रडत असतात. पण त्यांच्यातही एक घातलेल्या मय्यादेचा आपल्या अण असा चमकतो की ते त्या उथळपणाचा त्याग होय आणि यातून सागराच्या अंत्यामी (आत्म्याशी) जे मिळवतो ते आपले स्वतःचेच स्वीत्झर्लंड - १९८३ वृक्षाची मुळें जीवनरस शोषून पाना-पानांपर्यंत पोचवतात. सहजयोगाचा आविष्कार समग्रपणें तुमच्या व्यक्तिमत्वातून प्रगट होऊं दे रई में सेि 19 ा] भूप वर डिलंबर २००३ दन षवे लं असते. जे काही त्याग करतो जे निरुपयोगी आहे ते जे फळांतून प्रवाहित होतो. केवळ त्या झाडाच्य एका परम व शाश्वत आहे यासाठीच हे अज्ञानाचे ओझे पानासारखे खुळी समजून करुन घेऊ नये. स्वत:च्याच समस्येत सदा अडकलेले प्रतिअहंकारीत व्यक्तीची सहजयोगात अशीच गत होईल. के वळ झाडाच्या पानाकडे लक्ष देऊन संपुर्ण झाडाची समस्या सुटत नाही. उतरवले पाहिजे. काय करावे मला कधीकधी समजत नाही. मी करते असे कधीच मला वाटत नाही, प्रत्यक्ष मी काहीच करत नाही. यासाठी माझी प्रशंसा वाटावी असे माझे काहींच नाही. कारण निसर्गत: माझे जे गुण आहेत तसेच विराट क्षेत्रात झेप घ्यायची आहे. (व्यष्टीकडून माझे अस्तित्व आहे. मी दुसरे काही करु शकत नाही. जे समष्टीकडे). आणि हे जेव्हां घटीत होईल तेव्हां तुमचे काही तुम्ही प्राप्त केले त्याचे श्रेय तुम्हांलाच आहे. क्षुल्लक प्रश्न त्या समुद्राच्या भव्यतेत कुठे लुप्त होतील ते तुम्हाला आता त्या सूक्ष्म क्षेत्रातून असीम अशा जो तुम्हाला कळणारसुध्दा नाही. तर त्यात तुम्ही अडकूनका त्या वृक्षाचा जीवनरस तुम्हाला पहाण्यांसाठी (आत्म-दर्शन) स्वत:ला आत्मसाक्षात्कार मिळविला हा सत्यप्रकाश आनंदाकडे तेत्यावृक्षावर सोडून द्या. नेहणारी मोठी गोष्ट आहे तुम्ही ती मिळविलीआहे. या छोट्या समस्येपासून मुक्त करील . कारण तुम्ही त्या तुमच्या स्तुतिसाठी काव्यसुमने रचावी असे मला वाटते अत्यंत सूज्ञ अशा वृक्षाशी, मोठ्या धार्मिक व धारणा आणि माझ्या वृत्तीतून, ईश्वरी तत्त्वातून मी तो आनंद असणार्या अशा महान वृक्षारशी महान गुरुतत्व प्रकट करत आहे. सर्वठायी , सर्वकाळी सर्वत्र हा आनंद असणार्या अशा वृक्षाशी संलग्न आहात, ज्याच्या तुम्ही पहावा. ज्याला 'ऋतंभरा प्रज्ञा' अरसे संबोधतात महानतेची तुम्हाला कल्पना नाही. तो तुमच्या पूर्ण अशी रम्य मातृ-तत्वांची जाण सदैव आमच्या चित्तात सुरक्षिततेची काळजी घेतो. एखाद्या नाटकाप्रमाणे रहावी यासाठी सर्वांनी आज अगदी हृदयातून प्रार्थना साक्षीत्व देणाऱ्या अशा वृक्षाशी तुम्ही बध्द आहात. तुम्ही करावी. म्हणजे पृथ्वीमातेच्या नैसर्गिकतेचा प्रकाश त्या पूर्णत्वाचे अंश आहात याची जाणीव तो देतो. तसे तुमच्या चित्तात येईल. ज्यायोगे निरनिराळेऋतु दिसतात तुम्ही त्या पूर्णत्वाचे अंश, अंग आहात. तीच ती'प्रज्ञा होय. हे सर्वामधें घडू शकते. विशेषतः जे अहकारापासून मुक्त असून मध्यमागवर असतात. काहीं लोक' मी येथे सहजयोग प्रस्थापित र करणार, की अमका, तमका, त्याकरीता माझ्यासारख्या विशेष व्यक्तिच म्हणून माताजींना मला निवडले' अशी बढाई मारत असतात. असे समजणारा सहजयोगी असूच शकत नाही. जणू एखाद्या झाडाच्या पानाला धरून सर्व झाडावर माझा ताबा आहे असे समजणे, आणि हे त्यांच्या हातातील पान कधी सुकून नष्ट होईल हे त्याला समजत नाही. तुम्ही त्या झाडाच्या जीवनरसा सारखे गतीमान असावे जो त्या झाडाच्या मुळातून, फांद्यातून फुलांतून, े স স करि १६ शर देवैवेदेवेहै वदेवेटे ८०. इ नोहंबर / डिसेंबर २003 म्हणून तुम्ही या प्रेममय औदायाच्या सागरात प्रकाश आहे ज्यामुळे तुमच्या गहनतेतून तुम्ही उभे आहात. बायबलमधे या जीवनवृक्षाचे वर्णन केलेले मिळविलेल्या फळातून लोकांना ईश्वरीतत्त्व समजते. आहे. त्यात त्याला अग्निवृक्ष असे म्हटले आहे. ज्यातून तुम्हाला चैतन्य मिळते तुम्ही कार्यक्षम होता त्याच्याशी तुम्ही पूर्णपणे एकत्व प्राप्त केले आहे. त्याचे पुण्याई देणारे महान ईश्वरी कार्य पूर्ण समाधान देते. आशीर्वाद तुम्हांला लाभले आहेत. प्रेम दिले आहे, तुम्हाला कसलाही त्याग करण्याची जरूरी नाही फक्त वेळोवेळी नकळत मार्गदर्शनही मिळत आहे. जसे वृक्षाचे त्या आत्मप्रकाशात तत्पर रहा. पान काहीही आवाज न करता अलगत जमिनीवर पडते. त्याची शक्ती हीच तुमची ओळख, तेच तुम्ही आहात.जसा शब्दार्थ हा त्याशब्दातच असतो, चंद्रप्रकाश हा चंद्राचाच भाग आहे, सूर्यप्रकाश आणि सूर्य वेगळा नाही असे एकत्व हीच तुमची ओळख, ते समिलीकरण जो ईश्वरी प्रेमाचा आपण माझ्यासाठी जे मनोरंजनाचे कार्यक्रम केलेत, त्यामुळे मी फार चकित झाले असून -आनंदित झाले आहे. तुम्हा सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद, तीन (३) ार समस्त सृष्टीची निर्मिती प्रकृती' कडून झाली असल्यामुळे सर्व प्रक्रिया त्रिगुणात्मक झाल्या. विश्वाच्या या अवाढव्य पसान्यामधे तीन(३) या अंकाचा संचार कसा आढळतो त्याचे कांहीं विलोभनीय उल्लेख : सत्व, रज,तम सत्त्वगुणी रजागुणी, तमोगुणी उत्पति, स्थिति विल्य भूत, वर्तमान,भविष्य जन्म,जीवन,मृत्यू जागृति, स्वप्न, सुषुमिं कर्म, ज्ञान,भक्ति दिक कात निमित्त ईश्वर, जीव, जगत् अवण, मनन, चिंतन महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती यान, धारणा, समाधि (एकत्रच) यथार्थ, नि: संवेह, शाश्वत शब्माण प्रत्यक्षप्रमाण,अनुमानमाण আाल्यावस्था, यौचन,वार्धवय गृहीत. पडताळणी, निष्कर्ष अ,.म( अधिक अ्धमात्रा) गुण: मानव । निमितिः काळ : आयुष्य: अवस्था: योग: विश्व: आत्मस्वरुपावर अध्यारोप. साधना: संतुलन सहजयोग জন। ज्ञानप्रक्रियाः मानवी जीवन : विज्ञान: ओम: ॐ 1 ি बई सै से ঈेक अज मज १ वदे. লोहेंबर / डिसेंबर २००३ चाक चवरी श् पर्व तयारी हवन कार्यक्रम गणपतीपुळे सेमिनार २००३ ा्ष न या वर्षींच्या गणपतीपूळे सेमिनारची तयारी सुरु झाली असून त्याची सुरवात दरवर्षीप्रमाणे हवनाने दिनांक १७ नोहेंबर २००३ रोजी झाली. त्यासाठी आदल्या दोन-तीन दिवसांपासूनच सहजयोगी कार्यकर्ते तसेच कमिटीप्रमुख गणपतीपूळे सेमिनारच्या ठिकाणी जमू लागले. त्यांनी येणाऱ्या सर्व सहजयोग्यांची रहाण्याची-जेवणाची व्यवस्था केली होती. आदल्या दिवशी बरेचशे सहजयोगी सेमिनारच्या ठिकाणी जमले त्यांच्यासाठी राहण्याची तातपूरती व्यवस्था केली होती. रात्री जेवण झाल्यावर भजनाचा साधारण एक तासभर कार्यक्रम झाला. दिनांक १७ रोजी सर्वजण लवकरच ७ च्या सुमारास समुद्रावर मीठपाण्यासाठी गेले आणि जलतत्वात सर्व चक्रे स्वच्छ करुन नाष्टा करून १०.00 च्या सुमारास हवनाच्या ठिकाणी एकत्र जमू लागले. हवनाची तयारी होईपर्यंत श्रीबागडदे आणि सहकाऱ्यांनी नमोस्तुते नमोस्तुते, श्रीमाताजी वंदू तव चरण, जय जय जननी तसेच सौ शुक्ला यांनी नमामी श्रीगणराज दयाळ, माऊलीने ठोठावले दार बाबा ही भजने म्हणून वातावरण निर्माण केले साधारण १०.३० च्या सुमारास श्री शुक्ला यांनी सर्वांचे स्वागत केले. तसेच सर्व भारतभरातील सहजयोग्यांनी सेमिनारची पूर्व तयारी करण्यासाठी सहभाग घेण्याबाबत आवाहन केले. त्यानंतर हवनाची सुरवात झाली. श्री राजेंद्र पुगालिया यांनी हवन घेतले. हवनासाठी सर्व कमिटी प्रमुखांना बोलवले होते. सुरवातीला तीन महामंत्र, गणपती अथर्वशीर्ष, श्रीमाताजींची १०८ नावे घेतली त्यानंतर आरती झाली. ८ श्री राजेंद्र पुगालिया यांनी त्यांच्या भाषणात सांगितले की या वर्षी या हवनासाठी मागच्यावर्षीपेक्षाही जास्त लोक उपस्थित राहिले आहेत. गणपतीपुळे तयारीसाठी सर्व भारतातून कार्यकर्ते सहभागी झाले आहेत हे विषेश आहे. तसेच या सेमिनारसाठी या परिसरातील सर्व क्षेत्रातील लोक मदतीसाठी उभे राहिले आहेत. आज हवनासाठी मालगूण मधील अनेक मान्यवर उपस्थित असल्याचे सांगून त्यात श्री गजा पाटिल, सरपंच श्री सुनिल मेयकरजी, ग्रामपंचायत सदस्य श्री शिवाजीराव पाटिल, श्रीमती मेघा बोरकर, श्री सुधाकर वाटवे, साळवी साहेब हे उपस्थित राहिल्याबद्दल नाम त्यांचा आभारी असल्याचे सांगितले 1 वे। मई कई १८ बर डिसेंबर च0 बेबेहैवेवेडे पवेबेवे सरपंच श्री सुनिल मयेकर यांनी सांगितले की, या सेमिनार साठी मी शुभेच्छा देतो तसेच माइ्याप्रमाणे सर्व मालगूण मधिल ग्रामस्त आपल्या पाठिशी आहेत याची मी खात्री देतो. तसेच हे सेमिनार यशस्वी होण्यामध्ये आमच्याकडून कसलीही अडचण येणार नाही याची मी खात्री देतो...अशा प्रकारे छोट्याशा भाषणात त्यांनी सर्व उपस्थितांची मने जिंकली. टूस्टी श्री पराग राजे यांनी त्यांच्या भाषणात सांगितले की, गणपतीपूळे सेमिनारची जागा ही फार पवित्र असल्याने या ठिकाणच्या सोई -सुविघा या सेमिनारसाठीच्या सात दिवसांसाठी करताना कायम स्वरुपाच्या करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जेणेकरुन पूढील काळात सर्वजगातून सहजयोगी वर्षभर केव्हाही याठीकाणी येऊ शकतील आणि चैतन्याचा आनंद घेऊ शकतील. याबाबत श्रीमाताजींनी सांगितले आहे की या ठिकाणी झंडीच्या झंडी लोक येतील ते लवकरच घडणार आहे. इंटरनेट वरून या जागेच्या परिसराचा फोटो घेतला असता त्यामध्ये या जागेच्या ठिकाणी तीन प्रकाशाचे ठिपके दिसले. याच ठिकाणी श्रीमाताजींनी पुर्वी एका सहजयोग्याला गणेशज्योत दाखविली होती. य आहे. यावर्षी लेडीज सध्या बन्याच सुविधा करण्याचे काम चालू पेंडॉलची जागा मोठी केली आहे. तसेच पाण्यासाठी अनेक सुधारणा खु केल्या आहेत. सुधारणा ह्या कायमस्वरुपी करण्यात येत आहेत. भविष्यात सर्वत्र मार्बल लावणे, मुझियम तयार करणे, हेल्थ सेंटर तयार करणे इ. कामे करावयाची असल्याचे सांगितले. चा त्यानंतर दुपारी १२.०० च्या सुमारास श्रीबागडदे आणि सहकारी गायला बसले. त्यांनी जय जगदिश हरे, सातो जनम जो पुण्य किया है, श्री जगदंबे आई रे मेरी निर्मल मा, हे मन गुरु शरण मे रहियो शेवटी कव्वाली 'माता का करम' सादर करताना सर्वांना अक्षरशहा नाचवले. साधारण ५०० सहजयोगी उपस्थित होते.सर्वांनी महाप्रसादाचा आनंद घेतला आणि परतीच्या प्रवासाला लागले. न ी ० ॐ ल. अदिने ह ९- देवेडेड লাबर डिसेंबर २००३ ० ८] द रीम मिहा ंग ञा मु हम ाम गणपती पुळ्याचा गणपती' हीं देना चिला ध अष्टविनायका खेरीज महाराष्ट्रातील प्रसिध्द जागृत गणपतीच्या स्वयंभू स्थानांपैकी पुळ्याचा गणपती एक आहे. मुद्गलपुराणात या देवस्थानाचे माहात्म्य वर्णिलेले आहे. या देशातील चार दिशांना चार मंगलमूर्तीची महास्थाने आहेत. त्यांना द्वारदेवता अशी संज्ञा आहे. त्यापैकी कोकणपट्टीत समुद्रतीरावरील ही पश्चिम द्वारदेवता आहे. चम पूर्वी मोगलाई कारकीर्दीत बाळभटजी भिडे नावाचे एक गृहस्थ सन. १६०0 च्या सुमारास या वस्तीच्या ठिकाणी येऊन राहिले. बाळभटजी हे महागणेश उपासक होते. ते आल्यानंतर या गावा चे सर्व हक्क मूळ रहिवासी कासार यांनी स्वत:ला मुलबाळ नसल्याने बाळभटर्जींना दिले. या भटरजींच्या मुळे आणखी काही ब्राम्हण कुटुंबे वस्तीवर रहायला आले. एकदा कोकणात मुसलमानांची मोठी धाड आल्यामुळे जिकडे तिकडे पळापळ झाली पण बाळभटजी तेथून हालले नाहीत. त्यांनी गणेशाची अनन्यभावाने आराधना केली. त्यावेळी श्रीगणेशाने दृष्टांत दिला की, 'मी याच ठिकाणी आहे.' मग भटजींनी ते जंगल तोडले, साफरसफाई केली तेव्हा डोंगरात दोन बाजूस दोन गंडस्थळे व ढंतयुक्त स्वरूप त्यांच्या दृष्टीस पडले. दृष्टांन्त झाल्याप्रमाणेच ते स्वरुप पाहून त्यांना अत्यानंद झाला. त्यांनी त्यावर एक गवती छप्पर उभारुन त्याची यथासांग पुजा -अर्चा करण्यास सुरवात केली. भारताच्या समुद्रकाठी गणेशांचे एकून आठ आवतार झाले. त्यात 'गजानन' हा अवतार लोभासुरास मारण्याकरीता नैऋत्येस म्हणजे पुळे येथे प्रकट झाला असा उल्लेख आढळतो. पुळे म्हणजे पुरण समुद्राचे वाळवंट. या गणेशाला नवस केला असता तो नवसाला पावतो. छत्रपती श्री शिवाजीमहाराजांनी येथे येऊन दर्शन घेतले आहे. माधवराव पेशवे व रमाबाई यांनी येथे धर्मशाळा बांधली. सरदार श्री पटवर्धन यांनी गणपतीची बारा वर्षे कडक उपासना केली त्यामुळे त्यांच्या वंशाची खूपच भरभराट झाली. सरदार पटवर्धन घराणे या गणपतीला आपले कुलस्वामी मानतात. सांगलीकरांनी सभामंडप बांधला व पाण्याची व्यवस्था केली. राजाराम महाराजांनी या देवस्थानाला देणग्या दिल्या आहेत.सध्या हे कंई कीई २0 ० of हंबर डिसेंबर २००३ ० ॐ ॐ गणपतीपुळे मंदिर परिसराचा जीर्णोध्दार मोठ्या प्रचंड प्रमाणावर चालू आसून सदर परिसर अत्यंत शुशोभित केला आहे. मूर्तीला साक्षात रुप नसून ती स्वयंभू आहे. दोन पुढे आलेली गंडस्थळे, खाली नाभी व दोन दात एवढीच चिन्हे दिसतात. मूर्तीची दृष्टी बरोबर क्षितिजाच्या पातळीत आहे. मूर्तीला नेहमी शेंदूर लावलेला असतो. श्रीचा चौघडा दररोज प्रात:काळी, अस्तमानी व म्ध्यरात्री वाजतो. प्रत्येक सोमवारी प्रत्येक महिन्यातील शुध्द व वद्य चतुर्थीस, दिवाळी, दसरा व पाडवा व माघ महिन्यातील पाच दिवस चौघडा वाजविला जातो. श्रीमंत पटवर्धनांकडून नित्य पुजा व अनुष्ठान सुरु असते. गावातील शेंड्ये घराण्याला वर्षासन पूजेची नेमणूक करुन दिली आहे. दुपारी नैवेघ व इतर भक्तजनांकडून आलेला नैवद्य दाखविला जातो. दुपारनंतर श्रीला पोषारख घालतात. सायंकाळी धुपारती झाल्यानंतर पोषाख काढून उपाहार नैवेद्य दाखवितात. नंतर मंत्रपुष्प हो ऊन मंगलमू्ती शयनगृहात निद्रिस्त होतात. भाद्रपद शु. १ ते ५ पर्यंत व माघ शु. १ ते ५ पर्यंत असे दोन मुख्य उत्सव होतात. उत्सवासाठी चांदीच्या मूर्तीची स्थापना पश्चिम दरवाजाच्या दक्षिणेकडे मंडपाच्या भिंतीस टेकून पश्चिमेकडे तोंड करून करतात. देवाचे आलंकार व पोषाख पूजारी देवावर चढवतो. सकाळी १२ चा डंका होईपर्यंत देवाचा पोषाख पीतांबर नेसवून सोवळ्याचा असतो. दोन प्रहरानंतर हा पोषाख काढून धोतर -जोड नेसवून पागोटे घालून अंगावर शेला घालतात. सकाळी संस्थान महापूजा वमहानैवद्य देवाला अर्पण करतात. उत्सवाकरीता हरिदासांची कीर्तने असतात. रात्री जिकडे तिकडे दीपोत्सव करतात, बैठकी घालतात व लोड ठेवतात. यावेळी आतील स्वयंभूमुर्तीला किरीट -कुंडलांसह असलेला चांदीचा मुखवटा चढवून पोषाख घालून सुशोभित करतात.नंतर आरती, मंत्रपुष्प होतो व मग किर्तनाला सुरुवात होते. मध्यरात्रीचा डंका होईपर्यंत किर्तन चालते. नंतर पुनः आरती करून देवाचा प्रसाद, पानसुपारी इ. वाटल्यावर सभा बरखास्त होते. याप्रमाणे पाच दिवस नित्य उत्सव चालतो. शुध्द चतुर्थीच्या दिवशी सायंकाळी पालखी बाहेर काढून ती सजवतात. नंतर ४ वाजता देवाची आरती करून लहान चांदीची मूर्ती पालखीत घालण्याकरिता बाहेर आणतात व पालखीत घातल्यानंतर पुन: आरती करतात. त्यानंतर देवाचा छबिना प्रदक्षिणेकरिता निघतो. पालखी उचलण्यासाठी ब्राम्हनच लागतात. प्रदक्षिणेच्या चारही बाजूस चार द्वारदेवता आहेत. त्या प्रत्येक देवतेपुढे श्रीची पालखी ठेवतात. तेथे श्रीची पूजा आरती होते. अशा रितीने सुमारे अध्धी प्रदक्षिणा झाली की यात्रा पूर्ण होते. छबिना देवालयाकडे परत येतो व आरती -मंत्रपुष्प होऊन प्रसाद वाटला जातो. अशा प्रकारे माघीचा उत्सव पार पडतो. भाढपदीला यात्रा कमी असते. पंचमीच्या दिवशी उत्सवाची सांगता व देवाचा प्रसाद होतो. भाद्रपद चतुर्थीला प्रात:काळी डंका होताच दर्शनाकरिता आलेले सर्व ब्राम्हण सोवळ्यात गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतात. सदर गणपती हा स्वयंभू असल्यामुळेच सर्व परिसरात चैतन्य जाणवत असते. ेर २३ देवेहे る26326< बेवेहेदेवैटे नोहेंबर / डिसेंबर २००३ जातीलमील केरा त ही ड सहज समाचार पुणे सहजयोग केंद्रामार्फत मागिल वर्षभरात पूणे परिसरात व ग्रामीणभागात झालेल्या पब्लिक प्रोग्राम्सची माहिती अ क ठिकाण पोखर संख्य दिनांक दिनांक संख्य दिनांक ठिकाण अ.क ठिकाण संख्य अक ार डिसेंबर २००२ ३০ ८0 ५८ २८ वारजे नारायन पेठ ३0 ३00 ५९ १०० राख 19 सासवह ९ २१ दिवे ও ३00 ३০ ६0 লिरा ३0 ০ १9 हडकी सासवड ९ ०१ भिवंडी ३00 हु एप्रिल २०0३ सदोबाची वाडी १9 १90 ५0 ३१ पानवाडी २00 ६ ६१ कारंडे मळा १00 ४ १ ४ सुपा खुर्द पांडेगाव 1५० ३३ थीपटे वाडी 90 ६२ ६ िनाथ होळ १ ३ १२४ कु १६ ६५० ३३ कोडीत १५0 ६ ६३ पिंपळी ६০० १५ ६ Rहै चव्हाण वस्ती १६ ২০০ आंबोडी १00 ६४ ६ जानेवारी २०0३ धायगुडे मळा १६ ८७ ३५ बीदलवाड़ी ३५० ६ ६५ पुणे जि.शिक्षण मं. (कोळवण) ४ भवानी नगर १६ १५0 ३६ काळदरी ६६ ३४0 ६ ९५0 ५० १६ सन्सर ३७ झेंडेवाडी २00 ६ १३ गुळुंचे बाबुडी २5 ড0০ सांसवड १८ ३८ सोजोरी ६८ नु 0০ १३ ६० ९ |ता १00 ३१ कन्या शाळा १८ ६५0 रुईगाव १३ ६९ तरडोली t२५ १० वाधिरे हाय. ६00 १८ ४० बारामती T00 ७0। १३ जळगांव(कप) १२ ३0 ११ वाघिरे महावि. १८ शेटे महाविद्या २३ २00 ४१ ३00 पिंपळे २०।। ७१ ७० हनुमान नगर १२ १२ 90 पांघारे १90 २0 ७२ शेरेवाडी २५ १२ १३ चिव्हे वाडी ER १90 २३ १७00 २० सासवड ७३ १४ डोरले वाडी 990 २ गुळुंचे १90 २३ 1२४ ळद 29 এ४ दुधाणे वस्ती १७ १५० १५ मार्च २०0३ चिलावडे वस्ती २७ এ 190 बाबुडी शेरेवाडी १9 १५0 ११ १६ के १90 SR एकदपूर १ तकारवाड़ी २७. १७० ७६ म १00 १७ खानवाडी 3R नायगांव ८० सोमरडी २७ ३०० ७७ म्हाडा बारामती१९ ६०। १८ BO0 गराडे १५0 3८ कहाडी ३०० ५९ १९ पारगांव-मेमाणे । 78 1५० मे.२००३ राम वारजे नाका १२५ २० २४ कुंभार आश्रम ००६ ७९ १ शिवरी २५। १२५ सासवड २६ ३५० २१ हरगुडे १२० 90 सासवड पो.ला २५ ८0 90 हिरवे २६ २५० २२ परिचे अम्यर ६০ ५ 1 जुन २०0३ चांबळी २६ २५० २३ यादववाडी ६०। साकुडी ७२ ९ ७0 ८१ ६ फेब्रुवारी २00३ ाड ८२ केतकावळे ३५0। ३. ९ तक्रारवाड़ी 100 जीरा १५० ২৪ 0R६ ८३ पवार वाड़ी आस्करवाडी ८ ३० ४ २७० कांटेवाडी ५00 २ ২४ काळे वाडी ५० दोपगांव ३0 ७९ १०० ८४ ८ मुकुंदनगर साई नगर ३ ০০ २६ ५ दुमे वाडी देवडी शिवाजी चौक ८ १५० ३० ६ ३४0 ८.9 ५0 २७ ६ ४० ३० ई में बेई २२ ा रा कं ২ बेवेबेदेवेहे देबेटे नोहेंबर/ डिसेंबर २००३ दिनांक संख्य दिनांक दिनांक अ.क्र ठिकाण अ.क्र ठिकाण संख्य संख्य अ.क्र ठिकाण वनपूरी उदाची वाडी २२ मठवाड़ी १७३ श्रीपूर ३२ ८६ २१ ८० ११९ ७७ २९ ३0०. थापेवाडी आकटोबर २००३ ८७ ८ २ ४00 १२० २१ रावडेवाडी यादववाडी वाघापूर २२ ८८ १५४ २७0 ह२१ २१ $१ २ 0 ৪ मल्हारवाडी ८९ १२२ क.आश्रम सासवड २७ ६० २१ खानापूर पळसोशी २१३ १७५ OR १00 पिसुर्टी गुरोळी हाय. २८ जि.प शा. गुरोळी २८ 80 ५00 १२३ ३१ ३५० १५६ कामठवाडी ३१ ३০0 १२४ ९1 100 १99। खानापूर हाय, 9 100 नलावडे वाडी २४ जि.प.शा.वाघापूर २८ १9८ उत्रोली ३७ 190 १२9 ও २ २०० जि.प.शा.सिंगापूर २८ १5 १७९ पुरंदर कि.रो. ह. १9 पुरदर कि.मि. कवडेवाड़ी १२६ 200 २४ ६४ 1५०। पार्क सासवड २८ ४ शुक्ल वारडी f२७ ६० ७ ০০ ২४ १९ १६0 ३9० सिंगापूर नोहेंबर २00३ ९७ ২৪ 190 १.२८ जुर १०0 2४ आडाची वाडी २४ राजेवाडी भांबवडी ५६ २९। १२९ ३00 १६। ३00 नै ३90 सप्टेंबर २०0३ गुरोळी १६२ दिवळे २९. ६३। ९७. १६ ७০ मोहारि बुद्धक जुलै २00३ वाल्हा १३0 १६३ १ 00 १६ २२५ कोडीत खुर्द (रो.हमी)७ गुरोळी सणसवाडी १६४। ६ ८. ४ १३ । ३५0 ३00 कोडीत बुद्धक (रो.हमी) ४ पांडेखर १८७ हातवे १६5। ५९ ६ ८५0 २५0 १३२. १६ ६० कापूर होळ शेटे बस्ती जवळ अर्जून ६ भिवरी ২০০। 1६5 f६५ १ 0০ १५८ १३३ २00 ७ वाळुंज 1६७ २२. ६३ TOT T00 मलठण ८00 ३४ १0 नन्हे पारगांव रोड १० १६८ २३ ६০0 मलठण प्रा.शाळा 10 190 ३५। १0२ ३00 माळवाडी 1३६ लाखेवाड़ी कोडीत खुर्द १ ह0३ चौफूला पारगाव रो. हमी १0 ६९ २३ १9० १० ३০0 १0 ३00 संगमनेर १७० १३ १50 ३00 ३७ २00 वाघजाई नगर २३ १०३ वौडज कोळ विहिर 10 पुरंदर कालेज सासवड १६ कोतोबा हायर्कृल दिवे १६ ५६० १७१ 300 ८0. १३८ 10 1090 तात भाटघर ২३ १७२ ३00 १0६ ई00 १३९ सांगवी पुरदर हाय. सासवड इंदिरागांधी प्रा.वि. 1७३ २३ t00 १०७ मावड़ी ২७ ২০০ 1२00। १६ १৪০ डी.एड का पुणे २४ संजय नगर आंबी रो.हमी१ २७ f७४ २२५ १0। 10८ ३00 १६ 1४7 आंबी रो.हमी २ २७ १00 छत्रपती शिवाजी वि. १६ १७५ २६ १0९ ३०० १३0 आंबेधर १७६ 2६ ११० आंबी से, हमी ३ २७ 1५0 जि.प.शाळा भिवंडी ३00 १४३ १६ ३७५ वाल्हेवडी १৫७ २६ १00 जि.प.शाळा नारायणपूर १६ १४0 वाधिरे वि नारायणपूर १६ १११ नाझरे २७ ६0 ४४ है 3 ८ जसरापूर गोळेगांव २५ २६ ऑगस्ट २००३ १90 १४५ सं. नामदेव शा.सोपनजगर २९५ १७९ ORE 390 ३० भोगळे मळा ४६ ११२ १५ ३0 हिरवे (रो.हमी) চীA । 1८० तांबे इजामके मळा ३० ३१. ११३ १9 ও0 बेलसर हिरवे (रो.हमी) 1८1 ३० ११४ मोडकी ४८ 1५ ३२२ OR १८२ निरणुडे पोखर SAB 900 २০ १५ कोथाळे २। २५० १२५ f७ एकुण अंदाजे संख्या ०OR १५० सूसगांव 9000 २८ राजमळा ७ ११६ ३५० भैरवनाथ वि.भिगवण २१ पिलानवाडी हॅमे १७ १9१ १५२७ 1७ 1२५ आगाशे वि.श्रीपूर ३१ पिलानवाडी १७ पू७२ १२५० 1८ ४०० इिे बरद १३ रेन Fिईं ২ िबर डिलेंर २००३ ने ०० * पुण्यातील गणेश उत्सवामधे पुणे व परिसरात अनेक ठिकाणी पब्लिक प्रोग्राम घेतले होते. त्यापैकी टिळकरोड न्य इंग्लीश स्कूल समोरील अशोक विद्यालयात झालेल्या सहा -सात दिवस मिळून साधारण ५००० जणांनी जागृती घेतली. * नवरात्री उत्सवामधे पुण्यातील कात्रज भागातील प्रसिध्द तळजाई मंदीराच्या परिसरात या कालावधीत साधारण ३७०० जणांनी जागृती घेतली * पुण्यातील चतुःश्रृंगी परिसरात वर्षभर दर रविवारी संध्याकाळी ६.३० ते १.०० या कालावधीत जागृतीचा कार्यक्रम करण्यात येतो. वर्षभरात साधारण ६००0 जणांनी जागृती घेतली. नम्र आवाहन पुणे परिसरातील भूकूम गावाजवळच्या खाटपेवाडी या ठिकाणी (पुण्यातील सध्याची जागा पूजेच्यावेळी कमी पडत असल्याने तसेच पुढील काळातील प.पू. श्रीमाताजींची साकार पूजा कार्यक्रमासाठी) निसर्गरम्य परिसरातील ११ एकर जागा खरेदी करण्यात आली आहे सदर जागेकरीता देणगी गोळा करण्याचे काम सूुरू असून जागेतील डेव्हलपमेंट साठी मोठ्या रक्कमेची आवश्यक्ता आहे. तरी सर्व सहजयोगी बंधू- भगिनींना नम्र आवाहन करण्यात येते की, या ऐतहासिक प्रोजेक्टला सदळ हाताने देणगी देऊन आपणही भाग्यवान व्हा. देणगी चेकने/ डी.डी.ने देताना," विश्व निर्मल धर्म सोसायटी" या नावाने पत्यावर (अनुक्रमणिकेत पत्ता दिलेला आहे.) पाठवावी. ब छा दिवाळी पूजा, पुणे क हा जन्यून ते पुरते करुनी घेयावे हे तुमते । विनवितु असे ॥ । अधिक ते सरते । तरी गौँ की उई करई मु में ---------------------- 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_VI.pdf-page-0.txt चैतन्य लह नोव्हेंबर/डिसेंबर २०0३ अंक क्र. ११/१२ से ा 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_VI.pdf-page-2.txt दे जोहेंबर/डिसेंबर २003 ह अनुक्रमणिका तुझा विसर न व्हावा. २ दिवाळी पूजा, २००३. ३ नवरात्री पूजा -न्यू जर्सी, अमेरिका, २००३.. ४ ... गौरी जन्मदिन पूजा, न्यूयॉर्क, १२ ऑक्टोबर २००३ ५ सहजयोग्यांची प्रगल्भता - प.पू.श्रीमाताजी निर्मलादेवींचे प्रवचन १९८२. ६ सहजयोगात परिपक्व व्हा - प.पू.श्रीमाताजी निर्मलादेवींचे प्रवचन गणपत्यथर्वशीर्षः भावार्थ १३ ...... प.पू.श्रीमाताजी निर्मलादेवींचे प्रवचन-स्वीत्झर्लंड - १९८३ १५ t गणपतीपुळे सेमिनार २००३ पुर्व तयारी हवन कार्यक्रम........ १८ * गणपतीपुळ्याचा 'गणपती २0 ... *****.. सहज समाचार -.... २२ ******** चैतन्य लहरी, सहजयोग केंद्र, प्लॉट नंबर ७९, सर्व्हे नंबर ९८, भुसारी कॅलनी, कोथरुड, पुणे - ४११०३८ टेलिफोन : 0२०५२८६१०५ chaitanyalaharipune @ redifmail.com म र रा ा 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_VI.pdf-page-3.txt ২ वे नोहेंबर/डिसेंबर २००३ विसर न व्हावा....... ..तुझा समस्त मानवजातीचे परिवर्तन होऊन या पृथ्वीवरच परमेश्वरी साम्राज्याचे नंदनवन निर्माण व्हावे हेच प.पू.श्रीमाताजींचे स्वप्न आहे. त्यासाठींच सहजयोगाचे महाशक्तिशाली आयुध धारण करून आदिशक्तीनें हे अवतरण घेतले आहे. आपण सर्व सहजयोगी या कार्याचे पाईक आहोत ही जाणीव व भावना आपल्यामधें सतत जागृत ठेऊन कृतिशील होणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. श्रीमाताजी अनेकवेळा सांगतात की सहजयोग नुसता घेऊन पुरेसा नाहीं तर प्रत्येकजण सहजयोगी म्हणून घडला पाहिजे. अर्थीत त्याचा प्रकाश व प्रभाव सहजयोग्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वांतून, व्यवहारांतून, आपापसांतील संबंधांमधून सतत व्यक्त झाला पाहिजे. आपल्याला संत हे नांव तेवढयासाठीच त्या देतात व त्या पदवीचा आपल्याकडून गौरव झाला पाहिजे. श्रीमाताजींच्या अमृतवाणीचें सतत चिंतन व मनन करत राहुन आपल्या रोजच्या साध्या सुध्या व्यवहारामधे वा वागण्याबोलण्यामधे त्याचा संबंध जोडत राहिल्यास श्रीमाताजींचा उपदेश आपल्या अंतर्मनामधें रुजतो. तरसे पाहिले तर आपण मानव म्हणून अपूर्णच आहोत व आपल्याला पूर्णत्वाकडे वाटचाल करत ' अचपळ मन माझे नावरे आवरीता' अशी करूणामय प्रार्थना केली. राहिले पाहिजे. समर्थानीसुध्दा पण प्रयत्न आपल्यालाच करायचा आहे व तो सतत, जाणीवपूर्वक केला पाहिजे. मानव समाजाचे परिवर्तन हा डिव्हाईन (Divine)संकल्प आहे व साक्षात् आदिशक्तीकडूनच तो कार्यान्वित झाला असल्यामुळें पार पाडणारच आहे. खारीचा वाटा म्हणून आपण प्रत्येकानें श्रीमाताजींच्या उपदेशाप्रमाणें स्वत:ला घडवून कार्यरत झाले पाहिजे आपल्यामागें शक्ति आहेच. म्हणूनच "तुझा विसर न व्हावा" ही भावना बाळगून उल्लतीचा ध्यास घेऊं या, a म० ब্दস मद 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_VI.pdf-page-4.txt ने नोहेंबर/डिसेंबर २०03 य र ॐ ऊ दिवाळी पूजा ि ० सा to पं. पू. श्रीमाताजी जिर्मलादेवींचे भाषण २०0३ तुमच्या हृदयांत आलेला प्रकाश तेजस्वी होऊन सगळीकडे पसरणार आहे आणि त्यामुळेंच जगभरातील परिस्थिति सुधारणार आहे. आजचा हा दिवस मोठ्या आनंदाचा आहे आणि त्यांत सहभागी होणारे हाच आनंद सगळीकडे पसरवणार आहेत. सर्व प्रकारचे प्रश्न असणारच. पण आपण प्रकाशांत असल्यामुळे आपल्याला कसल्याच समस्या नाहीत, आपल्याला कुठेंच अंधार दिसत नाही. आपल्यासाठी सगळीकडे प्रकाशच प्रकाश आहे. मग काय करमी पडत असेल तर आपली श्रध्दा. आपण प्रत्येकानें स्वत:शी छी प्रामाणिक राहिले पाहिजे. आपल्यामधील आनंद व प्रेम उसने आणलेले नसावे; ते हृदयांतून उत्स्फूर्तपणें प्रकट व्हावे आणि त्याचा आविष्कार सतत सदोदित होत रहावा. हे घटित झाले पाहिजे. असे प्रेमाचे झरे वाहूंलागले की आपल्या मधील हेवे-दावे, आकस, स्पर्धा अशा प्रकारच्या आपल्या उल्लतीच्या आड येणान्या क्षुद्र भावना त्या प्रवाहामधे विरघळून जातील. तुमचे हृढय प्रेमाने ओतप्रोत भरलेले असेल तरच हे शक्य आहे. आजचा शुभदिवस या प्रेमाचा प्रकाश पसरवणारा आहे; त्यामुळेच सर्वजण प्रकाशांत येऊनव आपले छोटे-मोठे प्रश्न विसरून समाधानांत राहतील. तुम्हाला हा हाल पूजेसाठी मिळाला ही चांगली गोष्ट आहे आणि त्यांतून हेच जाणवते की तुम्हाला मार्गदर्शन व मदत करणारी एक शक्ति आपल्यामागे आहे हे पक्के ध्यानांत घ्या. तुम्हाला सर्व आशी्वाद मिळाले आहेतच; त्याबद्दल शंकाच नाहीं. म्हणून आपल्या छोट्या -छोट्या गोष्टींची काळजी करत बसू नका; सर्व कांहीं त्या परमशक्तीवर सोपवलेत की सगळ कार्यान्वित होणार आहे ही श्रध्दा बाळगा. ही फार महान शक्ति आहे आणि तीच तुम्हाला खूप पुढे घेऊन जाणार आहे. आजच्या या दिवाळीचे हेच तुम्हाला वचन आहे की तुम्ही जीवनांत अत्युच्च व भव्य असे मिळवणार आहात. माझा प्रत्येक शब्द खराच ठरणार आहे. तुमचे सर्व लहान-सहान प्रश्न सुटणार आहेत; पैसा, नोकरी अशा क्षुल्लक गोष्टींची काळजी सोडून द्या, या सर्व अडचणीमधून परमात्म्याचे कांही हेतू असतात ते ओळखण्याचा प्रयत्न करा. शेवटी तोच करता-करविता असल्यामुळे त्याच्या इच्छेनुसार सर्व कांही घटित होणार आहे. तुमचा सांभाळ करणारा तोच आहे ही श्रद्दा दृढ करा. तुम्ही हे सर्व जाणाल अशी मी आशा करते आणि तुम्हाला अत्युच्च आनंद मिळो अशी प्रार्थना करते. तुम्ही सर्वांसाठी ही दिवाळी भरपूर आनंदाची ठरो हेच माझे अंत:करणापूर्वक आशीर्वाद. -तुमच्या हृदयांतील आनंद व प्रे माचा प्रकाश सर्वत्र पसरु दे. ७ थरा द दि कृन ७ के क ५ ई मै अ का] स চ లడలలలలులల 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_VI.pdf-page-5.txt ২ ১केबेहे वदेवेटे व्े ने शोहिंबर/डिसेंबर २००३ ि नवरात्री पूजा २०0३ न्यू जर्सी, अमेरिका येथें नवरात्री - उत्सवाच्या १ व्या दिवशी आटोपशीर पूजा झाल्यावर प.पू.श्रीमाताजी निर्मलादेवींनी दिलेला संदेश : आज नवरात्रीचा ९ वा दिवस आपण साजरा करत आहोत. देवीनें पृथ्वीतलावर स्त्रियांमधील चांगले गुण नष्ट करणाऱ्या सैतानी प्रवृत्तीच्या दुष्टांचा संहार करण्यासाठीं अवतार घेतला. आपल्यामधेही असे दुष्ट प्रवृत्तींचे लोक आहेत आणि त्यांना आपण, शारीरिक नव्हे तर त्यांची मानसिकता, नष्ट केली पाहिजे. आपण अशा लोकांना आपल्यामधें का सामावून घेतो व त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल काय करतो हे खरोखर विचार करण्यासारखे आहे. चांगुलपणा हीच माणसामधील महत्वाची बाब आहे हे तुम्ही लक्षांत घेतले पाहिजे. तुम्हीच जर वाईट पध्दतीनें किंवा सत्ता गाजवण्यासारखे वागलात तर तुमचाही विनाशच होणार. त्याच का्यासाठी देवीला पृथ्वीवर अवतरण घ्यावे लागले आणि देवींने नेहमींच त्याची ग्वाही दिली आहे. रদসট क वईी र 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_VI.pdf-page-6.txt १ दे ई नोहंबर/डिसेंबर २००३ व गौरी जन्मदिन पूजा प.पू.श्रीमाताजी निर्मलादेवींचा संदेश, न्यूयॉर्क, १२ ऑक्टोबर २००३. आज आपण गौरीदेवीची पूजा करणार आहोत. देवीचे पृथ्वीतलावर अनेकवेळा अवतरण झाले. सज्जन लोकांना त्रास देऊन या ना त्या मार्गानें त्यांना नष्ट करण्याच्या मार्गे लागलेल्या दुर्जनांचा संहार करण्यासाठीं अनेक वेळा देवीचे पृथ्वीतलावर अवतरण झाले. त्यासाठीं तिने फार परिश्रम केले म्हणून आज तिचा जन्मदिन आपण साजरा करणार आहोत. ট हे सर्व तुम्हाला माहीत असल्यामुळें मला जास्त सांगायची जरूरी नाही. पण मुख्य लक्षांत घ्यायची गोष्ट म्हणजे तुमचे सर्व संकटांपासून रक्षण करण्यासाठींच तिला अवतरण घ्यावे लागले. तुम्ही देवीची पूजा करणारे असल्यामुळें तुमचे सर्वपरी संरक्षण करणें ही तिच्यासाठीं फार महत्त्वाची गोष्ट आहे. आज आपण अगदी हृदयातून तिची पूजा करु या, तुम्हाला ज्या लोकानी त्रास दिला त्यांचे परिपत्य तीच करणार आहे. हेच आजच्या दिवसाचे भाग्य समजून तिच्याबद्दल ऋणी होऊ या. तुम्हाला का व कोण त्रास देतो हे बघणारी व तुमचा सांभाळ करणारी हीच देवी आहे. आज या देवी- पूजेसाठीं सारे इथे जमलात याचे मला फार समाधान आहे. तिचे तुम्हाला सदैव आशीर्वाद मिळण्यासाठीं आपण तिच्या चरणी शरणागत होऊ या. तुम्हा सर्वांना तुमच्या मुलाबाळांना व कुट्रंबियांना परमेश्वराचें अनंत आशीर्वाद. ्वे कई कैं सईी টউ की 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_VI.pdf-page-7.txt हे नोहेंबर / डिसेंबर २०03 ०] प्रत्येक नवीन वर्ष हा सहजयीग्यांसाठी एक नवा काळ, कमतरता नव्हती; कारण ते तुम्हाला नवीन उमंग असते; कारण शांति व आनंदाची अनुभूती सहजयोगी नेहमीं वर्तमानात रहात देण्याआधी तुमच्याकडून खडतर असतो. तो भूतकाळाचा व भविष्य तपस्या करून घेत, देहकष्ट काळाचा विचार करत नाहीं; प्रत्येक करायला भाग पाडत आणि त्याद्दारे क्षण तो जागृत असतो. सहजयोग तुमचें मन शुध्द करून घेत, प्रदीर्घ करणें हे सागराच्या लाटांवर तरंगत काळ अशी तपश्च्या व कष्ट राहण्यासारखे आहे. सागराच्या केल्यावरच पाण्यावर उठणारी प्रत्येक लाट ओळखण्याची पात्रता शिष्यांना नवीन असते त्याप्रमाणें सहजयोगी मिळत होती. पण तुमच्या आईची जीवनांत सतत आनंद व शांतीच्या व्यवस्था वेगळींच आहे. ती तुम्हाला तरंगांचा उपभोग घेत असतो. मुख्य सुरवातीलाच अनुभूति गोष्ट एवढीच म्हणावीशी वाटते की ढेते, परमात्मा व सत्य प्रथम जाणा सहजयोगांत येऊन आपण त्याच्या व मग त्याच्यावर विश्वास ठेवा अशी तरंग - लहरींवर आरूढ होण्यास तिने व्यवस्था केली आहे. म्हणून शिकलो का नाहीं हे महत्वाचे आहे. तुम्ही थोडीशी जरी मेहनत घेतलीत हे जो सहजयोगातून शिकला तोच तर खूप मोठे कार्य होणार आहे. त्याच्या आनंद सागरात उतरला. पोहण्याला शिकवण्याची एक तन्हा सहजयोगांत म्हटला तर दोष (त्रुटी) म्हणजे हात-पाय कसे मारायचे, एवढयाच आहेत की सहजयोग पाण्यावर कसं तरंगत रहायचे हे सर्व घेतल्यावर माणसाला सहजयोगी जमिनीवरच सांगून करुन घ्यायचे; बनावे (घडावे) लागते: त्याशिवाय दूसरी तन्हा म्हणजे शिकणाऱ्याला सहजयोग घेण्याचा फायदा नाहीं. सरळ ढकलून पाण्यांत पाडायचे. आईने तुम्हाला सहजयोगाच्या सहजयोग तुम्हाला दुसऱ्या तऱ्हेने सागरावर तरंगणे शिकवले पण मिळाला आहे. म्हणून थोडीशी आतां तुम्ही इतरांना तसे मे हनत करुन तुम्हाला स्वतःला शिकवण्याची जास्त गरज आहे. त्यांत 'सहजयोगी' बनायचे आहे. म्हणजेच दुसन्यांना वाचवण्याचे सहजयोगाचा आनंदाचा अनुभव पूर्ण काम आतां तुमचे आहे हे लक्षांत घ्या.. समाधान देणारा आहे. तुमची इच्छा त्यासाठीं सहजयोगांत तुम्ही पूर्णतया शुध्द असल्यामुळें आणि कुंडलिनी परिपक्व झाले पाहिजे. एवढी एकच शुध्द त्रुटि सहजयोगांत आहे. केी पूर्वीच्या गुरुंजवळ अशी परमात्म्याला चैतन्याची सहजयोग्यांची प्रगल्भता प. पू. श्रीमाताजीचा जवव्धाचिा संवेश (संक्षित्त) १९८२ सहजयोग घेतल्यानंतर पूर्णतया प्रगल्भ सहजयोगी बयाचा सातत्याने प्रय्न करत रहा. - इच्छा-स्वरूप असल्यामुळें तुम्हाला तात्काळ अनुभूति मिळाली. Oहे की 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_VI.pdf-page-8.txt इ १९९९९६ हु० जोहेंबर/डिसंबर २०03 शुध्द इच्छा पुरी झाल्यामुळें तुमच्या इतर इच्छाच संपल्या आल्यावर वृक्षासारखे होता, तृक्षाच्या छायेखाली आणि तुम्हाला समाधान मिळाले. ज्याच्या मनांत अ- कुणीही आला तरी तो ऊनपावसापासून त्याचे संरक्षण समाधानाचा लवलेशही नाहीं तो खरा सहजयोगी.थोडेसे करती ना ? मग तुमच्या छायेखाली असलेल्यांबरोबरचे जरी असमाधान शिल्लक राहिलेअसेल तर समजा की तुमचे संबंध प्रेमाचे व आस्थेचे असलेच पाहिजे. हे तुम्हा कुंडलिनी नीट जागृत झाली नाहीं. त्या स्थितीमधेही सगळ्यांसाठी मी सांगत आहे, कुणाला वाटेल मी कुणा तुम्हाला आशीर्वाद मिळत राहतात. परमचैतन्याचे विशिष्ट माणसाला उद्देशून बोलत आहे तर ती चुकीची चमक्तार आढळतात व तुम्ही हळु-हळु अग्रेसर बनत समजूत आहे; हे सगळ्यांना लागू आहे. मग भले असे दुसरे लोक वा कुटुंबातील नातलग सहजयोगांत नसले तरी सहजयोग्याला मिळालेला विशेष आशीर्वाद तुम्ही सहजयोगी म्हणून त्यांच्याशी प्रेमपूर्वकच वागले वृ. जाता. ि म्हणजे तो उदार अंत:करणाचा बनतो; त्याला दुस-्याला पाहिजे. कूणाच्या मागे हात धुऊन लागल्येवरच तो देण्याची दानत मिळते. त्यांतून मिळणारा आनंद असा सहजयोग घेईल असे समजणे ही मोठी चूक आहे. खास आहे की, प्रापंचिक कसल्याही वस्तूपासून तो सहजयोगी म्हणून तुमच्या वागण्या बोलण्याने प्रभावी मिळण्यासारखा नाहीं. आणखी एक विशेष आशीर्वाद होऊनच दसरे सहजयोगांत येणार आहेत. जबरदस्ती म्हणजे तुमच्यातील गुरु-तत्त्व जागृत होते आणि तुम्ही करून कुणाला सहजयोगांत आणता येत नाहीं कारण दुसर्यांची कुंडलिनी जागृत करू शकता. ही क्षमता आली प्रत्येकाला त्याच्या पूर्ण स्वतंत्रतेतच सहजयोग की समजा आईचे काम संपले व तुमचे काम सुरु झाले. हे मिळायला हृवा. जोपर्यंत जमत नाहीं तोपर्यंत मेहनतपूर्वक ध्यान करायला हुवे. हा एकच वर म्हटल्याप्रमाणे सहजयोगात ढूसरे अनेक लोक आहेत व त्यांची हष्टि तुमच्याकडे आहे दोष आहे. माझ्या बाजूने एक माता म्हणून प्रयत्न हे लक्षांत घ्या. तुम्ही कसे घडत गेला ही वेगळी गोष्ट . करण्यांत मी कांहीं कसूर ठेवत नाहीं; माइयाकडून काही समजा तुमचे कुणी दुसरे गुरु आहेत, साक्षात्कारी कमी पडल्यास माझ्या मुलांत कांही कमतरता राहील असतीलही, तरी ते स्वत: मेहनत घेऊन तुम्हाला वर म्हणून मी खूप काळजी घेत असते. पण तुमची प्रत्येकाची आणायचा प्रयत्न करतात; आज ना उद्यां तुम्ही तपस्या तितकीच जरुरीची आहे कारण त्याशिवाय कार्य ठिकाणावर याल म्हणून स्वत: कष्ट करतात; पण तुमच्या तुम्ही जसे सहजयोगामधून घडत आहात तसे सफल होणार नाहीं. पण ही तपस्याही कसल्याही प्रकारे कठीण किंवा खडतर नाहीं; शांतपणें सर्व कांही घडेल. पहिली गोष्ट म्हणजे सहजयोग्यांनी प्रेम आईची गोष्ट वेगळी आहे, तिला तुम्हा प्रत्येकाला गुरु बनवायचे आहे. हे काम कठीणच आहे म्हणा. तसे तुम्ही हळू-हळू बनतच आहांत. पण म्हणूनच स्वतः घडत जात करायला शिकले पाहिजे. माइया कानावर जेव्हा कधी असतांना तुम्ही इतरांचा विचार करा. आपले शेजारी- एखाद्या सहजयोग्याबद्दल, तो कुटुंबातील माणसांना नीट पाजारी, आजूबाजूचे अशा सर्वाचा विचार करा. त्यांना वागवीत नाहीं वा मारझोड करतो वा मुलांवर नीट लक्ष सतत क्षमा करत जा व त्यांच्याबद्दल सहानुभूति बाळगा. ठेवत नाहीं वगैरे, येते तेव्हां मला नवल वाटते; कारण क्षमा हेच तुमचे सर्वांत शक्तिशाली साधन व आयुध आहे; सहजयोगामधे तुमच्या मनांत प्रेमाची भावना त्याचा उपयोग केला नाहीं तर त्याच्यासारखे दुसरे आयुध या कलियुगांत तुम्हाला मिळणार नाहीं. सहजयोग करण्याचा कारय फायदा ? तुम्ही सहजयोगांत क्षमाहृष्टीनेंच लोकांकडे पहावे, जिथे क्षमा असते तिथेच अनायासपणे येते व वृध्दिंगत होते. तसे नसेल होत तर े वाड 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_VI.pdf-page-9.txt লीहिंबर/डिसेंबर २००३ ट शांति नांदते; क्षमेशिवाय शांति मिळणार नाहीं. म्हणून (mature) होत नाहीं तो सहजयोगाला लायक नाहीं, दुसर्याला नेहमी क्षमा करा आणि त्याचबरोबर म्हणून समझदार व परिपक्व बनण्याचा प्रयत्न करत रहा. स्वत:लाही क्षमा करा. हे करत राहिलात तर स्वत:मधे असे झालात तर तुमच्या आईला आनंद होणार आहे , आपोआपच शांति आल्याचे तुम्हाला जाणवेल. असे नाहींतर लोक म्हणतील आईने तुम्हाला कांही शिकवले केल्यानेच आज्ञा चक्र उघडणार आहे. न नाही. म्हणून समझदार व प्रगल्भ बनण्याकडे नीट लक्ष आतां आणखी एक गोष्ट. सहजयोगांत परिपक्वव द्या, एवढेच नाहीं तर ती तुमची जबाबदारी समजा. होण्यासाठी तुम्ही स्वतःला एक प्रकारची शिस्त लावली पाहिजे. पुष्कळ लोकांना 'मला वेळ मिळत नाहीं' असे परिपक्व सहजयोगी बनण्याचा निश्चय करा. सहजयोगात म्हणण्याची संवय असते. ही एक सबब झाली; तुम्ही सर्व नवीन-नवीन लोक येत राहतात. कुणाला कमी-जास्त तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी माझी मदत मागता व्हायब्रेशन्स असतात, कुणाला कांही त्रास, अडचणी तेव्हां मी जर म्हणाले मला वेळ नाहीं' तर।. पण मी असतात, म्हणून सर्वांना सांभाळण्याचा मोठेपणा(बढाई तुम्हाला भेटले, न भेटले तरी तुमच्यासाठीं मला नेहमीच नाही) तुमच्यामधें दिसला पाहिजे. त्यामधें कसला वेळ सापडतो. तुम्हाला तुमच्यासाठींच काम अधिकार नसतो तर पितृत्व-मातृत्वाची भावना आली (मेहनत)करायची असल्यामुळे वेळ व शिस्त तुम्ही पाहिजे. जशी मी तुम्हाला प्रेमाने सांभाळते लसे त्यांना लावलीच पाहिजे. नाहीं तर तुम्ही नियंत्रण सुटलेल्या कार प्रेमाने आपले म्हणा. हा प्रेमभाव तुमचा सरल-सहज आजच्या या नववर्षांच्या शुभदिवशी तुम्ही सारखे कुठे जाल वा खड्डयात पडाल याचा भरवसा स्वभाव झाला पाहिजे. तुम्हा सर्वांवर माझा विश्वास आहे. नाहीं. त्यासाठीं फक्त स्वत:कडे पहा; तुमच्यामधील 'योग-क्षेम वहाम्यहम' या परमात्म्याच्या वचनाप्रमाणें इच्छाशक्ति व कार्यशक्तिकडे लक्ष द्या; इच्छा शुद्ध झाली तुमची सर्व जबाबदारी मी घेतली आहे. म्हणून की आत्म्याशी एकाकार होण्याची इच्छा बळावते, बाकी आजकालच्या कठीण व दूषित वातावरणातही तुम्ही सान्या भौतिक इच्छा सोडून द्या. क्रियाशक्ति बळकट स्वत:रची जबाबदारी ओळखून उत्तम सहजयोगी होण्यासाठी जे काय करायचे ते सहजभावांत करा; सहज बनण्याचा सतत प्रयत्न करा. हाच माझा नववर्षाचा संदेश आहे. म्हणजे आपण हातपाय न हालवतां सर्व कांही होईल असें समजणे नाहीं, साध्या बीजाला अंकुर फुटतो ही प्रक्रिया नीट पाहिली तर लक्षांत येते की तो फुटलेला यक: श्चित अंकुर बाहेर पडण्यासाठी व वाटेतील माती-दगडांना वळसा घालून डोके वर काढण्यासाठी धडपड करत असतो व पोषणासाठी पाण्याचा आसरा व ओलावा सर्वांना अनंत आशीर्वाद रु मिळेल तिकडे वळत राहतो. सहजयोग्यांनी जीवनामधें ही सूझ-बुज वापरली पाहिजे; अशी समझदारी मिळवणे हेच ध्येय व जबाबदारी आहे हे ओळखा. समझदार माणूस संयमी असतो, छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचीड करत नाहीं, सारखे दोष व चुका काढत नाहीं असे होणें है परिपक्ृतेचे लक्षण आहे. जो सहजयोगी असा परिपक्व श ूदिद के ां ु की कजेव कंडि 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_VI.pdf-page-10.txt ২ ० डई नोहेंबर/ डिसेंबर २००३ य (प्रवचनाच्या आरंभी रे. तुम्ही खन्या अर्थाने परमेश्वराच्या टिळकयांनी लिहिलेले 'भय काय प्रभू साम्राज्यांत उतरता. मग तुम्हाला ज्याचा रे' हे भजन झाले. भजन सर्व मदत, संरक्षण व मार्गदर्शन शाम ऐकताना श्रीमाताजींना अगदी भरून मिळते आणि भौतिक, आर्थिक, र पा आले. त्या अर्थमय काव्याचा अर्थ मानसिक, परस्पर संबंध अशा सर्व समजावताना श्रीमाताजीनी सांगितले प्रकारच्या समस्या सुटतात. कारण की जो परमात्म्याशी एकाकार झाला सूर्य-चंद्रापासून पंचमहाभूतेही आहे तो या भौतिक जगताच्या तुम्हाला सदैव मदत करत असतात. पलीकडे पोचलेला असल्यामुळे सर्व सहजयोग्यांनी या स्थितीवर त्याला कसलीच भीति उरत नाहीं, येणे आवश्यक आहे कारण इधूनच नैराश्य येत नाहीं आणि त्याच्या सर्व उल्लतीच्या पुढच्या टप्प्यावर तुम्ही भौतिक समस्या संपतात; खरा पोचूं शकणार आहांत. सहजयोगात परिपक्व व्हा सहजयोगी असा असतो) ही स्थिति कशी मिळवायची आज मी प्रज्ञा (New Aware- हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. सर्व ness) बद्दल तुम्हाला सांगणार आहे. प्रथम हे ठामपणे समजून घ्या की प.पू.श्रीमाताजी निर्मलादेवींचे प्रवचन ही प्रज्ञा ध्यान, ध्यानामधील धारणा तुम्ही फार भाग्यवान साधक आहांंत व समाधी अवस्थेनंतर जागृत होते. पूर्वीच्या साधकांसारखे तुम्हाला फळ पिकल्यावरच त्याला चव व सायास पडले नाहीत. पूर्वी कृष्ट गोडी येते त्याप्रमाणे हे घटित होते, कांही साधक जप-जाप्य करत, ই मगच तुम्हाला परमात्म्याच्या काही नाचत-गाजत हातवारे करत लीला जयघोष करत, पण अशामुळे चित्त निसर्गामधून समजून येते. प्रत्येक अस्थिर व डळमळीत होऊन बरेच सहजयोग्याने ही स्थिति मिळवली जण डाव्या बाजूकडे गेले. दुसरा पाहिजे. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, प्रकार महत्वाकांक्षेने भारलेले आणि परमचैतन्य-शक्तीची सतत बाहेर धांवणारे चित्त जागृतपर्णे रोखून स्थिर करण्याची ओढ लागली पाहिजे. सहजयोगांत नुसते काठा-काठावर आपल्याच हाती सत्ता एक राहणे धोकादायक असते. ही स्थिति मागे लागलेले वटण्याच्या मिळवल्यानंतर परमचैतन्याचे हिटलरसारख्या प्रवृत्तीचे लोक जे आशीर्वाद तुम्हाला समजतात आणि उजव्या बाजूच्या लोकांचा गैरफायदा कदने पा কस् 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_VI.pdf-page-11.txt ोहिंर डिसेंबर २००३ थं ने नाहीं. या शांतिमधेच तुमचे चित्त स्थिर होत असते. घेऊन फक्त अराजक माजवतात. खिश्वन वा इस्लाम ध्मचि धर्मवेडे नेते देवाच्या नांवाखाली तंटे - बखेडे, माझ्या देखतही काय व किती बोलायचे याचे वैरभावमाजवतात. पण तुम्हा लोकांना आत्मसाक्षात्कार भान तुम्हाला हवे व आपण कुणासमोर आहोत याचे भान मिळाला आहे म्हणून तुम्ही मधोमधच राहिले पाहिजे. सदैव जागृत असले पाहिजे. मला तुमच्या कडून कांहीं स्व' तःच्या पलीकडे उल्नत न झालेल्यांची हीच अडचण नको असते पण माइयाकडून तुम्ही काय मिळवणार असते. म्हणून ध्यान करतांना धारणा करीत सातत्याने इकडे तुमचे लक्ष असले पाहिजे. माझ्या उपस्थितीत ध्यानांत उतरण्याचा प्रयत्न करा. मगच समाधी असणें हा फार अमोल काळ आहे ही भावना तीव्रपणें तुमच्या हृदयांत उतरली पाहिजे. तुम्ही एकत्र येता तो फार स्थितीवर परमात्म्याच्या आशीर्वादाच्या आनंदाचा अनुभव तुम्हाला जाणवेल. ह्या स्थितीतच आपण आत्मा असल्याचा साक्षात अनुभव मिळणार असतो. आत्म्यावर महत्त्वाचा काळ असतो व मी तुमच्यासमोर असते तो त्या महत्त्वाच्या काळांतील सर्वात जास्त महत्त्वाचा समय असतो हे ध्यानांत घ्या. त्याचा पुरेपुर फायदा तुम्ही मिळवला पाहिजे. जे माझ्याबरोबर राहतात, माझी कामे जाणीव व धारणापूर्वक चित्त स्थिरावले की या आनंदाचे तुम्ही साक्षी बनता. सहजयोगी लोक वेगवेगळ्या प्रवृत्तीचे असतात. करतात, माइयाशी प्रत्यक्ष बोलतात ते स्वतःला कधी इथे आलेले कांहीं जण आपल्या व आपल्या कुटुंबाच्या कधीं फार मोठे समजू लागतात. ते असू दे, पण जे मुळांत राहण्याच्या सोयी, आपल्यासाठी वेगळी व्यवस्थ, सोयी शहाणे असतात ते स्वत:चा खरा फायदा करून घेतात. इ. मधेच व्यस्त असतात. कांही उगीच गप्पा, आंतरिक परिपक्वता मिळवणे हा मोठा फायदा आहे व हसण्याखिदळण्यांत रमलेले असतात. प्रामाणिकपणे त्या दृष्टीने तुम्ही जितका प्रयत्न कराल तितका तुमच्याच हिताचा आहे. ही स्थिति ज्याने मिळवली स्वत:कडे पाहिलंत- सहजयोग प्रामाणिक माणसांसाठी आहे- तर हे तुमच्या लक्षांत येईल. इथे तुम्ही ध्यानासाठी त्याला ऊन-पावसाबद्दलही कांहीं वाटत नाहीं; मला आलेले आहांत, आजकालच्या गतिमान जीवनामधें तर काय मिळवायचे आहे हे ध्येय ठामपणे बाळगल्यावर इतर कसल्याही गोष्टी त्याच्या मनांत येत नाहींत. कांहीं जण ध्यानामधें गहनता वाढवण्यासाठी आपण इथें आलो आहोत हे विसरून चालणार नाहीं व तोच मुख्य उद्देश माझ्या दृष्टीसमोर असतात, कांहीं मला पाहूं शकतात तुमचा असला पाहिजे. हे फार आवश्यक आहे. त्यातूनच तर काहींना माझे दर्शनही होत नाहीं. हे सर्व गौण आहे. शांतीचा खरा अर्थ तुम्हाला समजेल. म्हणून अंतर्बाह्य आपल्याला उत्तरोत्तर अधिकाधिक उच्च स्थिति शांति प्रस्थापित झाली पाहिजे. त्या बाबतीत मिळवायची आहे याची तुम्हाला सतत ओढ हवी. आस्ट्रेलियातील आश्रम आदर्श आहेत; त्यांच्या आश्रमांत मी दहा-पंधरा दिवस राहिलेली आहे. पण मला कधी आतां आपल्या चित्तावर ताबा कसा मिळवायचा? परमात्माचे कार्य एखाद्या बॅलन्ससारखे सूक्ष्म व संतुलनात चाललेले असते.पण कांही लोकांचे कुणाच्या चालण्याचाही आवाज वा हालचाल ऐकूं आली चो अई 10 माज भू 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_VI.pdf-page-12.txt ২ং ढेवेटेदेवेळे ददेवेने नोहेंबर/डिसेंबर २०0३ ७) ०] चित्त स्वत:चीच फसवणूक केल्यासारखे चालते; असे लोक प्रत्येक बाबतीमधें आपला काय फायदा होणार माजवतात. त्यामुळें त्यांच्या वागण्या-बोलण्यांतही निराशावादी भावना व्यक्त होत राहतात. स्वतःच्याच आहे तेच पाहतात, किंवा आपला पैसा किंवा वेळ कशाने वाचेल इकडे पहात रहातात.खरें तर प्रत्येक गोष्ट पैसा, श्रम किंवा वेळ एवढ्याच फालतू दृष्टिकोनातून न पहाता सहजपणें केली पाहिजे. या संवयीमुळें तुमचीच चित्त-शक्ति प्रकाशित असूनही वाया जाते आणि त्याचा प्रॉब्लेममधें गुंग असलेल्या लोकांना सतत तडजोड करावी लागते; सहजयोगांत कसलीही तडजोड नसते. हिरा हा नेहमीं हिराच असतो. त्याचे तेज कुणी हिरावून घेत नाही. सहजयोग तसाच व्यक्त होणारा आहे. म्हणून भीति, असूरक्षितता, दुःख अशा भावनांमधे न अडकता त्यांच्याकडे आरशासारखे पहात चला म्हणजे त्यांचाच अपव्यय होतो. हा अपव्यय टाळून ती शक्ति वाचवली पाहिजे. तुम्ही सर्वसाधारण माणसे नाहींत तर सहजयोगी आहांत. म्हणून फालतू गोष्टींबद्दल काळजी न करता मी अविष्कार करण्यामधें आपले चित्त अडकल्याचे तुमच्या लक्षांत येईल.भावनिक विचारांमुळें चित्त बिघडण्याचे हे दुसरे कारण. तिसरा प्रकार म्हणजे चित्रविचित्र वागणारे (idi- दुसऱ्याला काय मदत करु शकतो, दुसरयासाठी माझा वेळ व पैसा कसा देऊं शकतो हा विचार करुन आपले otic) व बेअक्कल (Stupid) लोक. वर वर्णन केलेल्या हृदय उघडा. तन्हांचा हा परिणाम आहे व अशा लोकांची गणना 'मूर्ख' माझ्या प्रवचनात सुध्दा काहीं जण माझे बोलणे एकाग्रतेनें पूर्णवेळ ऐकतात, कांही जणांचे लक्ष मधे-मधें या शब्दांतच असे केल्याने तुमचे चित्त व त्याची ऊर्जा दूसरीकडे वळते तर काही जण थोडा वेळ लागला की आत्म्याकडे वळवण्यास मदत होते. असे लोक कंटाळतात वा सारखे इकडे-तिकडे पहात राहतात. खरं परमचैतन्याच्या कार्याचे वाहक बनतात. तसे काही तर आपले चित्त किती स्थिर होत आहे व स्थिर राहते लोकव्यवसाय, कुट्रंब, नोकरी, घर इ.च्या मारगच धावणारे इकडेच सहजयोग्यांचे लक्ष पाहिजे. एकाग्रतेमधूनच चित्त असतात; त्यांचे सारे लक्ष, सारा विचार त्यांच्याच बद्दल स्थिर होते. माझ्या फोटोवर लक्ष केंद्रित करणें सर्वांत असतात. अशा लोकांचे चित्त प्लास्टिकसारखे जड होऊन चांगले; हे करताना मला समरसतेने हृदयांत जाते आणि जीवनांतील साया आनंदाला ते पारखे साठवण्याचा प्रयत्न करावा. सहजयोगाचाच विचार होतात. इस्लाम-खिश्चन धर्मप्रसाराच्या मागे असणारे लोकही सर्व शक्ति त्याच कार्यामधें खर्च करतात; करत राहिल्यानेही चित्त ताब्यांत येते. निगेटिव्ह विचार करणाऱ्या लोकांचे चित्त फार बिघडलेले असते. त्यांना दुर्घटना, अपघात, दैवदुर्विलास त्यांचाही हाच प्राब्लेम आहे. असे चित्त सूक्ष्मतेमधें उतरत नाहीं. प्रकाशित चित्त (enlightened attention) व्यक्तीला अशा घटना आकर्षित करतात. वर्तमानपत्रातल्या जबाबदारी व क्षमता याची योग्य जाणिव देते. सहजयोगामधून चित्त अत्यंत सक्ष्म व जाणीवेच्या खोल तसल्या बातम्यांत त्यांना रस असतोच पण स्वत:च्या बाबतीत घडणार्या मामुली अडचणींचेही ते स्तोम स्तरापर्यंत पोचणारे असे टोकदार झाले (penetrating) ॐ भ0 भू का श्र 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_VI.pdf-page-13.txt क्र lo লडिंबर डिसेंबर च००3 ठ दे [र] पाहिजे. जे कांही द्याल त्यांतून तुमच्या प्रगल्भतेचाच आविष्कार सहजयोगामधे हे सर्व तुम्हाला स्वत:च्या प्रत्ययास येईल. अनुभवामधून शिकायचे आहे. केवळ मी म्हणते ते शब्द साठवून उपयोग नाही तर ते प्रत्यक्ष अनुभवात उतरले समजणार नाहीं. मला तुमच्याशिवाय आणि तुम्हाला पाहिजे. शिक्षण व अनुभव ह्या सतत चालणाऱ्या प्रक्रिया माइ्याशिवाय अस्तित्व नाहीं; पण माइ्या मनांत तुमचे मला तुमच्याबद्दल काय वाटते हे तुम्हाला चित्त अधिकाधिक शांत, स्थिर कल्याण ही एकमेव तळमळ आहे. मी जेव्हां तुम्हाला असल्यामुळें त्यांतूनच झाल्यावर प्रह्ञेचा उगम होतो. म्हणूनच जाणींवपूर्वक व धारणापूर्वक ध्यानामधून समाधि स्थितीपर्यंत पोचले बोलते, रागावते किंवा दूर ठेवते ते सुध्दां तुमच्या कल्याणासाठींच तुम्हाला दिव्य मानव (Divine Per- son) बनावयाचे आहे आणि तीच माझी तळमळ आहे व पाहिजे. सतत आपल्याच चित्ताकडे लक्ष ठेवा; पैसा, रस्त्यावर गाडी चालवणें, धंद्यातील नफा-तोटा, तेच तुम्हाला मिळवायचे आहे.धरणीमातेला तिच्या कुटुंबातील माणसे इ.कडे जसे तुम्ही लक्ष देता तसे स्वत:कडेही पहा; माझे चित्त कुठे आहे, मी कुठे कमी पोटांतून अंकुर फूटलेल्या बीजाचे सुंदर फुला - फलांनी नटलेल्या लता-वृक्षांमधे झालेले रुपांतर पाहून पडतो हे तपासत रहा. अशा तऱहेने प्रगल्भ झालेल्या अवर्णनीय आनंद होतो तसेच हे आहे. पण त्याच धरतीचे योग्यांना मग कसलाच प्रश्न पडत नाहीं, ते प्रेरणाढायी मानव करीत असलेल नुकसान पाहून तिचा क्रोध व उत्साही बनतात. तुमच्यासमोर प्रश्न उठतात तेव्हा आपल्यामधेंच कांहीतरी कमतरता आहे वा आपल्या धरणीकंप-ज्वालामुखीमधून बाहेर पडतो. हे तिच्या प्रेमापोटीच घडत असते. पण तुमची आई फार प्रेमळ व यंत्रणेत (Instrument) कांही खराबी आहे ह्याची जाणीव ढयाळ आहे आणि तिला क्वचितच राग येतो. पण ठेवा. ते ठीक झाल्यावरच सर्व कांहीं कार्यांन्वित होणार वेळ जावा लागतो. त्याचप्रमाणे वेळ त्यालाही खूप आहे हे लक्षांत घ्या. लागला तरी स्वत:कडे लक्ष ठेऊन प्रगति करत रहा. हा अभ्यास केलात व अनुभव घेत राहिलात की त्यातुनच तुम्हाला समजेल की इतर लोकखाली घसरले मगच तुमचे चित्त स्थिर होईल. कळी फुलल्यावरच त्याचे तरी तुम्ही स्वत: उल्लतीच्या ऊच्च स्तरावर पोचलेले सुंदर फूल बनते व त्याचा सुगंध दरवळतो. तसे तुम्ही उमलले पाहिजे. म्हणून संत व सहजयोगी पदावर आरूढ होण्याचा ध्यास घ्या. चित्त असे प्रस्थापित करणारे तुम्ही असाल, तरी काळजी घ्या. एवढेंच माझे सांगणे आहे. सर्वांना अनंत आशीर्वाद. स्वत:च आहांत; त्यासाठींच मला प्रसन्न करणें हा सोपा मार्ग आहे. मला प्रेझेंटस वगैरे देऊन प्रसन्न करण्यापेक्षां तुमच्या शुध्द चित्तानेंच मीही प्रसन्न होणार आहे. त्यासाठीं तुम्ही सतत जागरूक व सतर्कराहीले पाहिजे,,मग तुम्ही ১ छिरॉ की १२ 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_VI.pdf-page-14.txt ২ ३ टे नोहेंबर/डिसेंबर २०03 ० ॥ श्री गणपत्यथर्वशीर्ष || nle ए शुबी (अंक १ व १० -२०0३ पासून पुढे) श्रीगणेशांचे परब्र्रस्वरूपाचे मंत्र सांगून झाल्यावर यापुढील मंत्रांत गणपतीच्या गुणांचे वर्णन अथर्वणतषी करत आहेत. मंत्र:- त्वंगुणत्रयातीतः। त्वं देहत्रयातीतः । त्वं कालत्रयातीतः । त्वं मूलाधारस्थितोसि नित्यं । त्वं शक्तित्रयात्मकः | त्वां योगिनोध्यायन्ति नित्यं । अर्थ : - " तू तीनही गुणांच्या अतीत आहेस. तूं तीनही देहांच्या अतीत आहेस. तूं तीनही कालांच्या अतीत आहेस. तूं प्रत्येकाच्या 'मूलाधार चक्रा' मधे सदैव वास करीत आहेस. (उत्पत्ति, स्थिति आणि लय) या करिता लागणाऱ्या तीनही शक्ति तुझ्याच आहेत. योगीजन सतत तुझेच ध्यान करतात." भावार्थ :- त्वं गुणत्रयातीत: ।समस्त प्रकृति सत्त्व, , रज, तम अशा तीन गुणांनी व्यापलेली आहे. सत्त्वगुण हा ज्ञान व सद्गुणसंपन्न जीवनहष्टि देणारा, रजोगुण सुख-दुःख दोन्ही देऊन कार्यप्रवृत्त करणारा, तमोगुण जडत्व आणणारा. इथे गुण हा शब्द पाश' या अरथनि घ्यावा. या गुणांना ताब्यांत ठेवण्याचा साधकानें प्रयत्न करावा हा या मंत्राचा संदेश आहे. सत्त्वगुणी साधकाने इंद्रियांना ताब्यात ठेऊन अंतर्मुख होण्याचा प्रयत्न करावा; रजोगुणी साधकाने कर्म करतांना समर्पण व फलत्यागाची भावना जपावी,तमोगुणी साधकानें सूक्ष्माकडे दृष्टि ठेवावी. ही शक्ति मिळण्यासाठीची प्रार्थना या उपमंत्रात अध्याहृत आहे. श्रीगणेश या तीनही गुणांच्या पलीकडे, गुणावर विजयी आहेत. त्वं देहत्रयातीत: प्रकृतीप्रमाणें मानवी देहही स्थूल, सूक्ष्म व कारण शरीर असा त्रिगुणात्मक आहे. जागृति, स्वप्न व सुषुप्ति अशा तीन अवस्थांमधे देहधारी जीवात्मा वावरतो. वासनांच्या सततच्या स्फुरणांमुळें जन्म-मृत्यु- इडैड यूड Dरँ अईदरे १३ 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_VI.pdf-page-15.txt १ सु ववे লोहेंबर / डिसेंबर २००३ [ट] पुनर्जन्म हे चक्र चालत असते. वासना म्हणजे अज्ञान व अज्ञान नाहींसे ज्ञानानेच होणार. आत्मज्ञान हाच त्यावर उपाय आहे. गणपति परब्रह्म म्हणजे पूर्ण आहे अर्थात तो तीनही अवस्थांच्या पलिकडे आहे. म्हणून 'तू देहातीत आहेस' असा भाव या उपमंत्रात आहे. त्वं कालत्रयातीतः। मानव सदैव -वर्तमान-भविष्य अशा तीन काळांत वावरत असतो. सृष्टीनिर्मितीबरोबरच 'काल' जन्मास आला व सृष्टीबरोबरच तो संपणार, कार्य (घटना) घडता-घडताच ती भूतकाळांत जमा होते व त्याच्या फलाची आशा व च्चिंता आपल्याला भविष्यांत आणते. याला कमातील 'मी'पणा ( अहंभाव)कारणीभूत असतो. योगामधें म्हणूनच वर्तमानांत क्षणोक्षणी राहणें महत्त्वाचे. त्यासाठींच 'निर्ममोभूत्वा' व 'निराशीभूत्वा' अशा संज्ञा गीतेमधे कर्म योग सांगताना दिल्या आहेत. हीच वर्तमानांत (विगतज्वर:- ताणरहित) राहण्याची साधना, श्रीगणेश परब्रह्रस्वरूप आहेत अर्थात कालाच्या अतीत आहेत म्हणून 'कालत्रयातीतः' असा हा उपमंत्र आहे. 'त्वं मूलाधार...... ह्या मंत्रावर सहजयोग्यांसाठी वेगळे विवेचन करण्याची जरूर नाहीं. मूलाधार -चक्राचे महत्त्व संपूर्ण चक्र-प्रणाली कार्यक्षम बनवण्यासाठीच आहे. त्वं शक्तित्रयात्मक भूत ....... ध्यायान्तिनित्यं' या उपमंत्रात शक्तिसाधनेच व शक्तिउपासनेचा निर्देश आहे. उत्पत्ती,स्थिति व विलय याकरिता लागणाऱ्या तीनही शक्ति परब्रह्शक्तीमधेच आहेत. कुंडलिनी ही परब्रह्माची अव्यक्त शक्ति असल्यामुळे तिच्या जागरणानंतर विश्वशक्तीबरोबर साधक जोडला जातो. कुंडलिनी हे शिवशक्तिचेच प्रतिबिंब आहे. श्रीगणेश परब्रह्मस्वरूप असल्यामुळे 'योगीजन परब्रह्स्वरुपात (शक्तिस्वरूपांत) तुझेच सतत ध्यान करत असतात' अशा अर्थाचा हा उपमंत्र आहे. मंत्र :- त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वरिद्रस्त्वमग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भूवः स्वरोम । अर्थ : - (हे गणपते) ब्रह्मा, विष्णू, महेश तूंच आहेस. इंद्र,अग्नि, वायु तूच आहेस. तूंच ब्रह्म आहेस. भूलोक, अंतरिक्ष लोक, स्वर्ग लोक हे तीन्ही लोक तूंच आहेस. तूंच ओंकार आहेस. भावार्थ :- सर्व कांहीं तूच आहेस (सर्वमिदं ब्रह्म)ही शक्तिसाधना सामान्यांकरीता सोपी व्हावी म्हणून विभूति- उपासना शास्त्रांत सांगितली आहे. ब्रह्मापासून समस्त देव-देवता, तीनही लोक व त्यातील सर्व कांही या सर्वांचा समावेश 'विभूति' या शब्दात आहे. सगळीकडे परमात्मा पहावयास शिकावे अशा अर्थाचा हा संदेश आहे. इथें ब्रह्मदेव म्हणजे सृष्टिकर्ता, विष्णु म्हणजे सृष्टिपालक, शंकर म्हणजे सृष्टिसंहारक, इंद्र म्हणजे त्रिभुवनाचे ऐश्वर्य भोगणारा, अग्ति म्हणजे यज्ञामधील हविद्द्रव्य ग्रहण करणारा, वायु म्हणजे सर्व जीवांना प्राण देणारा, सूर्य म्हणजे प्रकाश व प्रेरणा देणारा, चंद्र म्हणजे वनस्पतींना जीवन देणारा, ब्रह्म म्हणजे प्राणीमात्रातील जीवरुपी शक्ति असे अर्थ घ्यावेत या सर्वांबरोबर पृथ्वी, अंतरिक्ष, स्वर्ग व ओंकार हे सर्व तूंच (श्रीगणेश) आहेस असा एकूण भाव इथें अभिप्रेत आहे. अर्थात परब्रह्म म्हणजे ओंकार, म्हणजेच गणपति, म्हणजेच 'सर्व इदं' एवढा व्यापक भाव या उपमंत्रामधें गोवला आहे. क्रमश: कई मैं नरई 18 छ 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_VI.pdf-page-16.txt ২ दे ने नोहेंबर/ डिसेंबर उ00३ ०] जरी तुम्हांला आत्म- एकरूप होतात. आणि मग त्या तरी सागराची आनंदमयी उत्फूर्त अशी मिळाला, साक्षात्कार त्यानंतरचा काहीं काळ हा तुमच्या शक्ती तुमचे पोषण करत जाते, सहजयोगातील प्रगतीसाठी असतो. मार्गदर्शन करते आणि प्रत्येक क्षणी ज्याप्रमाणे धरणीमाता तुमचे पोषण तुम्हाला उचलून धरते. जेव्हां तुम्ही करत असते पण तुम्हाला त्याची अधिक खोलात उतरता तेव्हां जाणीव सहजयोगाच्या गर्भात तुम्ही एक तुमच्या हाताला लागतात आणि ते सुंदर व्यक्तिमत्वात घडत असता, लोक आपल्या सुंदर काव्यातून, तेव्हा तुम्हाला त्या विवक्षित मर्यादित नृत्यातून, आनंदाच्या हास्यातून ही पोहोचणे जरुर आहे जशी एखादी आनंददायी रत्ने मला अर्पित कळी उमलावी तशी तुम्हाला त्या करतात. (ईश्वरी) अमर्याद प्रेमाची जाणीव होत असते. लहान मुलांत हे लवकर घटीत होते कारण त्यांच्यातील तुमचे चित्त प्रकाशित झाले असले तरी त्याप्रमाणे शाश्वत अशा अनुभवांचे मोती नसते आत्मसाक्षात्कारानंतर जरी सरलता, निष्पाप वृत्ती. काही व्यक्तीत त्यात अजून परमानंदाचा प्रकाश कि. सुध्दा नसतो. तुमच्यात हे सर्व हळू हळू पं.पू.श्रीमाताजी निर्मलादेवींचे प्रवचन झाल्याचे दिसते. त्यांच्या आत्म- साक्षात्कारानंतर हे लवकरच घटित कार्यान्वित होतच जाते पण मला वाटते आता ते लवकरात लवकर घडावे. तुम्ही कायसमर्पित करणार? काहीं लोकात त्यांच्यातील ती शक्तीच तुमच्याकडे धावते आणि 'अहंकाराचा' प्रवास संपलेला नसतो तुमचे पोषण करते. जसे कमळ आणि मग ते माइ्याकडे येतात. मला आपल्या सुगंधाला कधीच सोडत दिसते की ते बुडबुड्यासारखे हवेत नाही, सूर्य आपल्या तेजाला कधी तरंशत असतात जणू धरणीमातेने सोडत नाही किंवा चंद्र आपल्या फुंकर मारून निर्मिलेले सागरावरील शीतलतेला कधी सोडत नाही. बुडबुडे. याउलट 'प्रतिअहंकाराने आपण असे समजणे म्हणजे शुध्द भरलेलेलोकही बरेच असतात. ते त्या गाढवपणा आहे. सहजयोगाच्या वाळत मिसळुन जड होतात आणि दृष्टीने त्याग म्हणजे आपण आपल्या वैयक्तिक समस्येबरोबर ते आपल्या अहंकाराच्या आपणच रडत असतात. पण त्यांच्यातही एक घातलेल्या मय्यादेचा आपल्या अण असा चमकतो की ते त्या उथळपणाचा त्याग होय आणि यातून सागराच्या अंत्यामी (आत्म्याशी) जे मिळवतो ते आपले स्वतःचेच स्वीत्झर्लंड - १९८३ वृक्षाची मुळें जीवनरस शोषून पाना-पानांपर्यंत पोचवतात. सहजयोगाचा आविष्कार समग्रपणें तुमच्या व्यक्तिमत्वातून प्रगट होऊं दे रई में सेि 19 ा] भूप 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_VI.pdf-page-17.txt वर डिलंबर २००३ दन षवे लं असते. जे काही त्याग करतो जे निरुपयोगी आहे ते जे फळांतून प्रवाहित होतो. केवळ त्या झाडाच्य एका परम व शाश्वत आहे यासाठीच हे अज्ञानाचे ओझे पानासारखे खुळी समजून करुन घेऊ नये. स्वत:च्याच समस्येत सदा अडकलेले प्रतिअहंकारीत व्यक्तीची सहजयोगात अशीच गत होईल. के वळ झाडाच्या पानाकडे लक्ष देऊन संपुर्ण झाडाची समस्या सुटत नाही. उतरवले पाहिजे. काय करावे मला कधीकधी समजत नाही. मी करते असे कधीच मला वाटत नाही, प्रत्यक्ष मी काहीच करत नाही. यासाठी माझी प्रशंसा वाटावी असे माझे काहींच नाही. कारण निसर्गत: माझे जे गुण आहेत तसेच विराट क्षेत्रात झेप घ्यायची आहे. (व्यष्टीकडून माझे अस्तित्व आहे. मी दुसरे काही करु शकत नाही. जे समष्टीकडे). आणि हे जेव्हां घटीत होईल तेव्हां तुमचे काही तुम्ही प्राप्त केले त्याचे श्रेय तुम्हांलाच आहे. क्षुल्लक प्रश्न त्या समुद्राच्या भव्यतेत कुठे लुप्त होतील ते तुम्हाला आता त्या सूक्ष्म क्षेत्रातून असीम अशा जो तुम्हाला कळणारसुध्दा नाही. तर त्यात तुम्ही अडकूनका त्या वृक्षाचा जीवनरस तुम्हाला पहाण्यांसाठी (आत्म-दर्शन) स्वत:ला आत्मसाक्षात्कार मिळविला हा सत्यप्रकाश आनंदाकडे तेत्यावृक्षावर सोडून द्या. नेहणारी मोठी गोष्ट आहे तुम्ही ती मिळविलीआहे. या छोट्या समस्येपासून मुक्त करील . कारण तुम्ही त्या तुमच्या स्तुतिसाठी काव्यसुमने रचावी असे मला वाटते अत्यंत सूज्ञ अशा वृक्षाशी, मोठ्या धार्मिक व धारणा आणि माझ्या वृत्तीतून, ईश्वरी तत्त्वातून मी तो आनंद असणार्या अशा महान वृक्षारशी महान गुरुतत्व प्रकट करत आहे. सर्वठायी , सर्वकाळी सर्वत्र हा आनंद असणार्या अशा वृक्षाशी संलग्न आहात, ज्याच्या तुम्ही पहावा. ज्याला 'ऋतंभरा प्रज्ञा' अरसे संबोधतात महानतेची तुम्हाला कल्पना नाही. तो तुमच्या पूर्ण अशी रम्य मातृ-तत्वांची जाण सदैव आमच्या चित्तात सुरक्षिततेची काळजी घेतो. एखाद्या नाटकाप्रमाणे रहावी यासाठी सर्वांनी आज अगदी हृदयातून प्रार्थना साक्षीत्व देणाऱ्या अशा वृक्षाशी तुम्ही बध्द आहात. तुम्ही करावी. म्हणजे पृथ्वीमातेच्या नैसर्गिकतेचा प्रकाश त्या पूर्णत्वाचे अंश आहात याची जाणीव तो देतो. तसे तुमच्या चित्तात येईल. ज्यायोगे निरनिराळेऋतु दिसतात तुम्ही त्या पूर्णत्वाचे अंश, अंग आहात. तीच ती'प्रज्ञा होय. हे सर्वामधें घडू शकते. विशेषतः जे अहकारापासून मुक्त असून मध्यमागवर असतात. काहीं लोक' मी येथे सहजयोग प्रस्थापित र करणार, की अमका, तमका, त्याकरीता माझ्यासारख्या विशेष व्यक्तिच म्हणून माताजींना मला निवडले' अशी बढाई मारत असतात. असे समजणारा सहजयोगी असूच शकत नाही. जणू एखाद्या झाडाच्या पानाला धरून सर्व झाडावर माझा ताबा आहे असे समजणे, आणि हे त्यांच्या हातातील पान कधी सुकून नष्ट होईल हे त्याला समजत नाही. तुम्ही त्या झाडाच्या जीवनरसा सारखे गतीमान असावे जो त्या झाडाच्या मुळातून, फांद्यातून फुलांतून, े স স करि १६ शर 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_VI.pdf-page-18.txt देवैवेदेवेहै वदेवेटे ८०. इ नोहंबर / डिसेंबर २003 म्हणून तुम्ही या प्रेममय औदायाच्या सागरात प्रकाश आहे ज्यामुळे तुमच्या गहनतेतून तुम्ही उभे आहात. बायबलमधे या जीवनवृक्षाचे वर्णन केलेले मिळविलेल्या फळातून लोकांना ईश्वरीतत्त्व समजते. आहे. त्यात त्याला अग्निवृक्ष असे म्हटले आहे. ज्यातून तुम्हाला चैतन्य मिळते तुम्ही कार्यक्षम होता त्याच्याशी तुम्ही पूर्णपणे एकत्व प्राप्त केले आहे. त्याचे पुण्याई देणारे महान ईश्वरी कार्य पूर्ण समाधान देते. आशीर्वाद तुम्हांला लाभले आहेत. प्रेम दिले आहे, तुम्हाला कसलाही त्याग करण्याची जरूरी नाही फक्त वेळोवेळी नकळत मार्गदर्शनही मिळत आहे. जसे वृक्षाचे त्या आत्मप्रकाशात तत्पर रहा. पान काहीही आवाज न करता अलगत जमिनीवर पडते. त्याची शक्ती हीच तुमची ओळख, तेच तुम्ही आहात.जसा शब्दार्थ हा त्याशब्दातच असतो, चंद्रप्रकाश हा चंद्राचाच भाग आहे, सूर्यप्रकाश आणि सूर्य वेगळा नाही असे एकत्व हीच तुमची ओळख, ते समिलीकरण जो ईश्वरी प्रेमाचा आपण माझ्यासाठी जे मनोरंजनाचे कार्यक्रम केलेत, त्यामुळे मी फार चकित झाले असून -आनंदित झाले आहे. तुम्हा सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद, तीन (३) ार समस्त सृष्टीची निर्मिती प्रकृती' कडून झाली असल्यामुळे सर्व प्रक्रिया त्रिगुणात्मक झाल्या. विश्वाच्या या अवाढव्य पसान्यामधे तीन(३) या अंकाचा संचार कसा आढळतो त्याचे कांहीं विलोभनीय उल्लेख : सत्व, रज,तम सत्त्वगुणी रजागुणी, तमोगुणी उत्पति, स्थिति विल्य भूत, वर्तमान,भविष्य जन्म,जीवन,मृत्यू जागृति, स्वप्न, सुषुमिं कर्म, ज्ञान,भक्ति दिक कात निमित्त ईश्वर, जीव, जगत् अवण, मनन, चिंतन महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती यान, धारणा, समाधि (एकत्रच) यथार्थ, नि: संवेह, शाश्वत शब्माण प्रत्यक्षप्रमाण,अनुमानमाण আाल्यावस्था, यौचन,वार्धवय गृहीत. पडताळणी, निष्कर्ष अ,.म( अधिक अ्धमात्रा) गुण: मानव । निमितिः काळ : आयुष्य: अवस्था: योग: विश्व: आत्मस्वरुपावर अध्यारोप. साधना: संतुलन सहजयोग জন। ज्ञानप्रक्रियाः मानवी जीवन : विज्ञान: ओम: ॐ 1 ি बई सै से ঈेक अज मज 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_VI.pdf-page-19.txt १ वदे. লोहेंबर / डिसेंबर २००३ चाक चवरी श् पर्व तयारी हवन कार्यक्रम गणपतीपुळे सेमिनार २००३ ा्ष न या वर्षींच्या गणपतीपूळे सेमिनारची तयारी सुरु झाली असून त्याची सुरवात दरवर्षीप्रमाणे हवनाने दिनांक १७ नोहेंबर २००३ रोजी झाली. त्यासाठी आदल्या दोन-तीन दिवसांपासूनच सहजयोगी कार्यकर्ते तसेच कमिटीप्रमुख गणपतीपूळे सेमिनारच्या ठिकाणी जमू लागले. त्यांनी येणाऱ्या सर्व सहजयोग्यांची रहाण्याची-जेवणाची व्यवस्था केली होती. आदल्या दिवशी बरेचशे सहजयोगी सेमिनारच्या ठिकाणी जमले त्यांच्यासाठी राहण्याची तातपूरती व्यवस्था केली होती. रात्री जेवण झाल्यावर भजनाचा साधारण एक तासभर कार्यक्रम झाला. दिनांक १७ रोजी सर्वजण लवकरच ७ च्या सुमारास समुद्रावर मीठपाण्यासाठी गेले आणि जलतत्वात सर्व चक्रे स्वच्छ करुन नाष्टा करून १०.00 च्या सुमारास हवनाच्या ठिकाणी एकत्र जमू लागले. हवनाची तयारी होईपर्यंत श्रीबागडदे आणि सहकाऱ्यांनी नमोस्तुते नमोस्तुते, श्रीमाताजी वंदू तव चरण, जय जय जननी तसेच सौ शुक्ला यांनी नमामी श्रीगणराज दयाळ, माऊलीने ठोठावले दार बाबा ही भजने म्हणून वातावरण निर्माण केले साधारण १०.३० च्या सुमारास श्री शुक्ला यांनी सर्वांचे स्वागत केले. तसेच सर्व भारतभरातील सहजयोग्यांनी सेमिनारची पूर्व तयारी करण्यासाठी सहभाग घेण्याबाबत आवाहन केले. त्यानंतर हवनाची सुरवात झाली. श्री राजेंद्र पुगालिया यांनी हवन घेतले. हवनासाठी सर्व कमिटी प्रमुखांना बोलवले होते. सुरवातीला तीन महामंत्र, गणपती अथर्वशीर्ष, श्रीमाताजींची १०८ नावे घेतली त्यानंतर आरती झाली. ८ श्री राजेंद्र पुगालिया यांनी त्यांच्या भाषणात सांगितले की या वर्षी या हवनासाठी मागच्यावर्षीपेक्षाही जास्त लोक उपस्थित राहिले आहेत. गणपतीपुळे तयारीसाठी सर्व भारतातून कार्यकर्ते सहभागी झाले आहेत हे विषेश आहे. तसेच या सेमिनारसाठी या परिसरातील सर्व क्षेत्रातील लोक मदतीसाठी उभे राहिले आहेत. आज हवनासाठी मालगूण मधील अनेक मान्यवर उपस्थित असल्याचे सांगून त्यात श्री गजा पाटिल, सरपंच श्री सुनिल मेयकरजी, ग्रामपंचायत सदस्य श्री शिवाजीराव पाटिल, श्रीमती मेघा बोरकर, श्री सुधाकर वाटवे, साळवी साहेब हे उपस्थित राहिल्याबद्दल नाम त्यांचा आभारी असल्याचे सांगितले 1 वे। मई कई १८ 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_VI.pdf-page-20.txt बर डिसेंबर च0 बेबेहैवेवेडे पवेबेवे सरपंच श्री सुनिल मयेकर यांनी सांगितले की, या सेमिनार साठी मी शुभेच्छा देतो तसेच माइ्याप्रमाणे सर्व मालगूण मधिल ग्रामस्त आपल्या पाठिशी आहेत याची मी खात्री देतो. तसेच हे सेमिनार यशस्वी होण्यामध्ये आमच्याकडून कसलीही अडचण येणार नाही याची मी खात्री देतो...अशा प्रकारे छोट्याशा भाषणात त्यांनी सर्व उपस्थितांची मने जिंकली. टूस्टी श्री पराग राजे यांनी त्यांच्या भाषणात सांगितले की, गणपतीपूळे सेमिनारची जागा ही फार पवित्र असल्याने या ठिकाणच्या सोई -सुविघा या सेमिनारसाठीच्या सात दिवसांसाठी करताना कायम स्वरुपाच्या करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जेणेकरुन पूढील काळात सर्वजगातून सहजयोगी वर्षभर केव्हाही याठीकाणी येऊ शकतील आणि चैतन्याचा आनंद घेऊ शकतील. याबाबत श्रीमाताजींनी सांगितले आहे की या ठिकाणी झंडीच्या झंडी लोक येतील ते लवकरच घडणार आहे. इंटरनेट वरून या जागेच्या परिसराचा फोटो घेतला असता त्यामध्ये या जागेच्या ठिकाणी तीन प्रकाशाचे ठिपके दिसले. याच ठिकाणी श्रीमाताजींनी पुर्वी एका सहजयोग्याला गणेशज्योत दाखविली होती. य आहे. यावर्षी लेडीज सध्या बन्याच सुविधा करण्याचे काम चालू पेंडॉलची जागा मोठी केली आहे. तसेच पाण्यासाठी अनेक सुधारणा खु केल्या आहेत. सुधारणा ह्या कायमस्वरुपी करण्यात येत आहेत. भविष्यात सर्वत्र मार्बल लावणे, मुझियम तयार करणे, हेल्थ सेंटर तयार करणे इ. कामे करावयाची असल्याचे सांगितले. चा त्यानंतर दुपारी १२.०० च्या सुमारास श्रीबागडदे आणि सहकारी गायला बसले. त्यांनी जय जगदिश हरे, सातो जनम जो पुण्य किया है, श्री जगदंबे आई रे मेरी निर्मल मा, हे मन गुरु शरण मे रहियो शेवटी कव्वाली 'माता का करम' सादर करताना सर्वांना अक्षरशहा नाचवले. साधारण ५०० सहजयोगी उपस्थित होते.सर्वांनी महाप्रसादाचा आनंद घेतला आणि परतीच्या प्रवासाला लागले. न ी ० ॐ ल. अदिने ह ९- 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_VI.pdf-page-21.txt देवेडेड লাबर डिसेंबर २००३ ० ८] द रीम मिहा ंग ञा मु हम ाम गणपती पुळ्याचा गणपती' हीं देना चिला ध अष्टविनायका खेरीज महाराष्ट्रातील प्रसिध्द जागृत गणपतीच्या स्वयंभू स्थानांपैकी पुळ्याचा गणपती एक आहे. मुद्गलपुराणात या देवस्थानाचे माहात्म्य वर्णिलेले आहे. या देशातील चार दिशांना चार मंगलमूर्तीची महास्थाने आहेत. त्यांना द्वारदेवता अशी संज्ञा आहे. त्यापैकी कोकणपट्टीत समुद्रतीरावरील ही पश्चिम द्वारदेवता आहे. चम पूर्वी मोगलाई कारकीर्दीत बाळभटजी भिडे नावाचे एक गृहस्थ सन. १६०0 च्या सुमारास या वस्तीच्या ठिकाणी येऊन राहिले. बाळभटजी हे महागणेश उपासक होते. ते आल्यानंतर या गावा चे सर्व हक्क मूळ रहिवासी कासार यांनी स्वत:ला मुलबाळ नसल्याने बाळभटर्जींना दिले. या भटरजींच्या मुळे आणखी काही ब्राम्हण कुटुंबे वस्तीवर रहायला आले. एकदा कोकणात मुसलमानांची मोठी धाड आल्यामुळे जिकडे तिकडे पळापळ झाली पण बाळभटजी तेथून हालले नाहीत. त्यांनी गणेशाची अनन्यभावाने आराधना केली. त्यावेळी श्रीगणेशाने दृष्टांत दिला की, 'मी याच ठिकाणी आहे.' मग भटजींनी ते जंगल तोडले, साफरसफाई केली तेव्हा डोंगरात दोन बाजूस दोन गंडस्थळे व ढंतयुक्त स्वरूप त्यांच्या दृष्टीस पडले. दृष्टांन्त झाल्याप्रमाणेच ते स्वरुप पाहून त्यांना अत्यानंद झाला. त्यांनी त्यावर एक गवती छप्पर उभारुन त्याची यथासांग पुजा -अर्चा करण्यास सुरवात केली. भारताच्या समुद्रकाठी गणेशांचे एकून आठ आवतार झाले. त्यात 'गजानन' हा अवतार लोभासुरास मारण्याकरीता नैऋत्येस म्हणजे पुळे येथे प्रकट झाला असा उल्लेख आढळतो. पुळे म्हणजे पुरण समुद्राचे वाळवंट. या गणेशाला नवस केला असता तो नवसाला पावतो. छत्रपती श्री शिवाजीमहाराजांनी येथे येऊन दर्शन घेतले आहे. माधवराव पेशवे व रमाबाई यांनी येथे धर्मशाळा बांधली. सरदार श्री पटवर्धन यांनी गणपतीची बारा वर्षे कडक उपासना केली त्यामुळे त्यांच्या वंशाची खूपच भरभराट झाली. सरदार पटवर्धन घराणे या गणपतीला आपले कुलस्वामी मानतात. सांगलीकरांनी सभामंडप बांधला व पाण्याची व्यवस्था केली. राजाराम महाराजांनी या देवस्थानाला देणग्या दिल्या आहेत.सध्या हे कंई कीई २0 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_VI.pdf-page-22.txt ० of हंबर डिसेंबर २००३ ० ॐ ॐ गणपतीपुळे मंदिर परिसराचा जीर्णोध्दार मोठ्या प्रचंड प्रमाणावर चालू आसून सदर परिसर अत्यंत शुशोभित केला आहे. मूर्तीला साक्षात रुप नसून ती स्वयंभू आहे. दोन पुढे आलेली गंडस्थळे, खाली नाभी व दोन दात एवढीच चिन्हे दिसतात. मूर्तीची दृष्टी बरोबर क्षितिजाच्या पातळीत आहे. मूर्तीला नेहमी शेंदूर लावलेला असतो. श्रीचा चौघडा दररोज प्रात:काळी, अस्तमानी व म्ध्यरात्री वाजतो. प्रत्येक सोमवारी प्रत्येक महिन्यातील शुध्द व वद्य चतुर्थीस, दिवाळी, दसरा व पाडवा व माघ महिन्यातील पाच दिवस चौघडा वाजविला जातो. श्रीमंत पटवर्धनांकडून नित्य पुजा व अनुष्ठान सुरु असते. गावातील शेंड्ये घराण्याला वर्षासन पूजेची नेमणूक करुन दिली आहे. दुपारी नैवेघ व इतर भक्तजनांकडून आलेला नैवद्य दाखविला जातो. दुपारनंतर श्रीला पोषारख घालतात. सायंकाळी धुपारती झाल्यानंतर पोषाख काढून उपाहार नैवेद्य दाखवितात. नंतर मंत्रपुष्प हो ऊन मंगलमू्ती शयनगृहात निद्रिस्त होतात. भाद्रपद शु. १ ते ५ पर्यंत व माघ शु. १ ते ५ पर्यंत असे दोन मुख्य उत्सव होतात. उत्सवासाठी चांदीच्या मूर्तीची स्थापना पश्चिम दरवाजाच्या दक्षिणेकडे मंडपाच्या भिंतीस टेकून पश्चिमेकडे तोंड करून करतात. देवाचे आलंकार व पोषाख पूजारी देवावर चढवतो. सकाळी १२ चा डंका होईपर्यंत देवाचा पोषाख पीतांबर नेसवून सोवळ्याचा असतो. दोन प्रहरानंतर हा पोषाख काढून धोतर -जोड नेसवून पागोटे घालून अंगावर शेला घालतात. सकाळी संस्थान महापूजा वमहानैवद्य देवाला अर्पण करतात. उत्सवाकरीता हरिदासांची कीर्तने असतात. रात्री जिकडे तिकडे दीपोत्सव करतात, बैठकी घालतात व लोड ठेवतात. यावेळी आतील स्वयंभूमुर्तीला किरीट -कुंडलांसह असलेला चांदीचा मुखवटा चढवून पोषाख घालून सुशोभित करतात.नंतर आरती, मंत्रपुष्प होतो व मग किर्तनाला सुरुवात होते. मध्यरात्रीचा डंका होईपर्यंत किर्तन चालते. नंतर पुनः आरती करून देवाचा प्रसाद, पानसुपारी इ. वाटल्यावर सभा बरखास्त होते. याप्रमाणे पाच दिवस नित्य उत्सव चालतो. शुध्द चतुर्थीच्या दिवशी सायंकाळी पालखी बाहेर काढून ती सजवतात. नंतर ४ वाजता देवाची आरती करून लहान चांदीची मूर्ती पालखीत घालण्याकरिता बाहेर आणतात व पालखीत घातल्यानंतर पुन: आरती करतात. त्यानंतर देवाचा छबिना प्रदक्षिणेकरिता निघतो. पालखी उचलण्यासाठी ब्राम्हनच लागतात. प्रदक्षिणेच्या चारही बाजूस चार द्वारदेवता आहेत. त्या प्रत्येक देवतेपुढे श्रीची पालखी ठेवतात. तेथे श्रीची पूजा आरती होते. अशा रितीने सुमारे अध्धी प्रदक्षिणा झाली की यात्रा पूर्ण होते. छबिना देवालयाकडे परत येतो व आरती -मंत्रपुष्प होऊन प्रसाद वाटला जातो. अशा प्रकारे माघीचा उत्सव पार पडतो. भाढपदीला यात्रा कमी असते. पंचमीच्या दिवशी उत्सवाची सांगता व देवाचा प्रसाद होतो. भाद्रपद चतुर्थीला प्रात:काळी डंका होताच दर्शनाकरिता आलेले सर्व ब्राम्हण सोवळ्यात गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतात. सदर गणपती हा स्वयंभू असल्यामुळेच सर्व परिसरात चैतन्य जाणवत असते. ेर २३ 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_VI.pdf-page-23.txt देवेहे る26326< बेवेहेदेवैटे नोहेंबर / डिसेंबर २००३ जातीलमील केरा त ही ड सहज समाचार पुणे सहजयोग केंद्रामार्फत मागिल वर्षभरात पूणे परिसरात व ग्रामीणभागात झालेल्या पब्लिक प्रोग्राम्सची माहिती अ क ठिकाण पोखर संख्य दिनांक दिनांक संख्य दिनांक ठिकाण अ.क ठिकाण संख्य अक ार डिसेंबर २००२ ३০ ८0 ५८ २८ वारजे नारायन पेठ ३0 ३00 ५९ १०० राख 19 सासवह ९ २१ दिवे ও ३00 ३০ ६0 লिरा ३0 ০ १9 हडकी सासवड ९ ०१ भिवंडी ३00 हु एप्रिल २०0३ सदोबाची वाडी १9 १90 ५0 ३१ पानवाडी २00 ६ ६१ कारंडे मळा १00 ४ १ ४ सुपा खुर्द पांडेगाव 1५० ३३ थीपटे वाडी 90 ६२ ६ िनाथ होळ १ ३ १२४ कु १६ ६५० ३३ कोडीत १५0 ६ ६३ पिंपळी ६০० १५ ६ Rहै चव्हाण वस्ती १६ ২০০ आंबोडी १00 ६४ ६ जानेवारी २०0३ धायगुडे मळा १६ ८७ ३५ बीदलवाड़ी ३५० ६ ६५ पुणे जि.शिक्षण मं. (कोळवण) ४ भवानी नगर १६ १५0 ३६ काळदरी ६६ ३४0 ६ ९५0 ५० १६ सन्सर ३७ झेंडेवाडी २00 ६ १३ गुळुंचे बाबुडी २5 ড0০ सांसवड १८ ३८ सोजोरी ६८ नु 0০ १३ ६० ९ |ता १00 ३१ कन्या शाळा १८ ६५0 रुईगाव १३ ६९ तरडोली t२५ १० वाधिरे हाय. ६00 १८ ४० बारामती T00 ७0। १३ जळगांव(कप) १२ ३0 ११ वाघिरे महावि. १८ शेटे महाविद्या २३ २00 ४१ ३00 पिंपळे २०।। ७१ ७० हनुमान नगर १२ १२ 90 पांघारे १90 २0 ७२ शेरेवाडी २५ १२ १३ चिव्हे वाडी ER १90 २३ १७00 २० सासवड ७३ १४ डोरले वाडी 990 २ गुळुंचे १90 २३ 1२४ ळद 29 এ४ दुधाणे वस्ती १७ १५० १५ मार्च २०0३ चिलावडे वस्ती २७ এ 190 बाबुडी शेरेवाडी १9 १५0 ११ १६ के १90 SR एकदपूर १ तकारवाड़ी २७. १७० ७६ म १00 १७ खानवाडी 3R नायगांव ८० सोमरडी २७ ३०० ७७ म्हाडा बारामती१९ ६०। १८ BO0 गराडे १५0 3८ कहाडी ३०० ५९ १९ पारगांव-मेमाणे । 78 1५० मे.२००३ राम वारजे नाका १२५ २० २४ कुंभार आश्रम ००६ ७९ १ शिवरी २५। १२५ सासवड २६ ३५० २१ हरगुडे १२० 90 सासवड पो.ला २५ ८0 90 हिरवे २६ २५० २२ परिचे अम्यर ६০ ५ 1 जुन २०0३ चांबळी २६ २५० २३ यादववाडी ६०। साकुडी ७२ ९ ७0 ८१ ६ फेब्रुवारी २00३ ाड ८२ केतकावळे ३५0। ३. ९ तक्रारवाड़ी 100 जीरा १५० ২৪ 0R६ ८३ पवार वाड़ी आस्करवाडी ८ ३० ४ २७० कांटेवाडी ५00 २ ২४ काळे वाडी ५० दोपगांव ३0 ७९ १०० ८४ ८ मुकुंदनगर साई नगर ३ ০০ २६ ५ दुमे वाडी देवडी शिवाजी चौक ८ १५० ३० ६ ३४0 ८.9 ५0 २७ ६ ४० ३० ई में बेई २२ ा रा कं 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_VI.pdf-page-24.txt ২ बेवेबेदेवेहे देबेटे नोहेंबर/ डिसेंबर २००३ दिनांक संख्य दिनांक दिनांक अ.क्र ठिकाण अ.क्र ठिकाण संख्य संख्य अ.क्र ठिकाण वनपूरी उदाची वाडी २२ मठवाड़ी १७३ श्रीपूर ३२ ८६ २१ ८० ११९ ७७ २९ ३0०. थापेवाडी आकटोबर २००३ ८७ ८ २ ४00 १२० २१ रावडेवाडी यादववाडी वाघापूर २२ ८८ १५४ २७0 ह२१ २१ $१ २ 0 ৪ मल्हारवाडी ८९ १२२ क.आश्रम सासवड २७ ६० २१ खानापूर पळसोशी २१३ १७५ OR १00 पिसुर्टी गुरोळी हाय. २८ जि.प शा. गुरोळी २८ 80 ५00 १२३ ३१ ३५० १५६ कामठवाडी ३१ ३০0 १२४ ९1 100 १99। खानापूर हाय, 9 100 नलावडे वाडी २४ जि.प.शा.वाघापूर २८ १9८ उत्रोली ३७ 190 १२9 ও २ २०० जि.प.शा.सिंगापूर २८ १5 १७९ पुरंदर कि.रो. ह. १9 पुरदर कि.मि. कवडेवाड़ी १२६ 200 २४ ६४ 1५०। पार्क सासवड २८ ४ शुक्ल वारडी f२७ ६० ७ ০০ ২४ १९ १६0 ३9० सिंगापूर नोहेंबर २00३ ९७ ২৪ 190 १.२८ जुर १०0 2४ आडाची वाडी २४ राजेवाडी भांबवडी ५६ २९। १२९ ३00 १६। ३00 नै ३90 सप्टेंबर २०0३ गुरोळी १६२ दिवळे २९. ६३। ९७. १६ ७০ मोहारि बुद्धक जुलै २00३ वाल्हा १३0 १६३ १ 00 १६ २२५ कोडीत खुर्द (रो.हमी)७ गुरोळी सणसवाडी १६४। ६ ८. ४ १३ । ३५0 ३00 कोडीत बुद्धक (रो.हमी) ४ पांडेखर १८७ हातवे १६5। ५९ ६ ८५0 २५0 १३२. १६ ६० कापूर होळ शेटे बस्ती जवळ अर्जून ६ भिवरी ২০০। 1६5 f६५ १ 0০ १५८ १३३ २00 ७ वाळुंज 1६७ २२. ६३ TOT T00 मलठण ८00 ३४ १0 नन्हे पारगांव रोड १० १६८ २३ ६০0 मलठण प्रा.शाळा 10 190 ३५। १0२ ३00 माळवाडी 1३६ लाखेवाड़ी कोडीत खुर्द १ ह0३ चौफूला पारगाव रो. हमी १0 ६९ २३ १9० १० ३০0 १0 ३00 संगमनेर १७० १३ १50 ३00 ३७ २00 वाघजाई नगर २३ १०३ वौडज कोळ विहिर 10 पुरंदर कालेज सासवड १६ कोतोबा हायर्कृल दिवे १६ ५६० १७१ 300 ८0. १३८ 10 1090 तात भाटघर ২३ १७२ ३00 १0६ ई00 १३९ सांगवी पुरदर हाय. सासवड इंदिरागांधी प्रा.वि. 1७३ २३ t00 १०७ मावड़ी ২७ ২০০ 1२00। १६ १৪০ डी.एड का पुणे २४ संजय नगर आंबी रो.हमी१ २७ f७४ २२५ १0। 10८ ३00 १६ 1४7 आंबी रो.हमी २ २७ १00 छत्रपती शिवाजी वि. १६ १७५ २६ १0९ ३०० १३0 आंबेधर १७६ 2६ ११० आंबी से, हमी ३ २७ 1५0 जि.प.शाळा भिवंडी ३00 १४३ १६ ३७५ वाल्हेवडी १৫७ २६ १00 जि.प.शाळा नारायणपूर १६ १४0 वाधिरे वि नारायणपूर १६ १११ नाझरे २७ ६0 ४४ है 3 ८ जसरापूर गोळेगांव २५ २६ ऑगस्ट २००३ १90 १४५ सं. नामदेव शा.सोपनजगर २९५ १७९ ORE 390 ३० भोगळे मळा ४६ ११२ १५ ३0 हिरवे (रो.हमी) চীA । 1८० तांबे इजामके मळा ३० ३१. ११३ १9 ও0 बेलसर हिरवे (रो.हमी) 1८1 ३० ११४ मोडकी ४८ 1५ ३२२ OR १८२ निरणुडे पोखर SAB 900 २০ १५ कोथाळे २। २५० १२५ f७ एकुण अंदाजे संख्या ०OR १५० सूसगांव 9000 २८ राजमळा ७ ११६ ३५० भैरवनाथ वि.भिगवण २१ पिलानवाडी हॅमे १७ १9१ १५२७ 1७ 1२५ आगाशे वि.श्रीपूर ३१ पिलानवाडी १७ पू७२ १२५० 1८ ४०० इिे बरद १३ रेन Fिईं 2003_Chaitanya_Lehari_M_(Scan)_VI.pdf-page-25.txt ২ िबर डिलेंर २००३ ने ०० * पुण्यातील गणेश उत्सवामधे पुणे व परिसरात अनेक ठिकाणी पब्लिक प्रोग्राम घेतले होते. त्यापैकी टिळकरोड न्य इंग्लीश स्कूल समोरील अशोक विद्यालयात झालेल्या सहा -सात दिवस मिळून साधारण ५००० जणांनी जागृती घेतली. * नवरात्री उत्सवामधे पुण्यातील कात्रज भागातील प्रसिध्द तळजाई मंदीराच्या परिसरात या कालावधीत साधारण ३७०० जणांनी जागृती घेतली * पुण्यातील चतुःश्रृंगी परिसरात वर्षभर दर रविवारी संध्याकाळी ६.३० ते १.०० या कालावधीत जागृतीचा कार्यक्रम करण्यात येतो. वर्षभरात साधारण ६००0 जणांनी जागृती घेतली. नम्र आवाहन पुणे परिसरातील भूकूम गावाजवळच्या खाटपेवाडी या ठिकाणी (पुण्यातील सध्याची जागा पूजेच्यावेळी कमी पडत असल्याने तसेच पुढील काळातील प.पू. श्रीमाताजींची साकार पूजा कार्यक्रमासाठी) निसर्गरम्य परिसरातील ११ एकर जागा खरेदी करण्यात आली आहे सदर जागेकरीता देणगी गोळा करण्याचे काम सूुरू असून जागेतील डेव्हलपमेंट साठी मोठ्या रक्कमेची आवश्यक्ता आहे. तरी सर्व सहजयोगी बंधू- भगिनींना नम्र आवाहन करण्यात येते की, या ऐतहासिक प्रोजेक्टला सदळ हाताने देणगी देऊन आपणही भाग्यवान व्हा. देणगी चेकने/ डी.डी.ने देताना," विश्व निर्मल धर्म सोसायटी" या नावाने पत्यावर (अनुक्रमणिकेत पत्ता दिलेला आहे.) पाठवावी. ब छा दिवाळी पूजा, पुणे क हा जन्यून ते पुरते करुनी घेयावे हे तुमते । विनवितु असे ॥ । अधिक ते सरते । तरी गौँ की उई करई मु में