र लिर ही चैतन्य लहरी ७ ० जानेवारी / फेब्रुवारी २००४ अ अक क्र. १ व २ रम लृट ३ु ३० लाक ु ० न गणपतीपुळे सेमिनार २००३ र क এ ि संक्रांत पूजा, १५ जानेवारी २००४ TAM भज जानेदारी-फैडरवारी २४ अनुक्रमणिका संक्रमण..... संक्रमण.... २ े संक्रान्त पूजा, प्रतिष्ठान, पुणे १७ जानेवारी २००४ कल्पनादीदि वाढढिवस समारंभ, प्रतिष्ठान पुणे - वृत्तांत - ४ खिसमस पूजा, गणपतीपुळे, डिसें बर २००३ ७ श्री गणपत्यथर्वशीर्ष - ८ प.पू.श्रीमाताजी निर्मलादेवींचे प्रवचन १ 0 कुण्डलिनीची ३॥ वलये व ७ चक्रे ११ सर सी.पी. श्रीवास्तव यांचे भाषण, जानेवारी २००४ १२ गणपतीपुळे से मिनार २००३, वृत्तांत १४ श्री मंगलाष्टके"(सहजयोग विवाह विधि) १४ ১C১ चैतन्य लहरी, सहजयोग कें द्र. प्लॉट नंबर ७९, सव्व्हें नंबर ९८, भुसारी कॅ ालनी, कोथरुड, पुणे - ४१९ ०३८ टे लिफोन : 0२०५२८६१०५ E-mail: chaitanyalaharipune@ rediffmail.com అక్పట్ ి द ८ ১৫৫১৫ जानेवारी-फेबरुवारी २००४ संक्रमण..... संक्रमण.... सृष्टीच्या चक्रनेमिक्रमाप्रमाणें सूर्यदेवांचा मकरवृत्तावरून उत्तरेकडचा प्रवास पुन्हा एकदा सुरु झाला आणि मकरसंक्रांत म्हणून सर्वांनी तो सण साजरा के ला. यालाच संक्र मण म्हणतात. अना्दि कालापासून सर्व निसर्गसृष्टि लयबध्द असल्याप्रमाणें अशीच चालत आलेली आहे. असेच संक्रमण मानवजातीमधें घडावे व त्याची आत्मोग्नति व्हावी अशीच परमेश्वराची योजना व हेतू आहे. मानवाचे हे संक्रमण तो स्वत: घडतूं शकतो व हाच सहजयोगाचा संदेश आहे. फार पूर्वीपासून अनेक ऋषी- मुनी, आचार्य व संतमहात्म्यांनी मानवाच्या कल्याणासाठीं अतोनात मेहनत घेतली व त्याचेच फळ म्हणून आंतरिक परमेश्वरी कुण्डलिनी शक्ति जागृत करण्याचा सहज -मार्ग प.पू.श्रीमातार्जीकडून आपल्याला मिळाला हे आपले भाग्यच आहे. आतां मानवोझ्लतीची यापुढील वाटचाल होणार आहे . मानवजीवनामधें आलेला मोह, लालसा, स्वार्थ ्वेष चढाओढ, अहंकार इ. अनिष्ट प्रवृत्तींचा अंधार या प्रकाशाकडूनच दूर होणार आहे. हेच मानवजातीचे संक्रमण. आजकालची परिस्थिति पाहिली तर या संक्रमणाच्या श्रध्देवरचा विश्वास डगमगणार तर नाहीं ना अशी शंका येण्यासारखीच समाजाची सध्या अवस्था आहे. त्यासाठीं ध्यानामधून धैर्य व शक्ति मिळवणें जरूर आहे. सध्याचा काळ त्यासाठीं अनुकूल आहे असे श्री माताजींनी अलिकडेच स्पष्ट करून सांगितले आहे. समाजाचा आजकाल दिसून येणारा अध्यात्मिकतेकडचा वाढता कल त्याचेच द्योतक आहे. सहजयोगाच्या प्रचार व प्रसार- कार्याला अधिक वेग येण्याचा हाच समय आहे. त्याशिवाय मानवामधे अध्यात्मिक संक्रमण संभवत नाहीं. माणसाच्या हृढयांत हे संक्रमण झाल्यावरच प्रेम, करुणा, त्याग, सहानुभूति, आपलेपणा अशा अनेक सत्प्रवृत्ति वाढीस लागतील. त्यासाठीं प्रत्येक सहजयोग्याने स्वतःला विजिगीषु बनवणें हीच आपली साधना व तपश्चर्या आहे. आमच्या सर्वांच्या प्रयत्नांत सूर्यदेवतेचे तेज येऊं दे " अशी आपण आदिशक्तीला प्रार्थना करूं या. ( ३ এ এन এ नय न जानेवारी -फेवारी २००४ संक्रान्त पूजा ৫ ১৫ प.पू. श्रीमाताजी निर्मलाढेवींचा संदेश. प्रतिष्ठान, पणे १५ जानेवारी २००४ आजचा संक्रान्तीचा दिवस फार महत्वाचा आहे हे तुम्ही जाणताच. दरवर्षी आपण हा सण साजरा करतो कारण या काळानंतर सूर्याचे दक्षिणेकडन पुन्हा उत्तरेकडे परिक्रमण सुरु होते. सृष्टीमधील जीवनकार्य सूर्योदयानंतरच सुरु होते, सूर्याच्या तेजशक्तीमुळे सर्व कार्य चालते आणि समस्त जीवनावर सूर्याचाच प्रभाव असतो. सूर्याला नमस्कार, अध््य, प्रार्थना, अनुष्ठान अशा अनेक प्रकारेसूर्याची उपासना लोक करतात. पण सहजयोग्यांनी सूर्याचे महत्त्व आजच्या दिवशी विषेश जाणून घेतले पाहिजे. सूर्यांचे स्थान आपल्या आज्ञा चक्रावर आहे तुम्हाला माहित आहेच; त्याच्या तेजामुळेंच आज्ञा-चक्र प्रभावित होत असते. म्हणून आज्ञा-चक्र ठीक राखणे महत्वाचे आहे. म्हणूनच राग, क्रोध, वाढ इ. भावनांना आवर घालणें फ़ार जरूर आहे. आज्ञा-क्षेत्रावरच येशू खिस्तांचे आधिष्ठान आहे. येशु खिस्तांनीही सर्वांना क्षमा करण्याचा संदेश दिला. आपण नेहमी दुसर्यांच्या चुकांबद्दल वाद घालतो, आपल्या चुकांचे समर्थन करण्याची खटपट करतो म्हणून क्षमा करणें अवघड होऊन जाते. त्यासाठीं सर्व परिस्थितीत संतोष बाळगणें आणि दुसरा असा- तसा का वागतो याच्या विचारांत न पडणें हाच उपाय आहे; ते एक प्रकारे निरिच्छ होणें आहे. असे केल्यावरच आज्ञा-चक्र ठीक होते आणि कुण्डलिनी चटकन सहस्त्रारांत प्रवेश करते. माणसाचा स्वाभाविक स्वभाव बदलून दुस-्यावर न रागवता, टीका न करता, दुसर्याकडे निरिच्छपणें पाहणें व सतत क्षमाच करत राहणें आपण शिकले पाहिजे. त्यातून आज्ञा-चक्र सुधारते. हे आज्ञा-चक्राचे महत्त्व लक्षांत घ्या. सर्वांना अनंत आशीर्वाद. ও শ৩ प। ® जवारी ऐवारी ००8 ॐ १ कल्पनाढीदीि वाढदिवस समारंभ प्रतिष्ठान; पुणे - वृत्तांत স্াन; दिनांक २२ डिसेंबर २०0३ रोजी प्रतिष्ठान पूणे येथे प.पू.श्रीमाताजी निर्मलादेवींची मोठी कन्या कल्पनादीदि हिचा वाढदिवस आयोजित केला होता. त्यासाठी काही ठराविक सहजयोगी व पाहुण्यांना निरमंत्रित केले होते. प्रतिष्ठानमधील कार्यक्रमाचे स्टेजवर मांडव टाकून तसेच फूलांची आरास करुन सजविले होते. मधोमध "हॅपी बर्थ डे कल्पना दीदि" ही अक्षरे आकर्षकपणे लावली हीती. सर्वत्र फूगे व आरास केली होती. साधारण ८.००च्या सुमारास प.पू. श्रीमाताजी, साहेब कल्पनाढीढ़ि, त्यांची मूलगी अनुपमा व श्रीं पी.के. श्रीवास्तव साहेब तसेच साधनादीदी व श्री रोमेल वर्भा साहेब यांचे स्टेजवर आगमन झाले. श्रीमाताजींना श्री नलगीरकर यांनी हार अर्पन केला. श्री राजेंद्र पूगालिया यांनी श्रीवास्तव साहेब, सौ कल्पनाढीदि व उपरि्थित परिवारास पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. सौ कल्पनाढीदिचा परिचय श्री दिवेकर यांजी दिला. सौ कल्पनाढीदिचा जन्म २२ डिसेंबर १९४७ ला झाला. ग्वाल्हेर मधील व्हिक्टोरीया मेमोरियल रूग्णालयात श्रीमाताजींनी आपल्या या पहिल्या मुलीला जन्म दिला. ही बातमी बाबामामांनी सर. सी. पी. श्रीवास्तवसाहेबांना दिली. या सुंदर बाळाचे नाव ठेवले ' कल्पना' पुण्याचे श्रीबागडदे आणि सहकारी यांचे स्टेजवर आगमन झाले. त्यांनी सुरवातीला जनम दिन हो मुबारक तुझे कल्पना, कुंडलिनी एक योग है ये, नजर मे मेरी ही कव्वाली सादर केली. शेवटी कुण्डलिनी चढी बढी जाये या गाण्याने शेवट केला. सौ कल्पनादीदि यांनी केक कापला. त्यांनी श्रीमाताजी व साहेबांना आपल्या हाताने केक भरवला. केक कापताना आकाशात फटाक्यांची प्रचंड आताषबाजी चालू होती. कल्पनादीदीला सर्व सहजयोग्यांच्या वतीने प्रेझेंट दिले. कल्पनादीढ़ीने सर्वाचे वाढदिवस तु. २ि साजरा केल्याबद्दल आभार मानले. त्यावेळी रात्रीच १०.0० वाजले होते.आदिशक्ती अत्यंत आनंदी होत्या. त्यानंतर प्रतिष्ठानच्या नयनरम्य गार्डनमधे सर्वानी प्रसादाचा आस्वाद घेतला. सदर कार्यक्रमासाठी पाहणे व निरमंत्रित सहजयोगी मिळून साधारण १५० - २०० जण उपस्थित होते. এ oye ি ० जाकचारी-कवारी 0४ श्रीन्यो येशू खिस्त हे एक महान व बाळगले. त्यांच्या जीवनाकडे दैवी संतपुरुष होते; पण तरीही पाहिल्यावर हेच दिसून येते की मूर्ख त्यांना शेवटीं सुळावर दिले गेले. बरेच व अन्ञानी लोकांमुळे सज्जनांनाही लोकांना वाटते की एवढया महान कसा व किती त्रास भोगावा लागतो. अवतारी सिध्दपुरुषालाही ह्या कठीण यातना का भोगाव्या लागल्या?. पण जन्मदिवस मोठया आनंदाने साजरा लक्षांत घ्यायची साधी गोष्ट म्हणजे करत आहोत; कारण त्यांनी ज्या काळी ते जन्माला आले त्या आत्मोन्नतीचा हो नवीन मार्ग काळांत सर्व वातावरणच त्यांच्या दाखवला ज्यामधें लोकांच्या आणि परमेश्वरी शक्तीच्या विरोधांत अज्ञानामुळें आपल्यावर येणाऱ्या होते आणि त्यामुळेच त्या लोकांनी संकटांना, त्रास झाला तरी, तोंड दिले त्यांचा अतोनात छळ केला. पण पाहिजे. खिस्ताना प्रचंड यातना तरीही त्यांना त्या यातनांचे दु:ख सहन कराव्या लागल्या, त्यामानानें झाले नाहीं वा लोकांच्या मूर्खपणाचा आता परिस्थिति तथी बरी आहे आणि राग आला नाहीं. उलट त्या सर्व साधारणपणे लोकांना अध्यात्माची यातना व संकटांना त्यांनी थोडी-फार जाण आली आहे. शिवाय आज आपण खिस्तांचा खिसमस पूजा धारदात्तपणे व आत्मसन्मानपूर्वक तुम्हा सहजयोग्यांची संख्या आता प.प श्रीमाताजी नि्मलादेवींचे भाषण, गणपतीपुळे डिसेंबर २00३ तोंड दिले. यातून खिस्त आपल्याला खूप आहे. एवढ्या मोठ्या मरणप्राय हाच संदेश देतात कीं तुम्ही यातना सहन करतानाही खिस्त परमात्म्याला जाणले असेल आणि कधी रडले नाहींत वा अश्रू गाळत ती परमशक्ति बसले नाहींत हे लक्षांत घ्या. म्हणून असेल तर तुम्ही निर्भय बनून तुम्ही पण निर्भय बनून कसल्याही कसल्याहीं संकटांचा मुकाबला करुं संकटांना वा परिस्थितीला सामोरे तुमच्यामधे जागृत शकता. जगाच्या पाठीवर जन्माला जायला शिका. येणार्या प्रत्येक माणसाला अनेक तुम्हाला मिळालेले अमृत इत्रांना वाटा सहजयोग पसरवणं हीच तुमची जबाबदारी आहे हेविसर नका खूप बदलले अडचणी व प्रश्न येणारच 3 तुमचा जन्म आहेत, खिस्तासारखा तुमचा आता एखाद्या गरीबाच्या घरांत येतो वा छल होणार नाहीं. तुम्ही आत्म्याला श्रीमंताच्या महालात येवो, भौतिक जाणले असल्यामुळे माणसाच्या समस्या तुमचा पाठलाग करणारच. मनांतील चुकीच्या समजुती तुम्ही खिस्तांनी त्यांच्या जीवनांतून हेच जाणूं शकता; खिस्तांनी आधीच त्या दाखवून दिले की अत्यंत संपवून टाकल्या आहेत. आता लोक यातनामय अध्यात्मिकतेकडे वळत आहेत: प्रसंगातही त्यांनी संयम व धैर्य अध्यात्माबद्दल त्यांना आदर आहे. आता दिवस हा] क्लेशकारक व २ ब ఆి নেচত। क० ० २० अ जानेवारी-फेब्रुवारी ००४ च हाच संदेश हिंदीमधून देताना श्रीमाताजी पुढे ১ ১০ म्हणाल्या : आज एकंदर समाज- जीवन बदलत आहे व अध्यात्मिक जीवनाचे महत्त्व लोकांना कळूं लागले आहे. अध्यात्मिक श्रध्देमुळे आपले शारीरिक, मानसिक व व्यावहारिक इ. त्रास कमी होतात हेहि लोकांच्या लक्षात येऊ लागले आहे. लोकांचा कल हळु हळु का होईना अध्यात्मिकतेकडे वळत आहे हे जाणणे महत्त्वाचे आहे. सहजयोगात येऊन तुम्हाला शांति-समाधान-आनंद मिळाल्याचे पाहून, तुमच्यामधील हे परिवर्तन पाहून, लोक अधिकाधिक प्रभावित होत आहेत. मी एकटी एवढे कार्य करुं शकले नसते. तुमच्यामुळेच हे कार्य होत आहे आणि त्यांतूनच सर्व मानवजातीमधे हे परिवर्तन होणार आहे. पुढे मराठी मधून बोलतांना श्रीमाताजी म्हणाल्या :- खिस्तांना किती यातना भोगाव्या लागल्या हे तुम्हा सर्वांना माहित आहेच; पण ते सर्व त्रास व दुःख त्यांनी पचवले; कारण ते पवित्र आत्माच होते. हा त्यांच्या जीवनाचा अर्थ तुम्ही नीट समजून घेतला पाहिजे. क॥ ২ ০ खिस्तांनी आपल्याला सहनशीलतेचा मार्ग मोकळा करून दिला हे आपले भाग्यच आहे. सहजयोगाचाही हाच संदेश आहे. साक्षात्कार मिळाल्यावर एकदां तुम्ही आत्म्याशी जोडले गेलात की सर्व कांही घडून येणार आहे. कारण परमेश्वरी शक्ति त्याच्यामुळेच आत्मसाचात्काराचा मार्ग मोकळा झाला. आत्मसाक्षात्कार हे तुम्हाला मिळालेले वरदान आहे; तुमच्यामधून कार्य करुं लागते व ती सदैव तुमच्या पाठीशी असते. तुमच्यापैकी अनेकांना याचा प्रत्यक्ष महत्त्वाचे म्हणजे दूसऱ्यांनाही आत्मसाक्षात्कार म्हणून जपून रहा व त्याच्यावर मेहनत करा. सगळ्यांत अनुभव आहे. िस्तांसारखे त्रास आता तुम्हाला भोगावे लागणार नाहींत; तुम्ही पूर्णपणे सुरक्षित आहांत आणि डइतरांना वाटा: आणि सहजयोग सर्वत्र पसरवा, खिस्तांना तुम्हाला शांत व आनंदी जीवन मिळत आहे. आजूबाजूला फक्त बारा शिष्य मिळाले; त्यांनी खूप कार्य केले तसेच ते कितीही मूर्ख,दुष्ट व आक्रमक लोक असले तरी करताना त्यांनी खूप चुकाही केल्या. तुम्ही मात्र चुका करुं त्यांच्यापासून तुम्हाला कांहीही धो का नाहीं. नका, धोपट मा्गाने सहजयोगाचा प्रसार करा. आपल्यासाठी खिस्तांनी ते सर्व त्रास व यातना स्वतः तुमच्यावर ही मोठी जबाबदारी आहे म्हणून रात्रंदिवस भोगून संपवल्या आहेत. म्हणूनच आपण त्यांचे सदैव मेंहनत करण्याचा ठाम निश्चय करून दूसर्यांना ऋणी राहिले पाहिजे व आपला मार्ग मोकळा केला म्हणून त्यांचे आभार मानले पाहिजेत. (रियलायझेशन) द्या; तुम्हाला मिळालेले हे अमृत सहजयोग देत रहा. सहजयोग घेतलात त्याबरोबरच ही जबाबदारी पण तुम्ही पत्करली पाहिजे. सर्वांना अनंत आशीर्वाद. ी ७. oye ক ৩০ जानेवारी -केबुवारी २००४ প ी बा े गुणपतीपूळे मधील सहजयोग विवाह-समारंभापूर्वी उपवर-उपवधु मुलामुलींना त्यांच्या वेगवेगळ्या मंडपात जाऊन् प.पू.श्रीमाताजींनी उपदेश केला.। दि.२९ डिसेंबर २0०४ त उपवर मुलांना त्यांनी सांगितले :- विवाहासाठीं तयार झालेल्या तुम्हा सर्वांचे मी अभिनंदन करते. तुम्ही सर्व जण खूप आनंदात असल्याचे पाहून मला समाधान वाटते. तुम्ही तुम्हाला विवाहयोग्य अशा सहजयोगिनींबरोबर विवाह करत आहांत; ती पण तुमचे स्वागत करेल आणि तुमची काळजी घेईल. कुणाला अजून कांहीं शंका वा विरोध असेल तर आत्तांच सांगा. लग्नानंतर तक्रार ऐकली जाणार नाहीं. इथें कसल्याही प्रकारची स्पर्धा वा दडपण नाहीं. मी तुम्हा सर्वांना सुखी व समृध्द वैवाहिक जीवनासाठी हृदयापासून आशीर्वाद देते. उपवधु मुलींशी बोलताना त्यांनी सांगितले :- विवाहबंधन स्वीकारण्यास उत्सुक असलेल्या तुम्हा सर्वांना आनंदी पाहन मला फार समाधान वाटत आहे. तुम्ही स्वतः ही जबाबदारी स्वीकारली आहे; म्हणून सूज्ञता वसमजूतदारपणा ठेऊन तुमच्या भक्ति व प्रेमपूर्वक वागण्याने भावी पतीला जबाबदारी आहे म्हणून पतीला नीट सांभाळून रहा. संयमपूर्वक व प्रेमळ वागणूकीनेच जीवनातील सर्व प्रश्न व चढ-उतार तुम्ही पार कराल. सुखी व यशस्वी वैवाहिक जीवनाबद्दल मी तुम्हा सर्वांना सुख देण्याचा निश्चय करा. तुमच्यावरच ही हृढयापासून आशीर्वाद देते. ७ ि रु డ ి ८ ৩ এ हि) जानेवारी-फेद्वारी ०0४ न- | श्री गणपत्यथर्वशीर्ष ।। ात्य - ११/१२ -२00३ पासून पुढे) ( अंक क्र: आतापर्यंत श्रीगणेशांचे परब्रह्मस्वरूप व गुण यांचे अथर्वणतषींनी केलेल्या वर्णनाचे मंत्र आपण महामंत्र सांगत आहेत. लक्षांत घेतले. आतां पुढील मंत्रात ते गणपतींचा मंत्र गणार्दि पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनंतरं अनुस्वार: परतर: अधैंदुलसितं तारेण ऋध्दं एतत्तव मनुस्वरूपं । गकार: पूर्वरुपं अकारो मध्यमरुपं अनुस्वारश्वान्त्यरूपं बिंदुरुत्तररूपं नाद: संधानं संहितासंधि : ॥ अर्थ :- गण या शब्दातील आद्याक्षर 'ग' हे प्रथम उच्चारून वर्णमालेतील पहिला वर्ण 'अ' उच्चारावा. त्यापुढे अर्धचंद्रांकित अनुस्वार ()उच्चारावा व प्रणवानें युक्त करावा. हेच तुझे साकार सगुण रूप. या मंत्राचे 'ग्' हे पूर्वरूप 'अ' हे मध्यमरूप, अनुस्वार हे अंत्यरूप व 'बिंदु' हे उत्तररूप होय. या सर्वाच्या एकीकरणानें ओम सारखा नाद होईल. भावार्थ :- या मंत्राच्या प्रथम व ब्दितीय चरणांत वरवर पाहिल्यास पुनररुच्चाराचा भास होतो; पण एकाक्षरी मंत्रांतील गूढार्थ समजावण्यसाठीं व सांकेतिक भाषेचा उलगडा करण्यासाठीं अथर्वणरुपी तो विस्ताराने सांगत आहेत. गणपति म्हणजे परब्रम्ह, म्हणजेच ओंकार हे समजावणारा हा मंत्र आहे. 'गणादि' पूर्वमुच्चार्य - 'गण' या शब्दातील आदिअक्षर म्हणजे ग हे प्रथम उच्चारून 'वर्णादि तदनंतर - त्यानंतर वर्णमालेतील आद्याक्षर 'अ' उच्चारावे. 'गु' अधिक 'अ' म्हणजे 'ग' अनुस्वार : परतर :- त्यावर, म्हणजे 'ग' वर अनुस्वार द्यावा; 'ग' वर अनुस्वार दिल्याने 'गं' ১ ৯ এ जानेवारी - फेबरुवारी २००४ झाले. अर्धेदुलसितं- नंतर 'ग' ला अर्धचंद्राने लसित म्हणजे सुशोभित करा. म्हणजे 'ग्' पासून 'गँ झाले. ही मंत्राची प्राथमिक बांधणी झाली. 'गँ हाच तो मंत्र. या चिन्हाचा अर्थ अनुस्वाराचा सानुनासिक उच्चार; (दीर्घ अनुस्वार).ऋषी सांगतात. तारेण ऋध्द - गँ या मंत्राला ओम हा तारकमंत्र जोडून म्हणावा. म्हणजेच 'ओम गँ 'एतत्त्ववमनुस्वरूपं - हेच गणपतीचे मानवी म्हणजे साकार व सगुण रुप आहे.'ग' ने गणांचे गोचर खूप, 'अ' ने गणांचे नामरूप, अनुस्वार म्हणजे समस्त अगोचर सृष्टि आणि अर्धचंद्र म्हणजे परब्रह्माचा (ओम मधील) निर्देश एवढा व्यापक अर्थ या प्रथमाचरणांत सामावला आहे. या पूढील चरणांत ओम आणि 'गँ' यामधील साम्य ऋषी दाखवतात. ओम ला अ,उ,म. अशा तीन व एक अनुनासिक (अर्धी) अशा मात्रा आहेत. त्या एकाक्षराला विशिष्ट नाद आहे. हीच वैशिष्टये 'ग' या एकाक्षरी मंत्रात आहेत. हे दाखवण्यासाठी दुसऱ्या चरणांत ऋषी म्हणतात: "गकार: पूर्वरूपं- 'ग्' हे या मंत्राचे पूर्वरूप (जसे ओम मधील 'अ') अकारो मध्यमरूपं अकार 'अ' हे मध्यमरूप (जसे ओम मधिल 'उ') 'अनुस्वार श्वांत्यरूपं' - अनुस्वार ही अन्य रूप (जसे ओम मधील 'म') पुढची अर्धचंद्रांकित ही अधी मात्रा म्हणून अनुस्वार ही अन्त्यमात्रा. " " म्हणजे अर्धचंद्राने निर्देश करतात ते अनुनासिक उत्तररूप. बिन्दुरुत्तरूपं' 'बिंन्दु 'नाद: संधानं संहितासंधि: - दोन अनुनासिकांचे एकत्रीकरण (संधान) असल्यामुळें ओम आणि गॅँ यांच्या उच्चारामधे नादसाम्य आहे. संहितामधें ओम मधील दोन अनूनासिकांच्या संधीमूळे होणारा नादयुक्त उच्चार करतात तसाच 'ग' मधेही आहे. येणे प्रमाणे 'गँ हा महामंत्र सांगून झाल्यावर या मंत्राचा विनीयोग, ऋषी, छंद व देवता इ. पारंपारिक वहिवाटीला अनुसरून पुढील मंत्र आहे. मंत्र : - सैषा गणेशविद्या । गणकऋषि ओम गँ गणपतये नमः ॥ : | निचृत् - गायत्री छंद: । गणपतिर्देवता। ॥ अर्थ :- गणेशविद्या म्हणतात ती हीच. या मंत्राच्या ऋषीचे 'गणक' हे नांव, ह्या मंत्राच्या छंदासनिचृत् गायत्री छंद अशी संज्ञा आहे (रचना गायत्री छंदात आहे) आणि या मंत्राची देवता गणपती आहे. भावार्थ :- सैंषा- म्हणजे गणेशाची प्राप्ति करून देणारी विद्या या मंत्रामधेंच आहे. ईशप्राप्तीची साधना किंवा माग्गांना वेदामधें विद्या म्हणतात. अथर्वणतषी या मंत्राचे कर्तृत्व स्वत:कडे न घेता' गणक' अर्थात गणांचा राजा म्हणजे गणपतीकडेच देतात. एवढे समजल्यावर सर्व श्रेय आराध्यदेवतेकडे सोपवण्यासाठीं व ऋण व्यक्त करण्यासाठी शेवटी "ओम गँ गणपतये नमः" असा उपमंत्र आहे. (क्रमशा.) ब वि जानेवारी-फेुवारी 0०४ प्रातर्जमामि हर्दिसंस्फृरिदात्मतत्वम् सच्चित्सुखम् परमहंसगति तुरियम । यत्स्वप्नजागर सुधुसभवमितीनित्यम् तद बहनिष्कलमहंनच भूतसंघः ॥ मी सकाळी उठून नमस्कार करतो, हृदयात स्फुरण पावणाच्या त्या तत्त्वाला, (ज्याला DIVINE LOVE म्हणतात.) मी नमस्कार करतो, त्याचे स्मरण करतो, जे सदोदित सत्य आहे चित आहे, सुख आहे. अशा तुरिया दशेत आम्ही आलो आहोत. पार होणे म्हणजेच तुरिया स्थितीत उतरणे म्हणजेच परमहंस स्थितीस, ब्रह्मस्थितीस येणे. अशा स्थितीला मी नमस्कार करतो. जी स्वप्नावस्थेत जागृत अवस्थेत व सुषुप्तीत (गाढ झोपेत) (SUBCONSCIOUS) तरी ते नित्य असते. असा मी अलिप्त, निर्लेप ब्रह्ममय आहे. मी त्या पांच भूतसंघापासून बनविलेले शरीर मन बुध्दी, अहंकार नाही, मी ब्रह्न आहे जे नित्य अविनाशी आहे, सर्व स्थितीत वास करते. हा आम्हा लोकांसाठी पार झालेल्यांसाठी, फार महान असा मंत्र आहे. आम्ही ते आहोत जे निर्लेप निरंजन, निराकार असे ब्रह्द आहे.पंचतत्त्वांच्या कोषाने बाहेरून मढवलेले असे आम्ही नव्हेत. तर जे अविनाशी अंतर्यामी विराजमान आहे तेच आम्ही आहोत. हे तेव्हाच घडते जेव्हां तुमचे चित्त त्यात स्थिर होते. तसे तुमच्या आत ते झाले आहे, बिलकुल घटित आहे, पण अजूनहही ते चित्त कधी कधी बाहेर डोकावते. जसे ते आत स्थिर होऊन रहाते तेव्हां तुम्ही त्या परमहंसगतीस प्राप्त होता. पण त्याआधी आपल्या पायांना जो चिखल लागला आहे तो काढून स्वच्छ करा व मग त्या गादीवर बसा. तुम्हाला त्या गादीवर बसवले आहे. त्यावर त्या प्रतिष्ठेने स्थानापन्न व्हा, जसा एखादा राजा राज्याभिषेकानंतर सिंहासनावर मानाने स्थानापन्न होतो. (प.पू.श्रीमाताजी निर्मलादेवींचे प्रवचनामधून) ां ৩ १० ० এ न न जानेवारी-फेब्रुवारी ३००४ न 6. 7. 8. 4. कुण्डलिनीची ३।॥ वलये व ७ चक्रे 10 2. 11 ज्याला आम्ही सायन्स सायन्स म्हणती ते मनुष्याने बनविलेले नाही. त्याने जे शोधले त्याला सायन्स' म्हणले जाते. त्याने या संसारातील कोणतीही गोष्ट बनविलेली नाही. त्याचा कुठलाही नियम बनविलेला नाही. कुठलेही शास्त्र त्याने बनविलेले नाही. गणित शास्त्रही त्याने बनविलेले नाही. त्याचे नियम त्याचे विधि परमात्म्याने निर्मिलेले आहेत. जसे एक वर्तुळ आहे त्याला व्यास व परिघ असतो. एक विशिष्ट प्रमाण त्रिज्या ३ ॥। होते.जर ३ ।। वेटोळे एकावर एक अशी (या असते(PROPORTION) ते आपण बनविलेले नाही. हे सात बिंदूतून) Tiच्या प्रमाणात कुंडलिनीसारखी काढली नियम प्रमात्म्याने घालून दिले आहेत. आहे त्या पेक्षा हे वमधोमधत्यातून रेघ काढली तर ती ७ ठिकाणी छेदते. प्रमाण कमी किंवा जास्त होत नाही. जेवढे प्रमाण आहे म्हणून आपल्यात सात चक्रे आहेत. परिघाचा हिशोब ते ठरलेले आहे. सर्व असे नियम जे आहेत तेपरमात्म्याचे वेगळा आहे. त्याचा अर्धा भाग घेतला तर त्याचे आहेत. पुष्कळ मला विचारतात की कुडलिनीचे ३ ।। व्यासाच्या प्रमाणात ११ भाग होतात. म्हणून देणगी कुंडलच का? ही एक समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. देताना ११ रु. च देतात. तर ११ चे महत्व समजून येते. त्याच्यात आपण घड्याळ पहाता. त्याचा व्यास जर सात असेल म्हणून शासत्रात लिहिलेल्यागोष्टी, अनादी आहेत. याला तर त्याचा परिघ त्याच्या २२ पट असतो.(परिघ/व्यास गणितज्ञही समजू शकणार नाही. कारण योग्यांनी जे =२२/७ %3D II ) ज्याला गणितात II म्हणतात. त्यास लिहीले, कुंडलिनी ३ । वेळा लपेटलेले वळसे (COIL) व्यास ८ असेल तर परीघही त्याच प्रमाणात वाढतो. आहे. पण ते कां आहे हे त्यांनी सांगितले नाही. पण प्रमाण तेच कायम असते. व्यास ७ च का? मध्यर्बिंदूतून शास्त्रज्ञ सांगू शकतील की ३ ॥ वेळा जेव्हा ती लपेटली जेव्हां व्यास जातो तेव्हां त्याचे सात (भाग) होतात (व जाते तेव्हा सर्व परीघ व्यापला जातो. त्याशिवाय हे ते प्रकाशित होतात) याच प्रकारे आमच्या आतून जी होणारच नाही आणि त्याचे छेद घेतले तर बरोबर सात सुषुम्ना जाते त्यावर सात भाग (चक्रे ) होतात. चक्रेयेतात. (प्रकाशमान होतात) जर व्यासाचा अर्धा भाग घेतला तर प.पू.श्रीमाताजींच्या भाषणातून त्याचे ३ ।। वेटोळे एकावर (आकृतीत पहा) म्हणजे दिनांक:- २९.३.७५ ১ व की ি ११ जानेवारी पेवारी २००४ न-ब त्यासाठी जे अपरिमित कष्ट घेतले श्रीमाताजींच्या तर्फे मी आपणा सर्वांना बधाई देतो; त्यांनी प्रसार करणे हे त्याचा प्रचार पण त्यांच्या शुभेच्छा आपणा सर्वांना आपल्या सर्वांचे कर्तव्य व मोठी कळवण्यास सांगितले आहे. आज जबाबदारी आहे. त्यांतूनच आपल्या देशाचा ५५ वा गणतंत्र माणसामधे परिवर्तन होऊन माणूस दिवस हा सर्व देशवासियांना सन्मागावर येऊंशकणार आहे व अभिमान वाटावा असा दिवस आहे. त्याचीच आज अत्यंत आवश्यकता . आपल्या देशांत प्रचंड करत आहे, सगळीकडे उत्साहाचे लोकसंख्या आहे व सहजयोगातूनच वातावरण आहे ही फार चांगली गोष्ट त्यांच्यामधें सुधारणा होणार आहे. आहे. ज्या वीरपुरुषांनी आपल्या त्यासाठी आपण प्रत्येकानें हातभार स्वातंत्र्यासाठीं कष्ट घेतले व आयुष्य लावला पाहिजे. हे कार्य तोंडपूजा केले आहे आपला देश विकासमागावर प्रगति करून नव्हे तर मन लावून पाहिजे. त्याकरिता आपण स्वतः वेचले त्यांचे आज आपण र्मरण केले पाहिजे. महात्मा गांधी व त्यांचे सहयोगी आपणजाणताच; पणमला सहजयोग आत्मसात केला पाहिजे विशेष सांगावेसे वाटते की व त्याचा प्रसार केला पाहिजे. श्रीमाताजींनी स्वातंत्र्यलढयांत भाग घेतला होता, उपयोगाची नाहीं तर सहजयोग्यांची के वळ १९ वर्षांच्या असतांना ऊंचीही वाढली पाहिजे. किंबहना भूमिगतराहून स्वातंत्र्यसंघर्षात त्या सहजयोगात गहनता मिळवणें क्रियाशील राहिल्या. अशा सर्व जास्त जरूरीचे आहे. सर सी.पी. श्रीवास्तव यांचे भाषण २६ जानेवारी २००४ प्रतिष्ठान पुणे ा या नुसत्या सहजयोग्यांची संख्या स्वत: आपल्या देशाने खूप प्रगति केली आहे. समृध्दि होत आहे. पण त्याचबरोबर कांहीं कमतरता समाजात आहे. त्यासाठी जे कांहीं वीरांचे स्मरण करून आपण त्यांना वंदन करू या. या आनंदोत्सवदिवशी के गणतंत्रदिवस साजरा करण्याबरोबर सहजयोग शक्य असेल ते करण्यासाठी आपण आपण काय केले पाहिजे याचाहिे विचार आपण केला पाहिजे. त्या दृष्टीनें प्रत्येक नागरिक कार्य करेले तरच देशाची उन्नति होणार आहे. त्याबद्दल कार्य सांगावे असा विचार करतानाच माझ्या मनांत सर्वप्रथम हाच विचार येतो की श्रीमाताजींनी जो सहजयोग सुरू केला व तेहतीस वर्षे आत्मसात अग्रेसर झाले पाहिजे. आपल्या राष्ट्रपति-महोदयांनी तर इतर पुढारी या प्रसंगी ज्या तऱ्हेने बोलतात त्यापेक्षा आणखी एकनवा संदेश दिला आहे की देशामधे आज जो भ्रष्टाचार सर्व क्षेत्रांतमाजला आहे तो निपटण्याचे वचन प्रत्येक करा व अधिकाधिक गहनता मिळवा. ॐर ১ १२ ও ० প जानेवारी-फेब्रुवारी २००४ राजकिय पक्षानें निवडणुक - जाहीरनाम्यांत दिले आहे. इथें जरी थोडेच लोक उपस्थित असले तरी पाहिजे. भ्रष्टाचार हा आपल्या समोरचा एक अत्यंत गंभीर तुमच्याबरोबर लाखोंच्या संख्येने सहजयोगी आहेत: प्रश्न आहे. वर्तमानपत्रात त्यांत पोलिस-कमिशनरही त्या सर्वांना हाच संदेश आहे की श्रीमाताजींनी दिलेला सहजयोग वाढवणें, आपल्यामधील व इतरांच्यामधील अनिष्ट प्रवृत्ति दूर करणे ह्या कामाला निर्धारानें व दृढविश्वास बाळगून लागणें हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे. प्रत्येकानें जर असा निर्धार केला तर हे कार्य, अवघड वाटले तरी, होणारच. आपल्याला स्वातंत्र्यासाठी प्रदीर्घ लढाई करावी लागली, अनेकांनी त्यासाठी सर्वस्व अर्पण केले. श्रीमाताजी व त्यांच्या वडिलांनी पण खुप त्याग केला. अशा सर्ववीरपुत्रांचे स्मरण करून व त्यांना वंदन करून आपण निश्चय करू या की आम्ही आदर्श नागरिक बनू सहजयोगाचे अधिकाधिक कार्य करू व सहजयोग वाढवूं. सर्वांना नमस्कार. अडकले वाचतोच; लोकसेवा आयोगाचे पदाधिकारी पण तसेच अडकले आहेत. हे पाहिले की आपण लोक कुठें चाललो आहोत हे कळेनासे हो ते. एका बाजूला आकाशांत भरारी घेणारे विज्ञान - तंत्रज्ञान तर दुसरीकडे ही अवनति! आपण बातम्या असल्याच्या म्हणूनच भ्रष्ट्राचार उच्चाटनाची आवश्यकता प्रतिपादन केली आहे. म्हणून प्रथम आपण सर्वांनी स्वत: निष्कलंक राहुण्याचा निश्चय केला पाहिजे. अशा अनीतिकारक गोष्टी करणार तर नाहींच पण मनांतही येऊ देणार नाहीं असा तुमचा निश्चय झाला पाहिजे. सहजयोग पसरवतानाही ही भावना आवर्जून सर्व सहजयोग्यांच्या मनावर बिंबवली पाहिजे. तरच हा भारतदेश उन्नत होणार राष्ट्र पतींनी २६ जानेवारी २००४ प्रतिष्ठान कार्यक्रमाचा वतात प्रतिष्ठान मध्ये ध्वज फडकवण्याचा कार्यक्रम दु. १.०0 च्या सुमारास सुरु झाला. त्यावेळी "नमोस्तु ते जयोस्तु ते" हे भजन झाले. त्यानंतर सर. सी.पी. श्रीवास्तव साहेब बाहेरच्या बाजूला ध्वज फडकवण्यासाठी आले. ध्वजारोहण झाल्यानंतर त्यांनी उपरोक्त भाषण केले.आतीलबाजूस प.पू.श्रीमाताजी बसून ऐकत होत्या. त्यानंतर "वंदेमातरम" हे गीत म्हणताना सर्वजण उभे होते. आतील बाजूला बसलेल्या श्रीमाताजींच्या चरणावर श्री नलगिरकर व श्री पुगालिया यांनी हार आर्पण केला, श्रीमाताजींच्या चरणाखाली भारताचा नकाशा ठेवून सर्व भारतासाठी आशीर्वाद दिले. तसेच आज ऑस्ट्रेलियातही दिवस साजरा करीत असल्याने श्री प्रशांत देशमुख यांनी ऑस्ट्रेलियाचा नकाशा श्रीमाताजींच्या चरणाखाली ठेवून आशीर्वाद घेतले. शेवटी सर्वांना प्रसाद वाटण्यात आला. त्यानंतर बाहेरच्या बाजूला असलेल्या उपस्थितांना श्री नलगिरकरांनी मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी सांगितले की, "श्रीमाताजींनी सगळ्यांना ध्यानामध्ये गहनात उतरायला सांगितले आहे"त्यांच्या भाषणात त्यांनी सहजयोग्यांनी गहनता मिळवण्यारसाठीम सतत प्रयत्नशील राहणें, ध्यानामध्ये निर्विचारता प्रस्थापित करणें व सहजयोगाचे कार्य करणे यावर भर दिला. त्यानंतर श्रीबागडदे यांनी " माँ तेरी जय हो तेरा ही विजय हो" व भय काय प्रभू ज्याचा रे" ही भजने म्हटली व कार्यक्रम संपला त्यावेळी सर्वत्र प्रचंड चैतन्य जाणवत होते. ০ এ 4७ এ १३ ट अ जानवारी-फेुवारी २००४ प.पू.श्रीमाताजींचे गणपतीपुळे सेमिनारसाठी एम.टी.डी.सी. च्या बंगल्यात दि. २३.डिसेंबर २00३ रोजी रात्री १0.00 च्या सुमारास आगमन झाले. त्यावेळी पुण्याचे प्रसिध्द सनईवाढक श्री दैठनकर यांची मंगल धून चालू होती. दोन्हीं बाजूला सहजयोगी हातात रंगीत रिबन घेऊन उभे होते. सर्वत्र रांगोळ्या काढलेल्या, गुलाबाच्या पाकळ्यांचा सडा सर्वत्र टाकलेला, तीन मुली पन्यांच्या वेशात स्वागतासाठी उभ्या असा सर्व देखावा मनोहर आणि नयनरम्य होता. श्रीमाताजींची हृष्ट श्री नितीन शिंदे यांनी काढली. श्री राजेंद्र पुगालिया यांनी हार घालून स्वागत केले. सुवासिनींनी आरती केली. संपुर्ण बंगल्याचा परिसर विद्युत रोषणाईने उजळून गेला होता. त्याचवेळी समुद्रावर फटाक्यांची प्रचंड आताषबाजी चालू होती. आदिशक्तीच्या आगमनाने सर्वत्र चैतन्य पसरलेले जाणवत होते. मुख्य पेंडॉलमधेसर्व जगभरातून आलेले सहजयोगी उपस्थित होते. साधारण २२ डिसेंबर पासूनच सर्व सहजयोगी सेमिनारच्या ठिकाणी जमू लागले होते. त्यांच्या आगमनाच्या वैळी सहजयोग्यांनी तयार केलेली गुलाबांची फूले देउन त्यांचे स्वागत केले जात होते. थंड कोकम सरबत दिल्यावर युवाशक्तीचे कार्यकर्ते स्वतः त्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेपर्यंत त्यांना पोहचवीत होते. सर्वीचा थकवा सामुहिक चैतन्यामुळे लगेचच निघून जात होता. २३ डिसेंबर २00३ गणपतीपुळे सेमिनार nlole २००३,वृत्तांत ॥शनर सकाळी ६.१५ वा. सामुहिक ध्यानाची सुरवात तीन महामंत्रांनी झाली. त्यानंतर श्रीमाताजींच्या आमृतवाणीची कॅसेट झाल्यानंतर साधारण एक तासभर ध्यान झाले व 'ओम श्रीनिर्मदलादेवी नमो नमः' या मंत्राने सकाळचे ध्यान संपले . ११.00 च्या सुमारास कलकत्त्याचे श्री करुण संगी यांच्या मार्गदर्शनात हवन घेण्यात आले. हवनासाठी सर्व कमिटीप्रमुख तसेच बाहेरील देशांचे लिडर्स उपस्थित होते. श्री ओलीव्हकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवनाच्या वेळी श्रीमाताजींची १०८ नावे घेण्यात आली. शेवटी आरती नंतर तासभराने हवनाचा कार्यक्रम संपला. दुपारच्या सत्रात वनदेवीचे डॉ विश्वजीत चव्हाण यांनी वनदेवीबाबत फिजीकल थेरपीची माहिती दिली. तसेच प्रात्यक्षिके करुन दाखविली, त्याचे फायदे समजाऊन दिले. त्यांनी सेमिनारच्या काळात क स सि समुद्रावर उपचार केंद्र उभारले असल्याचे जाहिर केले. संध्याकाळी ७.०0 च्या सुमारास व्ही.डी.ओ.कॅसेट पेंडॉलमधैे लावलेल्या चार मोठ्या स्क्रिन्सवर दाखविली. त्यानंतर गणपतीपुळे सेमिनार आयोजकांची मुलाखत दाखविली.शेवटी वैतरणा प्रोजेक्टची ০ ৯ १४ जानेवारी-फेब्रुवारी २००४ औ कॅसेट दाखविली. स्टेजवर स्थानिक सहजयोग्यांनी 'कोकणी नृत्य' सादर केले. डॉ. राजेश यांनी 'निर्मल माता जगकी दाता, कोई मानेयाना माने दिलदारा, मेरी माँ पूनम का चाद' ही भजने सादर केली. आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन लखनौचे लिडर 'श्री ब्रिजेश पटेल' यांनी केले. रात्री ११.३0 च्या सुमारार कार्यक्रम संपला. कि २४.१२.२००३ आजच्या कार्यक्रमाची सुरवात सकाळच्या ६.१५ च्या ध्यानाने झाली. त्यामधे श्रीमाताज्जींची अमृतवाणीची कॅसेट लावली होती साधारण तासभराने ध्यान संपले. ११.०0 वाजता श्री नलगिरकर यांनी सर्वसहजयोग्यांना मार्गदर्शन केले. सदर ध्यान दिल्लीचे सहजयोगी यांनी ११.३० ते १.१५ या वेळात घेतले. ध्यानामधें निर्विचारतेवर भर होता. त्यासाठीं श्रीमाताजींना प्रार्थना व वेगवेगळ्या प्रसंगी त्यांनी केलेला उपदेश यांच्या साह्यानें सर्वांना निर्विचार ध्यानाचा अनुभव मिळाला. संध्याकाळी ७.०० च्या सुमारास व्ही. डी. ओ. कॅसेटवर श्रीमाताजींच्या गणपतीपुळे एम.टी.डी.सी. मधील आगमनाची कॅसेट दाखविली. नंतर श्री सुब्रमण्यम गाण्यासाठी स्टेजवर आले. त्यांनी सुरवातीला 'पवन झकोरा लायो रे संदेशा श्री मॉँ के आनेका'. हे भजन म्हटले आणि त्याचवेळी श्रीमाताजींचे आगमन झाले. त्यांच्यापुढे राजस्थानी पेहरावातील सहजयोगी वेगवेगळे नृत्य सादर करीत होते.सदर नृत्य स्टेजच्या समोरच्या पॅसेजमधे करुन दाखविली श्रीमाताजींचे स्वागत इंडिया लिडर श्री नलगीरकर, वल्ल्ड लिडर श्री डेबील्ट व श्री राजेश शहा यांनी केले. श्रीमाताजींसोबत साहेब, साधनादीदि व श्री रोमेल वर्मा साहेब उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रसिध्द कर्नाटकी गायक श्री जगङ्लाथ नानकेरी व सहकारी यांचे स्टेजवर आगमन झाले. त्यानी 'प्रथम तुला वंदीतो कृपाला गजानना, श्रीमाताजीके चरणोमे मन रखदो', कर्नाटकी भजन व शेवटी संत मीराचे भजन-'तुम बीन मेरी कोन खबर ले कान्हा गोवरधाना सादर करताना सर्वांना मंत्रमुग्ध केले साधारण ९.१७ च्या सुमारास प्रसिध्द रामपूर घराण्याचे पढमश्री उस्तात गुलाम मुस्ताफा खान आणि सहकारी यांचे स्टेजवर आगमन झाले. त्यांनी राग बिहाग गायला. त्यानंतर देस रागात गणेश - स्तुति गायली, 'राम हरी बोलोजी शाम हरी बोलो, गोपाला मेरी करुणा क्यो जही आये, जैसे फूल सुगंध तैसे प्रित पुजारी, जय मीराके गीरीधर लागत सुरदासके राधेशाम' या भैरवीने कार्यक्रम संपवला. त्यानंतर वैतरणा ক ें এ गुह जानेवारी -फेब्रुवारी २००४ వాణ్ ऑकडमिच्या तीन मुलींनी "चरणोमे तेरे चरणो मे श्रीमाताजीके चरणा मे" ह्या गीतावर नृत्य केले. रात्री ११.३० वाजता कार्यक्रम संपला. पि २५.१२.२0०३ आजचा पुजेचा दिवस. रोजच्याप्रमाणे सकाळी ६.१५ वाजता तासभर सामुहिक ध्यान झाले. सोबत श्रीमाताजींची कॅसेट लावली होती. दुपारी १०.३० वा सेंटर लिडर्सची मिटींग आयोजीत केली होती. त्यानंतर दुपारी ११.३० ते १.१५ या वेळात दिल्लीच्या ग्रुपने प्रार्थनेतून तसेच श्रीमाताजींच्या कॅसेटमधील भाषणाचा वापर करुन ध्यान घेतले. संध्याकाळी ७.00 बा पूजा होणार असल्याचे जाहिर झाले होते. सहजयोगी मात्र दुपारी ५-६ पासूनच मुख्य पेंडॉलमध्ये जमु लागले होते. सर्वत्र प्रसन्न वातावरण होते.साधारण ७.१५ च्या सुमारास तीन महामंत्राने कार्यक्रमाची सुरवात झाली. त्यानंतर 'शक्ती' चे बासरी वादन झाले. श्रीमाताजींचे आगमन ८.०० च्या सुमारास झाले. सुमारे १५ - २० मिनिटांच्या भाषणानंतर पूजा सुरु झाली. त्यामधे पेंडॉल मधिल २१ मुलांनी श्रीमाताजींच्या चरणांची पूजा केली.त्यावेळी ' हे मजा सुतम भजे*", 'तूझ्या पुजनी अर्चनी, 'मरणच मेले प्रभू माझे विजयी झाले',' हे प्रेम मूर्त जगी आले', 'जगी तारक जन्मा आला', 'नमो नमो मारिया दुताचा नमस्कार' ही पूजेतील भजने झाल्यावर शेवटी आरती झाली. त्यानंतर श्रीमाताजींनी खरिसमस के क कापला. त्यावेळी परदेशातील सहजयोग्यांनी कॅरोल गीत गायली. शेवटी जगभरातून श्रीमाताजीसाठी आणलेल्या प्रेझेंटेशनचा कार्यक्रम झाला. ॥ि हु २६.१२.२००३ सकाळी ६.१७ वा श्रीमाताजींची अमृतवाणी लावून साधारण तासभर ध्यान घेतले. त्यानंतर दुपारी ११.०0 च्या सुमारास श्री नलगीरकर आणि सहकारी यांनी साधारण १.३0 तास श्रीमाताजींना प्रार्थना करीत त्यांचे ध्यानासंदर्भात असलेली अमृतवाणी ची ऑडिओ MA की कॅसेट लाऊन ध्यान घेतले. रात्री ८.00 च्या सुमारास श्रीमाताजींचे पेंडॉलमध्ये आगमन झाले. त्यानंतर धरमशाळा इंटरनॅशनल स्कूल मधिल मुलांचे कार्यक्रम झाले. त्यांनी सुरवातीला सरस्वती बंदना नृत्य सादर केले. त्यानंतर साधारण २५ मुला-मुलींनी नौका नृत्य-नाटीका सादर केली. भवसागर पार करताना प्रत्येक देवता नौकेतून येते व शेवटी आदिशक्ती प्रकट होते अशी या नाटकाची संकल्पना होती. त्यावेळी 'वल्हव रे नकवा हो वल्हव रे रामा',' हो हैया हो है या सहज की पार हयी नैया'. हे गीत सादर केले. २] AT ఇక్పుడట్రీదాబడ ు ৯9 এ १६ जानेवारी केब्रूवारी २००४ కా్కిక్ त्यानंतर पक्षी मूक- नाट्य सात-आठ मुलांनी सादर करताना पोपट त्यांच्या पिलांचे रक्षण करसे करतो ते अत्यंत मनमोहकपणे सादर केले. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण- गोपी शास्त्रीय नृत्य पाच जणांनी अत्यंत प्रभावीरीतीने सादर केले. आझादीके ७६ साल हे समुह नाट्य पाहताना सर्वांचे डोळे पाणावले होते. त्यामधे भारतमाता ब्रम्हा, विष्णू,महेश सुरवातीला येतात. तसेच भारतातील हिंदू, मुस्लीम, खिचन, शिख धर्माच्या जोड्या एकत्र रहातात, गातात. त्याचवेळी देशात झालेले सर्व नेते यांची आठवण काठली जाते. मात्र आतंकवादी येतात आणि सर्व काही नष्ट होते. परत आदिशक्ती येते आणि परत सर्व काही ठीक होते असा नाटकाचा विषय होता. त्याचवेळी कॅसेटवर 'ये मेरे देश की धरती', 'ये देश है जवानोंका विरोंका', 'सुनो गैर से दुनियावालो', 'जहाँ पावोमे पायल', 'घर चले', 'जो लैट के आया', 'ये मेरे वतन के लोगो', शेवटी ' मॉ तेरे निर्मल प्रेमको मेरा शत शत प्रणाम या गाण्यांच्या आधाराने सादर केले. त्यानंतर वासुदेव-पोतराजयांचा गोंधळ-जोगवासादर केला. पेरणी नृत्य सादर करताना आकर्षक मनोरे सादर करुन सर्वांची वाहवा मिळवीली. साधारण १0-१७ मुले धनगराच्या पेहरावात पाठीवर घोंगडे हातात कंदील घेऊन झांजेच्या साधीत 'सुबराने मांडले सुबराने मांडले', 'आदि नमन गणराया' तसेच 'आम्ही जातीचे धनगरी रहातो डोंगरावरी' या गीतांवर सादर करीत शेवटी आकर्षक मनोरे सादर करीत सर्वांची वाहवा मिळवीली. या नंतर 'दम दमा दम मस्त कलंदर' ही कव्वाली सादर करुन सर्व पेंडॉलमधील सहजयोग्यांना अक्षरशहा नाचवले. ा ম ० जृत्य शरतट या नंतर ११.३० च्या सुमारास निर्मल सरीता नागपूर स्टेजवर आगमन झाले.त्यामधे गुरुजींनी प्रथम व्हायलीनवर राग दुर्गा वाजवला, श्री शाम जैन यांनी 'अनेक रुपे दाखवी मानव', 'निर्मला निर्मला बोलो', श्री अवी शेवलीकर यांनी सतार वादन केले.शेवटी आकांक्षा व छाया यांनी हे 'भवानी भगवती माँ तुझे नमो', 'जीन के मन में माँ बसे', 'ढुर होंगे सारे कष्ट होंगे सारे काम' हे भजन झाले तेव्हा रात्रीचे १.३0 वाजले होते.श्रीमाताजी शेवटपर्यंत पेंडॉलमधे होत्या. २७.१२.२००३ सकाळचे ध्यान नेहमीप्रमाणे ६.१५ वा. तीन महामंत्राने सुरवात झाली. त्यानंतर कॅसेटवर श्रीमाताजींची अमृतवाणी ऐकत साधारण एक तासभर ध्यान झाले. दुपारी ११.00 च्या सुमारास श्री नलगीरकर यांच्या क ও ट र १७ ি) टर ॐ వాక్క్ష ్ जानेवारी-फेबवारी २००४ मार्गदर्शनात परदेशी पाहूण्यांना गिफ्ट वाटण्यात आली. त्यानंतर भारतीय सहजयोग्यांना गिफ़्ट वाटण्यात आली.सदर कार्यक्रम चालू होता त्यावेळी बाजूला बासरी वादन चालू होते. दुपारी ४.00 च्या सुमारास कार्यक्रम संपला, संध्याकाळी ६.३0 च्या सुमारास स्क्रीनवर सहजयोगावर आधारीत नाटीका दाखविली. हुतस सरकार या तरुणाने गिटारवर राग मालकंस वाजविला. श्रीमाताजींचे ८.00 वा आगमन झाले. त्यानंतर आग्रा घराण्याचे गोव्याचे प्रसिध्द गायक श्री प्रविण एम. गावकर त्यांच्या सहकार्यांसह गायला बसले. त्यांनी 'शुभ दिन रैन आये माताजीसंग आज बजाये', 'उमेचा उमेश आहेस रमेचा रमेश आहेस मात्र लाडका सर्व सुरांचा श्रीगणेश आहेस", 'मॉके दुवामे इसे और क्या कहू', 'मन हा मोगरा आपनी इश्वरा', 'निर्मल माता पवित्र माता महाकाली सरस्वती मॉ ही अत्यंत सुंदर भजने मधून सुरात गायली. त्यानंतर ९.३0 च्या सूमारास छत्तीसगढचे प्रसिध्द कबिर गायक भारतीबंधू गायला बसले. त्यांनी नविन सहजयोगावर रचलेले 'तेरे उमर बिती जाये जागृती लेले भाई रे तुझे देने आत्मसाक्षात्कार आदिशक्ती आई.' हे भजन सादर करताना अनेक शेर सादर करीत सर्वांची वाहवा मिळवीली त्यावेळी सर्व पेंडॉल नाचत होता. इतका कार्यक्रम बहारदार ु रा झाला. २८.१२.२००३ सकाळचे ध्यान ठीक ६.१५ पासून तासभर घेतले त्यावेळी श्रीमाताजींची इंग्रजी कॅसेट लावली होती. त्यानंतर ९.00 ते १०.00 वेळात लहान मुलांचे कार्यक्रम ठेवले होते.त्यामधे अनेक घेतला होता. ११.०0 च्या सुमारास श्री नलगीरकर आणि दिल्लीचे सहकारी यांनी प्रार्थनेतून ध्यान घेतले. त्यावेळी श्रीमाताजींच्या कॅसेटमधील अत्यंत महत्त्वाची अवतरणे स्पीकरवर चालू होती त्यामुळे सर्वांना ध्यानाचा प्रचंड आनंद मिळाला.शेवटी बंधने देण्याची पद्धत, व्हायब्रेशन देण्याच्या पध्दतीचे स्टेजवर प्रात्यक्षिक करुन समजावले. साधारण १.०0 च्या मुला- मुलीनी भाग Rि ६ै। सुमारास कार्यक्रम संपला. संध्याकाळी ६.३0 च्या सुमारास व्हीं.डी. ओ. कॅसेट पडद्यावर दाखविण्यात आली. त्यानंतर श्रीमाताज्जीचे ७. १५ च्या सुमारास आगमन झाले. त्यावेळी हैद्राबादचे प्रसिध्द सुपरिचीत कव्वाल श्री अजिज अहमद वारसी व सहकारी यांचे स्टेजवर आगमन झाले. त्यांनी 'अल्ला हू अल्ला हू अल्ला हू' ही कव्वाली श्रीमाताजींच्या समोर सादर करताना पेंडॉल मधिल ॐ. विनुलु এ १८ जानेवारी केबद्रवारी २००४ अ सर्व सहजयोग्यांना नाचवले. सदर कार्यक्रम साधारण १.०० तासभर चालू होता. कार्यक्रम संपल्यानंतर श्रीमाताजी आपल्या निवासस्थानी गेल्या. नाशिकचे प्रसिध्द सिंथेसायझर वाढक सहजयोगी श्री धनंजय धुमाळ यांचे स्टेजवर आगमन झाले. ते वयाच्या २, १/२ पासून हार्मोनियम वाजवतात. त्यांचे आजपर्यंत ६००० पेक्षा जास्त प्रोग्राम झाले असून त्यांना श्रीमाताजींचे अनेकवेळा आशीर्वाद मिळालेले आहेत. त्यांनी राग 'चंद्रकंस' सादर करताना सर्वत्र प्रचंड चैतन्यात वाढ झाली होती. त्यामुळे प्रत्यक्ष श्रीमाताजी साकार रुपात स्टेजवर नसल्या तरी त्यांच्या निराकार रुपातील अस्तित्वाची जाणीव सर्वत्र जाणवत होती.त्यांच्या कॅसेट विक्रीसाठी उपलब्ध असावयास हव्या होत्या असे सर्वांना वाटत होते. केरळ च्या कलेक्टीव्हीटीच्या २०-२५ जणांच्या गृपने समुह जाट्य सादर केले. त्यामध्ये स्कंद पूराणातील कथा सादर केली. आदिशंकराचार्य आपल्या तपच्श्रयर्यातून देवीला प्रसन्न करतात. देवी प्रसन्न झाल्यानंतर तीला आपल्या गावी येण्याची विनंती करतात. मात्र देवी सांगते की, 'मी तुझ्या मागे मागे येत आहे. मात्र तु मागे वळून पहावयाचे नाही. त्यानुसार आदिशंकराचार्य पुढे देवी त्यांच्या मागे असा प्रवास सुरु होतो. रस्त्यात देवीला 'मुखासुर' राक्षसाबरोबर युध्द करावे लागते त्यावेळी शंकराचार्य मागे वळून पहातात. देवी त्याक्षणी पाषाणाची होते. ही समुह नाटीका अत्यंत प्रभावीपणे सादर केली. वैतरणा अॅकडमिच्या संदिप गोधनकर याने भिल्ल पेहरावात रेकॉर्डवर बसविलेला डान्स सादर केला. त्यामध्ये अभिनयातून शिकार करणे, शिकारखाणे इत्यादी सुंदर अभिनय सादर केले. वैतरणा अॅकडमि मधिल परदेशी सहजयोग्यांनी बसविलेले श्री सुब्रमण्यम यांनी मार्गदर्शन केलेले 'जो माँ के दरपे आया वो पार हवा' हे गीर सादर केले. उल्हासनगर मधिल भारत विधाता समाचारचे संपादक श्री राजेश मनुजा यांनी शेर शायरी करुन सर्वांची वाहवा मिळवीली. दिपक वर्मा सहकुटुंब स्टेजवर आले त्यांनी उभयतांनी, 'तुम बसी हो कन कन माँ करणे आया वंदन माँ' हे भजन सादर केले. त्यानंतर नॉयडाचे सुखीराम आणि सहकारी यांनी स्टेजवर 'गुरु ओ की गुरु है कल्याणी माँ तुझको नमन करे दिनरात' हे भजन सादर करीत सर्वांना नाचवले. शी राड मार क शेवटी पुणे मुझिक गृपचे श्री बागडदे आणि सहकारी यांचे स्टेजवर आगमन झाले त्यांनी "कूण्डलिनी चढी बढी जाये मोरी निर्मला माता এ X ११ नाड প जायोधारी-फेड्रूवाटी २००४ हे भजन सादर करीत सर्व पेंडॉलमधील सहजयोग्यांना नाचवले त्यावेळी रात्रीचे साधारण १.00 वाजला होता. २९.१२.२००३ सकाळचे ध्यान ६.१५ वा घेतले. त्यात रोजच्या प्रमाणे तीन महामंत्र, श्रीमाताजींची ऑडिओ कॅसेट, शेवटी मंत्र असे साधारण तासभर ध्यान झाले. दि.२३ ते २१ रोज वेळेवर ध्यान घेण्याची जबाबदारी पुण्याच्या सौ पित्रे यांनी पार पाडली. सकाळी ८.३० च्या सुमारास हळदीचा कार्यक्रम सुरु झाला. त्यामध्ये सर्वांनी उत्साहात सहभाग घेतला होता. हळदीचा ११-११.३० पर्यंत चालू होता. मुख्य पेंडॉलमधे लहान मुलांचा कार्यक्रम चालू होता. मुख्य मार्गदर्शना खाली सुरु होती. त्यामधे होम कुंड मांडणे, होमाचे साहित्य ठेवणे, वधू- वरांचे हार तयार ठेवणे, अंतरपाठ तयार करणे तसेच त्यांना त्यांच्या क्रमांकावरच समोरासमोर उभे करणे इ. अत्यंत महत्वाची कामे सुर होती.संध्याकाळी ७.०0 च्या सुमारास प.पू.श्रीमाताजींचे समुद्र किनारी असलेल्या अपल्या जागेतील पेंडॉलमधे आगमन झाले. त्यांनी नवरदेवांना छोटेसे मार्गदर्शन केले.त्यांनंतर नवरदेवांनी श्रीमाताजींच्या चरणांची केली. साधारण १/२ तासभरानंतर सदर कार्यक्रम संपल्यानंतर श्रीमाताजींचे मुख्य पेंडॉलमधे आगमन झाले. त्यांनी प्रथम नववधूंना मार्गदर्शन केले. त्यानंतर गौरीपुजन झाले त्यावेळी श्रीमाताजींच्या चरणाची पुजा करण्यात आली. यावेळी एकंदर ५२ लम्ने होती. सर्व नववरधूना अंतरपाठासमोर क्रमवार उभे करण्यात आले. तोपर्यंत नवरदेवांचे पेंडॉलमध्ये आगमन झाले. त्यानंतर लग्नाचा मुख्य सोहळा सुरु झाला. सहजयोगातील लग्नाच्या मंगलाक्षता श्री बागडदे व सौसरिता कोलबेल यांनी म्हटल्या. त्यानंतर विश्व निर्मला धर्म शपथ घेणे, कन्यादान समारंभ, हळदी कंगन, मंगळसुत्र बांधणे, सप्तपदी, हवन. इत्यादी कार्यक्रम पार पडले. यावेळी प.पू.श्रीमाताजी निर्मलादेवी उपस्थितीत असल्याने हवन प्रत्यक्ष प्रज्वलीत न करता फक्त अग्नीदेवतेचा मंत्र म्हणण्यात आला. त्यानंतर सर्व नव दांपत्यांना श्रीमाताजींनी आशीर्वाद व प्रेझेंट दिले. त्यानंतर श्रीमाताजी आपल्या निवासस्थानी परतल्या. त्यानंतर स्टेजवर हौद्राबादचे पहिल्यांदाच आलेले क्लासिकल कव्वाली म्हणण्यात प्रसिध्द असलेले कव्वाल इक्बाल हसेन खान आणि सहकारी यांचेस्टेजवर आगमन झाले. त्यांनी 'माता शक्ती का भंडार माता तेरी हो जयजयकार' ही कव्वाली सादर करुन सर्वांना नाचवले पेंडॉलमधे लग्नाची तयारी नाशिकचे श्री शुक्ला यांच्या रछं पुजा ১ ৯০৯ ला ও २० সি ॐ जानेवारी- फेड्वारी ००४ क ८. शेवटी गणपतीपुळे सेमिनार प्रमुख ट्रस्टी श्री राजेंद्र पुगालिया यांनी सेमिनारसाठी मदत केलेल्या सर्व कार्यकत्यांचे आभार मानले. त्यामध्ये विषेशकरून पुण्यातील कार्यकर्त्यांचे आभार मानताना त्यांनी पुण्याचे श्री धुमाळ, श्री रणावरे, श्री प्रविण जावळकर व सर्व कमिटी प्रमुखांचे आभार मानले. तसेच नॅशनल लिडर श्री नलगिरकर यांना प्रेझेंट देऊन सत्कार केला. श्री नलगीरकर यांनी सदर प्रेझेट घेण्याचा हक्कदार मी नसून श्री पुगालीया आणि सहकारी असल्यासे सांगून त्यांना स्विकारण्यास भाग पाडले कार्यक्रम संपला त्यावेळी रात्रीचे १२.०० वाजले होते. सेमिनारची व्यवस्था :- लाम यावेळी गणपतीपुळे सेमिनारच्या आपल्या जागेत कायमस्वरूपी सुधारणा करण्याच्या हृष्टीने तयारी झाली होती. त्यामध्ये कायमस्वरुपी बांधकाम केलेले स्टॉल्स, सेमिनार ऑफिस, कार्यकर्ते निवास इमारत, महिलांसाठी बंदिस्त टॉयलेट्स,सर्व टॉयलेट्समधे कायमस्वरूपी नळाच्या पाण्याची व्यवस्था. पिण्याच्या पाण्याची उत्कृ ष्ठ व्यवस्था, कार्यकरत्यांसाठीच्या भोजनाची स्वतंत्र अत्यंत चांगली व्यवस्था. कायमस्वरूपी नाशिकसेंटरने बांधलेले आकर्षक कारंजे. इत्यादी सुविधा गणपतीपूळे 'निर्मल नगरीत' वर्षभर केव्हाही सहजयोग्यांना भविष्यात जाता यावे, रहाता यावे या दूरृष्टीने केल्याचे जाववत होते. स्टेज डेकोरेशन:- कलकत्याचे १४ कलाकार दिनांक ५ डिसेंबर पासून डेकोरेशनसाठी निर्मलनगरीत उपस्थित होते. त्यांनी ६० फूट बाय १५ फूट आकाराचे स्टेजवरील मागच्या बाजूचे डेकोरेशन तयार केले होते. त्यासाठी कलकत्याची डेकोरेशनसाठी वापरतात ती प्रसिध्द " शोला" लाकडात कोरुन तयार केलेले डिझाईन एक ट्रकभरुन आणले होते. सदर लाकूड है संपुर्ण भारतात फक्त कलकता या ठिकाणीच उपलब्ध आहे. तसेच सदर लाकडाचा बापर हा देवीच्या आभूषणासाठी केला जातो त्यामुळे देवी प्रसन्न रहाते. डेकोरेशन हे पुरातन काळातील "गौथिक" वर आधारित होते. त्यामधे बंगालमधे 3 दुर्गा म्हणून खास १ कमानी बनविलेल्या होत्या. सदर डेकोरेशन हे कोरीवकाम करुन अत्यंत मोहक केले होते. मधल्या कमानीमध्ये व बाजूच्या दोन कमानीमधे रोजच्या कार्यक्रमास साजेसे पेंटीग लावली जात होती. त्यामधे पुजेच्या दिवशी जीझस-मेरीमाता, नंतर श्रीकृष्ण गाईला चारताना, अगतीकुंड इ.त्यामुळे डेकोरेशनमधे बदल जाणवत होता. सदर डेकोरेशनची जबाबदारी कलकत्ता लिडर श्री करुन संगी व सहकार्यांनी पार पाडली त्यांना पुण्याचे श्री साप्ते यांनी मदत केली. স ত ఎడట్రీం १ वि २ स প जानेवारी-फेब्रुवारी 0 0४ कलकत्ताचे श्री आदित्य पुगालिया यांच्या फुलांची सजावट :- मार्गदशनाखाली ६ कलाकाररोजच्या स्टेज डेकोरेशनची व्यवस्था करीत होते. त्यासाठी पुण्याहुन श्री अनिल किनारे रोज एक जीप ताजी फूले निर्मल नगरीत पाठवित होते. सकाळी ८.०० वा. पासून फुलांच्या डेकोरेशनचे काम सूरु होत असे त्यामध्ये स्टेजवरच्या एन्ट्रन्सजवळच्यां वेगवेगळ्या तीन आकर्षक मोठ्या कमानी सजवणे, स्टेजवरील मागीलबाजूला सर्वत्र फुले सजवणे, स्टेजवरच्या छताला वेगवेगळे आकर्षक फूलांच्या परड्या लावणे, स्टेज समोरच्या पुढच्या बाजूला फुलांची सजावट करणे. श्रीमाताजींचे सिहासन सजवणे, एम.टी.डी.सी. मधिल श्रीमाताजींचे रुम सजवणे, श्रीमाताजींची गाडी सजवणे, रोजचे श्रीमाताजींचे खास वजनाने हलके असे हार तयार करणे ही कामे करीत होते. फुलांच्या आकर्षक मांडणीमुळे सगळीकडे प्रसन्न चैतन्यमय वातावरण निर्माण होत होते. पुण्याचे श्री साप्ते आणि सहकाऱ्यांनी काढलेल्या रांगोळ्यामुळे सर्वत्र मंगलवातावरण तयार झाले होते. पाणी व स्वच्छता व्यवस्था :- सर्व पेंडॉमध्ये सतत पाणीपुरवठा करणे, टॉयलेटमधे नळांना सतत पाणी पोहचवणे इत्यादी व्यवस्था दिवसभर दर तासासे सर्वत्र जातीने जाऊन श्री पित्रे व श्री गाडेकर पुणे हे पाहत होते.त्यामुळे यावेळी पाण्याची गैरसोय झाली नाही.तसेच स्वच्छतेसाठी व इतर आवश्यक कामासाठी साधारण १०0 सेवक नेमले होते.स्वच्छता अभियान केले होते. त्यामधे सर्व जेन्टस व लेडिज पेंडॉल मधिल स्वछतेसाठी खास बक्षिस ठेवले होते. सदर बक्षिसे मुख्य चौकात पहिल्यादिवसापासूनच मांडून ठेवली होती. पेंडॉलची पहाणी करुन त्यामधे जेन्टस पेंडॉल पैकी सदाशिव व श्रीकृष्ण यांना तर महिला पेंडॉल मधे निरंजना व निष्कलंका यांना स्वच्छतेची बक्षिसे जाहिर करण्यात आली. ु ी की के लहान मूलांचे कार्यक्रम :- दिनांक २७,२८ व २९ डिसेंबर २००३ रोजी सकाळी मुख्य पेंडॉलमधे वय वर्ष ५ ते १० मधील लहान मुलांचे गाण्याचे नृत्याचे कार्यक्रम ट्स्टी श्री पराग राजे यांच्या मार्गदर्शनात आयोजित केला होता. भाग घेणाऱ्या सर्व बाल कलाकारांना प्रेझेंट देण्यात येत होते. त्यामुळे लहान मुलांच्या कलागुणांना एकप्रकारे चालनाच दिली जात होती. होते. द এ २२ ho Sकः প जानेवारी-फेदुवारी २००४ र न न् श्री नलगीरकर यांनी सहजयोग्यांना केलेले मार्गदर्शन :- सर्व सहजयोग्यांनी वेळेवर पेंडॉलमधे उपस्थित राहणे आवश्यक आहे. जेवणाच्या पेंडॉलमध्ये वेळ घालवण्यापेक्षा मुख्य पेंडॉलमधे वेळ घालववावा सहजयोग हा प्राक्टीकल आहे. १0- १० वर्ष सहजयोग करूनही लोक निर्विचारता अनुभवत नाहित. श्रीमाताजी आपल्याला घडा भरभरून देत आहेत आपल्याला घेता आले पाहिजे. सहजयोग ध्यान नियमीत केल्याने त्यांच्या कृपेत आपले सर्व प्रश्न सुटतात. काही लोक सहजयोगात बरे होण्यासाठी येतात,काहीजण लग्त होण्यासाठी येतात, काही जण लिडर होण्यासाठी येतात, पैसे कमविण्यासाठी येतात, सत्ता कमविण्यासाठी येतात. पुस्तके लिहुन भाषन करून सहजयोग मिळणार नाही. सहजयोग हा आपल्या श्रध्दा, समर्पणातून मिळणार आहे. त्यासाठी आढवड्यातून एकदा तरी सेंटरवर जाणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष आदिशत्ती गणपतीपूळेयाठिकाणी आपल्याला दर्शन देण्यासाठी आली आहे. आजपर्यंत झालेले सर्व आवतार हे वेगवेगळ्या चक्रांचे आवतार आहेत. फक्त हाच आवतार हा सहस्त्राराचा आहे.तरी आपले ध्यान इतरत्र न ठेवता सतत सहस्त्रारावर ठेवावे. आदिशक्ती हे महामायेचे रुप असून ते समजणे अत्यंत अवघड आहे. तरी आपल्याला जे मागावयाचे ते आतून ध्यानामधूनच मागावे. कद कया सेंटर लिडर्सची मिटींग मिटींगमधें अधोरेखित केलेले कांही मुद्दे खालील प्रमाणे :- प्रचार प्रसाराबावत आपल्या सेंटरने केलेल्या कामाची माहिती दिल्लीला वेळेवर पाठवणे आवश्यक आहे.बरेचवेळा आम्ही पत्रे पाठवतो पण त्याची दखल घेतली जात नाही. - निर्विचार ध्यानासाठी सर्वांनी कार्यक्रम आयोजित करावेत.प्रचार प्रसारासाठी नॅशनल लिडरकरुन सर्व ते सहाय्य दिले जाईल -एन. जी. ओ. ची इमारत तयार असून त्यात राहण्यासाठी प्रत्येक सेंटरकड्ून एकतरी निराधान, विधवा महिला पाठवावी. याबाबत आम्ही आपणास पत्र पाठविली आहेत. तसेच 9 वर्षापिक्षा मोठी निराधार मूले पाठवावीत. त्यांना सर्व प्रकारचे शिक्षण देण्याची व्यवस्था तसेच त्यांच्याकडून सहजयोग करून त्यांना पायावर उभे करण्याचे काम आम्ही संस्थेतून करु. मते। तत दे ८এ এ ও এ २३ न ंद जा्वयारी-फेश्रुवारी उ००४ न ी "श्री संगलाष्टके"(सहजयोग विवाह विधि) १.स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं विश्वस्य आद्यं बीजम् गौरीनंदन बालकं अतिप्रियं कुंडलिनी रक्षिकम् ।। भूमीतत्व विराजितं गणवरं मूलाधार स्थितम् । पवित्रियं प्रदायकं गणपतिं कुर्यात सदा मंगलम् । । ५ . आकाशा सम राहनी चराचरी नाद जवे वैखरी । राहुनि कमलात शोडषदला सिध्दीस ने वाणिला ॥ भाधुरीमय जीवनास करुनी देई जना समाष्टिला । वन्दूया चरणी शधारमणा कुर्यात सदा मंगलम् ।। २. या कुंदेन्दु तुषार हार धवला या शुभ व्त्रावृता । या वीणा वरढंड मंडितकरा निर्मल विद्या प्रदा । भुवः स्वामी प्रिया सुरवदा आत्मैकनिष्ठा प्रदा । स्वाधिष्ठान स्थिता विरिंचि सहिंत कुर्यात सदा मंगलम् । ६. आज्ञा चक्री विराजला आईसवे येशू महालक्ष्मीचा । प्रेमभाव विकसिण्या जगी या देई क्षमारशीलता । मोक्षमार्ग प्रकाशुनि स्वतेजे देई जमा तपस्विता । साष्टांगे नमूया जगज्जननिला कुर्यात सदा मंगलम् ॥ ७.या ब्रम्हाच्युत रुद्र कृष्ण येशू स्तुवन्ति दिव्यै स्तेै ः । वेदै सांगपढक्रमोप निषदैगयिंति यो सामुगा ।। ध्यानावस्थिततद्गतेन मनस पश्यंति या योगिनो । सादेवी परमेशी आदिशक्ति कुर्यात सदा मंगलम् । । ३. लक्ष्मीसंगे विराजिला मणिपुरी स्वतत्त्वासी राखावया । देऊनी सुख संपदेस मनूजा संतोषवी मानसा ।। ताराया भवसागरात आपणा दत्तात्रया वन्दूया । प्रार्थूया चरणी रमापतिसया कुर्यात सदा मंगलम् । । ४.अनाहति स्मरू जगज्जननिला सांभाळी जी साधका । शब्दार्थोव एकरूप हृदयी राही सवे महेशा ॥ वन्दूया शिव पार्वतीस हृदयी जागविण्या आनंदा । प्रार्थरया चरणी जज्गज्जननिच्या कुर्यात सदा मंगलम् ।। ८.तदेव लनं तदेव ताराबलं वंद्रबलं तदेव । विद्याबलं दैवबलं तदेव आदिशक्ति तव पदयुगंस्मरामि |। सार्वी आवाहन भूगाव - आश्रमा पुणे परिसरातील भूकम गावाजवळच्याखाटपेवाडी या ठिकाणी आश्रमाच्या प्रकल्यासाठी ब्याच सहजयोग्यांनी आर्थिक मदत केलीआहे. प्रकल्प मोठा असल्यामुळे व लो लवकरात लवकर पुरा करण्याचा प्रयत्न असल्यामुळे आणखीमदतीची जरी आहे.लरी सर्वसहजयोगीबंधू - भगिजीना पुन्हा आवाहन करण्यात येत आहे की या ऐतहासिक प्रोजेक्टला सदळ हाताने देणगी देऊन आपणही भाग्यवान व्हा. देणगी चेकने/ डी. डी.ने देताना, " विश्व निर्मल घर्म सोसायटी यानावाने पत्थावर (अनुक्रमणिकेत पत्ता दिलेला आहे.) पाठवावी. तरी न्यूल ते पुरते । अधिक ते ससते ॥ की ेयाने है तुसते । वितवितु जसे ॥ బక్కు డు री शिट दा छे ২৪ पुम २६ जानेवारी २००४, प्रतिष्ठान, पुणे. ा ा रा ह म 47 कल्पनादीद़ि वाढदिवस समारंभ KALPANA DIDI े व ं का ठा ा दा WM ---------------------- 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_I.pdf-page-0.txt र लिर ही चैतन्य लहरी ७ ० जानेवारी / फेब्रुवारी २००४ अ अक क्र. १ व २ रम लृट ३ु ३० लाक ु ० न 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_I.pdf-page-1.txt गणपतीपुळे सेमिनार २००३ र क এ ि संक्रांत पूजा, १५ जानेवारी २००४ TAM भज 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_I.pdf-page-2.txt जानेदारी-फैडरवारी २४ अनुक्रमणिका संक्रमण..... संक्रमण.... २ े संक्रान्त पूजा, प्रतिष्ठान, पुणे १७ जानेवारी २००४ कल्पनादीदि वाढढिवस समारंभ, प्रतिष्ठान पुणे - वृत्तांत - ४ खिसमस पूजा, गणपतीपुळे, डिसें बर २००३ ७ श्री गणपत्यथर्वशीर्ष - ८ प.पू.श्रीमाताजी निर्मलादेवींचे प्रवचन १ 0 कुण्डलिनीची ३॥ वलये व ७ चक्रे ११ सर सी.पी. श्रीवास्तव यांचे भाषण, जानेवारी २००४ १२ गणपतीपुळे से मिनार २००३, वृत्तांत १४ श्री मंगलाष्टके"(सहजयोग विवाह विधि) १४ ১C১ चैतन्य लहरी, सहजयोग कें द्र. प्लॉट नंबर ७९, सव्व्हें नंबर ९८, भुसारी कॅ ालनी, कोथरुड, पुणे - ४१९ ०३८ टे लिफोन : 0२०५२८६१०५ E-mail: chaitanyalaharipune@ rediffmail.com అక్పట్ ి द ८ ১৫৫১৫ 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_I.pdf-page-3.txt जानेवारी-फेबरुवारी २००४ संक्रमण..... संक्रमण.... सृष्टीच्या चक्रनेमिक्रमाप्रमाणें सूर्यदेवांचा मकरवृत्तावरून उत्तरेकडचा प्रवास पुन्हा एकदा सुरु झाला आणि मकरसंक्रांत म्हणून सर्वांनी तो सण साजरा के ला. यालाच संक्र मण म्हणतात. अना्दि कालापासून सर्व निसर्गसृष्टि लयबध्द असल्याप्रमाणें अशीच चालत आलेली आहे. असेच संक्रमण मानवजातीमधें घडावे व त्याची आत्मोग्नति व्हावी अशीच परमेश्वराची योजना व हेतू आहे. मानवाचे हे संक्रमण तो स्वत: घडतूं शकतो व हाच सहजयोगाचा संदेश आहे. फार पूर्वीपासून अनेक ऋषी- मुनी, आचार्य व संतमहात्म्यांनी मानवाच्या कल्याणासाठीं अतोनात मेहनत घेतली व त्याचेच फळ म्हणून आंतरिक परमेश्वरी कुण्डलिनी शक्ति जागृत करण्याचा सहज -मार्ग प.पू.श्रीमातार्जीकडून आपल्याला मिळाला हे आपले भाग्यच आहे. आतां मानवोझ्लतीची यापुढील वाटचाल होणार आहे . मानवजीवनामधें आलेला मोह, लालसा, स्वार्थ ्वेष चढाओढ, अहंकार इ. अनिष्ट प्रवृत्तींचा अंधार या प्रकाशाकडूनच दूर होणार आहे. हेच मानवजातीचे संक्रमण. आजकालची परिस्थिति पाहिली तर या संक्रमणाच्या श्रध्देवरचा विश्वास डगमगणार तर नाहीं ना अशी शंका येण्यासारखीच समाजाची सध्या अवस्था आहे. त्यासाठीं ध्यानामधून धैर्य व शक्ति मिळवणें जरूर आहे. सध्याचा काळ त्यासाठीं अनुकूल आहे असे श्री माताजींनी अलिकडेच स्पष्ट करून सांगितले आहे. समाजाचा आजकाल दिसून येणारा अध्यात्मिकतेकडचा वाढता कल त्याचेच द्योतक आहे. सहजयोगाच्या प्रचार व प्रसार- कार्याला अधिक वेग येण्याचा हाच समय आहे. त्याशिवाय मानवामधे अध्यात्मिक संक्रमण संभवत नाहीं. माणसाच्या हृढयांत हे संक्रमण झाल्यावरच प्रेम, करुणा, त्याग, सहानुभूति, आपलेपणा अशा अनेक सत्प्रवृत्ति वाढीस लागतील. त्यासाठीं प्रत्येक सहजयोग्याने स्वतःला विजिगीषु बनवणें हीच आपली साधना व तपश्चर्या आहे. आमच्या सर्वांच्या प्रयत्नांत सूर्यदेवतेचे तेज येऊं दे " अशी आपण आदिशक्तीला प्रार्थना करूं या. ( ३ এ এन এ 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_I.pdf-page-4.txt नय न जानेवारी -फेवारी २००४ संक्रान्त पूजा ৫ ১৫ प.पू. श्रीमाताजी निर्मलाढेवींचा संदेश. प्रतिष्ठान, पणे १५ जानेवारी २००४ आजचा संक्रान्तीचा दिवस फार महत्वाचा आहे हे तुम्ही जाणताच. दरवर्षी आपण हा सण साजरा करतो कारण या काळानंतर सूर्याचे दक्षिणेकडन पुन्हा उत्तरेकडे परिक्रमण सुरु होते. सृष्टीमधील जीवनकार्य सूर्योदयानंतरच सुरु होते, सूर्याच्या तेजशक्तीमुळे सर्व कार्य चालते आणि समस्त जीवनावर सूर्याचाच प्रभाव असतो. सूर्याला नमस्कार, अध््य, प्रार्थना, अनुष्ठान अशा अनेक प्रकारेसूर्याची उपासना लोक करतात. पण सहजयोग्यांनी सूर्याचे महत्त्व आजच्या दिवशी विषेश जाणून घेतले पाहिजे. सूर्यांचे स्थान आपल्या आज्ञा चक्रावर आहे तुम्हाला माहित आहेच; त्याच्या तेजामुळेंच आज्ञा-चक्र प्रभावित होत असते. म्हणून आज्ञा-चक्र ठीक राखणे महत्वाचे आहे. म्हणूनच राग, क्रोध, वाढ इ. भावनांना आवर घालणें फ़ार जरूर आहे. आज्ञा-क्षेत्रावरच येशू खिस्तांचे आधिष्ठान आहे. येशु खिस्तांनीही सर्वांना क्षमा करण्याचा संदेश दिला. आपण नेहमी दुसर्यांच्या चुकांबद्दल वाद घालतो, आपल्या चुकांचे समर्थन करण्याची खटपट करतो म्हणून क्षमा करणें अवघड होऊन जाते. त्यासाठीं सर्व परिस्थितीत संतोष बाळगणें आणि दुसरा असा- तसा का वागतो याच्या विचारांत न पडणें हाच उपाय आहे; ते एक प्रकारे निरिच्छ होणें आहे. असे केल्यावरच आज्ञा-चक्र ठीक होते आणि कुण्डलिनी चटकन सहस्त्रारांत प्रवेश करते. माणसाचा स्वाभाविक स्वभाव बदलून दुस-्यावर न रागवता, टीका न करता, दुसर्याकडे निरिच्छपणें पाहणें व सतत क्षमाच करत राहणें आपण शिकले पाहिजे. त्यातून आज्ञा-चक्र सुधारते. हे आज्ञा-चक्राचे महत्त्व लक्षांत घ्या. सर्वांना अनंत आशीर्वाद. ও শ৩ प। ® 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_I.pdf-page-5.txt जवारी ऐवारी ००8 ॐ १ कल्पनाढीदीि वाढदिवस समारंभ प्रतिष्ठान; पुणे - वृत्तांत স্াन; दिनांक २२ डिसेंबर २०0३ रोजी प्रतिष्ठान पूणे येथे प.पू.श्रीमाताजी निर्मलादेवींची मोठी कन्या कल्पनादीदि हिचा वाढदिवस आयोजित केला होता. त्यासाठी काही ठराविक सहजयोगी व पाहुण्यांना निरमंत्रित केले होते. प्रतिष्ठानमधील कार्यक्रमाचे स्टेजवर मांडव टाकून तसेच फूलांची आरास करुन सजविले होते. मधोमध "हॅपी बर्थ डे कल्पना दीदि" ही अक्षरे आकर्षकपणे लावली हीती. सर्वत्र फूगे व आरास केली होती. साधारण ८.००च्या सुमारास प.पू. श्रीमाताजी, साहेब कल्पनाढीढ़ि, त्यांची मूलगी अनुपमा व श्रीं पी.के. श्रीवास्तव साहेब तसेच साधनादीदी व श्री रोमेल वर्भा साहेब यांचे स्टेजवर आगमन झाले. श्रीमाताजींना श्री नलगीरकर यांनी हार अर्पन केला. श्री राजेंद्र पूगालिया यांनी श्रीवास्तव साहेब, सौ कल्पनाढीदि व उपरि्थित परिवारास पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. सौ कल्पनाढीदिचा परिचय श्री दिवेकर यांजी दिला. सौ कल्पनाढीदिचा जन्म २२ डिसेंबर १९४७ ला झाला. ग्वाल्हेर मधील व्हिक्टोरीया मेमोरियल रूग्णालयात श्रीमाताजींनी आपल्या या पहिल्या मुलीला जन्म दिला. ही बातमी बाबामामांनी सर. सी. पी. श्रीवास्तवसाहेबांना दिली. या सुंदर बाळाचे नाव ठेवले ' कल्पना' पुण्याचे श्रीबागडदे आणि सहकारी यांचे स्टेजवर आगमन झाले. त्यांनी सुरवातीला जनम दिन हो मुबारक तुझे कल्पना, कुंडलिनी एक योग है ये, नजर मे मेरी ही कव्वाली सादर केली. शेवटी कुण्डलिनी चढी बढी जाये या गाण्याने शेवट केला. सौ कल्पनादीदि यांनी केक कापला. त्यांनी श्रीमाताजी व साहेबांना आपल्या हाताने केक भरवला. केक कापताना आकाशात फटाक्यांची प्रचंड आताषबाजी चालू होती. कल्पनादीदीला सर्व सहजयोग्यांच्या वतीने प्रेझेंट दिले. कल्पनादीढ़ीने सर्वाचे वाढदिवस तु. २ि साजरा केल्याबद्दल आभार मानले. त्यावेळी रात्रीच १०.0० वाजले होते.आदिशक्ती अत्यंत आनंदी होत्या. त्यानंतर प्रतिष्ठानच्या नयनरम्य गार्डनमधे सर्वानी प्रसादाचा आस्वाद घेतला. सदर कार्यक्रमासाठी पाहणे व निरमंत्रित सहजयोगी मिळून साधारण १५० - २०० जण उपस्थित होते. এ oye ি 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_I.pdf-page-6.txt ० जाकचारी-कवारी 0४ श्रीन्यो येशू खिस्त हे एक महान व बाळगले. त्यांच्या जीवनाकडे दैवी संतपुरुष होते; पण तरीही पाहिल्यावर हेच दिसून येते की मूर्ख त्यांना शेवटीं सुळावर दिले गेले. बरेच व अन्ञानी लोकांमुळे सज्जनांनाही लोकांना वाटते की एवढया महान कसा व किती त्रास भोगावा लागतो. अवतारी सिध्दपुरुषालाही ह्या कठीण यातना का भोगाव्या लागल्या?. पण जन्मदिवस मोठया आनंदाने साजरा लक्षांत घ्यायची साधी गोष्ट म्हणजे करत आहोत; कारण त्यांनी ज्या काळी ते जन्माला आले त्या आत्मोन्नतीचा हो नवीन मार्ग काळांत सर्व वातावरणच त्यांच्या दाखवला ज्यामधें लोकांच्या आणि परमेश्वरी शक्तीच्या विरोधांत अज्ञानामुळें आपल्यावर येणाऱ्या होते आणि त्यामुळेच त्या लोकांनी संकटांना, त्रास झाला तरी, तोंड दिले त्यांचा अतोनात छळ केला. पण पाहिजे. खिस्ताना प्रचंड यातना तरीही त्यांना त्या यातनांचे दु:ख सहन कराव्या लागल्या, त्यामानानें झाले नाहीं वा लोकांच्या मूर्खपणाचा आता परिस्थिति तथी बरी आहे आणि राग आला नाहीं. उलट त्या सर्व साधारणपणे लोकांना अध्यात्माची यातना व संकटांना त्यांनी थोडी-फार जाण आली आहे. शिवाय आज आपण खिस्तांचा खिसमस पूजा धारदात्तपणे व आत्मसन्मानपूर्वक तुम्हा सहजयोग्यांची संख्या आता प.प श्रीमाताजी नि्मलादेवींचे भाषण, गणपतीपुळे डिसेंबर २00३ तोंड दिले. यातून खिस्त आपल्याला खूप आहे. एवढ्या मोठ्या मरणप्राय हाच संदेश देतात कीं तुम्ही यातना सहन करतानाही खिस्त परमात्म्याला जाणले असेल आणि कधी रडले नाहींत वा अश्रू गाळत ती परमशक्ति बसले नाहींत हे लक्षांत घ्या. म्हणून असेल तर तुम्ही निर्भय बनून तुम्ही पण निर्भय बनून कसल्याही कसल्याहीं संकटांचा मुकाबला करुं संकटांना वा परिस्थितीला सामोरे तुमच्यामधे जागृत शकता. जगाच्या पाठीवर जन्माला जायला शिका. येणार्या प्रत्येक माणसाला अनेक तुम्हाला मिळालेले अमृत इत्रांना वाटा सहजयोग पसरवणं हीच तुमची जबाबदारी आहे हेविसर नका खूप बदलले अडचणी व प्रश्न येणारच 3 तुमचा जन्म आहेत, खिस्तासारखा तुमचा आता एखाद्या गरीबाच्या घरांत येतो वा छल होणार नाहीं. तुम्ही आत्म्याला श्रीमंताच्या महालात येवो, भौतिक जाणले असल्यामुळे माणसाच्या समस्या तुमचा पाठलाग करणारच. मनांतील चुकीच्या समजुती तुम्ही खिस्तांनी त्यांच्या जीवनांतून हेच जाणूं शकता; खिस्तांनी आधीच त्या दाखवून दिले की अत्यंत संपवून टाकल्या आहेत. आता लोक यातनामय अध्यात्मिकतेकडे वळत आहेत: प्रसंगातही त्यांनी संयम व धैर्य अध्यात्माबद्दल त्यांना आदर आहे. आता दिवस हा] क्लेशकारक व २ ब ఆి নেচত। क० ० २० 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_I.pdf-page-7.txt अ जानेवारी-फेब्रुवारी ००४ च हाच संदेश हिंदीमधून देताना श्रीमाताजी पुढे ১ ১০ म्हणाल्या : आज एकंदर समाज- जीवन बदलत आहे व अध्यात्मिक जीवनाचे महत्त्व लोकांना कळूं लागले आहे. अध्यात्मिक श्रध्देमुळे आपले शारीरिक, मानसिक व व्यावहारिक इ. त्रास कमी होतात हेहि लोकांच्या लक्षात येऊ लागले आहे. लोकांचा कल हळु हळु का होईना अध्यात्मिकतेकडे वळत आहे हे जाणणे महत्त्वाचे आहे. सहजयोगात येऊन तुम्हाला शांति-समाधान-आनंद मिळाल्याचे पाहून, तुमच्यामधील हे परिवर्तन पाहून, लोक अधिकाधिक प्रभावित होत आहेत. मी एकटी एवढे कार्य करुं शकले नसते. तुमच्यामुळेच हे कार्य होत आहे आणि त्यांतूनच सर्व मानवजातीमधे हे परिवर्तन होणार आहे. पुढे मराठी मधून बोलतांना श्रीमाताजी म्हणाल्या :- खिस्तांना किती यातना भोगाव्या लागल्या हे तुम्हा सर्वांना माहित आहेच; पण ते सर्व त्रास व दुःख त्यांनी पचवले; कारण ते पवित्र आत्माच होते. हा त्यांच्या जीवनाचा अर्थ तुम्ही नीट समजून घेतला पाहिजे. क॥ ২ ০ खिस्तांनी आपल्याला सहनशीलतेचा मार्ग मोकळा करून दिला हे आपले भाग्यच आहे. सहजयोगाचाही हाच संदेश आहे. साक्षात्कार मिळाल्यावर एकदां तुम्ही आत्म्याशी जोडले गेलात की सर्व कांही घडून येणार आहे. कारण परमेश्वरी शक्ति त्याच्यामुळेच आत्मसाचात्काराचा मार्ग मोकळा झाला. आत्मसाक्षात्कार हे तुम्हाला मिळालेले वरदान आहे; तुमच्यामधून कार्य करुं लागते व ती सदैव तुमच्या पाठीशी असते. तुमच्यापैकी अनेकांना याचा प्रत्यक्ष महत्त्वाचे म्हणजे दूसऱ्यांनाही आत्मसाक्षात्कार म्हणून जपून रहा व त्याच्यावर मेहनत करा. सगळ्यांत अनुभव आहे. िस्तांसारखे त्रास आता तुम्हाला भोगावे लागणार नाहींत; तुम्ही पूर्णपणे सुरक्षित आहांत आणि डइतरांना वाटा: आणि सहजयोग सर्वत्र पसरवा, खिस्तांना तुम्हाला शांत व आनंदी जीवन मिळत आहे. आजूबाजूला फक्त बारा शिष्य मिळाले; त्यांनी खूप कार्य केले तसेच ते कितीही मूर्ख,दुष्ट व आक्रमक लोक असले तरी करताना त्यांनी खूप चुकाही केल्या. तुम्ही मात्र चुका करुं त्यांच्यापासून तुम्हाला कांहीही धो का नाहीं. नका, धोपट मा्गाने सहजयोगाचा प्रसार करा. आपल्यासाठी खिस्तांनी ते सर्व त्रास व यातना स्वतः तुमच्यावर ही मोठी जबाबदारी आहे म्हणून रात्रंदिवस भोगून संपवल्या आहेत. म्हणूनच आपण त्यांचे सदैव मेंहनत करण्याचा ठाम निश्चय करून दूसर्यांना ऋणी राहिले पाहिजे व आपला मार्ग मोकळा केला म्हणून त्यांचे आभार मानले पाहिजेत. (रियलायझेशन) द्या; तुम्हाला मिळालेले हे अमृत सहजयोग देत रहा. सहजयोग घेतलात त्याबरोबरच ही जबाबदारी पण तुम्ही पत्करली पाहिजे. सर्वांना अनंत आशीर्वाद. ी ७. oye ক ৩০ 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_I.pdf-page-8.txt जानेवारी -केबुवारी २००४ প ी बा े गुणपतीपूळे मधील सहजयोग विवाह-समारंभापूर्वी उपवर-उपवधु मुलामुलींना त्यांच्या वेगवेगळ्या मंडपात जाऊन् प.पू.श्रीमाताजींनी उपदेश केला.। दि.२९ डिसेंबर २0०४ त उपवर मुलांना त्यांनी सांगितले :- विवाहासाठीं तयार झालेल्या तुम्हा सर्वांचे मी अभिनंदन करते. तुम्ही सर्व जण खूप आनंदात असल्याचे पाहून मला समाधान वाटते. तुम्ही तुम्हाला विवाहयोग्य अशा सहजयोगिनींबरोबर विवाह करत आहांत; ती पण तुमचे स्वागत करेल आणि तुमची काळजी घेईल. कुणाला अजून कांहीं शंका वा विरोध असेल तर आत्तांच सांगा. लग्नानंतर तक्रार ऐकली जाणार नाहीं. इथें कसल्याही प्रकारची स्पर्धा वा दडपण नाहीं. मी तुम्हा सर्वांना सुखी व समृध्द वैवाहिक जीवनासाठी हृदयापासून आशीर्वाद देते. उपवधु मुलींशी बोलताना त्यांनी सांगितले :- विवाहबंधन स्वीकारण्यास उत्सुक असलेल्या तुम्हा सर्वांना आनंदी पाहन मला फार समाधान वाटत आहे. तुम्ही स्वतः ही जबाबदारी स्वीकारली आहे; म्हणून सूज्ञता वसमजूतदारपणा ठेऊन तुमच्या भक्ति व प्रेमपूर्वक वागण्याने भावी पतीला जबाबदारी आहे म्हणून पतीला नीट सांभाळून रहा. संयमपूर्वक व प्रेमळ वागणूकीनेच जीवनातील सर्व प्रश्न व चढ-उतार तुम्ही पार कराल. सुखी व यशस्वी वैवाहिक जीवनाबद्दल मी तुम्हा सर्वांना सुख देण्याचा निश्चय करा. तुमच्यावरच ही हृढयापासून आशीर्वाद देते. ७ ि रु డ ి ८ ৩ এ हि) 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_I.pdf-page-9.txt जानेवारी-फेद्वारी ०0४ न- | श्री गणपत्यथर्वशीर्ष ।। ात्य - ११/१२ -२00३ पासून पुढे) ( अंक क्र: आतापर्यंत श्रीगणेशांचे परब्रह्मस्वरूप व गुण यांचे अथर्वणतषींनी केलेल्या वर्णनाचे मंत्र आपण महामंत्र सांगत आहेत. लक्षांत घेतले. आतां पुढील मंत्रात ते गणपतींचा मंत्र गणार्दि पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनंतरं अनुस्वार: परतर: अधैंदुलसितं तारेण ऋध्दं एतत्तव मनुस्वरूपं । गकार: पूर्वरुपं अकारो मध्यमरुपं अनुस्वारश्वान्त्यरूपं बिंदुरुत्तररूपं नाद: संधानं संहितासंधि : ॥ अर्थ :- गण या शब्दातील आद्याक्षर 'ग' हे प्रथम उच्चारून वर्णमालेतील पहिला वर्ण 'अ' उच्चारावा. त्यापुढे अर्धचंद्रांकित अनुस्वार ()उच्चारावा व प्रणवानें युक्त करावा. हेच तुझे साकार सगुण रूप. या मंत्राचे 'ग्' हे पूर्वरूप 'अ' हे मध्यमरूप, अनुस्वार हे अंत्यरूप व 'बिंदु' हे उत्तररूप होय. या सर्वाच्या एकीकरणानें ओम सारखा नाद होईल. भावार्थ :- या मंत्राच्या प्रथम व ब्दितीय चरणांत वरवर पाहिल्यास पुनररुच्चाराचा भास होतो; पण एकाक्षरी मंत्रांतील गूढार्थ समजावण्यसाठीं व सांकेतिक भाषेचा उलगडा करण्यासाठीं अथर्वणरुपी तो विस्ताराने सांगत आहेत. गणपति म्हणजे परब्रम्ह, म्हणजेच ओंकार हे समजावणारा हा मंत्र आहे. 'गणादि' पूर्वमुच्चार्य - 'गण' या शब्दातील आदिअक्षर म्हणजे ग हे प्रथम उच्चारून 'वर्णादि तदनंतर - त्यानंतर वर्णमालेतील आद्याक्षर 'अ' उच्चारावे. 'गु' अधिक 'अ' म्हणजे 'ग' अनुस्वार : परतर :- त्यावर, म्हणजे 'ग' वर अनुस्वार द्यावा; 'ग' वर अनुस्वार दिल्याने 'गं' ১ ৯ এ 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_I.pdf-page-10.txt जानेवारी - फेबरुवारी २००४ झाले. अर्धेदुलसितं- नंतर 'ग' ला अर्धचंद्राने लसित म्हणजे सुशोभित करा. म्हणजे 'ग्' पासून 'गँ झाले. ही मंत्राची प्राथमिक बांधणी झाली. 'गँ हाच तो मंत्र. या चिन्हाचा अर्थ अनुस्वाराचा सानुनासिक उच्चार; (दीर्घ अनुस्वार).ऋषी सांगतात. तारेण ऋध्द - गँ या मंत्राला ओम हा तारकमंत्र जोडून म्हणावा. म्हणजेच 'ओम गँ 'एतत्त्ववमनुस्वरूपं - हेच गणपतीचे मानवी म्हणजे साकार व सगुण रुप आहे.'ग' ने गणांचे गोचर खूप, 'अ' ने गणांचे नामरूप, अनुस्वार म्हणजे समस्त अगोचर सृष्टि आणि अर्धचंद्र म्हणजे परब्रह्माचा (ओम मधील) निर्देश एवढा व्यापक अर्थ या प्रथमाचरणांत सामावला आहे. या पूढील चरणांत ओम आणि 'गँ' यामधील साम्य ऋषी दाखवतात. ओम ला अ,उ,म. अशा तीन व एक अनुनासिक (अर्धी) अशा मात्रा आहेत. त्या एकाक्षराला विशिष्ट नाद आहे. हीच वैशिष्टये 'ग' या एकाक्षरी मंत्रात आहेत. हे दाखवण्यासाठी दुसऱ्या चरणांत ऋषी म्हणतात: "गकार: पूर्वरूपं- 'ग्' हे या मंत्राचे पूर्वरूप (जसे ओम मधील 'अ') अकारो मध्यमरूपं अकार 'अ' हे मध्यमरूप (जसे ओम मधिल 'उ') 'अनुस्वार श्वांत्यरूपं' - अनुस्वार ही अन्य रूप (जसे ओम मधील 'म') पुढची अर्धचंद्रांकित ही अधी मात्रा म्हणून अनुस्वार ही अन्त्यमात्रा. " " म्हणजे अर्धचंद्राने निर्देश करतात ते अनुनासिक उत्तररूप. बिन्दुरुत्तरूपं' 'बिंन्दु 'नाद: संधानं संहितासंधि: - दोन अनुनासिकांचे एकत्रीकरण (संधान) असल्यामुळें ओम आणि गॅँ यांच्या उच्चारामधे नादसाम्य आहे. संहितामधें ओम मधील दोन अनूनासिकांच्या संधीमूळे होणारा नादयुक्त उच्चार करतात तसाच 'ग' मधेही आहे. येणे प्रमाणे 'गँ हा महामंत्र सांगून झाल्यावर या मंत्राचा विनीयोग, ऋषी, छंद व देवता इ. पारंपारिक वहिवाटीला अनुसरून पुढील मंत्र आहे. मंत्र : - सैषा गणेशविद्या । गणकऋषि ओम गँ गणपतये नमः ॥ : | निचृत् - गायत्री छंद: । गणपतिर्देवता। ॥ अर्थ :- गणेशविद्या म्हणतात ती हीच. या मंत्राच्या ऋषीचे 'गणक' हे नांव, ह्या मंत्राच्या छंदासनिचृत् गायत्री छंद अशी संज्ञा आहे (रचना गायत्री छंदात आहे) आणि या मंत्राची देवता गणपती आहे. भावार्थ :- सैंषा- म्हणजे गणेशाची प्राप्ति करून देणारी विद्या या मंत्रामधेंच आहे. ईशप्राप्तीची साधना किंवा माग्गांना वेदामधें विद्या म्हणतात. अथर्वणतषी या मंत्राचे कर्तृत्व स्वत:कडे न घेता' गणक' अर्थात गणांचा राजा म्हणजे गणपतीकडेच देतात. एवढे समजल्यावर सर्व श्रेय आराध्यदेवतेकडे सोपवण्यासाठीं व ऋण व्यक्त करण्यासाठी शेवटी "ओम गँ गणपतये नमः" असा उपमंत्र आहे. (क्रमशा.) ब वि 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_I.pdf-page-11.txt जानेवारी-फेुवारी 0०४ प्रातर्जमामि हर्दिसंस्फृरिदात्मतत्वम् सच्चित्सुखम् परमहंसगति तुरियम । यत्स्वप्नजागर सुधुसभवमितीनित्यम् तद बहनिष्कलमहंनच भूतसंघः ॥ मी सकाळी उठून नमस्कार करतो, हृदयात स्फुरण पावणाच्या त्या तत्त्वाला, (ज्याला DIVINE LOVE म्हणतात.) मी नमस्कार करतो, त्याचे स्मरण करतो, जे सदोदित सत्य आहे चित आहे, सुख आहे. अशा तुरिया दशेत आम्ही आलो आहोत. पार होणे म्हणजेच तुरिया स्थितीत उतरणे म्हणजेच परमहंस स्थितीस, ब्रह्मस्थितीस येणे. अशा स्थितीला मी नमस्कार करतो. जी स्वप्नावस्थेत जागृत अवस्थेत व सुषुप्तीत (गाढ झोपेत) (SUBCONSCIOUS) तरी ते नित्य असते. असा मी अलिप्त, निर्लेप ब्रह्ममय आहे. मी त्या पांच भूतसंघापासून बनविलेले शरीर मन बुध्दी, अहंकार नाही, मी ब्रह्न आहे जे नित्य अविनाशी आहे, सर्व स्थितीत वास करते. हा आम्हा लोकांसाठी पार झालेल्यांसाठी, फार महान असा मंत्र आहे. आम्ही ते आहोत जे निर्लेप निरंजन, निराकार असे ब्रह्द आहे.पंचतत्त्वांच्या कोषाने बाहेरून मढवलेले असे आम्ही नव्हेत. तर जे अविनाशी अंतर्यामी विराजमान आहे तेच आम्ही आहोत. हे तेव्हाच घडते जेव्हां तुमचे चित्त त्यात स्थिर होते. तसे तुमच्या आत ते झाले आहे, बिलकुल घटित आहे, पण अजूनहही ते चित्त कधी कधी बाहेर डोकावते. जसे ते आत स्थिर होऊन रहाते तेव्हां तुम्ही त्या परमहंसगतीस प्राप्त होता. पण त्याआधी आपल्या पायांना जो चिखल लागला आहे तो काढून स्वच्छ करा व मग त्या गादीवर बसा. तुम्हाला त्या गादीवर बसवले आहे. त्यावर त्या प्रतिष्ठेने स्थानापन्न व्हा, जसा एखादा राजा राज्याभिषेकानंतर सिंहासनावर मानाने स्थानापन्न होतो. (प.पू.श्रीमाताजी निर्मलादेवींचे प्रवचनामधून) ां ৩ १० ० এ 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_I.pdf-page-12.txt न न जानेवारी-फेब्रुवारी ३००४ न 6. 7. 8. 4. कुण्डलिनीची ३।॥ वलये व ७ चक्रे 10 2. 11 ज्याला आम्ही सायन्स सायन्स म्हणती ते मनुष्याने बनविलेले नाही. त्याने जे शोधले त्याला सायन्स' म्हणले जाते. त्याने या संसारातील कोणतीही गोष्ट बनविलेली नाही. त्याचा कुठलाही नियम बनविलेला नाही. कुठलेही शास्त्र त्याने बनविलेले नाही. गणित शास्त्रही त्याने बनविलेले नाही. त्याचे नियम त्याचे विधि परमात्म्याने निर्मिलेले आहेत. जसे एक वर्तुळ आहे त्याला व्यास व परिघ असतो. एक विशिष्ट प्रमाण त्रिज्या ३ ॥। होते.जर ३ ।। वेटोळे एकावर एक अशी (या असते(PROPORTION) ते आपण बनविलेले नाही. हे सात बिंदूतून) Tiच्या प्रमाणात कुंडलिनीसारखी काढली नियम प्रमात्म्याने घालून दिले आहेत. आहे त्या पेक्षा हे वमधोमधत्यातून रेघ काढली तर ती ७ ठिकाणी छेदते. प्रमाण कमी किंवा जास्त होत नाही. जेवढे प्रमाण आहे म्हणून आपल्यात सात चक्रे आहेत. परिघाचा हिशोब ते ठरलेले आहे. सर्व असे नियम जे आहेत तेपरमात्म्याचे वेगळा आहे. त्याचा अर्धा भाग घेतला तर त्याचे आहेत. पुष्कळ मला विचारतात की कुडलिनीचे ३ ।। व्यासाच्या प्रमाणात ११ भाग होतात. म्हणून देणगी कुंडलच का? ही एक समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. देताना ११ रु. च देतात. तर ११ चे महत्व समजून येते. त्याच्यात आपण घड्याळ पहाता. त्याचा व्यास जर सात असेल म्हणून शासत्रात लिहिलेल्यागोष्टी, अनादी आहेत. याला तर त्याचा परिघ त्याच्या २२ पट असतो.(परिघ/व्यास गणितज्ञही समजू शकणार नाही. कारण योग्यांनी जे =२२/७ %3D II ) ज्याला गणितात II म्हणतात. त्यास लिहीले, कुंडलिनी ३ । वेळा लपेटलेले वळसे (COIL) व्यास ८ असेल तर परीघही त्याच प्रमाणात वाढतो. आहे. पण ते कां आहे हे त्यांनी सांगितले नाही. पण प्रमाण तेच कायम असते. व्यास ७ च का? मध्यर्बिंदूतून शास्त्रज्ञ सांगू शकतील की ३ ॥ वेळा जेव्हा ती लपेटली जेव्हां व्यास जातो तेव्हां त्याचे सात (भाग) होतात (व जाते तेव्हा सर्व परीघ व्यापला जातो. त्याशिवाय हे ते प्रकाशित होतात) याच प्रकारे आमच्या आतून जी होणारच नाही आणि त्याचे छेद घेतले तर बरोबर सात सुषुम्ना जाते त्यावर सात भाग (चक्रे ) होतात. चक्रेयेतात. (प्रकाशमान होतात) जर व्यासाचा अर्धा भाग घेतला तर प.पू.श्रीमाताजींच्या भाषणातून त्याचे ३ ।। वेटोळे एकावर (आकृतीत पहा) म्हणजे दिनांक:- २९.३.७५ ১ व की ি ११ 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_I.pdf-page-13.txt जानेवारी पेवारी २००४ न-ब त्यासाठी जे अपरिमित कष्ट घेतले श्रीमाताजींच्या तर्फे मी आपणा सर्वांना बधाई देतो; त्यांनी प्रसार करणे हे त्याचा प्रचार पण त्यांच्या शुभेच्छा आपणा सर्वांना आपल्या सर्वांचे कर्तव्य व मोठी कळवण्यास सांगितले आहे. आज जबाबदारी आहे. त्यांतूनच आपल्या देशाचा ५५ वा गणतंत्र माणसामधे परिवर्तन होऊन माणूस दिवस हा सर्व देशवासियांना सन्मागावर येऊंशकणार आहे व अभिमान वाटावा असा दिवस आहे. त्याचीच आज अत्यंत आवश्यकता . आपल्या देशांत प्रचंड करत आहे, सगळीकडे उत्साहाचे लोकसंख्या आहे व सहजयोगातूनच वातावरण आहे ही फार चांगली गोष्ट त्यांच्यामधें सुधारणा होणार आहे. आहे. ज्या वीरपुरुषांनी आपल्या त्यासाठी आपण प्रत्येकानें हातभार स्वातंत्र्यासाठीं कष्ट घेतले व आयुष्य लावला पाहिजे. हे कार्य तोंडपूजा केले आहे आपला देश विकासमागावर प्रगति करून नव्हे तर मन लावून पाहिजे. त्याकरिता आपण स्वतः वेचले त्यांचे आज आपण र्मरण केले पाहिजे. महात्मा गांधी व त्यांचे सहयोगी आपणजाणताच; पणमला सहजयोग आत्मसात केला पाहिजे विशेष सांगावेसे वाटते की व त्याचा प्रसार केला पाहिजे. श्रीमाताजींनी स्वातंत्र्यलढयांत भाग घेतला होता, उपयोगाची नाहीं तर सहजयोग्यांची के वळ १९ वर्षांच्या असतांना ऊंचीही वाढली पाहिजे. किंबहना भूमिगतराहून स्वातंत्र्यसंघर्षात त्या सहजयोगात गहनता मिळवणें क्रियाशील राहिल्या. अशा सर्व जास्त जरूरीचे आहे. सर सी.पी. श्रीवास्तव यांचे भाषण २६ जानेवारी २००४ प्रतिष्ठान पुणे ा या नुसत्या सहजयोग्यांची संख्या स्वत: आपल्या देशाने खूप प्रगति केली आहे. समृध्दि होत आहे. पण त्याचबरोबर कांहीं कमतरता समाजात आहे. त्यासाठी जे कांहीं वीरांचे स्मरण करून आपण त्यांना वंदन करू या. या आनंदोत्सवदिवशी के गणतंत्रदिवस साजरा करण्याबरोबर सहजयोग शक्य असेल ते करण्यासाठी आपण आपण काय केले पाहिजे याचाहिे विचार आपण केला पाहिजे. त्या दृष्टीनें प्रत्येक नागरिक कार्य करेले तरच देशाची उन्नति होणार आहे. त्याबद्दल कार्य सांगावे असा विचार करतानाच माझ्या मनांत सर्वप्रथम हाच विचार येतो की श्रीमाताजींनी जो सहजयोग सुरू केला व तेहतीस वर्षे आत्मसात अग्रेसर झाले पाहिजे. आपल्या राष्ट्रपति-महोदयांनी तर इतर पुढारी या प्रसंगी ज्या तऱ्हेने बोलतात त्यापेक्षा आणखी एकनवा संदेश दिला आहे की देशामधे आज जो भ्रष्टाचार सर्व क्षेत्रांतमाजला आहे तो निपटण्याचे वचन प्रत्येक करा व अधिकाधिक गहनता मिळवा. ॐर ১ १२ ও 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_I.pdf-page-14.txt ० প जानेवारी-फेब्रुवारी २००४ राजकिय पक्षानें निवडणुक - जाहीरनाम्यांत दिले आहे. इथें जरी थोडेच लोक उपस्थित असले तरी पाहिजे. भ्रष्टाचार हा आपल्या समोरचा एक अत्यंत गंभीर तुमच्याबरोबर लाखोंच्या संख्येने सहजयोगी आहेत: प्रश्न आहे. वर्तमानपत्रात त्यांत पोलिस-कमिशनरही त्या सर्वांना हाच संदेश आहे की श्रीमाताजींनी दिलेला सहजयोग वाढवणें, आपल्यामधील व इतरांच्यामधील अनिष्ट प्रवृत्ति दूर करणे ह्या कामाला निर्धारानें व दृढविश्वास बाळगून लागणें हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे. प्रत्येकानें जर असा निर्धार केला तर हे कार्य, अवघड वाटले तरी, होणारच. आपल्याला स्वातंत्र्यासाठी प्रदीर्घ लढाई करावी लागली, अनेकांनी त्यासाठी सर्वस्व अर्पण केले. श्रीमाताजी व त्यांच्या वडिलांनी पण खुप त्याग केला. अशा सर्ववीरपुत्रांचे स्मरण करून व त्यांना वंदन करून आपण निश्चय करू या की आम्ही आदर्श नागरिक बनू सहजयोगाचे अधिकाधिक कार्य करू व सहजयोग वाढवूं. सर्वांना नमस्कार. अडकले वाचतोच; लोकसेवा आयोगाचे पदाधिकारी पण तसेच अडकले आहेत. हे पाहिले की आपण लोक कुठें चाललो आहोत हे कळेनासे हो ते. एका बाजूला आकाशांत भरारी घेणारे विज्ञान - तंत्रज्ञान तर दुसरीकडे ही अवनति! आपण बातम्या असल्याच्या म्हणूनच भ्रष्ट्राचार उच्चाटनाची आवश्यकता प्रतिपादन केली आहे. म्हणून प्रथम आपण सर्वांनी स्वत: निष्कलंक राहुण्याचा निश्चय केला पाहिजे. अशा अनीतिकारक गोष्टी करणार तर नाहींच पण मनांतही येऊ देणार नाहीं असा तुमचा निश्चय झाला पाहिजे. सहजयोग पसरवतानाही ही भावना आवर्जून सर्व सहजयोग्यांच्या मनावर बिंबवली पाहिजे. तरच हा भारतदेश उन्नत होणार राष्ट्र पतींनी २६ जानेवारी २००४ प्रतिष्ठान कार्यक्रमाचा वतात प्रतिष्ठान मध्ये ध्वज फडकवण्याचा कार्यक्रम दु. १.०0 च्या सुमारास सुरु झाला. त्यावेळी "नमोस्तु ते जयोस्तु ते" हे भजन झाले. त्यानंतर सर. सी.पी. श्रीवास्तव साहेब बाहेरच्या बाजूला ध्वज फडकवण्यासाठी आले. ध्वजारोहण झाल्यानंतर त्यांनी उपरोक्त भाषण केले.आतीलबाजूस प.पू.श्रीमाताजी बसून ऐकत होत्या. त्यानंतर "वंदेमातरम" हे गीत म्हणताना सर्वजण उभे होते. आतील बाजूला बसलेल्या श्रीमाताजींच्या चरणावर श्री नलगिरकर व श्री पुगालिया यांनी हार आर्पण केला, श्रीमाताजींच्या चरणाखाली भारताचा नकाशा ठेवून सर्व भारतासाठी आशीर्वाद दिले. तसेच आज ऑस्ट्रेलियातही दिवस साजरा करीत असल्याने श्री प्रशांत देशमुख यांनी ऑस्ट्रेलियाचा नकाशा श्रीमाताजींच्या चरणाखाली ठेवून आशीर्वाद घेतले. शेवटी सर्वांना प्रसाद वाटण्यात आला. त्यानंतर बाहेरच्या बाजूला असलेल्या उपस्थितांना श्री नलगिरकरांनी मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी सांगितले की, "श्रीमाताजींनी सगळ्यांना ध्यानामध्ये गहनात उतरायला सांगितले आहे"त्यांच्या भाषणात त्यांनी सहजयोग्यांनी गहनता मिळवण्यारसाठीम सतत प्रयत्नशील राहणें, ध्यानामध्ये निर्विचारता प्रस्थापित करणें व सहजयोगाचे कार्य करणे यावर भर दिला. त्यानंतर श्रीबागडदे यांनी " माँ तेरी जय हो तेरा ही विजय हो" व भय काय प्रभू ज्याचा रे" ही भजने म्हटली व कार्यक्रम संपला त्यावेळी सर्वत्र प्रचंड चैतन्य जाणवत होते. ০ এ 4७ এ १३ ट 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_I.pdf-page-15.txt अ जानवारी-फेुवारी २००४ प.पू.श्रीमाताजींचे गणपतीपुळे सेमिनारसाठी एम.टी.डी.सी. च्या बंगल्यात दि. २३.डिसेंबर २00३ रोजी रात्री १0.00 च्या सुमारास आगमन झाले. त्यावेळी पुण्याचे प्रसिध्द सनईवाढक श्री दैठनकर यांची मंगल धून चालू होती. दोन्हीं बाजूला सहजयोगी हातात रंगीत रिबन घेऊन उभे होते. सर्वत्र रांगोळ्या काढलेल्या, गुलाबाच्या पाकळ्यांचा सडा सर्वत्र टाकलेला, तीन मुली पन्यांच्या वेशात स्वागतासाठी उभ्या असा सर्व देखावा मनोहर आणि नयनरम्य होता. श्रीमाताजींची हृष्ट श्री नितीन शिंदे यांनी काढली. श्री राजेंद्र पुगालिया यांनी हार घालून स्वागत केले. सुवासिनींनी आरती केली. संपुर्ण बंगल्याचा परिसर विद्युत रोषणाईने उजळून गेला होता. त्याचवेळी समुद्रावर फटाक्यांची प्रचंड आताषबाजी चालू होती. आदिशक्तीच्या आगमनाने सर्वत्र चैतन्य पसरलेले जाणवत होते. मुख्य पेंडॉलमधेसर्व जगभरातून आलेले सहजयोगी उपस्थित होते. साधारण २२ डिसेंबर पासूनच सर्व सहजयोगी सेमिनारच्या ठिकाणी जमू लागले होते. त्यांच्या आगमनाच्या वैळी सहजयोग्यांनी तयार केलेली गुलाबांची फूले देउन त्यांचे स्वागत केले जात होते. थंड कोकम सरबत दिल्यावर युवाशक्तीचे कार्यकर्ते स्वतः त्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेपर्यंत त्यांना पोहचवीत होते. सर्वीचा थकवा सामुहिक चैतन्यामुळे लगेचच निघून जात होता. २३ डिसेंबर २00३ गणपतीपुळे सेमिनार nlole २००३,वृत्तांत ॥शनर सकाळी ६.१५ वा. सामुहिक ध्यानाची सुरवात तीन महामंत्रांनी झाली. त्यानंतर श्रीमाताजींच्या आमृतवाणीची कॅसेट झाल्यानंतर साधारण एक तासभर ध्यान झाले व 'ओम श्रीनिर्मदलादेवी नमो नमः' या मंत्राने सकाळचे ध्यान संपले . ११.00 च्या सुमारास कलकत्त्याचे श्री करुण संगी यांच्या मार्गदर्शनात हवन घेण्यात आले. हवनासाठी सर्व कमिटीप्रमुख तसेच बाहेरील देशांचे लिडर्स उपस्थित होते. श्री ओलीव्हकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवनाच्या वेळी श्रीमाताजींची १०८ नावे घेण्यात आली. शेवटी आरती नंतर तासभराने हवनाचा कार्यक्रम संपला. दुपारच्या सत्रात वनदेवीचे डॉ विश्वजीत चव्हाण यांनी वनदेवीबाबत फिजीकल थेरपीची माहिती दिली. तसेच प्रात्यक्षिके करुन दाखविली, त्याचे फायदे समजाऊन दिले. त्यांनी सेमिनारच्या काळात क स सि समुद्रावर उपचार केंद्र उभारले असल्याचे जाहिर केले. संध्याकाळी ७.०0 च्या सुमारास व्ही.डी.ओ.कॅसेट पेंडॉलमधैे लावलेल्या चार मोठ्या स्क्रिन्सवर दाखविली. त्यानंतर गणपतीपुळे सेमिनार आयोजकांची मुलाखत दाखविली.शेवटी वैतरणा प्रोजेक्टची ০ ৯ १४ 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_I.pdf-page-16.txt जानेवारी-फेब्रुवारी २००४ औ कॅसेट दाखविली. स्टेजवर स्थानिक सहजयोग्यांनी 'कोकणी नृत्य' सादर केले. डॉ. राजेश यांनी 'निर्मल माता जगकी दाता, कोई मानेयाना माने दिलदारा, मेरी माँ पूनम का चाद' ही भजने सादर केली. आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन लखनौचे लिडर 'श्री ब्रिजेश पटेल' यांनी केले. रात्री ११.३0 च्या सुमारार कार्यक्रम संपला. कि २४.१२.२००३ आजच्या कार्यक्रमाची सुरवात सकाळच्या ६.१५ च्या ध्यानाने झाली. त्यामधे श्रीमाताज्जींची अमृतवाणीची कॅसेट लावली होती साधारण तासभराने ध्यान संपले. ११.०0 वाजता श्री नलगिरकर यांनी सर्वसहजयोग्यांना मार्गदर्शन केले. सदर ध्यान दिल्लीचे सहजयोगी यांनी ११.३० ते १.१५ या वेळात घेतले. ध्यानामधें निर्विचारतेवर भर होता. त्यासाठीं श्रीमाताजींना प्रार्थना व वेगवेगळ्या प्रसंगी त्यांनी केलेला उपदेश यांच्या साह्यानें सर्वांना निर्विचार ध्यानाचा अनुभव मिळाला. संध्याकाळी ७.०० च्या सुमारास व्ही. डी. ओ. कॅसेटवर श्रीमाताजींच्या गणपतीपुळे एम.टी.डी.सी. मधील आगमनाची कॅसेट दाखविली. नंतर श्री सुब्रमण्यम गाण्यासाठी स्टेजवर आले. त्यांनी सुरवातीला 'पवन झकोरा लायो रे संदेशा श्री मॉँ के आनेका'. हे भजन म्हटले आणि त्याचवेळी श्रीमाताजींचे आगमन झाले. त्यांच्यापुढे राजस्थानी पेहरावातील सहजयोगी वेगवेगळे नृत्य सादर करीत होते.सदर नृत्य स्टेजच्या समोरच्या पॅसेजमधे करुन दाखविली श्रीमाताजींचे स्वागत इंडिया लिडर श्री नलगीरकर, वल्ल्ड लिडर श्री डेबील्ट व श्री राजेश शहा यांनी केले. श्रीमाताजींसोबत साहेब, साधनादीदि व श्री रोमेल वर्मा साहेब उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रसिध्द कर्नाटकी गायक श्री जगङ्लाथ नानकेरी व सहकारी यांचे स्टेजवर आगमन झाले. त्यानी 'प्रथम तुला वंदीतो कृपाला गजानना, श्रीमाताजीके चरणोमे मन रखदो', कर्नाटकी भजन व शेवटी संत मीराचे भजन-'तुम बीन मेरी कोन खबर ले कान्हा गोवरधाना सादर करताना सर्वांना मंत्रमुग्ध केले साधारण ९.१७ च्या सुमारास प्रसिध्द रामपूर घराण्याचे पढमश्री उस्तात गुलाम मुस्ताफा खान आणि सहकारी यांचे स्टेजवर आगमन झाले. त्यांनी राग बिहाग गायला. त्यानंतर देस रागात गणेश - स्तुति गायली, 'राम हरी बोलोजी शाम हरी बोलो, गोपाला मेरी करुणा क्यो जही आये, जैसे फूल सुगंध तैसे प्रित पुजारी, जय मीराके गीरीधर लागत सुरदासके राधेशाम' या भैरवीने कार्यक्रम संपवला. त्यानंतर वैतरणा ক ें এ गुह 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_I.pdf-page-17.txt जानेवारी -फेब्रुवारी २००४ వాణ్ ऑकडमिच्या तीन मुलींनी "चरणोमे तेरे चरणो मे श्रीमाताजीके चरणा मे" ह्या गीतावर नृत्य केले. रात्री ११.३० वाजता कार्यक्रम संपला. पि २५.१२.२0०३ आजचा पुजेचा दिवस. रोजच्याप्रमाणे सकाळी ६.१५ वाजता तासभर सामुहिक ध्यान झाले. सोबत श्रीमाताजींची कॅसेट लावली होती. दुपारी १०.३० वा सेंटर लिडर्सची मिटींग आयोजीत केली होती. त्यानंतर दुपारी ११.३० ते १.१५ या वेळात दिल्लीच्या ग्रुपने प्रार्थनेतून तसेच श्रीमाताजींच्या कॅसेटमधील भाषणाचा वापर करुन ध्यान घेतले. संध्याकाळी ७.00 बा पूजा होणार असल्याचे जाहिर झाले होते. सहजयोगी मात्र दुपारी ५-६ पासूनच मुख्य पेंडॉलमध्ये जमु लागले होते. सर्वत्र प्रसन्न वातावरण होते.साधारण ७.१५ च्या सुमारास तीन महामंत्राने कार्यक्रमाची सुरवात झाली. त्यानंतर 'शक्ती' चे बासरी वादन झाले. श्रीमाताजींचे आगमन ८.०० च्या सुमारास झाले. सुमारे १५ - २० मिनिटांच्या भाषणानंतर पूजा सुरु झाली. त्यामधे पेंडॉल मधिल २१ मुलांनी श्रीमाताजींच्या चरणांची पूजा केली.त्यावेळी ' हे मजा सुतम भजे*", 'तूझ्या पुजनी अर्चनी, 'मरणच मेले प्रभू माझे विजयी झाले',' हे प्रेम मूर्त जगी आले', 'जगी तारक जन्मा आला', 'नमो नमो मारिया दुताचा नमस्कार' ही पूजेतील भजने झाल्यावर शेवटी आरती झाली. त्यानंतर श्रीमाताजींनी खरिसमस के क कापला. त्यावेळी परदेशातील सहजयोग्यांनी कॅरोल गीत गायली. शेवटी जगभरातून श्रीमाताजीसाठी आणलेल्या प्रेझेंटेशनचा कार्यक्रम झाला. ॥ि हु २६.१२.२००३ सकाळी ६.१७ वा श्रीमाताजींची अमृतवाणी लावून साधारण तासभर ध्यान घेतले. त्यानंतर दुपारी ११.०0 च्या सुमारास श्री नलगीरकर आणि सहकारी यांनी साधारण १.३0 तास श्रीमाताजींना प्रार्थना करीत त्यांचे ध्यानासंदर्भात असलेली अमृतवाणी ची ऑडिओ MA की कॅसेट लाऊन ध्यान घेतले. रात्री ८.00 च्या सुमारास श्रीमाताजींचे पेंडॉलमध्ये आगमन झाले. त्यानंतर धरमशाळा इंटरनॅशनल स्कूल मधिल मुलांचे कार्यक्रम झाले. त्यांनी सुरवातीला सरस्वती बंदना नृत्य सादर केले. त्यानंतर साधारण २५ मुला-मुलींनी नौका नृत्य-नाटीका सादर केली. भवसागर पार करताना प्रत्येक देवता नौकेतून येते व शेवटी आदिशक्ती प्रकट होते अशी या नाटकाची संकल्पना होती. त्यावेळी 'वल्हव रे नकवा हो वल्हव रे रामा',' हो हैया हो है या सहज की पार हयी नैया'. हे गीत सादर केले. २] AT ఇక్పుడట్రీదాబడ ు ৯9 এ १६ 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_I.pdf-page-18.txt जानेवारी केब्रूवारी २००४ కా్కిక్ त्यानंतर पक्षी मूक- नाट्य सात-आठ मुलांनी सादर करताना पोपट त्यांच्या पिलांचे रक्षण करसे करतो ते अत्यंत मनमोहकपणे सादर केले. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण- गोपी शास्त्रीय नृत्य पाच जणांनी अत्यंत प्रभावीरीतीने सादर केले. आझादीके ७६ साल हे समुह नाट्य पाहताना सर्वांचे डोळे पाणावले होते. त्यामधे भारतमाता ब्रम्हा, विष्णू,महेश सुरवातीला येतात. तसेच भारतातील हिंदू, मुस्लीम, खिचन, शिख धर्माच्या जोड्या एकत्र रहातात, गातात. त्याचवेळी देशात झालेले सर्व नेते यांची आठवण काठली जाते. मात्र आतंकवादी येतात आणि सर्व काही नष्ट होते. परत आदिशक्ती येते आणि परत सर्व काही ठीक होते असा नाटकाचा विषय होता. त्याचवेळी कॅसेटवर 'ये मेरे देश की धरती', 'ये देश है जवानोंका विरोंका', 'सुनो गैर से दुनियावालो', 'जहाँ पावोमे पायल', 'घर चले', 'जो लैट के आया', 'ये मेरे वतन के लोगो', शेवटी ' मॉ तेरे निर्मल प्रेमको मेरा शत शत प्रणाम या गाण्यांच्या आधाराने सादर केले. त्यानंतर वासुदेव-पोतराजयांचा गोंधळ-जोगवासादर केला. पेरणी नृत्य सादर करताना आकर्षक मनोरे सादर करुन सर्वांची वाहवा मिळवीली. साधारण १0-१७ मुले धनगराच्या पेहरावात पाठीवर घोंगडे हातात कंदील घेऊन झांजेच्या साधीत 'सुबराने मांडले सुबराने मांडले', 'आदि नमन गणराया' तसेच 'आम्ही जातीचे धनगरी रहातो डोंगरावरी' या गीतांवर सादर करीत शेवटी आकर्षक मनोरे सादर करीत सर्वांची वाहवा मिळवीली. या नंतर 'दम दमा दम मस्त कलंदर' ही कव्वाली सादर करुन सर्व पेंडॉलमधील सहजयोग्यांना अक्षरशहा नाचवले. ा ম ० जृत्य शरतट या नंतर ११.३० च्या सुमारास निर्मल सरीता नागपूर स्टेजवर आगमन झाले.त्यामधे गुरुजींनी प्रथम व्हायलीनवर राग दुर्गा वाजवला, श्री शाम जैन यांनी 'अनेक रुपे दाखवी मानव', 'निर्मला निर्मला बोलो', श्री अवी शेवलीकर यांनी सतार वादन केले.शेवटी आकांक्षा व छाया यांनी हे 'भवानी भगवती माँ तुझे नमो', 'जीन के मन में माँ बसे', 'ढुर होंगे सारे कष्ट होंगे सारे काम' हे भजन झाले तेव्हा रात्रीचे १.३0 वाजले होते.श्रीमाताजी शेवटपर्यंत पेंडॉलमधे होत्या. २७.१२.२००३ सकाळचे ध्यान नेहमीप्रमाणे ६.१५ वा. तीन महामंत्राने सुरवात झाली. त्यानंतर कॅसेटवर श्रीमाताजींची अमृतवाणी ऐकत साधारण एक तासभर ध्यान झाले. दुपारी ११.00 च्या सुमारास श्री नलगीरकर यांच्या क ও ट र १७ ি) टर 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_I.pdf-page-19.txt ॐ వాక్క్ష ్ जानेवारी-फेबवारी २००४ मार्गदर्शनात परदेशी पाहूण्यांना गिफ्ट वाटण्यात आली. त्यानंतर भारतीय सहजयोग्यांना गिफ़्ट वाटण्यात आली.सदर कार्यक्रम चालू होता त्यावेळी बाजूला बासरी वादन चालू होते. दुपारी ४.00 च्या सुमारास कार्यक्रम संपला, संध्याकाळी ६.३0 च्या सुमारास स्क्रीनवर सहजयोगावर आधारीत नाटीका दाखविली. हुतस सरकार या तरुणाने गिटारवर राग मालकंस वाजविला. श्रीमाताजींचे ८.00 वा आगमन झाले. त्यानंतर आग्रा घराण्याचे गोव्याचे प्रसिध्द गायक श्री प्रविण एम. गावकर त्यांच्या सहकार्यांसह गायला बसले. त्यांनी 'शुभ दिन रैन आये माताजीसंग आज बजाये', 'उमेचा उमेश आहेस रमेचा रमेश आहेस मात्र लाडका सर्व सुरांचा श्रीगणेश आहेस", 'मॉके दुवामे इसे और क्या कहू', 'मन हा मोगरा आपनी इश्वरा', 'निर्मल माता पवित्र माता महाकाली सरस्वती मॉ ही अत्यंत सुंदर भजने मधून सुरात गायली. त्यानंतर ९.३0 च्या सूमारास छत्तीसगढचे प्रसिध्द कबिर गायक भारतीबंधू गायला बसले. त्यांनी नविन सहजयोगावर रचलेले 'तेरे उमर बिती जाये जागृती लेले भाई रे तुझे देने आत्मसाक्षात्कार आदिशक्ती आई.' हे भजन सादर करताना अनेक शेर सादर करीत सर्वांची वाहवा मिळवीली त्यावेळी सर्व पेंडॉल नाचत होता. इतका कार्यक्रम बहारदार ु रा झाला. २८.१२.२००३ सकाळचे ध्यान ठीक ६.१५ पासून तासभर घेतले त्यावेळी श्रीमाताजींची इंग्रजी कॅसेट लावली होती. त्यानंतर ९.00 ते १०.00 वेळात लहान मुलांचे कार्यक्रम ठेवले होते.त्यामधे अनेक घेतला होता. ११.०0 च्या सुमारास श्री नलगीरकर आणि दिल्लीचे सहकारी यांनी प्रार्थनेतून ध्यान घेतले. त्यावेळी श्रीमाताजींच्या कॅसेटमधील अत्यंत महत्त्वाची अवतरणे स्पीकरवर चालू होती त्यामुळे सर्वांना ध्यानाचा प्रचंड आनंद मिळाला.शेवटी बंधने देण्याची पद्धत, व्हायब्रेशन देण्याच्या पध्दतीचे स्टेजवर प्रात्यक्षिक करुन समजावले. साधारण १.०0 च्या मुला- मुलीनी भाग Rि ६ै। सुमारास कार्यक्रम संपला. संध्याकाळी ६.३0 च्या सुमारास व्हीं.डी. ओ. कॅसेट पडद्यावर दाखविण्यात आली. त्यानंतर श्रीमाताज्जीचे ७. १५ च्या सुमारास आगमन झाले. त्यावेळी हैद्राबादचे प्रसिध्द सुपरिचीत कव्वाल श्री अजिज अहमद वारसी व सहकारी यांचे स्टेजवर आगमन झाले. त्यांनी 'अल्ला हू अल्ला हू अल्ला हू' ही कव्वाली श्रीमाताजींच्या समोर सादर करताना पेंडॉल मधिल ॐ. विनुलु এ १८ 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_I.pdf-page-20.txt जानेवारी केबद्रवारी २००४ अ सर्व सहजयोग्यांना नाचवले. सदर कार्यक्रम साधारण १.०० तासभर चालू होता. कार्यक्रम संपल्यानंतर श्रीमाताजी आपल्या निवासस्थानी गेल्या. नाशिकचे प्रसिध्द सिंथेसायझर वाढक सहजयोगी श्री धनंजय धुमाळ यांचे स्टेजवर आगमन झाले. ते वयाच्या २, १/२ पासून हार्मोनियम वाजवतात. त्यांचे आजपर्यंत ६००० पेक्षा जास्त प्रोग्राम झाले असून त्यांना श्रीमाताजींचे अनेकवेळा आशीर्वाद मिळालेले आहेत. त्यांनी राग 'चंद्रकंस' सादर करताना सर्वत्र प्रचंड चैतन्यात वाढ झाली होती. त्यामुळे प्रत्यक्ष श्रीमाताजी साकार रुपात स्टेजवर नसल्या तरी त्यांच्या निराकार रुपातील अस्तित्वाची जाणीव सर्वत्र जाणवत होती.त्यांच्या कॅसेट विक्रीसाठी उपलब्ध असावयास हव्या होत्या असे सर्वांना वाटत होते. केरळ च्या कलेक्टीव्हीटीच्या २०-२५ जणांच्या गृपने समुह जाट्य सादर केले. त्यामध्ये स्कंद पूराणातील कथा सादर केली. आदिशंकराचार्य आपल्या तपच्श्रयर्यातून देवीला प्रसन्न करतात. देवी प्रसन्न झाल्यानंतर तीला आपल्या गावी येण्याची विनंती करतात. मात्र देवी सांगते की, 'मी तुझ्या मागे मागे येत आहे. मात्र तु मागे वळून पहावयाचे नाही. त्यानुसार आदिशंकराचार्य पुढे देवी त्यांच्या मागे असा प्रवास सुरु होतो. रस्त्यात देवीला 'मुखासुर' राक्षसाबरोबर युध्द करावे लागते त्यावेळी शंकराचार्य मागे वळून पहातात. देवी त्याक्षणी पाषाणाची होते. ही समुह नाटीका अत्यंत प्रभावीपणे सादर केली. वैतरणा अॅकडमिच्या संदिप गोधनकर याने भिल्ल पेहरावात रेकॉर्डवर बसविलेला डान्स सादर केला. त्यामध्ये अभिनयातून शिकार करणे, शिकारखाणे इत्यादी सुंदर अभिनय सादर केले. वैतरणा अॅकडमि मधिल परदेशी सहजयोग्यांनी बसविलेले श्री सुब्रमण्यम यांनी मार्गदर्शन केलेले 'जो माँ के दरपे आया वो पार हवा' हे गीर सादर केले. उल्हासनगर मधिल भारत विधाता समाचारचे संपादक श्री राजेश मनुजा यांनी शेर शायरी करुन सर्वांची वाहवा मिळवीली. दिपक वर्मा सहकुटुंब स्टेजवर आले त्यांनी उभयतांनी, 'तुम बसी हो कन कन माँ करणे आया वंदन माँ' हे भजन सादर केले. त्यानंतर नॉयडाचे सुखीराम आणि सहकारी यांनी स्टेजवर 'गुरु ओ की गुरु है कल्याणी माँ तुझको नमन करे दिनरात' हे भजन सादर करीत सर्वांना नाचवले. शी राड मार क शेवटी पुणे मुझिक गृपचे श्री बागडदे आणि सहकारी यांचे स्टेजवर आगमन झाले त्यांनी "कूण्डलिनी चढी बढी जाये मोरी निर्मला माता এ X ११ नाड 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_I.pdf-page-21.txt প जायोधारी-फेड्रूवाटी २००४ हे भजन सादर करीत सर्व पेंडॉलमधील सहजयोग्यांना नाचवले त्यावेळी रात्रीचे साधारण १.00 वाजला होता. २९.१२.२००३ सकाळचे ध्यान ६.१५ वा घेतले. त्यात रोजच्या प्रमाणे तीन महामंत्र, श्रीमाताजींची ऑडिओ कॅसेट, शेवटी मंत्र असे साधारण तासभर ध्यान झाले. दि.२३ ते २१ रोज वेळेवर ध्यान घेण्याची जबाबदारी पुण्याच्या सौ पित्रे यांनी पार पाडली. सकाळी ८.३० च्या सुमारास हळदीचा कार्यक्रम सुरु झाला. त्यामध्ये सर्वांनी उत्साहात सहभाग घेतला होता. हळदीचा ११-११.३० पर्यंत चालू होता. मुख्य पेंडॉलमधे लहान मुलांचा कार्यक्रम चालू होता. मुख्य मार्गदर्शना खाली सुरु होती. त्यामधे होम कुंड मांडणे, होमाचे साहित्य ठेवणे, वधू- वरांचे हार तयार ठेवणे, अंतरपाठ तयार करणे तसेच त्यांना त्यांच्या क्रमांकावरच समोरासमोर उभे करणे इ. अत्यंत महत्वाची कामे सुर होती.संध्याकाळी ७.०0 च्या सुमारास प.पू.श्रीमाताजींचे समुद्र किनारी असलेल्या अपल्या जागेतील पेंडॉलमधे आगमन झाले. त्यांनी नवरदेवांना छोटेसे मार्गदर्शन केले.त्यांनंतर नवरदेवांनी श्रीमाताजींच्या चरणांची केली. साधारण १/२ तासभरानंतर सदर कार्यक्रम संपल्यानंतर श्रीमाताजींचे मुख्य पेंडॉलमधे आगमन झाले. त्यांनी प्रथम नववधूंना मार्गदर्शन केले. त्यानंतर गौरीपुजन झाले त्यावेळी श्रीमाताजींच्या चरणाची पुजा करण्यात आली. यावेळी एकंदर ५२ लम्ने होती. सर्व नववरधूना अंतरपाठासमोर क्रमवार उभे करण्यात आले. तोपर्यंत नवरदेवांचे पेंडॉलमध्ये आगमन झाले. त्यानंतर लग्नाचा मुख्य सोहळा सुरु झाला. सहजयोगातील लग्नाच्या मंगलाक्षता श्री बागडदे व सौसरिता कोलबेल यांनी म्हटल्या. त्यानंतर विश्व निर्मला धर्म शपथ घेणे, कन्यादान समारंभ, हळदी कंगन, मंगळसुत्र बांधणे, सप्तपदी, हवन. इत्यादी कार्यक्रम पार पडले. यावेळी प.पू.श्रीमाताजी निर्मलादेवी उपस्थितीत असल्याने हवन प्रत्यक्ष प्रज्वलीत न करता फक्त अग्नीदेवतेचा मंत्र म्हणण्यात आला. त्यानंतर सर्व नव दांपत्यांना श्रीमाताजींनी आशीर्वाद व प्रेझेंट दिले. त्यानंतर श्रीमाताजी आपल्या निवासस्थानी परतल्या. त्यानंतर स्टेजवर हौद्राबादचे पहिल्यांदाच आलेले क्लासिकल कव्वाली म्हणण्यात प्रसिध्द असलेले कव्वाल इक्बाल हसेन खान आणि सहकारी यांचेस्टेजवर आगमन झाले. त्यांनी 'माता शक्ती का भंडार माता तेरी हो जयजयकार' ही कव्वाली सादर करुन सर्वांना नाचवले पेंडॉलमधे लग्नाची तयारी नाशिकचे श्री शुक्ला यांच्या रछं पुजा ১ ৯০৯ ला ও २० সি ॐ 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_I.pdf-page-22.txt जानेवारी- फेड्वारी ००४ क ८. शेवटी गणपतीपुळे सेमिनार प्रमुख ट्रस्टी श्री राजेंद्र पुगालिया यांनी सेमिनारसाठी मदत केलेल्या सर्व कार्यकत्यांचे आभार मानले. त्यामध्ये विषेशकरून पुण्यातील कार्यकर्त्यांचे आभार मानताना त्यांनी पुण्याचे श्री धुमाळ, श्री रणावरे, श्री प्रविण जावळकर व सर्व कमिटी प्रमुखांचे आभार मानले. तसेच नॅशनल लिडर श्री नलगिरकर यांना प्रेझेंट देऊन सत्कार केला. श्री नलगीरकर यांनी सदर प्रेझेट घेण्याचा हक्कदार मी नसून श्री पुगालीया आणि सहकारी असल्यासे सांगून त्यांना स्विकारण्यास भाग पाडले कार्यक्रम संपला त्यावेळी रात्रीचे १२.०० वाजले होते. सेमिनारची व्यवस्था :- लाम यावेळी गणपतीपुळे सेमिनारच्या आपल्या जागेत कायमस्वरूपी सुधारणा करण्याच्या हृष्टीने तयारी झाली होती. त्यामध्ये कायमस्वरुपी बांधकाम केलेले स्टॉल्स, सेमिनार ऑफिस, कार्यकर्ते निवास इमारत, महिलांसाठी बंदिस्त टॉयलेट्स,सर्व टॉयलेट्समधे कायमस्वरूपी नळाच्या पाण्याची व्यवस्था. पिण्याच्या पाण्याची उत्कृ ष्ठ व्यवस्था, कार्यकरत्यांसाठीच्या भोजनाची स्वतंत्र अत्यंत चांगली व्यवस्था. कायमस्वरूपी नाशिकसेंटरने बांधलेले आकर्षक कारंजे. इत्यादी सुविधा गणपतीपूळे 'निर्मल नगरीत' वर्षभर केव्हाही सहजयोग्यांना भविष्यात जाता यावे, रहाता यावे या दूरृष्टीने केल्याचे जाववत होते. स्टेज डेकोरेशन:- कलकत्याचे १४ कलाकार दिनांक ५ डिसेंबर पासून डेकोरेशनसाठी निर्मलनगरीत उपस्थित होते. त्यांनी ६० फूट बाय १५ फूट आकाराचे स्टेजवरील मागच्या बाजूचे डेकोरेशन तयार केले होते. त्यासाठी कलकत्याची डेकोरेशनसाठी वापरतात ती प्रसिध्द " शोला" लाकडात कोरुन तयार केलेले डिझाईन एक ट्रकभरुन आणले होते. सदर लाकूड है संपुर्ण भारतात फक्त कलकता या ठिकाणीच उपलब्ध आहे. तसेच सदर लाकडाचा बापर हा देवीच्या आभूषणासाठी केला जातो त्यामुळे देवी प्रसन्न रहाते. डेकोरेशन हे पुरातन काळातील "गौथिक" वर आधारित होते. त्यामधे बंगालमधे 3 दुर्गा म्हणून खास १ कमानी बनविलेल्या होत्या. सदर डेकोरेशन हे कोरीवकाम करुन अत्यंत मोहक केले होते. मधल्या कमानीमध्ये व बाजूच्या दोन कमानीमधे रोजच्या कार्यक्रमास साजेसे पेंटीग लावली जात होती. त्यामधे पुजेच्या दिवशी जीझस-मेरीमाता, नंतर श्रीकृष्ण गाईला चारताना, अगतीकुंड इ.त्यामुळे डेकोरेशनमधे बदल जाणवत होता. सदर डेकोरेशनची जबाबदारी कलकत्ता लिडर श्री करुन संगी व सहकार्यांनी पार पाडली त्यांना पुण्याचे श्री साप्ते यांनी मदत केली. স ত ఎడట్రీం १ वि २ स 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_I.pdf-page-23.txt প जानेवारी-फेब्रुवारी 0 0४ कलकत्ताचे श्री आदित्य पुगालिया यांच्या फुलांची सजावट :- मार्गदशनाखाली ६ कलाकाररोजच्या स्टेज डेकोरेशनची व्यवस्था करीत होते. त्यासाठी पुण्याहुन श्री अनिल किनारे रोज एक जीप ताजी फूले निर्मल नगरीत पाठवित होते. सकाळी ८.०० वा. पासून फुलांच्या डेकोरेशनचे काम सूरु होत असे त्यामध्ये स्टेजवरच्या एन्ट्रन्सजवळच्यां वेगवेगळ्या तीन आकर्षक मोठ्या कमानी सजवणे, स्टेजवरील मागीलबाजूला सर्वत्र फुले सजवणे, स्टेजवरच्या छताला वेगवेगळे आकर्षक फूलांच्या परड्या लावणे, स्टेज समोरच्या पुढच्या बाजूला फुलांची सजावट करणे. श्रीमाताजींचे सिहासन सजवणे, एम.टी.डी.सी. मधिल श्रीमाताजींचे रुम सजवणे, श्रीमाताजींची गाडी सजवणे, रोजचे श्रीमाताजींचे खास वजनाने हलके असे हार तयार करणे ही कामे करीत होते. फुलांच्या आकर्षक मांडणीमुळे सगळीकडे प्रसन्न चैतन्यमय वातावरण निर्माण होत होते. पुण्याचे श्री साप्ते आणि सहकाऱ्यांनी काढलेल्या रांगोळ्यामुळे सर्वत्र मंगलवातावरण तयार झाले होते. पाणी व स्वच्छता व्यवस्था :- सर्व पेंडॉमध्ये सतत पाणीपुरवठा करणे, टॉयलेटमधे नळांना सतत पाणी पोहचवणे इत्यादी व्यवस्था दिवसभर दर तासासे सर्वत्र जातीने जाऊन श्री पित्रे व श्री गाडेकर पुणे हे पाहत होते.त्यामुळे यावेळी पाण्याची गैरसोय झाली नाही.तसेच स्वच्छतेसाठी व इतर आवश्यक कामासाठी साधारण १०0 सेवक नेमले होते.स्वच्छता अभियान केले होते. त्यामधे सर्व जेन्टस व लेडिज पेंडॉल मधिल स्वछतेसाठी खास बक्षिस ठेवले होते. सदर बक्षिसे मुख्य चौकात पहिल्यादिवसापासूनच मांडून ठेवली होती. पेंडॉलची पहाणी करुन त्यामधे जेन्टस पेंडॉल पैकी सदाशिव व श्रीकृष्ण यांना तर महिला पेंडॉल मधे निरंजना व निष्कलंका यांना स्वच्छतेची बक्षिसे जाहिर करण्यात आली. ु ी की के लहान मूलांचे कार्यक्रम :- दिनांक २७,२८ व २९ डिसेंबर २००३ रोजी सकाळी मुख्य पेंडॉलमधे वय वर्ष ५ ते १० मधील लहान मुलांचे गाण्याचे नृत्याचे कार्यक्रम ट्स्टी श्री पराग राजे यांच्या मार्गदर्शनात आयोजित केला होता. भाग घेणाऱ्या सर्व बाल कलाकारांना प्रेझेंट देण्यात येत होते. त्यामुळे लहान मुलांच्या कलागुणांना एकप्रकारे चालनाच दिली जात होती. होते. द এ २२ ho Sकः 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_I.pdf-page-24.txt প जानेवारी-फेदुवारी २००४ र न न् श्री नलगीरकर यांनी सहजयोग्यांना केलेले मार्गदर्शन :- सर्व सहजयोग्यांनी वेळेवर पेंडॉलमधे उपस्थित राहणे आवश्यक आहे. जेवणाच्या पेंडॉलमध्ये वेळ घालवण्यापेक्षा मुख्य पेंडॉलमधे वेळ घालववावा सहजयोग हा प्राक्टीकल आहे. १0- १० वर्ष सहजयोग करूनही लोक निर्विचारता अनुभवत नाहित. श्रीमाताजी आपल्याला घडा भरभरून देत आहेत आपल्याला घेता आले पाहिजे. सहजयोग ध्यान नियमीत केल्याने त्यांच्या कृपेत आपले सर्व प्रश्न सुटतात. काही लोक सहजयोगात बरे होण्यासाठी येतात,काहीजण लग्त होण्यासाठी येतात, काही जण लिडर होण्यासाठी येतात, पैसे कमविण्यासाठी येतात, सत्ता कमविण्यासाठी येतात. पुस्तके लिहुन भाषन करून सहजयोग मिळणार नाही. सहजयोग हा आपल्या श्रध्दा, समर्पणातून मिळणार आहे. त्यासाठी आढवड्यातून एकदा तरी सेंटरवर जाणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष आदिशत्ती गणपतीपूळेयाठिकाणी आपल्याला दर्शन देण्यासाठी आली आहे. आजपर्यंत झालेले सर्व आवतार हे वेगवेगळ्या चक्रांचे आवतार आहेत. फक्त हाच आवतार हा सहस्त्राराचा आहे.तरी आपले ध्यान इतरत्र न ठेवता सतत सहस्त्रारावर ठेवावे. आदिशक्ती हे महामायेचे रुप असून ते समजणे अत्यंत अवघड आहे. तरी आपल्याला जे मागावयाचे ते आतून ध्यानामधूनच मागावे. कद कया सेंटर लिडर्सची मिटींग मिटींगमधें अधोरेखित केलेले कांही मुद्दे खालील प्रमाणे :- प्रचार प्रसाराबावत आपल्या सेंटरने केलेल्या कामाची माहिती दिल्लीला वेळेवर पाठवणे आवश्यक आहे.बरेचवेळा आम्ही पत्रे पाठवतो पण त्याची दखल घेतली जात नाही. - निर्विचार ध्यानासाठी सर्वांनी कार्यक्रम आयोजित करावेत.प्रचार प्रसारासाठी नॅशनल लिडरकरुन सर्व ते सहाय्य दिले जाईल -एन. जी. ओ. ची इमारत तयार असून त्यात राहण्यासाठी प्रत्येक सेंटरकड्ून एकतरी निराधान, विधवा महिला पाठवावी. याबाबत आम्ही आपणास पत्र पाठविली आहेत. तसेच 9 वर्षापिक्षा मोठी निराधार मूले पाठवावीत. त्यांना सर्व प्रकारचे शिक्षण देण्याची व्यवस्था तसेच त्यांच्याकडून सहजयोग करून त्यांना पायावर उभे करण्याचे काम आम्ही संस्थेतून करु. मते। तत दे ८এ এ ও এ २३ 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_I.pdf-page-25.txt न ंद जा्वयारी-फेश्रुवारी उ००४ न ी "श्री संगलाष्टके"(सहजयोग विवाह विधि) १.स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं विश्वस्य आद्यं बीजम् गौरीनंदन बालकं अतिप्रियं कुंडलिनी रक्षिकम् ।। भूमीतत्व विराजितं गणवरं मूलाधार स्थितम् । पवित्रियं प्रदायकं गणपतिं कुर्यात सदा मंगलम् । । ५ . आकाशा सम राहनी चराचरी नाद जवे वैखरी । राहुनि कमलात शोडषदला सिध्दीस ने वाणिला ॥ भाधुरीमय जीवनास करुनी देई जना समाष्टिला । वन्दूया चरणी शधारमणा कुर्यात सदा मंगलम् ।। २. या कुंदेन्दु तुषार हार धवला या शुभ व्त्रावृता । या वीणा वरढंड मंडितकरा निर्मल विद्या प्रदा । भुवः स्वामी प्रिया सुरवदा आत्मैकनिष्ठा प्रदा । स्वाधिष्ठान स्थिता विरिंचि सहिंत कुर्यात सदा मंगलम् । ६. आज्ञा चक्री विराजला आईसवे येशू महालक्ष्मीचा । प्रेमभाव विकसिण्या जगी या देई क्षमारशीलता । मोक्षमार्ग प्रकाशुनि स्वतेजे देई जमा तपस्विता । साष्टांगे नमूया जगज्जननिला कुर्यात सदा मंगलम् ॥ ७.या ब्रम्हाच्युत रुद्र कृष्ण येशू स्तुवन्ति दिव्यै स्तेै ः । वेदै सांगपढक्रमोप निषदैगयिंति यो सामुगा ।। ध्यानावस्थिततद्गतेन मनस पश्यंति या योगिनो । सादेवी परमेशी आदिशक्ति कुर्यात सदा मंगलम् । । ३. लक्ष्मीसंगे विराजिला मणिपुरी स्वतत्त्वासी राखावया । देऊनी सुख संपदेस मनूजा संतोषवी मानसा ।। ताराया भवसागरात आपणा दत्तात्रया वन्दूया । प्रार्थूया चरणी रमापतिसया कुर्यात सदा मंगलम् । । ४.अनाहति स्मरू जगज्जननिला सांभाळी जी साधका । शब्दार्थोव एकरूप हृदयी राही सवे महेशा ॥ वन्दूया शिव पार्वतीस हृदयी जागविण्या आनंदा । प्रार्थरया चरणी जज्गज्जननिच्या कुर्यात सदा मंगलम् ।। ८.तदेव लनं तदेव ताराबलं वंद्रबलं तदेव । विद्याबलं दैवबलं तदेव आदिशक्ति तव पदयुगंस्मरामि |। सार्वी आवाहन भूगाव - आश्रमा पुणे परिसरातील भूकम गावाजवळच्याखाटपेवाडी या ठिकाणी आश्रमाच्या प्रकल्यासाठी ब्याच सहजयोग्यांनी आर्थिक मदत केलीआहे. प्रकल्प मोठा असल्यामुळे व लो लवकरात लवकर पुरा करण्याचा प्रयत्न असल्यामुळे आणखीमदतीची जरी आहे.लरी सर्वसहजयोगीबंधू - भगिजीना पुन्हा आवाहन करण्यात येत आहे की या ऐतहासिक प्रोजेक्टला सदळ हाताने देणगी देऊन आपणही भाग्यवान व्हा. देणगी चेकने/ डी. डी.ने देताना, " विश्व निर्मल घर्म सोसायटी यानावाने पत्थावर (अनुक्रमणिकेत पत्ता दिलेला आहे.) पाठवावी. तरी न्यूल ते पुरते । अधिक ते ससते ॥ की ेयाने है तुसते । वितवितु जसे ॥ బక్కు డు री शिट दा छे ২৪ 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_I.pdf-page-26.txt पुम २६ जानेवारी २००४, प्रतिष्ठान, पुणे. ा ा रा ह म 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_I.pdf-page-27.txt 47 कल्पनादीद़ि वाढदिवस समारंभ KALPANA DIDI े व ं का ठा ा दा WM