चैतल्यलरी मे/जून २००४ जून अक क्र. ५/६ ত म १ ध 1४ श्री आदिशक्ति पूजा नं कबेला : ६ जून २00४ ९र ा छा बा २४॥ ं ा र ा म।। अ। क डे में - जून २00४ अनुक्रमणिका करावा सहजयोग, बोलावा सहजयोग सांगावा सहजयोग- २ सहस्त्रार पूजा, कबेला ९ मे २००४ ३ श्री आदिशक्ती पूजा, कबेला, ६ जून २००४ ५ कुण्डलिनी योग- ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा- आत्मा सार्वजनिक प्रवचन दिल्ली, १८.२.८८ सहस्रार १२ २२ सहज समाचार ह अगामी पूजा १३, १४,१५ ऑगस्ट २०0४, कान्हाजोहरी े १ ७, १८, १९ सप्टेंबर २00४ कबेला श्रीकृष्ण पूजा गणेश पूजा नवरात्री पूजा दिवाळी पूजा खिसमस पूजा १५,१६,१७ ऑक्टोबर २00४ कबेला १२,१४३, १४ नोहेंबर २00४ लॉसएन्जील्स २५ डिसेंबर २००४ - भारत लট বত ৯ ৯ ৯ ৯ ० এ ৬ १) ् కషవా క్ు ष्या में - जून २००४ करावा सहजयोग ...... बोलावा सहजयोग सांगावा सहजयोग जुकतीच प.पू.श्रीमाताजींच्या चरणी गुरु-पूजा अर्पण झाली. गुरु-पूजा हा शिष्याच्या जीवनांतील भाग्याचा व समर्पणाचा दिवस. आपणा सर्वाचे महत् भाग्य हेच की साक्षात् आदिशक्ति आपल्याला गुरु- माऊली म्हणून लाभली.म्हणूनच आपल्या जबाबदारीची व कर्तव्याची जाणीव आपण आधिक प्रकर्षानें व प्रगल्भतेनें ठेवली पाहिजे. पूर्वीच्या काळी गुरु-दक्षिणा देणें हे शिष्याचे कर्तव्य मानले जाई. आपली गुरु-माऊली कांहींच मागत नाही. म्हणून आपले कर्तव्य हेच की आपली गुरु-माऊली कशामुळें प्रसन्न होईल याचे आपण भान ठेवणें आणि त्याप्रमाणें कार्यान्वित होणें. कुण्डलिनीचा प्रकाश आपल्यामधें आला आहे आणि त्या प्रकाशाचा आपण आपल्यासाठीं व इतरांसाठी कसा व किती उपयोग करून घेणार याचे विवेकपूर्ण भान सतत आपल्यामधें जागृत ठेवले पाहिजे. तसे झाले की आपली गुरुमाऊली आपल्याकडून योग्य ते योग्य वेळीं करून घेणारच आहे. अर्थात आपण अल्पसंतुष्ट होऊन बसून राहिल्यास कांहींच होणार नाही. संत तुकारामांचा एक अभंग आठवतो. "माझे मज कळो येती अवगुण । काय करु मन अनावर । देवा आतां असा करी उपकार । देहाचा विसर पाडी मज ॥" व्यक्तिमत्त्व हे जीवनाचे परिमाण आहे. केवळ भौतिक विचारांतच राहिलो तर आपले आस्तित्व संकृचित होते, त्यातून असमाधान व संघर्षाला पाय फुटतात आणि संतुलन बिघडते. आपल्या व्यक्तित्त्वाला 'स्व' राज्याच्या सुगंध आला तर जीवनाचे सार्थक होईलच पण त्याचबरोबर आपल्याला मिळालेल्या आत्मसाक्षात्काराचे ऋण फेडता येईल. सहजयोगी म्हणून आपले चित्त स्वत:कडे व बाहेर काय करत आहे हे आत्मपरिक्षण सतत करणें व त्यामधे सुधारणा करण्याचा सातत्याने प्रयत्न करणें याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. त्यासाठीं शरणागति व उत्कट प्रार्थना हवी. प्रार्थनेनें मनांतील अनिष्ट वासना क्षीण होतात व अंत:करणाची दारे उन्नतीसाठी उघडतात. मोठा वृक्ष होण्याची शक्ति बीजामधेच अंतर्भूत असते. आपल्यामधील त्याच शक्तीची जाण आपल्याला गुरुमाऊलीच्या कृपेनें आली आहे. म्हणूनच तिची जोपासना व वाढ आपल्याच हाती आहे हे लक्षांत घेऊन आपण स्वत:च्या व इतरांच्या अध्यात्मिक उन्नतिसाठी प्रयत्नशील होणें हीच आपली गुरु-दक्षिणा ठरेल. तुकारामांच्या विद्टलाबद्दलच्या भाषेप्रमाणें "बोलावा सहजयोग, सांगावा सहजयोग, करावा सहजयोग, जीवभाव" असें आपण होऊ या. ा এ শ अके न में - में जून २००४ आजचा दिवस सहजयोग्यांसाठी फार महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशींच सहसार उघडण्याची अलौकिक घटना घटित झाली. मला हे कधी माझ्या आयुष्यांत घडेल असे वाटले नव्हते; पण मी ते करू शकले आणि त्याच्यामुळें तुम्हा सर्वांचे सहस्रार उघडले. त्याशिवाय तुम्हाला अंतिम सत्य समजले नसते आणि तुम्ही पण इतरांसारखे भरकटले असता. सर्व प्रथम लक्षांत घेतले पाहिजे की सहस्रार कार्यान्वित झाल्याशिवाय आपण सत्य ओळखूं शकणार नाहीं, अर्थात सत्य समजणार नाहीं आणि जाणूं शकणार नाहीं. आतां तुम्हाला सत्य काय हे समजले आहे आणि ते जाणण्याचा आनंदही तुम्हाला मिळाला आहे. सहसार उघडले आणि तुम्हाला आत्मसाक्षात्कार मिळाला हे फार मोठे वरदान आहे. त्याशिवाय त्याचे वर्णन नूसते शाब्दिक व अर्थहीन असते. म्हणून माझे सर्व लक्ष सहस्रार उघडण्याकडे लागले होते आणि ते सर्व अगदी सुंदर तन्हेने घटित झाले व तुम्हा सर्वचिही सहस्ार उघडले. ही फार असामान्य घटना होती आणि तुम्हा इतक्या सान्यांचे सहसार उघडले आहे यावर कुणाला विश्वासही वाटणार नाहीं. पण मला आतां तुमच्या सर्वाच्या डोक्यावरचा प्रकाश स्पष्ट दिसत आहे. तुम्हाला मिळालेले हे भाग्य महान आहेच पण तुम्ही त्याचाच शोध ता आजपर्यंत नेटाने घेत आलात म्हणून तुम्हाला हा आशीर्वाद मिळाला. त्यात मी कांही खास केले असे मुळींच नाहीं; कारण तुम्ही एखादा दिवा असावा तसे तयारच होता आणि मी फक्त तो दिवा पेटवण्याचे काम केले इतकेच. तुम्ही ज्याचा शोध आजपर्यंत घेत आलात, ज्याच्यासाठीं इतके कष्ट करत आलात तो तुमच्यामधलाच प्रकाश तुम्हाला मिळाला ह्याचे श्रेय तुम्हालाच आहे, मला नाही. माझे सहस्रार उघडलेलेच होते पण तो अनुभव तुम्हाला मिळवून देणे ही माइ्यासाठीं अपार आनंदाची गोष्ट आहे. ज्यांचे सहस्रार उधडलेलेच नाहीं त्यांना हे समजणारच नाहीं, त्यांना कितीही समजावले, सांगितले तरी त्यांच्या कांहीही लंक्षात येणारनाहीं. सहस्रार उघडले की सर्व ৮ सहसार पूजा प.पू श्रीमाताजी निर्मलादेवीचे भाषण, कबेला ९ मे२००४ सत्याचा प्रकाश सहजयोग्याच्या जीवनातून व्यक्त झाला पाहिजे कांहीं नीट समजते आणि तेच तुमच्या बाबतीत घडून आले आहे. इथें सहस्रार उघडले आहे असे तुमच्यासारखे मोठ्या संख्येने आलेले लोक पाहिल्यावर मला फार समाधान होते, पुष्कळ जणांना इथे यायला जमलं नाही तरी हरकत नाहीं, पण असे सहसार उघडलेले लोक मोठ्या संख्येने सामूहिकतेत उतरतात ही मानवजातीला भूषण वाटावे. अशी घटना आहे.त्यामुळेंच तुम्हाला अंतिम सत्य समजले आहे, मग त्याची चर्चा ल] दो ६ ० पhा करण्याची जरूर रहात नाहीं कारण आत्मसाक्षात्कारानंतर तुम्ही सत्य এ সে ही गि: শ नूप्र छ मे - जून २00४ व मिळणार आहे. मला एकच सांगावेसे वाटते की नुसते जाणता आणि त्याचाच ज्ञान म्हणून स्वीकार करता. ही एक फार सुदर घटना आहे; सहस्ार होतेच पण ते बद भावनाप्रधान होऊन त्याच्यांत रमूं नका तर ती प्रत्यक्ष झाले होते आणि एकदां ते उघडल्यावरच तुम्ही मला जाणूं जाणवणारी घटना आहे, ती प्रत्यक्ष घडणारी वस्तुस्थिती शकता आणि परमात्म्याचे नीतिनियम जाणता. सत्य आहे हे लक्षात घ्या. दुसर्यांना तुमच्याकडू न जाणण्याची तुमची धडपड इतकी तीव्र, प्रखर आणि शुध्द आत्मसाक्षात्कार मिळाला की मगच तुम्हाला त्याचे होती म्हणून परमात्म्याचे हे आशीर्वाद तुम्हाला मिळाले. महत्त्व समजेल व तुमची श्रध्दा वाढेल. तसे केल्याशिवाय एरवीखूप कांहीं उपयोग झाला नसता. सहस्रार उघडणे ही त्याची समजणार नाहीं. म्हणून ही शक्ती तुम्ही वापरलीच स्वाभाविक प्रक्रिया आहे. म्हणून मी त्याचे श्रेय अजिबात पाहिजे. तुमच्यामधे ती शक्ति आहे, ती कार्य करु शकते. घेत नाहीं, घेणारही नाहीं. सहस्ार उघडणें हे ती सदैव तुम्हाला उपलब्ध आहे याची जाणीवच आपल्यासाठी किती आवश्यक व महत्त्वाचे आहे एवढेच तुमच्यामधील ही शक्ति वृद्दिंगत करणार आहे. फक्त तुम्हाला समजावून सांगण्याचे काम मी केले; कसलाही वाद वा चर्चा न करतां तुम्ही त्याचा प्रत्यक्ष झाले आहे; पण तुम्हाला भेटण्यामधें, तुमच्याशी अनुभव घेतला म्हणून तुम्ही सत्यापर्यंत पोचला आहांत. बोलताना मला कधीं थकवा आल्यासारखे वाटतच अशा या प्रसंगांत तुमची आई आणी काय नाहीं. इतक्या सहजयोग्यांचे सहस्रार उघडले आहे आणि बोलणार? मी फक्त एवढेंच म्हणेन की तुम्ही त्या त्याचा आनंद ते उपभोगत आहेत हे पाहूनच मला फार सत्याचा प्रकाशांतच जीवनाची वाटचाल करत रहा, तो भारावल्यासारखे वाटते. तुमचे कांहीं प्रश्न असतील तर प्रकाश तुमच्यामधून व्यक्त झाला पाहिजे याची जाणीव मलाखुलासा करायला नक्ीच आवडेल; पण मला वाटते., ठेऊन जीवनांत यशस्वी व्हा. नुसते ग्रंथ वाचून ज्ञान की तुम्ही प्रश्न लिहुून माइयाकडे पाठवा मी सवडीप्रमाणें मिळत नाहीं, त्याने तर्क-वितक्कातच अडकून त्यांची उत्तरे देईन; ही व्यवस्था मला जास्त बरी वाटते. बसतो. ज्ञान हे अंतरंगातूनच प्रगट व्हायला पाहिजे आणि सर्वांचे मी पुन्हा एकदां आभार मानते. सहस्रार उघडल्यामुळेंच ते घटित झाले आहे. जगभरांत अनेक देशांत आता हे कार्यान्वित होत आहे. अनेकानेकलोकांना आत्मसाक्षात्कार मिळत आहे आत्मसाक्षात्कार ही काय शक्ति आहे हे तुम्हाला पैसा खर्च करून वा जिवापाड मेहनत करूनही माझी प्रकृति सध्यां इतकी बरी नसते, माझे वयही माणूस सर्वांना परमेश्वराचे अनंत आशीर्वाद. ८ न में - जून २008 सि आजचा दिवसच फार महत्वाचा व विशेष असा आहे; म्हणूनच त्याचे आशीर्वाद खूपच लाभदायक व आनंददायक आहेत. समस्त विश्वनिर्मितीच्या पाठीमागें कार्यान्वित असलेल्या व त्यासाठींच प्रकट झालेल्या परमात्म्याच्या शक्तीचे अर्थात आदिशक्तीचे गुणगान , स्तवन करण्याचा हा महान दिवस आहे. ही शक्ति का व कशी प्रकट झाली व तिचे कार्य कसे चालते हे सर्व तुम्ही जाणताच , म्हणून त्याबद्दल मला काही सांगण्याची जरूरी नाहीं. पण आज तुमच्या हृदयांतही वास करून राहिलेल्या याच शक्तीच्या आशीर्वादाने तुम्ही मानवजातीचें एक सुंदर, नवीन नंदनवन इथेंच निर्माण करू शकता. हे अशक्य अजिबात नाहीं. ते होणारच आहे आणि त्याची सुरुवातही झाली आहे. अडचण एवढीच आहे की सगळ्यांशी मिळून- मिसळून एक दिलानें एकत्र राहण्याची प्रवृत्ति माणसांत निर्माण करणें अवघड आहे. लोक आपापल्या जीवनांत मित्र नातलगांबरोबर आपापला दिनक्रम नीट चालवत असतात. पण अशा सर्व लोकांना एकाच धाग्यांत गोवल्याप्रमाणें सामूहिकतेत समरसपर्णे उतरवणें अवघडच असते आणि त्याची तशी आवश्यकताही नाही. ते तसे होऊं शकणार नाहींत. पण त्याची सुरुवात व्हायला हवी. आपल्यामधेही कांही चांगले लोक, सुंदर आत्मे, आहेत. पण ते एकमेकांमधे व्हायला पाहिजे तितके एकजीव झगाल्याचे दिसत नाहीं. ह्यावर उपाय काय? मलाही कृणी तसा प्रश्वन केला तर मी फक्त हसते. आपण जो हा योग चालू केला त्याच्या मागची भूमिका हीच होती की माणसा-माणसांच्या अंतरंगात एक्स-रे प्रमाणे उतरून त्या सर्वांमधील, आजपर्यंत कुणाला हीत तयलेली एकवाक्यता जाणून घेणें. तुमचे भाग्य असे की तुम्हाला ত @ श्री आदिशक्ति पूजा प.पू. श्रीमाताजी निर्मलादेवींचे भाषण ती आतमधील समान यंत्रणा (तत्त्व ) एकच आहे हे समजले; त्या तत्त्वाशिवाय दुसरे कांहीं नाहीं हे तुम्ही जाणले. हेच एकमेव (सत्य) आहे आणि त्याचा जेव्हां आविष्कार होतो किंवा जेव्हां कांही कार्यान्वित होण्याची वेळ येते तेव्हां सर्वांच्यामधून तेच प्रकट होत असल्यानें एकाच प्रकारच्या घटना घटित होतात आणि त्याप्रमाणें समान कार्य घडून येते: त्यांत कसला बढल किंवा फरक संभवत नाहीं. एवढे असूनही तुमच्या मनांची कुठल्या ना कुठल्या प्रश्नांमधं अडकून राहण्याची संवय सुटत नाहीं; खरं तर अशा प्रश्नांना सहजयोगाच्या दृष्टीनें कांहींच किंमत नसते. खरी अडचण ही आहे कीं सहजयोग्यांना कधीच प्रश्न कबेला: ६ जून २००४ 'स्व' रूपात तल्लीन होऊन शांत व्हा; 'स्व' रूपांतच रममाण व्हा. ६ ६ जसतात है आपणसमजून घेत नाहीं. आपले प्रश्न आपण विचारांमधून निर्माण ি এ भ उन फ में - जून २00४ केलेले असतात आणि त्याचाच आपण विचार करत दिसतात पण ते खरे नाहीं. राहतो. पण हे प्रश्न मुळांत नसतातच. मला कधीच कसला प्र्ज पडत नाहीं व दिसत नाहीं; ज्यांना असे प्रश्व झाली पाहिजे; नाहीतर तुम्ही माझ्या एवढ्या व्यापक सतावतात त्यांनी ते लिहुन मला कळवावे.म्हणजे मी त्या सिध्दांताला कसे मान्य करणार ? तुम्हा सर्वांचे अस्तित्व प्रश्नांबद्दल त्यांना समजावून सांगेन. पण हा खटाटोपकरण्यापेक्षा मला मुख्य करून हे सांगावेसे वाटते राहणार आहे. मला कुठेच काही 'दूसरे' असे दिसत नाहीं. की सहजयोगी लोक अजून त्या उच्च स्थितीला आलेले कपडे, राहुणी इ. सर्व वरवरचे आकार आहेत, आंतमधील ति की प्रत्येकजण त्याच पूर्ण-तत्त्वाचा अंश कांही फरक असलाच तर तो तुमच्याच विशिष्ट असल्याचे प्रत्येकाला जाणवेल; हा असामान्य स्वभावामुळे असंतो; त्यात थोडेसे जरी परिवर्तन झाले एकजिनसीपणा प्रत्येकाला हृदयांमधे जाणवला पाहिजे. तरी तुम्हालाही इतर सर्वामधे व तुमच्यामधें ही आंतून घटित होणारी गोष्ट आहे. म्हणून बाह्य अंतःकरणातील एकजिनसीपणा जाणवेल आणि मग ही उपचारांनी कांही होणार नाही. आपण मूल-स्वरूपांत जे आहोंत ते सहजपणें जाणले पाहिजे. त्याच्यासाठी कांही वेगळी सभा वा तर त्याच्याकडे पाहन भीतीच वाटली; तो मला मारणार कार्यक्रम घेण्याची जरूरी नाहीं. तुम्हाला तेबनायचे आहे. किंवा इतर कांहीं घात करणार का अशी शंका पण आली. हे साधारण लोकांच्या ध्यानांत येणे अवघड आहे. कारण मला काही समजेनासे झाले; पण तसे काही नव्हते, उलट प्रत्येकजण आपला चेहरा, नाक, डोळे दूस-्यासारखे माझ्याबद्दल त्याच्या मनांत असलेला आदर व्यक्त नाहीत म्हणून स्वत:लादुसर्याहुन वेगळा समजतो आणि करण्यासाठीं तो आला होता. आपण दुसऱ्याला कसे आपल्याबरोबर दुसर्यांनाही व्यापूज राहणारे तत्त्व एकच समजतो याचे कधी कधी आश्चर्य वाटते. जो पर्यंत तुम्ही आहे हे विसरतो. ही जाणीव जोपर्यंत होत नाहीं तोपर्यंत दुसर्या व्यक्तीला नीट समजू शकत नाहीं तोपर्यंत ही वेगळेपणाची भावना राहणारच. म्हणून मला हेंच अर्थपूर्ण असे कांही तुम्हाला मिळूं शकणार नाहीं, जसे तुमच्या मनांत बिंबवायचे आहे की तुम्ही सर्व एकच व्हायला हवेत तसे योग्य व्यवहार होणार नाहीं, अर्थात आहांत; सर्वांच्या प्रेरणा, भावना, जाण, एकसारखी आहे. जे सत्य आहे ते समजणार नाहीं. फरक एवढाच की त्यांचा आविष्कार चुकीच्या वेळी, वेगवेगळ्या प्रसंगी अलग-अलग प्रकारे होतो आणि आहे, आपण त्याबद्दल इथें बोलण्या आधीही ते होतेच. त्यामुळें त्यांच्यात वेगळेपणा असल्याचा भास होतो; पण त्याच्याबरोबरीनें अनेक असत्य गोष्टीपण चुकीनें मुळांत ते तसे नसते. कारण त्याचा र्त्रोत एकच-एक, प्रसर लागल्या आणि सत्य झाकळून गेले. उदाहरण अर्थात आदिशक्ति, आहे आणि तिचेच तुम्ही अंग-प्रत्यंग म्हणून साप पहा : सापाचा जन्म अज्ञानांतून झाला, आहात. तुम्हाला कांहीही वाटले तरी तुम्ही त्याच्याबरोबर मग अनेक साप येत राहिले आणि त्याला आदिशक्तिपासून अलग होऊ शकत नाहीं; तिनेंच मदत करू लागले आणि वाढत वाढत त्यांचा एक संघच तुम्हाला जन्म दिला आहे, तीच तुमचा सांभाळ करणारी, तयार झाला; मग सगळीकडे फसवेगिरी, भ्रामक गोष्टी. मागविर आणणारी आहे. मला सगळीकडे तेच एकमेव सर्परूपानें वाढू लागल्या व शेवटी भांडणे, मारामान्या सुखে रूप दिसते; तुम्हाल मात्र वेगवेगळे विचार, कृति असे भाव झाल्या आणि एकमेकांचे नुकसान सुरू झाले. आता मी जे कांही म्हणत आहे त्याची सत्यता सिध्द सारा माइ्यामधे सामावलेले आहे आणि मी सदैव तशीच वरवसची नाम-रूपे नाहींशी होतील. आज मला गुंडवाटावा असा एकजण भेटला; मला सत्य हे अनादि कालापासून चालत आलेले तत्व ৫ ১নল ग এ e4ত প में में -जून २००४ सापासारख्या हानिकारक गोष्टी किती काळ चालवू देणार.., त्याच्या पाठीमागे किती लागणार, वत्याच्यावर किती काळ विसंबून राहणार हा अवघड प्रश्न आहे; पण सत्याच्या ऐवजी या असत्यालाच जास्त मान्यता मिळते! असे का होते? कारण आपण स्वतःही असत्यावर उभे करतुन घेतला तर कांही होणार नाहीं. याला कारण म्हणजे आपलेच अज्ञान; त्यामुळे आपण एकमेकांबरोबर परके असल्यासारखे वागतो; हे अज्ञान नाहींसे होऊन सर्व एक (जीव) आहोत अशी श्रध्दा निर्माण झाली पाहिजे. असे झाल्यावरच जगातील सर्व प्रश्व सहजपणे दूर करता असतो म्हणून आपले सर्व समज असत्यावर आधारीत येतील. असल्यामुळे आपल्याला सत्य समजणे अवघड जाते. म्हणून आपण सत्य समजून घेतले पाहिजे आणि सत्य सनातन, अबाधित, अक्षय ,अक्षर व निरंतर आहे त्या समजणें अवघड नाहीं; कारण आपण मूल-स्वरूपांत (शक्ती) ची पूजा आपण करत आहोत. अशा पूजेमधे मी 'सत्य' च आहोत. जे आपल्यामधेंच आहे ते समजणें किंवा आणखी कोणी काय सांगणार? आपण आपल्या अवघड कसे असूं शकेल? पण ते तसे होते म्हणजे स्व - रूपाशी तल्लीन होऊन शांत होऊ या. आपले आपल्यामधेंच काहीं तरी कमी आहे हे लक्षांत घेऊन ते अवधान, बाहेरचे वातावरण. शब्द किंवा इतर गोष्टींकडे कमी काय आहे हे बघितले पाहिजे. आपले हेच चुकते वळणाऱ्या बुध्दिचे व्यापार थांबवून, संपूर्णपणे आपल्या की आपण स्वत:ला पाहूंशकत नाहीं; दुसन्यांकडेच सतत स्व-रूपांत रममाण झाले पाहिंजे. मन स्वभावत: चंचल आजची पूजा विशेष आहे; कारण आज जे पाहत राहण्याची संवय असल्यामुळे आपण स्वत:कडे असल्यामुळे त्याची धांव चुकीच्या गोष्टींकडे जाणार बघतच नाहीं; आपण कुठे आहोंत वा कृठें चाललो आहोत नाहीं याची काळजी घेतली पाहिजे. इकडे आपले लक्षच नसते. त्यासाठींच आईची गरज आहे कारण तीच तुम्हाला मार्ग दाखवणारी आहे. यासाठीच माताजी म्हणून देवीला पृथ्वीवर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्यामधील आदि अवतरण घ्यावे लागले आणि तीच तुमच्या 'आतमधे' जे आत्मतत्त्व कार्यान्वित केले पाहिजे. नको त्या विकार - कमी आहे ते ठीक करणार आहे. हे प्रथम तुम्ही मानले विचारांच्या आहारी न जाण्याची खबरदारी घेतली पाहिजे आणि तीच तुमची श्रध्दा झाली पाहिजे. मग तुमचे पाहिजे. हे आपण करू शकलो तर फार उत्तम होईल. मला तुम्हालाच आश्चर्य वाटेल की आपल्या जवळच, खात्री आहे की आपण हे करू शकूं. आपण भारतीय, स्वत:बद्दल व बाहेरच्या गोष्टींबद्दल सर्व ज्ञान आहे. मग इंग्लिश युरोपियन इत्यादी भेदभावांना अजिबात थारा तुम्हाला त्याबद्दल कांहीं विशेष, खास आहे हेहि न देता, आत्मस्वरूपाशी सदैव संलग्न राहन जाणवणार नाही. म्हणून स्वत: च स्वत:ला आधीं आत्मसाक्षात्काराचा गौरव वाटेल असे आत्मैक्य ओळखले पाहिजे आणि त्याचा स्वीकार केला पाहिजे. मिळवले पाहिजे. मला वाटते लोक सहजयोगांत येतात पण सहजयोगी बनत नाहींत. तसा प्रयत्न लोक करत आहेत; उलट आपण सहजयोगी आहोतच., म्हणून आणखी कांही होणें आपल्याला लागूनाहीं असा आत्मविश्वास त्यांच्या मनांत हढ़ झाला पाहिजे. सहजयोग वेगळा, सहजयोगी वेगळे आणि आपण स्वतः त्याहन वेगळे असा समज त्यासाठीच आपल्याला आदिशक्तीची पूजा केली पाहिजे आणि आदिशक्तीच्या आज्ञांचे परिपालन सर्वांना परमेश्वराचे अनंत आशीर्वाद. పెట్టికితాయి్ి ब ७ వాక క ्र में - जून २00४ - ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा कुण्डलिनी योग खम |व श्रीमदभगवतगीता सर्व सामान्यांकरतां सुलभ व्हावी म्हणून मूळ ७ ०० श्लोकांचा १०३३ ओव्यांमधें विस्तार करून प्राकृत भाषेंत ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील संतपरंपरेचे अग्रणी मानले जातात. ज्ञाने ्वरीतील कुण्डलिनीयोग हा ६ वा अध्याय सहजयोग्यांनी मनन करावाच असा आहे. मूळ प्राकृत ओव्यांचा अर्थ लक्षांत येण्यासाठीं त्यांतील कांही उपयुक्त अशा निवडक ओवींचा अर्थ स्पष्ट करण्याचा ही मालिका हा एक प्रयत्न आहे व या अंकापासून ती सुरू होत आहे. हैं तेसे गीतार्थाचे सार । जे विवेकसिंधूचे पार । नानायोग विभव भांडार । उघडले का ॥। ११ ॥ जे आदिप्रकृतीचे विसवण्णें । जे शब्दब्रह्मर्ि न बोलणें । जेथूनी गीतावल्लीचे ठाणें । प्रोहो पावे ॥ १२ ।। तो अध्याय हा सहावा । वरि साहित्याचिया बरवा । सांगिजेल म्हणोनी परिसावा । माझा मराठाचि बोलु कौतुके । परी अमृतातेही पैजासी जिंके । ऐसी अक्षरें रसिके । मैळवीन ॥ १४ । ा चित्त देऊनी ।॥१३ ॥ म ती (तहानलेल्या माणसाच्या हातात पाण्याएवजी अमृत यावे अशी वेळ येऊनही धृतराष्ट्राला मोहामुळे समजत सागताना म्हणतान नाही - जन्मांधाला कसे उजाडेल ?- ऐवढीं सुरवात करून ज्ञानदेव या अध्यायाचे महत्त्व ) हा सहावा अध्याय गीतेचे सार आहे, विचार रूपी समुद्राचा पलीकडचा किनारा आहे. अष्टांगयोगाच्या ऐश्वर्याचें खुले केलेले कोठारच आहे. जे आादिमायेचे मूळ विश्रान्ति स्थान आहे, वेदही ज्याचे वर्णन करण्यास असमर्थ आहेत, पण जिे गीतारूपी वेलीच्या अंकुराचे स्वरूप वाढू लागले आहे असा हा सहावा अध्याय आहे, तो उपमा अलंकारांनी समजाऊन सांगणार आहे. म्हणून लक्ष देऊन ऐकावा. (मराठी भाषाही त्यासाठी कमी पडणार नाहीं अशी ठाम श्रध्दा व प्रतिभा असल्यामुळें ज्ञाजेश्वर ठासून म्हणतात) हे प्रतिपादन मराठी भाषेत असले तरी लीलेने ब ी ০ ८o० ८र नय ब न में - जून २00४ अमृतालाही प्रतिज्ञापूर्वक जिंकेल अशी रसयुक्त शब्द रचना मी करणार आहे. हे असोतु या बोलाची ताटें भर्लीं । परी कैवल्यरसें वोगरली । ही प्रतिपत्ति मियां केली । निष्कामासी ।। २२ ।। आता आत्मप्रभा नीच नवी । तेचि कखनी ठाणदिवी । जो इंद्रियांते चोरूनी जेवी । तयासीचि फावें ॥ २३ ॥ येथ श्रवणाचेनि पांगे-1 वीण श्रोतयां व्हावे लागे । हें मनाचेनि निजांगे । भोगिजे गा ॥ २४ ।। (शब्दांचे असामान्य, सूर्यसारखे व्यापकपण ) राहूं दे. शब्द जणूं ताटे आहेत व त्यात मोक्षरूपी पक्काङ्ने बाढली आहेत अशी ही ग्रंथरचनारूपी मेजवानी मी निष्काम पुरुषांसाठी केली आहे. आतां नित्य नवा आत्मप्रकाश हाच कोणी एक ठाणदिवा करून, जो इंद्रियांना न कळता उपभोग घेतो. त्यालाच ( या पक्लाल्लाचा)लाभ होतो. या मेजवानी करतां श्रोत्यांना श्रवणेंद्रियाचा पंगिस्तपणा टाकून, मन अंतर्मुख करून त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. (चित्त हळूवार झाले तरच या निरूपणाचा उपयोग होईल असे पूढें ज्ञानदेव म्हणतात) जे दिठी न पाविजे । ते दिठीवीण देखिजे । जरी अरतीद्रिय लाहिजे । ज्ञानबळ ।|३३ ॥ तेणे कारणें मी बोलेन । बोली अरूपाचे खूप दावीन । अतीद्रिय परि भोगवीन । इंद्रियां करवी ॥ ३६ ॥ (कुण्डलिनी योगाचे एवढे असाधारण महत्त्व सांगितल्यावर त्याची फलप्राप्ति अनुभवसिध्द आत्मविश्वासाने सांगताना ज्ञानेश्वर म्हणतात) जे हष्टीलाही दिसत नाहीं ते डोळ्यांशिवाय पाहता ये ईल अशा अतींद्रिय ज्ञानाचे बळ प्राप्त होईल. (सद्गुरु निवृत्तिनाथांच्या कृपेनें) अरूप ब्रह्माचे रूप मी दाखवीन; जरी ते (ब्रह्म) इंद्रियांना गोचर होण्यापलीकडचे आहे, तरी त्याचाही इंद्रियांना अनुभव येईल असे मी करीन. ( यापूढें योगी कसा ओळखावा त्याची लक्षणें कोणती हे सांगताना ज्ञानदेव म्हणतात ) अर्जुना गा तोचि योगी । जो कर्में करूनि रागी । नोहेची फळीं ॥४३ ।। ते तैसे उचित करी । परी साटोपु नोहे शरीरी । आणि बुध्दिहि करोनी फळवेरी । जायेचिना ॥ ४६ । ... तरी जयाचिया इंद्रियांचिया घरा । नाहीं विषयांचिया येरझारा । जो आत्मबोधाचिया वोवरा । पहुडला असे ।। ६२ । जयाचे सुखदुःखाचेनि आंगे । झगटले मानस चेवो नेघे । विषय पार्सीही आलियासे न रेघे । हे काय म्हणऊनि ॥ ६३ ॥ इंद्रिये कमच्या ठायीं । वाढिवली परी काही । फळ हे तूची चाड नाहीं । अंत:करणी I| ६४ ।। ক मदि ह ও मे - जूज २०0४ असतेनि देहे एतुला । जो चेतुचि दिसे निदेला । तोचि योगारूढ भला । वोळखे तूं ॥६५ । जो कर्माचे आचरण करून त्याच्या फलाविषयी आसक्त होत नाहीं तोच या जगामधे योगी म्हणून मान्य होतो. ( जे कर्म ज्यावेळेला करणें प्राप्त आहे ) ते व्यवस्थित करतो, परंतु त्यासंबंधी आपल्या ठिकाणी कर्तव्यबुध्दि घेत नाहींच पण बुध्दीनेही फळापर्यंत जात नाहीं. (फलाची इच्छा करत नाहीं.) ज्याच्या इंद्रियरूपी घरांत विषयांचे येणे-जाणे होत नाहीं आणि जो आत्मज्ञानरूपी विश्रांतीच्या खोलीत स्वस्थ निजलेला असतो, सुख- दु:खाचे धकके बसले तरी ज्याचे मन जागे होत नाहीं; विषय समोर आले तरी, हे काय आहे, असे विचारण्याचे ज्याला स्मरणही होत नाही, इंद्रिये काम करत असली तरी ज्याच्या मनांत फलाची इच्छा कधीही उत्पन्न झाली नाही; जो देहधारी असूनही याप्रमाणें असतो व जो जागृत पुरुषाप्रमाणें सर्व व्यवहार करीत असूनही निद्रिस्त असल्यासारखा क्रियाशून्य भासतो, तोच उत्तम प्रतीचा व निष्णात योगी आहे (योगारूढ )असें समज, (इथेच भगवंतांनी" उध्दरेदात्मना ऽऽत्मानं भाष्य करताना ज्ञानदेव पूढें सांगतात) आत्मै बन्धुरात्मैव रिपुः" असे सांगितले आहे; त्यावर म्हणऊनि आपणपेया आपणचि रिपु । जेणे वाढविला हा संकल्पु । येर स्वयं बुध्दि म्हणजे बापु । जो नाथिले नेघे ॥ ८० ॥ तया स्वांत:करणजिता । सकळकामोपशांता । परमात्मा परौता । दूरी नाहीं. । ८१ ॥ क हा घटाकारू जैसा । निमालिया तया अवकाशा । नलगे मिळी जाणे आकाशा । आना ठाया ।। ८३ ॥ तैसा देहाहंकारू नाथिला । हा समूळ जयाचा नाशिला । तोचि परमात्मा संचला । आधिची आहे |॥८४ ॥ जे जया वाटा सूर्यु जाये । तेउते तेजाचे विश्व होये। तैसे तया पावे ते आहे । तोचि म्हणौनी। ८६ ।। ज्याने आपला संकल्प (देहाभिमान ) वाढविला आहे तो आपणच आपला शत्रू होतो. जो खोटयाचा ( मिथ्या देहाचा) अभिमान घेत नाहीं तोच आत्मज्ञानी असतो. अशा त्या पुरुषाने आपले अंत:करण जिंकल्यामुळें व त्याच्या सर्व इच्छा निवृत्त झाल्यामुळं, त्याला परमात्मा लांब नाहीं. घट फुटल्यावर त्याचा आकार नाहींसा होतो पण त्यातील पोकळीस आकाशांत मिळण्याकरतां ज्याप्रमाणे दुसऱ्या ठिकाणीं जावे लागत नाहीं, त्याप्रमाणे ज्याचा हा देहाहंकार नाहींसा झाला आहे तो मुळचाच सर्वत्र भरलेला परमात्मा आहे. सूर्य ज्या मागनि जातो तितका जगाचा भाग प्रकाशित होतो, त्याप्रमाणें त्याला जे जे प्राप्त होते ते त्याचेच स्वरूप आहे (म्हणजे कसलेही द्धंद -मी तू- उरत नाही हा अद्दैत सिध्दांत) (हाच अद्दैत सिध्दांत पुढे स्पष्ट करतांना ज्ञानदेव म्हणतात) जो हा विज्ञानात्मकु भावो । तया विवरितां जाहुला वावो । ..... मग लागला जव पाहों । तंव ज्ञान ते तोचि ।। ८८ ।। ऐसा शरीरीची परी कौतुके । परब्रह्माचेनि पाडे तुके । जेणें जिंतली एके । इ'द्विये गा ।। ९0 ।। ক ी ৫ দু এ न ्रि में - जून २०0४ तो जितेंद्रियु सहजे । तोचि योगयुक्त म्हणिजे । जेणे साने थेर नेणिजे । कवणें काळीं ॥३ १ ।। अनुभवाला येणारे दृश्य जगत त्याचा विचार करता ते, त्याच्या दृष्टीनें मिथ्या ठरले आणि ज्ञान तेच आपण आहोंत असे त्याला कळले. अशा ज्या कोणी एकानें आपली इंद्रियें जिंकली आहेत तो देहधारी असला तरी परब्रह्माच्या बरोबरीचा ठरतो. त्याला लहान -थोर असा भेद कोणत्याही वेळेला प्रतीत होत नाही. तो सहजच जितेंद्रिय आहे आणि त्यालाच योगयुक्त म्हणावे. (याच्याच पुढें "मीचि विश्व ऐसा जयाचा त्याला नातलग, वैरी, वाईट - चांगले इ. भेद उरत नाहींत व तो निरिच्छ-आणि विश्वात्मक होतो- असे वर्णन केले आहे.) (योगी कसा असतो या कृष्णार्जुन संवादाचा समारोप ज्ञानदेव फार बहारदार शब्दात करतात) । बोधु जाहला ।।९५ ।। " म्हणजे जे ऐकें व्दैताचा ठावोची फेडी। ते ब्रन्हविद्या की जेल उघडी । तरी अर्जुन पढिये हे गोडी । नासेल हन ॥ ११३ ॥ (मला वाटते) व्दैताचा ठावठिकाणा नाहींसा करणारे हे आत्मज्ञान आणखी उघड उघड व्यक्त केले तर, अर्जुन मला आवडतो ही प्रेमाची गोडीच खरोखर नाहींशी होईल (असे देवाला वाटले. ) रा এ ৩ ১ ११ শ প ॐ हि में - जून २०0४ सत्याच्या शोधात असणाच्या सर्व साधकांना आमचा नमस्कार. आज आपण जे क्णमधूर संगीत ऐकले त्याचा आजच्या विषयाशी निकटचा संबंध आहे. सर्व व्यवस्था सहजपणे होते. आज आपण जो बारा स्वरांचा खेळ पाहिला, ऐकला तसे संगीत आपल्या आत निर्माण होऊ शकते. आपल्या आत तुम्ही कुण्डलिनीची अष्टचक्रे पहाता. जसे मूलाधार चक्र मुलाधार, स्वाधिष्ठान, नाभी, हृढय, विशुध्दी, आज्ञा व सहसार, या शिवाय आमच्या आत सूर्य व चंद्र यांचीही चक्रे आहेत. तसेच ब्रह्मरंध्र छेदन झाल्यावर वर तीन चक्रे कार्य करतात. ज्याला आम्ही अर्ध-बिंदू, बिंदू आणि वलय म्हणतो. तसेच सर्व स्वरही आमच्या आत आहेत. मूलाधारावर 'रा' ने सुरवात करुन सारेगमपधनी असे सात स्वर, 'जी' सहस्ारावर येतो. अशाप्रकारे सात ग्रहही आहेत जे या सात चक्रांना शक्ती देतात. मूलाधारावर मंगळ, स्वाधिष्ठानावर बुध, नाभीवर गुरु, हृदयावर शुक्र, विशुध्दीवर शनी, आज्ञावर रवि आणि सहस्त्रारावर चंद्र जे शिवा चे स्थान आहे आणि आदिशक्तीचेही स्थान मानले जाते. अशा प्रकारे ग्रहांचाही या चक्रांवर बास आहे. याचा अर्थ श्रीगणेशांपासून जो ओंकार प्रकट होतो त्यातून या स्वरांना एका तालांत, एका स्वरात बध्द करुन संगीताचा एक सुंदर साज आपल्या आत तयार ठेवला आहे. हे घडण्यासाठी कुंडलिनीला कार्यान्वित व्हावे लागते. ही कुंडलिनी जेव्हां सहस्रारात पोहचते, तेव्हां न जाणे किती घटना कार्यान्वित होतात.पुष्कळ लोक मला विचारतात की, 'श्रीमाताजी हे इतके सरल कसे? जेवढ्या जिवंत क्रिया आहेत त्या आगढी सहजतेने होतात.बीजही आपोआप अंकुरीत होते हे आपण रोज बघतो व जाणतो. त्याविषयी आपल्याला कधीच प्रश्न नसतो, आपण गृहितच धरतो. आपला जो श्वास चालतो किती सहज? त्यासाठी आपल्याला एखाद्या गुरुकडे जावे लागले असते, एखादा ग्रंथ वाचावा लागला असता किंवा वाचनालयात जावे लागले असते तर किती लोक जिवंत राहिले असते? हृदयाचे स्पंदनही आपोआप चालते. यासाठी कुठल्या बाह्य शक्तीची गरज लागली असती तर किती लोक जिवंत जन्मले असते? अशा ॐ० ्ट सहस्त्रार - आत्मा सार्वजनिक प्रवचन, दिल्ली. दिनांक १८.२.८८ अनेक जिवंत क्रिया आपण पहातो. ही फूले उमलतात, आपोआप, त्याची फळे -ही होतात. आपोआप हीच ती 'ऋतंभरा प्रज्ञा' प्रज्ञा जिने या सर्व सुष्टीला आशिर्वादित केले आहे. हे सर्व जिवंत कार्ये ती करते, हे सर्व इतके अद्दितीय आहे की त्याचे अनुमान आपण आपल्या बुध्दीतून करु शकणार नाही. म्हणजे एका आंब्याच्या झाडाला आंबेच लागतात. एका हिंदुस्थानी घरात हिंदुस्थानीच जज्मतो. याचा अर्थ असा नाही की त्याचा एक ठसा असतो. पण त्याचा चेहरा हिंदुस्थानी असतो. ही सर्व साखळी, ते कार्य इतके गहन व गणिताने बनलेले आहे याचा अंदाज मानवी बुध्दी करू शकत नाही. जसे आधी मी सांगितले आहे की, हा जो एक थेंब आहे त्याला आम्ही सागरात सोडले पाहिजे. जेव्हां तो त्यात एकाकार होतो. तेव्हां त्याची सर्व शक्ती तो पाहू शकतो जाणू शकतो. त्याचा आनंदही घेऊ शकतो. कुंडलिनी हेच कार्य करते. आपल्या मस्तिष्कातील सर्व आपला आतला आनंद सहजतेनेमिळविण्यासाठी कुण्डलिनी सहसराराचे भेदन करुन वर येणेआवष्यक आहे. २] ३५/ ఇ ंड ९ এ এ এ এই ७ ( १२ ा) औड j ा में - जून २००४ चक्रे (मूलाधार ते आज्ञा) ज्यांना सहस्त्रारातील चक्रांची म्हणजे सर्व अंगातून एकच सूत्र जायला हुवे. म्हणजे यात पीठे म्हणतात, पूर्णपणे आपल्या कार्यारशथी संलग्न होतात. 'इंटिगेशन ' जसते. आपणच आपल्याशी झटत असतो. जी चक्रे आपण खाली पहातो, (पाठीवर) त्यांची पीठे कृणाचे एक चक्र खराब तर दुरारे ठिक दुसरे ठिक तर तिसरे आपल्या सहस्रासत आहेत. हे आपण पुस्तक वाचूनही जाणू कमजोर आहे. तर चौथे खराब असते. या चक्रांच्या संामाने शकतो. हे सर्व रचणाच्याची कमाल बघा. सात चक्रांचे जे मानवात द्विधा अवस्था निर्माण होते.निराशा, चिंता स्वर आहेत त्यांचे निजाद़ या सात पीडात कसे घुमतात ते आजारांचा शिरकाव होती. ही सर्व चक्रे पंचमहाभूतातून पहाण्यासारखे आहे. याला लागणात्या शक्ती या सर्व एक निर्माण झालेली आहेत. एक श्ेरसासंते, 'मौत क्या है, इन्हीं सुंदर गुधारित,सुरचित स्वरांना एका तालात, एका स्वरात अजदाकश परेशा होना प्रमाणे जेव्हां ही वक्रे खराब होतात कसे गुंफतात, आलापित करतात ती एक कमालच आहे. तेव्हां मृत्यु ओढावतो. डी चक्रे ज्या पीठाकडून संचलित हे आपण पाहूशकत नाही. कारण आपली हष्टी जेहमी बाहेर होतात ती पिठे आपल्या मस्तकात आहेत. येथुनच असते. त्यासाठी आपली हृष्टी आत वळबली पाहिजे. लोक आपल्यामध्यवर्ती मज्जासंस्थेवरोबर या चक्रांचे बलनवलन विचारतात, श्रीमाताजी हे कसे होते?'. आता आपण मी झालेले असते. तसे ते होत नाही. ते आपल्यातील जे बोलते याकडे आपले सारे चित्त आहे. जर एखादी क्रिया पॅरारिंपथेटिक कडून (सुषुम्ना) होते . जोपर्यंत आपण या आत घडली तर आपले चित तेथे जाते. कुंडलिनीच्या पॅरासिंपथेटिकवर आपले प्रभुत्व प्रस्थापित करत जाही जाग्णाने आपले चित्त जे बाहेर असते ते आत खेचले जाते. आणि आपली जी स्वयंचालित मज्जासंस्था जी आपण जेव्हां कुंडलिनी सहस्रारावर येते, जसे एखादे कापड लालबू शकत नाही अशा ह्या 'स्वयं वर कब्जा मिळवत नाही (तंबूसारखे)आतून वर उचलले जाते तेव्हा या कुंडलिनीचा तोपर्यंत आपण स्वत: बढलणार जाही जा जगाला बढलू प्रकाश त्या सर्व कापडावर पसरतो. (व्यापून टाकतो) असे शकणार नाही. बाहेरुन आपण एखाढी गोष्ट जीट करू होते की,' रामरंग रसभिनी' अशी आपल्या चिताची जी चादर शकतो. जसे आहे त्यात आपल्या चिताचा प्रकाश पसरतो. हृदय जे मधोमध आहे ती रचना पहा. आपले सहसार मुळ कारण त्याचे 'जडत्व' आहे. त्याला कायमचे ठीक जे मधोमध आहे त्याचे भेदन होते. याचा अर्थ आपल्या करावयाचे असेल, त्याच्या आतून वाहणाच्या जीवरसात हृदयात जोपर्यंत ईश्वराला प्राप्त करण्याची इच्छा होत नाही, ते औषध घातल्याशिवाय झाडाला आपण बाचवू शकणार तो पर्यंत है (सहसाराचे) भेदन नीट होणार नाही. सर्व काम नाही. आपल्या मस्तिष्कात सात चक्रांच्या पीठाचे संगठन हे हृदयाचे आहे हे समजून घेतले पाहिजे. जरी माझे हे म्हणणे तर आहेच. पण याशिवाय तीन शक्त्या ज्या आपल्यात आपण बुध्दीने समजू शकता. तरी हे जोपर्यंत आपल्या प्रवाहित आहेत (महाकाली, महासरस्वती, महालक्मी) हृढयातुन संचारित होत जाही तोपर्यंत आपल्या अंग अंगात आमची इच्छाशक्ती, कार्यशक्ती व धर्मशक्ती जी आपला गोष्ट भरत नाही. आत्म्याचे स्थान आपल्या हृदयात आहे. उत्क्रांतीचा मानर्ग तयार करते व त्यावर आपण असती. अशा मग आपण लक्षांत घेतले पाहिजे की आपल्या सहसाराचे तीरहींचेही एकत्रीकरण होते. अशा तन्हेने आपल्या भेदन होण्यासाठी आपले हृदय आधी उघडले पाहिजे. या मस्तिष्कात सात चक्रे व या तीन शक्त्या यांचा समन्वय हृदयात वास करणा-्या आत्म्याला त्याच्या भोवती घडती. त्यांचा एकमेकाशी ताळमेळ असतो. पण त्यांचे मस्तिष्कातील सात पीठापडून सात रंगाचा प्रकाश सामिलीकरण (इंटीओेशन) नसते. जसे एका तालात, एका वलयंकित करतो. एवढा मस्तिकाचा व हुदयाचा निकटचा सुरात सात स्वरांचे चलन होते अशी स्थिती तेव्हां संबंध आहे. पण आज आपले हृदय एकीकडे कार्याज्वित प्रस्थापित होते जेव्हां या मण्यांच्या छिद्वातुून एखाडा दोर असते, शरीर दुसरेच काम करते आणि बुध्दी तिसर्या जावा. तशीच कुंडलिनी सर्व चक्रांजा भेदून सहस्रारात येते. ठिकाणी खेचत असते. त्यांच्यात समग्रता नसते. समग्रता या सहस्राराबद्दल जेवढे सांगावे तैवढे करमीच आहे. झाडाला ठीक करायचे असेल तर बाहेरच्या पानावर उपचार तात्पुरता हो ऊ शकतो. पण बिघाडाचे এ ও এ এ ে १३ न श में - जून २00४ शेवटच्या या सहस्राराच्या चक्राच्या १०00 पाकळ्या स्वत:साठी? आपण हे विसरतो. त्यांनी तर सर्व काही आहेत. किंवा या १000 नाड्या आहेत.काही डॉक्टर त्या मिळविले होते. खरे तर ते आपल्याला काही देण्यासाठी ९८२ इ. आहेत असे म्हणतात. या सर्व हृदयहीन गोष्टी आले होते. आणि आपल्या आत जे घडावायचे, ते कार्य आहेत. ज्यात काही सूर नाही, माधुर्य नाही. या १०00 त्यांनी करुन ठेवले. याबाबत आपण अनभिज्ञ आहोत. पाकळ्या या १000 नाड्यांना प्रकाशित, तेजोमय करून बाह्यातः आपण त्यांचे गुण गातो, भजने म्हणतो, त्यांची अशा दिसतात की एका कमलपुष्पात त्याच्या १००० प्रशंसा करतो. पण ते आपल्या आत प्रविष्ठ आहेत, एकदा पाकळ्या सजीव होऊ न सप्तरंगाची उधळण करत डोलत का तुमची कुंडलिनी जागृत झाली की पुढील कार्य असतात. अत्यंत शांत अशा या तेजोमय तेज: पूंज १००० होण्यासाठी आत सर्व व्यवस्था त्यांनी आधीच तयार ठेवली ज्योती प्रकाशमय होऊन ( प्रदीप्त) त्यांच्यात आंदोलन होत आहे वपुढचे कार्य घडते. असते. या आंदोलनांच्या तरंगातून आपल्या आत आनंदाची निर्मिती होते. हाच तो निरानंद. निरानंद म्हणजे मेंढूचा आडवा छेद घेतला केवळ आनंद (absolute joy). यात दुसरे काहीच व्यतीत बाजूंनी पाकळ्यांनी विखुरलेले दिसते. सहस्त्राराची दुसरी नसते. दुःखही नसते, सुखही नसते. केवळ आनंद जो त्या कमाल बघा. जसे एक श्रीफळ किंवा नारळ. त्याची तुलना मौनावस्थेत घेता येतो आणि जाणवतो. जसे कबीर आपल्या मेंदूबरोबर केली जाते. आता ऋतंभरा प्रज्ञा बघा. म्हणतात, 'जब मस्त हुऐ फिर क्यां बोले?' ही जी श्रेष्ठांची आश्चर्य वाटेल ती अशी आहे की जर तुम्ही नारळाच्या योग्यांची स्थिती आहे अशा निरानंद स्थितीला येण्यासाठी झाडाखाली वा हजारो झाडांखाली असाल तरी तुम्ही कधी कुंडलिनी तुमच्यासाठी तत्पर आहे. तिला तुमच्या थोड्याशा ऐकले का की एखादे झाड कुणा प्राण्यावर वा मनुष्यावर प्रयत्नाने ती तुम्हांला अशा स्थितीला नेईल की ह्या पडले? दुसरी कमालीची गोष्ट पहा. समुद्रकिनारी अनेक निरानंदाच्या सागरात तुम्ही पूर्ण न्हाऊन निघाल. इतकी नारळांची झाडे पहाता पण ती सर्व समुद्राच्या दिशेने कुंडलिनीची शक्ती काव्यमय आहे. इतके सुंदर तिचे झुकलेली असतात जरी मान्सूनचे जोरदार वारे चलनवलन आहे. बन्याच लोकांत कुंडलिनी 'आहत किनाऱ्याच्या दिशेने झेपावतात. कारण सागर हा आपला स्थितीत दिसते. असे वाटते एक कमजोर माता लटपटत, गुरु आहे. म्हणून ते त्याच्या दिशेला नतमस्तक आहेत.ही कसेही करुन आपल्या मुलाला पुनर्जन्म देण्यासाठी उठते, त्यांची समज नैसर्गिक आहे. आपली समज जरी उंच असली परत बसते, परत उठते, हळूहळू उठण्याचा प्रयत्न करते. तरी नैसर्गिक नाही. आपण जरुरीपेक्षा जरा जादा आहोत, ही कुंडलिनी हजारो वर्षे तुमच्या अनेक जन्मात बरोबर राहुन त्यामुळे ज्या गोष्टी आत्मसात करावयाच्या त्यांना आपण आता पुन्हा तुम्हाला पुनर्जन्म देण्यासाठी या जन्मी मुकतो, म्हणून जोपर्यंत आपण मध्यमाग्गावर येत नाही तुमच्याबरोबर आली आहे.. माइ्या या मुलाला दुसरा जन्म तोपर्यंत कुंडलिनी जाग्रण अप्राप्य ठरते. तरीपण आज प्राप्त व्हावा म्हणून पूर्णतया प्रयत्नात असते. ही करुणामयी परमेश्वराची एवढी कृपा आहे.. त्याची अनुकंपा एवढी माता, प्रेममरयी माता आपल्याला कसा त्रास देऊ शकेल?. प्रवाहित अाहे. मला स्वतःलाच याचे फार आश्चर्य जी हजारो वर्षे वाट पहात तिला वाटते की एक दिवस हा वाटते.हजारो लोक एकसाथ पार होतात. याबद्दल भृगुमुनींनी मुलगा शुध्द इच्छेला पूर्ण करुन या योगाला प्राप्त होईल. आपल्या नाडीग्रंथात लिहुन ठेवले आहे. यामुळे रोग बरे ती तुम्हाला कशाल दुःखित करेल?. या जगात मी अशा होतील, त्यांचे त्रास कमी होईल व कुंडलिनी सहजगत्या अनेक लोकांना पहाते की त्यांना कुठल्याही गोष्टीबद्दल जागृत होईल. हे भृगुमुनींनी हजारों वर्षापूर्वी लिहून ठेवले आदर नसतो. स्वत:बद्दल तर नसतोच. या जीवनात काही आहे याचा अर्थ ते सर्व जाणत होते. आपल्या देशात जे अनेक उच्च मूल्ये असतात हे कसे समजेल? आपल्यासमोर संतांची विख्यात ग्रंथकार झालेत, प्रवचनकार झाले, मोठमोठे संत अनेक उदाहरणे आहेत. ते या संसारात आले ते काय झाले व अनेक अवतरणे झालीत त्यांची आपल्याला सहस्राराची सुंदर व्यवस्था अशी आहे की आपल्या तर ते एका कमलपुष्पासारखे सर्व हब eও এ ৬ १४ ि) ८ न में - जून २00४ किंतपत माहिती आहे. आजच मला एकाने विचारले की, आपल्या नसा नसावर व मध्यवर्ति मज्ज्यासंस्थेवर जाणवते. शिवरात्रीचे काय महत्व आहे? या दिवशी शिवांचा जन्म एकगृहस्थमाइ्याकडे आले व म्हणाले की मला अंजायनाचा झाला होता का? शिवांचा जन्म कधी होत नाही कारण ते त्रास आहे, आपण मला ठीक करा. मी बाहेर जिघाले होते सदाशिव आहेत. त्यांचा जन्म होणे याला काहीही अर्थ नाही. पण मी त्यांना बसायला सांगितले. त्यांची कुण्डलिनी पण शिवरात्री म्हणजे त्या मोठ्या रात्री परबह्म महानिद्रा जागृत केली. थोडेसे त्यांना आत दुखले व तुम्ही आता ठीक स्थितीत होते. जसे आपण रात्री झोपी जातो तशी ही सृष्टी आहात सांगून मी निघाले. तर ते उदास होऊन मागे येत निद्रावस्थेत होती. त्या महारात्री शिव, हे सदाशिव जे कधी म्हणाले मल हार्टअॅटॅकसारखे वाटते. मी परत मोटारीतून बदलत नाही अवतार घेत नाही, जे एक साक्षीस्वरूपात सर्व उतरून त्यांना समजावले की, तुम्ही पूर्णपणे तंदुरुस्त संसाराकडे पहातात, खात्री करुन बघा. जीला ई म्हणतात. अथेना म्हणतात तिला आपल्यातून जेव्हा डॉक्टरकडे ते गेले आणि त्यांनी सांगितले की तुम्ही अलग केल. तिला सांगितले तू आता सर्व सृष्टीची रचना एकदम तंदुरुस्त आहात, कमालच आहे. तर तुमचे जाणणे कर. म्हणून आजच्या या रात्रीला शिवरात्री म्हणातात. ज्या हेत्या डॉक्टरनी सांगितले म्हणून होते. पण आमचे जाणणे रात्री सदाशिव जागृत झाले. हे च सदाशिव जेव्हां आपल्या हे तुमच्या चैतन्यातून (व्हायब्रेशन व्दारा ) जे आमच्या हुदयात आत्मस्वरूप प्रकाशित होतात तेव्हा ते 'शिव' आत्म्यानेदर्शविले. जेव्हां आत्मा बोलतो ते हे चैतन्य सांगते, असतात.. ज्या दिवशी ते जागृत झाले पुष्कळ लोक ओंकार बोलतो तेव्हा समजते. एखाद्या व्यक्तीला काय अज्ञानातून या दिवशी उपवास करतात.त्यांन शिवरात्रीचे त्रास आहे हे पहायचे असेल तेव्हा तुम्ही दोन्हीं तुमचे हात महत्वच माहित नाही. काहींनी विचारले की, या दिवशी त्याच्यासमोर धरा. आपल्या बोटांच्या अग्रावर समजेल की काय शिवांचा मृत्यू इाला? अहो ते अनंत आहेत त्यांना या माणसास काय त्रस आहे. कारणाकडे न पहाता क त्यांनी आपली एक शक्ती आदिशक्ती आहात. तुम्ही तुमच्या डॉक्टराकडून मृत्यू कसा येईल? आज तो आत्मा आमच्या आत जागृत होण्याची वेळ ही कारणमीमांसा व परिणामांच्या पलिकडे आली आहे. आम्हीही अशा महारात्रीच्या अंधारात बुडालो असते. (Beyond cause effect). कुंडलिनीच्या होतो. जिला या घोर कलियुगाने व्यापले आहे. आज त्या जाग्रणाने ती व्यक्ती ठीक होते. कधी कधी कुंडलिनीचे जाग्रण त्यापलिकडे जाऊन त्याची कुंण्डलिनी उचला. कुंडलिनी जागृतीसाठी तुम्ही माझ्यासमोर हजर आहात. आज तो व स्थापन कठीण वाटते? पण एकदा ते झाले की सर्व काम आत्मा तुमच्या आत जागृत होणार आहे. आत्मा हा फत्ते, सर्व ठीक होते. एखादी समस्या तुम्हांला त्रासदायक सच्चितानंदरुवरुप आहे. सत्चित्त. सत् म्हणजे त्या वाटते आणि मग तिची कारणमीमांसा करत बसाल. त्यात सत्याला तुम्ही जाणता. याआधी सत्याला तुम्ही जाणत एक त्रास संपला तर दूसरा चालू होतो.पण त्यापलिकडे नव्हता. जे काही जाणले तो भ्रम आहे. समजा एखादी व्यक्ती असलेले परमे वराचे साम्राज्य जे सहस्रात आहे त्यात तुम्ही तुमच्यासमोर आली तर तिला तुम्ही ओळखू शकणार नाही. उतरा. तेथे तुमच्या आगमनाचे स्वागततच होईल नमस्कार तो भले सांगेल की मी हे चांगले केले. अमके केले तमके करुन आत या व स्थिर व्हा. मग पहा की कोण तुमच्याकडे केले की तुम्ही लगेच भाळून जाल. पण तो तुरुंगातून सुटून डोळे वटारुन पाहूं शकेल? कोणाची हिंमत होईल? आलेला भामटा आहे? तुम्हांला लुटायला आला आहे? हे रामदासांनी जसे म्हटले 'समर्थाचिया सेवका वक्र पाहे तुम्हाला कळणार नाही. कांरण तुम्ही सत्य जाणत नाही. असा भूमंडळी कोण आहे?' सत्याला जाणणे म्हणजे त्या गोष्टीला जाणता, जे सर्व गोष्टींचे 'सार ' किंवा तत्त्व आहे. जसे मनुष्याचे सार किंवा साम्राज्यात आहोत की नाही. त्यात जम बसला की नाही? तत्व काय आहे? ते म्हणजे त्याचा आत्मा मग आधी जे मगत्यानंतर तुमची समज वाढेल ती समज म्हणजे सत्य जे জাन होते ते नंतर अज्ञान होते व खरे ज्ञान आपल्याला आपल्या मध्यवर्ती मज्जासंस्थेवर समजते. आता येथे जी म्हणून प्रथम पहा की आपण परमेवराच्या री ७ এ ৯ १५ শ श క క में - जून २00४ फुले विखुरलेली दिसतात ती आपले डोळे दाखवितात. जे असू शकत नाही. कितीही सांगितले तरी लोक त्या चुका आपल्या मज्जासंस्थेद्धारे समजते. त्यामुळे ती जाणिव करतात. आपल्याला होते. हे' ज्ञान आहे हेच वेद आहे. ज्यामुळे विद होते, बोध होतो हे सर्व मज्जासंस्थेद्दारे समजते व बाकीचे ती सहख्ारात येउऊन ते प्रकाशित झाले पाहिजे व त्यातील जे आहे ते सर्व बौध्धिक जमाखर्च, कुंडलिनी जेव्हां एक हजार पाकळ्या त्या सुंदर कमलासारखे डोलू सहस्त्राराचे भेदन करुन वर येते त्यावेळेस आपण त्या लागतील. तुम्ही हे आता पाह शकत नाही नंतर दिसेल ज्ञानाचे अधिकारी होतो. आपल्याकडे जे संत झालेत कारण तुम्हीच ते होता, स्वयं प्रकाश होता तर ते तुम्ही कसे त्यावेळेस कुठे विद्यापीठ, कॅलेज बगेरे होते. पण स्वतःच पहाल? जेव्हां तुमची दीप प्रज्वलीत होतो तेव्हा त्याने ते ज्ञानाचे भांडार होते. ते अत्यंत क्ञानी, हष्टे होते. एकाहून प्रकाश दिलाच पाहिजे. जोपर्यंत हा प्रकाश तुमच्या बुध्दीत एक सरस होते. लंडनमधील एक द्रष्टे विल्यम ब्लेक यांनी येत नाही तोप्यंत तुमची शक्ती हजार पटीने कमी असते. लिहीलेले भविष्य बाचले तर आश्चर्यच वाटते. असें दृष्टे भी म्हणते तिला अंतच नाही, ती अनंत आहे. एखाद्या विशाल जसे मार्कडेंयासारखे अनेक झालेत तसे तुमच्यातून का नाही वृक्षाचे बीज अगदे छोटे असते व ते अंकुरल्यानंतर त्याच होणार? सुरवातीला पाण्यातून एकच मासा बाहेर पडला. उत्तुंग वृक्ष होतो. तव्दत तुमची सिमित, तोकडी वाटणारी नंतर १0-१२ बाहेर पड़ले. हजारो झालेत से अनेक भसे ही बुध्दी अशारीतीने अनेकपटीने वृध्दींगत होते. तिच्या बाहेर पडून आज मानवस्थितीला प्राप्त झाले आहेत. आशा अनेक शाखा बहरून तिला अधिक विस्तारीत स्वरुप येते. तन्हे ने हजारो वर्षे तपस्या करुन परमेश्वराकडे योग हेपरमालम्याचे, आत्म्याचे सत्य स्वरूप आहे. आत्मा सत्यच मागितला, मेहनत केली व आता आम्ही माजवस्वरूपात दाखवतो. त्यासाठी साहजयोगात बैठक असायला हवी. अवतरलो. परमेश्वराला प्राप्त करण्याची आपली इच्छा जो तुम्ही जे संगीत ऐकले ते समजण्यासाठी बैठक तुमचा हळ आहे तो तुम्हाला मिळालाच पाहिजे. जे आपल्या (मेहनत)लागते. तुम्ही पार तर झालात पण त्यानंतर बैठक संतांनी अवतरणांनी सांगून ठेवले ते स्वरुपात उतरलेच हवी अभ्यास हवा. या अभ्यासाशिवाय ती नाजूक, सुक्ष्म पाहिजे. कुंडलिनीच्या जाग्रणातून तो प्रकाश तुमच्या संदेदना जागृत होऊ शकत नाही. त्याशिवाय तुम्ही समर्थ नसानसातून प्रवाहित होणार आहे. म्हणजे तुम्ही योगीजन होत नाही.प्र्ण प्रभुत्व येण्यासाठी बैठक लागते, अभ्यास होणार. योगी झाल्याशिवाय कुठलीच गोष्ट पार्खून घेता हुवा. कारण ते नसानसावर जाणवते. त्या नसा या उच्च येत नाही. सत्य जे आमच्या मुखातून बोलले जाते ते सत्य नव्या जागृतीच्या आयामात जागृत होत नाही तोपर्यंत आहे की नाही ते जाणण्यासाठी तुम्ही योगी असायला तुम्हांला ते जाणवणार नाहीं. पाहिजे. आम्ही सांगतो ते सत्य आहे की करे ? तेव्हां आपले तर सत्य जाणण्यासाठी कुंडलिनीच्या उत्थापनाने तसेच आपण आपल्या आत कोणता दोष आहे हे हात पसरा व पहा तेव्हा तमच्या हातातून चैतनलहरी वाह समजू शकाल. जेव्हा तुम्हीच सत्यस्वरूप होता, तेव्हां तुम्ही लागतील व तुम्हाला ते सत्य समजेल, तुम्ही प्रश्न विचारा असत्याचा स्वीकार करणार नाही. एखाद्या कापडावर डाग की या संसारात परमात्मा आहे की नाही? परमात्मा आहे पडला आणि तो उजेडात दिसला तर आपण प्रथम विचार म्हणून लगेच तुमच्या हातातून चैतन्य लहरी वाहुंलागतील करतो की तो कसा घालवायचा. त्याचप्रमाणे आपण समोरचा भाणूस दुष्ट असला तर तो कसा आहे? हे पहाल आपल्यापासून अलग होऊन, जे असत्य आहे त्याचा तर तुम्हांला हातावर गरम लागेल किंवा एखादा फोडसुध्दा स्वीकार करणार नाहीं. जसे एक गृहस्थ माइ्याकडे आले येईल व चैतन्य लहरी बंद होतील. परंतु संत व राक्षस यांना वम्हणाले श्रीमाताजी माझी आज्ञा ठीक करा म्हणजे त्यांचा ओळखण्याचे इतरही मार्ग आहेत.ते तुमी बुध्दीने जाणू वाढलेला अहंकार तो काढावा. एखाद्याला आपण तुमचा शकता. ज्या माणसाची दृष्टी तुमच्या पैशावर सत्तेवर वा अहंकार वाढला असे सांगितले तर तो दूुखावेल. जेव्हां अज्ञा तुमची मुले बायका याकडे आहे असा मनुष्य कधीही संत चक्र दुखते तेव्हा तुम्ही म्हणता श्रीमाताजी माझे अज्ञाचक्र ৯৪ ৯ ७ द १६ में - जून २00४ खराब आहे ते ठीक करा. आत जर एखादा दोष निर्माण झाला तर तो दुखेल, ते तुम्हांला जाणवेल व तेथून सूचनाही मिळेल. ते तुम्ही तुमच्या बोटावर जाणू शकाल. आता एखादा आ्रास असेल तर त्या त्रासामुळे तुम्ही एकाয়, एकाकार राहू शकत नाहीं. (तुम्ही फार गंभीर दिसता, विषय जरी गंभीर असला तरी तुमचे चित्त प्रसन्न ठेवा) एक साहेब मिनीस्टरला भेटायला गेले. तेथे एकजण इकडून तिकडून जणू धावतच होता. ते त्याला म्हणाले अरे तुम्हांला काय झाले? तर ते ओरडून म्हणाले, तुम्हाला ठाऊक नाही मी पी.ए. आहे हे जे आम्ही आपल्या डोक्यावर चढवतो व तो पैशाचा, पदाचा व बुध्दीचा हा अभिमान नसून दुराभिमान आहे. अशा गर्वाने माणूस उगीचच आपल्याला (नसलेल्या) घोड्यावर चढवतो. पण योग प्रस्थापित झाल्यावर हे सर्व गळून पडते. हे सर्व बाह्मात आहे. जर प्रकाशात तुम्ही साप धरला तर लगेच तो तुम्ही सोडून देता, तसेच हे सर्व सुट्ून जाते. जेव्हां कुंडलिनी आज्ञा चक्रावर येते तेव्हा तेथील देवता जागृत होऊन वरील अहंकार व प्रतिअहंकाराच्या फुन्यांना शोषून घेते व जी जागा निर्माण करते तेथून कुंडलिनी सटदिशी टाळूतून बाहेर येते. तेव्हां तुमचे हात बोलतात व ती सांगते तुम्ही पार झालात. जे पार होतात त्यांनाच हातावर थंड हवा (चैतन्य) जाणवते. ज्याना होत नाही त्यांना कठीण जाते, समजत नाही. पण पार ते त्यात एकताना होतात . त्यातून झाल्यावर मग तुमच्या विशुध्दी चक्रावर दोष आला किंवा अनुभव घेतात जी आत्म्याची देणगी आहे. नामदेवांच्या एका नाभी चक्रावर असेल तर ते तुम्ही तुमच्या बोटाच्या अग्रावर अभंगात वर्णन आहे की एक मुलगा अकाशात पतंग उडवित समजू शकाल. व त्याबाबत समजू शकेल, निवडणुकविषयी असतो. पतंगाची आकाशांत उत्तुंग भरारी चालू आहे. समजू शकेल. इथे बसल्याबसल्या सर्व जगातील गोष्टी उड़विणारा मुलगा इतर मुलांबरोबर हसतो, गप्पा करतो तुम्ही समजू शकाल. पण माणूस जेव्हां सहजयोगात उतरलो, पण त्याचे चित्त त्या भरारी मारणाच्या त्या पतंगावरच तेव्हा त्याचे चित्त या गोष्टीवरुन हटून परमात्म्याकडे असते. योग्यांचीही हीच कथा असते. ते इतरांवरोबर बोलत लागून रहाते. त्याला अराल्या गोष्टीत रस वाटत नाही. असले तरी त्यांचे चित्त त्या आत्म्यावर असते. जामदेवांच्य जर तुम्हांला मधुर असे अमृत प्यायला मिळाले तर तुम्ही दुस्या एका काव्यात, गावातील स्त्रिया पाण्याने भरलेल्या त्या गढूळ पाण्याला स्पर्श ही करणार नाही. क्षुल्लक चार चार घागरी डोक्यावर घेऊन, गप्पा मारत, मजा करत गोष्टीवरील लक्ष उड्ून, तुमच्या प्रायॉरिटीज वाढवून तुम्ही आपल्या सख्यांच्याबरोबर झपाझप चालत असतात. पण उच्च पातळीचे व्यक्तित्व प्राप्त करता. ज्यापासून आनंद त्यासवचि चित्त ल्या डोक्यावरील घागरीवर. तसेच तिसर्या घेता.. त्याचाच स्विकार करता, एखाडा दवारुडा त्याची एका पढात त्यांनी सांगितले की, एक माता आपल्या संध्याकाळची वेळ झाली की सर्व काही सोडून बरोबर मुलाला पाठीवर बांधून घरातील व इतर काम भराभट दारुच्या अडयावर येतो. हीच स्थिती योग्यांची होते जेव्हा उरकत जाते.पण तीचे सर्व चित्त आपल्या मुलावरच असते. कें हचे ते ( आतील) शांतीचा ও उर न శ में - जून २00४ अशीच ही कुंडलिनी तिचे चित्त सर्वथः तुम्हांवर असते आणि उत्कंठेने आपला मुलगा य स्थितीला केव्हा येईल जेव्हां तुम्हाला तो पुनर्जन्म देऊ शकेल. दुनियेच्या दुसन्या कुठल्याही गोष्टीत तिला रस नसतो. ही तुमच्यातील शुध्द इच्छा असते. तिचे जोपर्यंत हे कार्य पूर्ण होत नाही तोपर्यंत तिला चैन पड़त नाही. आणली, कशी आणली इ. विचारात गुंतुन जाईल. पण त्या जागी योगी असेल तर ल्या सजावटीचा, ज्यांनी अगदी -हदय ओतून, ज्या कोणी केले हे माहीत नसतानाही तो त्या निराकार निर्विकार स्थितीत राहतो, त्याच्या आतून तो आनंद ओसंडत असतो,त्यात विचार नसतो. तो निर्विचारतेत असतो. अशा प्रकारचा आनंद तुम्हाला निर्विचार स्थितीतून मिळतो. तो तुम्ही सत्यातून मिळवता, विचारातून मिळवत नाही. विचाराने ती आनंददायी शक्ती लुप्त होते. त्याच्यात आल्हाद नसतो.सत्याशिवाय हे घडत नाही. राधेला परमेश्वराची आल्हाददायी शक्ती मानतात. ही आल्हाददायनी शक्ती तुम्ही विचार करत बसाल तर ती लुप्त होते. पण निर्विचारतेत एखादी गोष्ट पहाल तर त्यात आत्म्याचे स्वरूप असे आहे की तो सत्य जाणतो. या जगात तीन त-हेचे लोक सापडतात. एक तामसिक जे असत्यालाच सत्य समजून आपले नुकसार करुन घेतात. राजसिक जे सत्य व असत्य यातला फरकच समजत नाही आणि तिसरे ते सात्विक जे फक्त सत्याचाच स्विकार करतात. जसा रत्नपारखी फक्त हिरा बरोबर ओळखतो, तुम्ही सत्याला बरोबर पकडता. एकदा एक कुलटा असलेला आनंद, त्यात असलेले सत्य, जे निराकार समजल्या गेलेल्या ख्त्रिला काही लोक दगड मारत होते तेव्हा स्वरुपात असते ते तुमच्यातून असे वाहू लगेल की ती सर्व ते पाहून इसा मसीहा मधे पडले, जरी त्या स्त्रिशी काही संबंध प्रेमशक्ती तुमच्यातून वाहू लागेल व ते तुम्हालाही जाणवेल. नसला तरी देखील आणि त्यांनी विचारले की ज्या कोणी त्यात तुम्ही अगदी निश्चिंत होता. जसे आजचे संगीत होते. काही पाप केले नाही त्या माणसाने आधी दगड मारावेत. जर तुम्ही म्हणाल आता वेळ झाला, गेले पाहिजे. इ. वित्तार हे ऐकून सर्वांचेच हात थांबले. कारण मसिहा साहेबांना हे कराल जर तुम्ही भी त्या आनंदाला मुकाल, निर्विचारतेत ठाऊक होते की, या ख्त्रिने जेवढ्याकाही वाईट गोष्टी त्या संगीताचा खरा परिणाम तुम्ही अनुभवू शकता. केल्यात , आयुष्यात चुका केल्यात त्याला ईश्वर शिक्षा देइल किंवा क्षमा करणारा तो आहे. या लोकांना तिला दोष स्थिर होता, तुम्ही वर्तमानात उतरता, ना भूतकाळांत ना देण्याचा काय अधिकार आहे. ज्यांनी सत्याला जाणले ते भविष्यात तुम्ही वर्तमानात रहाता. प्रत्येक वर्तमानाचा क्षण असत्यावरोबर कसे उभे रहातील? प्रकाशात सर्व दिसत स्वत:चा आयाम एक दिशा घेत जणू एक आरसा होतो. असताना तुम्ही ते उधळणार? जर तुम्हांला दिसले की त्यातून ज्या छटा तुम्हाला दिसतात त्या पहाता तुम्ही एवढे यामुळे माझे नुकसान होणार आहे. मला त्रास होणार आहे मजेत असता की विचारायला नको. एवढ्या हजार जिव्हा तुम्ही म्हणाल का " आ बैल मुझे मार" हा प्रकाश आपल्या असूनही जेव्हा मजा येत नाही पण त्या वर्तमानाची जेवढी आत नसेल तर तुम्ही आपल्या जीवनाची बरबादी करता. मजा घेता त्याला पारावार नाही. जेव्हां आत्मा जागृत होतो पैशाने परिस्थिती सुधारते असे नाही. एखाद्याला पैसे मिळाले तेव्हां ल्याच्या स्वभावावरुन जो आनंद पाझरतो तो की तो चालला ढारुच्या गुत्यावर. एखाद्याला उच्च पढावर आपल्या आत स्फूरित होतो, ते सांगावे लागत नाही. बसवा, पंडिताला सत्ता ्ा किंवा त्यांना सत्ता मिळू धया त्यांचे तुमच्या चेहन्यातून तो ओसंडत असतो. जेव्हां डोके उलटेच चालेल. माणसाला सत्ता पेलवत नाही, संपत्ति पहिल्यावेळेस मी पॅरिसला गेले होते तेव्हां मला पाहून लोक पेलवत नाही स्वातंत्रता झेपत नाही अशी माणसाची स्थिती. म्हणत 'माताजी तुम्ही खूष दिसता पण ते पॅरिसमधे पण हेही खरे की योगाने याहीपेक्षा वरची स्थिती तुम्ही प्राप्त स्विकारले जाणार नाही' कारण जे लोक फार मजेत आहेत करु शकता. भोग तेव्हांच घ्याल जेव्हां तुम्ही सत्यावर उभे ते फार अज्ञानी आहेत असे वाटते. तर मला म्हणाले तुम्ही रहाता. आता येथे केलेली फुलांची सजावट पहाताना थोडे कठोरपणे बोला, पण माइ्यासाठी ते शक्य नाही. मी सामान्य माणूस ही फुले कोठून आणली, केवढ्याला म्हणाले तुम्हीच मला जरा बिघडलेले वाटतात. ते तसे आहेत जेव्हां तुम्ही योगीजन होता, तेव्हा तुम्ही सहस्नारात এ 1ও এ এ १८ न औ मे - जून २00४ कारण प्रत्येक तिस्या घरात दारूच्या बाटल्यावर बाटल्या उघडतात, चौध्या घरात स्त्रियांबरोबर अनाचार चालू असतो तर पाचव्या घरात कटकारस्थान शिजत असते, अशा स्थितीत तेथे काय आनंदाचे साम्राज्य दिसेल? मी तेथून पायी जात असताना लोक मला एकमेकांत कुजबुज करताना दिसले. तर मला समजले की आता अष्टग्रही होणार आहे आणि त्यात सर्व जगाचा नाश होणार आहे. त्याची ते वाट पहात आहे. मी म्हणाले त्यापेक्षा इथे जी नढी आहे त्यात जाउन आधीच उड्या मारुन टाका. पण वा अष्ट ग्रहीतून आपण वाचणार जाही का हा विचार त्यांच्यात नाही. अशी सर्व स्थिती, असे ते दुःखी जीव, आमच्यासाठी हेच चांगले की लवकर मरणे. स्थिटझरलंड व नार्वेमधे एक प्रकारची जणू स्पर्धा लागते की आपल्या देशात जास्तित जास्त आत्महत्या कशा होतील. स्वित्झर्लंडमधे १७ ते २५ वयातील मुले याबाबत आपल्या देशाचा नंबर पहिला कसा लागेल याचाच बिचार करतात. जास्तीत जा्त कशा आत्महत्या घडतील. हे खरे आहे की तुम्ही संपत्ती मिळविली पण आनंद मिळवलेला नाही.सर्व मिळ वले, मोटारी फिरविल्या, ज्याची भारतीय लोक आकां क्षा धरतात.. लोक आता कशा तन्हेने जीव धायचा याचा विचार करत असतात. पण ते जाणत नाही की मेल्यावर पुन्हा जन्मणारच. मग पुन्हा तेच रडणे. कोणी कायमचा मृत नसतो मजा कशी घ्यायची ते पहा, शिकून घ्या. एकदम समजले हीच अडचण, पण हे बदलले पाहिजे याचा विचार नाही. तीच नाही तरी मजेत रहा या मौजेचा आनंद सर्वाना वाटत चला. जर तुमचीही धारणा असेल तर करा उपवास, द्या स्वत:ला आपले चित्त प्रकाशित होते. या चित्ताच्या प्रकाशामुळे पीडा आणि नष्ट व्हा. पण याची काय जररी आहे.? सत्य हे आपल्या आतच स्थित आहे. आपला आनंद (collective consceions) असे म्हणतात. मी तर आपल्या आतच आहे आणिएका क्षणात तो मिळवूही त्याला सामुहिक शुभचेतना' असे म्हणेल. शुभ -अशुभ शकतो, सहजतेत तो मिळू शकतो, यासाठी थोडे उन्मुख विचार असे आमच्यासाठी काही नसते. शुभ हेच की हे चेतना व्हा. वर बघा, ते प्राप्त करण्यसाठी कुंडलिनी सहस्रारात न आमच्यातून वाहते. ज्या गाण्याने, ज्या संगीताने, ज्या थांबता त्याचे भेदन हो ऊन वर येणे जरूर आहे. ते भेदनही भक्तीने हे चैतन्य वाहते ते सर्व शुभ आहे. ह्याच चैतन्य लहरी, सूक्षम तन्हेने होते, आता कुठली नाडी कुठे आहे ती कशी सौंदर्य लहरी, ही शुभ चेतना आमच्या आत जागृत होते. कार्यान्वित होते? कुठली चक्रे कुठे आहेत? ती कशी म्हणजे ती बुध्दीत येते असे नसून आम्ही जारकतो की। उघडतात? हे सर्व येथे सांगणे आवश्यक जाही. जशी एखाढी आमच्या आत कोणता ढोष आहे? आत्मसाक्षात्कार होतो भोटार आहे जर तिची कुठली जाड़ी कुठे आहे, आत आणि आम्ही व्यष्टीला प्राप्त करतो. तसेच रामष्टीमधेही कायकाय आहे ? हे न पहाता एकदम गाडी सुरु करून तिची जाणतो. म्हणजेच आम्ही स्वत ःबद्दलही जाणती तसेच मजा घेता तसेच सहजयोग प्राप्त केल्यावर हळू हळू त्याची सामुहिकतेलाही समजते . आता सामुहिकतेचा चमत्कार ते तुमच्यात एक नवी जागृति येते त्याला 'सामुहिक चैतना ক স १९ এ ও न मे - जून २00४ बघा. त्याबाबत तुम्ही अनेक अनेक सिंध्दांन्त उभे केलेले जण आले होते. त्यांना कॅन्सर होता. फक्त पहिल्यांदाच आहेत. एक म्हणतो आम्ही भांडवलशाही मानतो, कोण माइ्या कार्यक्रमाला हजर होते. ते परत गेले तेव्हा त्यांचा म्हणतो आम्ही कम्युनिस्ट आहोत. इ. पण हे सर्व भंपक आहे कॅन्सर बरा झालेला पाहून त्यांच्या डॉक्टरांनाही नवल व्यर्थ आहे. खरे म्हणजे जो योगी असतो म्हणजे वाटले. तसेच महंमद नावाचे गृहस्थ ते अल्लाला खूप मानत. आमच्यासारखे. आम्ही खरे भांडवलदार आहोत कारण त्यांना डायबेटीस होता. मुंबईत माइ्या कार्यक्रमाल एकदाच आमच्याकडे अनेक शक्त्यांचा संचय आहे. आम्ही आले. ते जा मला भेटले ना माइ्याशी काही बोलले पण कम्युनिस्ट ही आहोत कारण आम्ही ते सर्वांना वाटून त्यांचा डायबेटीस पूर्ण बरा झाला. काही लोकांची कुंडलिनी टाकतो. त्याशिवाय आम्हाला चैन नाही. एक साहेब उचलताना मी अगदी हात टेकते. काहीही करून त्यांना आम्हला म्हणाले 'तुम्ही हे कशाला करता?' जागृती जागृती येत नाहीं. अश लोकांचे डोके अगढी गच्च असते. देत बसता? तुमचे पति चांगले आहेत, तुमची मुलेबाळे अहंकार अगढी टेकड्याएवढा असतो. मग कुंडलिजीही आहेत, सुखी आहात. मग घरी शांत बसावे? पण कुठे बसलो विचार करेल की यांना अजून थोड्या ठोकरा खाऊ द्ा. आम्ही? जोपर्यंत हे वाटत नाही तोपर्यंत चैन कुठे? मजा म्हणून सहजयोगात नसतापूर्वक व व्रतनिश्चयाने उतरणे वाटत नाही. जसा मद्यपि कधीएकटा मध्य घेत नाही. त्याला जरूर आहे. मी नेहमी म्हणते की येरागबाळ्याचे येथे काम एकट्याला मजा येत नाही. आम्हालाही वाटल्याशिवाय नाही आलतूफालतू लोकांचे काम नाही. जे वीर आहेत राहवत नाही. तुम्ही सामूहिकतेत जागृत होत तुमचे चित्त हे त्यांनीच पुढे यावे बाकीच्या बेकार लोकांसाठी सहजयोग विराटात (जे अकबर आहे) जागृत होते जे आदिपुरुषाचे नाही. तसे स्वत:ला वीर समजणारे खूप आहेत. त्यांना असते. जसे शरिराचे अंग प्रत्यंग जागृत होते, तशा रितीने तंबाखू सोडा म्हटले तर ती सुटत नाही हे कसले बीर? वीर त्या विराटाचे अंगप्रत्यंग बनून तुम्ही त्यात जागृत होता. असेल त्यांनीच समोर यावे.वीरांच्या गळ्यातच कुंडलिनीची यानंतर मग तेथे दुसरा कोणीच नसतो. तुम्ही कोणावर माळ पडते. भारतात असे अनेक वीर होऊन गेलेत. काही उपकार करता? तुम्ही कोणाला देताय? जसे आपले एक मागे रहातात त्यांनाही थोडे पुढे ओढले पाहिजे. म्हणजे ते बोट दुखु लागले तर आपोआप दुसन्या बोटाने आपण तयार होतील. त्यासाठी हिंमत ठेवा, हृष्टिनिश्वरयी असले रगडतो काही सांगण्याची जरुर नसते. शरिरात तक्रार पाहिजे. सहजयोग मिळाल्यानंतर लोक इतके शुध्द होतात जिर्माण झाली तर सर्व शरीर मदतीस धावते. रुइचेलदटनी सांगून ठेवले आहे की Porerty धुंद असत, सिगारेट पीत, त्यांचे हे सर्व सुटलेले पाहून anywlhere is a threat to prosperity everywhere बरोबरच्या लोकांना वाटते हा एवढा कसा बदलला? याला सामुहिकतेसाठी हे महत्वाचे वाटते. तुम्ही जर सामूहिकतेत काय झाले? हे कसे घडले? असे अनेक आधी त्यांच्या जागृत असाल तर कुठेही एखादी समस्या निर्माण झाली गुरुला चिकटून होते पण नंतर अगदी तेज़स्वी व्यक्ती होतात. तर तुम्हाला ते जाणवेल. तुम्ही जर नुसतीं प्रार्थना जरी केली या तेजस्वितेच्या मागे अत्यंत करुणामय, प्रेममय, अतीव तरी त्याचे निवारण होऊ शकते. त्यासाठी कोणाची मदत सुखदायी अशी शानदार गोष्ट जी तुमचे चित्त अशा एका जणू दुर्गधीपासून कायम ढूर रहातात. जे रोज दारु पिऊन जया आयामात, सामुहिक चेतनेद्धारे, उच्च जाणिवेत उतरवते. हे पाहून तुम्ही स्वतः आश्चर्य चकित होता. ते लागत जाही. तुम्ही स्वतः प्ररमात्म्याला विनवा, तो तुमचे कार्य निभावतो. तो ते करतो. हजारोंच्या बाबतीत हे घडले ते आहे. इथे असे अनेक सहजयोगी आहेत ज्यांनी २/३ वर्षात विचारतात 'श्रीमाताजी आम्ही विषेश काही न करता हे कसे असे अनुभवले आहे. तुमचा विश्वास अतूट असेल तर. घडले ? योगक्षेमवहाम्यहम् . योग झाल्यानंतर परमात्मा परमात्माही झुकतो. माझ्याकडे अनेक आजारी व्यक्ती तुमचे क्षेम पहातो ' हे श्रीकृष्णांनी सांगितले आहे. ते घटित येतात. त्यांना ठीक करता करता माझे कधी कधी डोके होते आणि सहर्त्राराचा चमत्तक्ार म्हणजे त्याची जागृती, पिकून जाते. हात अगढी थकून जातात. आसामहून एक त्यामुळे नवेनवे आयाम नवनवे विचार आणि किती उत्फूर्त ৭ मो এ RO ३) শ मे - जून २00४ प्रभा तुम्हाला मिळतात. तेव्हा तुम्हालाच प्रश्च पडतो की हे शिष्या ज्यांच्यामुळे आपण वाचलो. एकाने येऊन गाडीचालू माझेच मस्तक आहे का? ही मुले अभ्यासात मागे असणारी करावयाचा प्रयत्न केला ती लगेच धावू लागली. अशी अनेक आता एकदम फस्स्ट क्लास फस्ट्ट कशी? असे लोक. ज्यांना असंख्य उदाहरणे, अनुभव मी तुम्हाला देऊ शकेल. हे असे कलेचा गंध जसतो, ते एकदम कलाप्रवीण होतात. अनेक घडते कारण आपल्याला सांभळणारे देवदूतपण लोक ज्यांना नोक-्या नव्हत्या, काय करावे हेच कळत तुमच्याबरोबर असतात. सर्व सृष्टीचे ते कर्ते आहेत नव्हते असे, लखपती होतात है कसे घडले? अशा शक्त्या लोकांना वाटते या दुनियेत आमच्याशिवाय इतर कोणीच आपल्यातच आहेत. लक्ष्मीची शक्तीही आपल्यात आहे. नसते. अजून तुम्ही स्टेजवर उभे नाही, तुम्हांला कळेल की जेव्हां मनुष्य जागृत होऊन सृजनशील बनतो, कलाकार किती गण तुमच्या मागे पुढे चालतात. तुमचे रक्षण करतात. बनतो आणि त्याच्यात सृष्टीचे निर्माते ब्रह्ृदेव जेव्हा जागृत तुम्हीं परमात्म्यालाअजून पूर्ण जाणले जाही. उलट तुम्ही होतात, जे स्वाधिष्ठानावर अधिष्ठित आहेत त्यांच्याकडून त्याच्या चुका काढत बसता, दूषण देता. त्याच्याही पुढे फार महान अशी निर्मिती होते. तसे असे महान कलाकार जाऊन म्हणता ई चरच नाही याशिवाय दुसरे काही तुम्ही निर्माण होतात. मी सांगितले की या जगतातील सर्व महान केले नाही. तुम्ही त्यांच्यासाठी काही करा अगर कर नका. कलाकार हे सर्व पार झालेले होते. जर ते साक्षात्कारी नसते तो प्रेममय परमपिता तुमच्यासाठी जे करायचे ते करतो व तर ते एवढे महान नसते. हल्ली लुदपुटीचे कलाकार दिसतात, करेल. त्याला बाटले की त्याच्या साम्राज्यात तुम्ही यावे तुटपुंजे लेखक आहेत. एखाद्या मंत्र्याची चाकरी सोडली की आणि त्या सिंहासनावर विराजमान व्हावे. हे स्थान तुमच्या लागले त्याच्याविरुध्ध लिहायला. माझे भाषण ऐकले की सहस्रारात आहे. ज्यात तुम्हाला प्रवेश करावयाचा आहे. बसले काहीतरी लिहीत. असे तुटपुंजी लोक जेव्हां ब्रह्रंध्र भेदून झाल्यावर त्याच्या कृपेने आशिर्वादाचे जे आत्मसाक्षात्कारी होतात. तेव्हा त्यांना कळते की मी हे अनुभव येतील ते तुम्हाला तुमच्या नसानसावर जाणवेल, काय करत होतो. माझ्याकडे रत्नांचा ठेवा असतांना मी आपल्या जीवनात जाणवेल व्यवहारात जाणवेल, मित्रांमधे कवडी कां जवळ केली. जाणवेल, आपल्या देशात, आपल्यासमाजात जाणू शकाल. अशी जेव्हां तुमच्यात जागृती येते, आतून आंढोलन साऱ्या विश्वात जाणू शकाल. हाच त्याचा आशिर्वाद आहे निर्माण होऊन त्यातून मधुर संगीताची निर्मिती होते. मग आणि ते प्रस्थापित करण्याचा हा तुमच्यासाठी आजचा तुम्ही कांही एकटे नसता, नेहमी आपण ऐकतो 'मी फार दिवस आहे. त्याला पुन्हा जाणावे, त्याला विसरू नये. बोअर झालो' असे शब्दही निघणार नाहीत. जो आपल्या त्यात घाबरून जाण्यासारखे काही नाही. तशी वेळ यावी आत रंगला तो बोअर कसा होईन? भले तुम्ही जंगलात लागते आणि ती आज आली आहे. आता सृष्टी बहारते आहे. असा, जाहीतर लोकांत असा तुमचे व्यक्तित्व असे होईल अनेकात त्या फुलांचे फळात रुपांतर होणार आहे. - की तुमच्यातून या (प्रेमाच्या )धारा, तरंग वाहू लागतील. परमात्मा आपल्या सर्वांना सुखी ठेवो. त्यामुळे तुम्ही जेथे असाल तेथील सर्व लोकांना त्याचा फायदाच होईल. एक सहजयोगी राहरीहुन बसने येत असता, ती बस खाली खोल दरीत पडली. तीन चार पलट्या घेऊन परत चार चाकवर व्यवस्थित उभी झाली.जो ड्रायव्हर होता तो घाबरून पळाला, पण आतील सर्वजण सुखरुप, कोणालाही कसलीही इजा झाली नव्हती. सर्वाना नवल वाटले की हे कसे घडले? कोणतरी देवमाणूस आपल्यात असणार? कोणीतरी त्या सहजयोगीनीच्या हातातील माझी अंगठी पाहिली आणिम्हणाले ह्याच त्यश्रीमाताजींच्या এ हि ক ও २१ १22 न- न् क. गो में - जून २००४ ১e सहज समाचार वनदेवी आयुवैदिक हेल्थ प्रॉडक्टस प्रा.लिमीटेड सर्वांना कळविण्यात येते की, प.पू.श्रीमाताजी निर्मला देवी यांनी दिनांक १ जून २००४ पासून वनदेवी हेल्थ प्रॉडक्टस प्रा.लि.या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर या पढावर श्री राजेंद्र पुगालिया यांची नेमणूक केली असून असिस्टंट डायरेक्टर म्हणून श्री पराग राजे यांची नेमणूक केली आहे. वनदेवी कंपनी मार्फत तयार होणारी औषधे व हेल्थ प्रॉडक्ट एक विशिष्ठ उद्देशाने परम चैतन्याच्या मार्गदर्शनात व आशीर्वादात तयार केली जातात. मागिल अनेक वर्षापासून सदर चैतन्यमय औषधांचा वापर करणान्यांना मोठ्याप्रमाणावर लाभ झाला आहे. संपूर्ण भारतातील सहजयोग्यांना व नागरिकांपर्यंत लाभ होण्याच्या दृष्टीने सर्वत्र वितरण त्वरित करण्यासाठी कंपनीने आकर्षक स्किम तयार केली आहे. कंपनीचे अधिकृत विक्रेते होण्यासाठी आपल्याला आपली सर्व माहिती, त्यामध्ये आपले शिक्षण, व्यवसायाची माहिती, आर्थिक माहिती, ओळखणार्या व्यक्तीचे प्रमाणपत्र असावे. तसेच जर आपले जनरल स्टोरर्स अथवा औषधाचे दुकान असेल तर प्राधान्य देण्यात येईल. अधिकृत विक्रेत्यांनी कंपनीच्या प्रॉडक्टची रुपये ५०००/- पेक्षा जास्त रक्कमेची एकाचवेळी खरेदी करणे आवश्यक असून त्यावर त्यांना एकुण रक्कमेवर १५ % वटाव देण्यात येईल. तसेच रोखीने एकाचवेळी रुपये ५०००/- पेक्षा जास्त रक्कमेची खरेदी करणाऱ्यांसाठी २० % वटाव देण्यात येईल. सदर कंपनीच्या प्रॉडक्टला देशभर प्रचंड मागणी येणार असल्याची कंपनीला खात्री आहे. कंपनीच्या औषधांची व हेल्थ प्रॉडक्टची तपशिलवार माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे. तरी आपली सर्व माहिती (बायो डेटा) त्वरित खालील पत्यावर पाठवावा. आपली नियुक्ती कंपनीचे अधिकृत वितरक/विक्रेता म्हणून करण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार कंपनीने स्वत:कडे राखून ठेवला आहे. कंपनीचा पत्रव्यवहाराचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे. अत्त च्चछी ता ाम मुख्य का्यालय म वनदेवी आयुर्वैदिक हेल्थ प्रॉडक्टस प्रा. लिमीटेड प्लॉट क्रमांक ८, कोथरुड, पौड रोड, पुणे ४११०२९ दुरध्वनी क्रमांक :- 0२0 २५२८ ६७२२ चंद्रगु्त हाऊसिंग सोसायटी, A vanadeviayur@rediffmail.com वेब साईट www.vandeviayur.com क ও २२ ४ প में - जून २00४ युवाशक्ति कार्यशाळा, कारगिल हॉल पुणे १३ जून २००४ पुणे शहर व परिस्सरातील युवाशक्तीसाठी पुण्यातील खडकी भागातील क्विन्स मेरी टेक्नीकल इन्सिट्यूट या संस्थेच्या कारगील हॉलमध्ये कार्यशाळा आयोजित केला होता. साधारण ५००-६०० युवाशक्तींच्या उपस्थितीत कार्यक्रम सकाळी 3.४५ च्या सुमारास तीन महामंत्रानी सुरु झाला. त्यानंतर श्री बागडदे आणि सहकारी यांनी ३ भजने सादर केली व स्वरांचा वापर करुन बॅलन्स कसा करावा हे प्रात्यक्षिकासह करुन घेतले.चि. यश इनामदार, प्रविण जावळकर यांनी युवाशक्तीला मार्गदर्शन केले. श्री नरके यांनी सहजयोग्यांची जबाबदारी तसेच पॉझिटीव्ह थिंकींग बाबत माहिती दिली. चि. मंगेश बडके, श्री डहाळे, श्री योगेश ढगडे यांनी सहजयोग प्रचार व प्रसार याबाबत आपले विचार मांडले. कु.स्वप्ना संहिग यांनी कुमकुम बाबत तर चि अभिमन्यु नाईकरे यांनी आत्मपरिक्षणाबाबत माहिती दिली. त्या नंतर डॉ हुले यांनी आरोग्य व सहजयोग या विषयावर अत्यंत महत्त्वाची माहिती सांगितली. चि. प्रजोत उंबरकर व श्री गायकवाड यांनी चित्ताबद्दल माहिती दिली. दुपारच्या सत्रात टरस्टी श्री राजेंद्र पुगालिया यांनी आपले विचार मांडताना आपले अनुभव सांगत सर्व युवाशत्तीला बहुमुल्य मार्गदर्शन केले.युवाशक्तीच्या कु राणी गरुड हिने - समर्पण, कु. अहंकार व प्रतिअहंकार, कु. वर्षा शितोळे- प्रोटोकॉल्स, चि संजिव सूर्यकुमार- सहजयोगाच्या प्रगतीसाठी एकवीस गिरीजा शेटे - पृथ्वी तत्त्व, चि. राहुल दगडे पायन्या, कु मुग्धा पवार - मिरकल्स, कु मेघना जाधव माहिती दिली. शेवटी सामूहिक मेडींटेशन झाल्यानंतर कार्यक्रम संपला. सदर कार्यशाळेच आयोजन व नियोजन तसेच सूत्रसंचलन कर्नल माने यांनी केले होते. त्यामधे युवाशत्तीच्या मुला-मुलींना वेगवेगळ्या विषयावर बोलण्याची संधी देण्यात आली. तसेच सदर कार्यशाळा विनामूल्य आयोजित केली होती. क्षमातत्त्व ,कु. क्षितीजा शिंगवेकर-व्हायब्रेशन्स या विषयावर सहजयोग कार्यशाळा- मंचर पणे दिनांक २० जून २००४ पुण्यापासून जवळ असलेल्या निसर्गरम्य परिसर असलेल्या मंचर जवळच्या गोरक्षनाथ टेकडी हॉलमध्ये ही कार्यशाळा आयोजित केली होती. साधारण १२०० सहजयोग्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरवात झाली. त्यामध्ये सुरवातीला श्री राहुल कुलकर्णी व सहकारी यांनी भजने सादर केली. सौमाधुरी राशिनकर यांनी ध्यानाची आवश्यकता व महत्त्व याबाबत सर्वांना माहिती दिली. श्री गायकवाड यांनी चित्ताबाबत माहिती दिली. श्रीमती नरके, श्रीमती भालेराव यांनी समर्पण बाबत तर कु भावना शिंदे हिने सुबुध्दी या विषयावर माहिती दिली. दुपारच्या सत्रात श्री निंबाळकर यांनी आत्मपरिक्षण या विषयावर माहिती दिली. श्री धनवे यांनी आळस चैतन्याच्या कसा विरोधात आहे आणि त्यासाठी काय करावे याबाबत माहिती दिल्यानंतर डॉ गजरे यांनी प्रोटोकॉल्स बाबत माहिती दिली. नाशिकच्या सौ शौला जोशी यांनी सहजयोगाचा प्रचार व प्रसार बाबत माहिती दिली.सौ नरके यांनी समर्पण म्हणजे काय, याचे उदाहरणासहित समर्पक स्पष्टीकरण दिले. पुणे परिसररात ट्रस्ट्री श्री राजेंद्र पुगालिया यांच्या प्रोहत्साहनाने व मार्गदर्शनाने नवीन सहजयोग्यांना माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी अंशा कार्यशाळा विनामूल्य आयोजित केल्या जात असून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तसेच अशा प्रकारच्या विनामुल्य कार्यशाळा घेण्यास प.पू.श्रीमाताजी निर्मलादेवींनी आशीर्वाद दिलेले आहेत. तरी आपल्या परिसरात अशाप्रकारच्या विजामुल्य कार्यशाळा आयोजित करून त्याची माहिती चैतन्य लहरी कार्यालयाकडे पाठवावी. ১ এ २३ ज औन न न मे जून २००४ सहजयोगी प्रसाद प्रभाकर बंदरकर याला सुवर्णपदक प.पू.श्रीमाताजी निर्मलादेवींच्या कृपेने, नवी मुंबई सीबीडी, बेलापूर येथिल सहजयोगी चि. प्रसाद प्रभाकर बंदरकर याने मुंबई येथे झालेल्या दि. ग्रेटर बॉम्बे सायन्स रिचर्स असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या 'डॉ होमी भाभा बाल वैज्ञानिक (सीनियर) सायन्स टॅलेन्ट सर्च कॉम्पिटिशन' या परिक्षेत त्याला सुवर्ण पढ़क, विशेष प्रमाणपत्र व शिष्यवृत्ती देऊल गौरविण्या आले. सदर वृत्त व फोटो स्थानिक वृत्तपत्र सामना मध्ये दिनांक २२.३. २००४ रोजी प्रसिध्द झाले सर्व सहजयोग्यांना कळविण्यात येते की, दिनांक १६ एप्रिल २००४ पासून सहजयोगातील कॅसेट, सी.डी. पुस्तके, मासिके, श्रीमाताजींचे फोटों, कॅलेंडर, चैतन्य लहरी व युवाहृष्टी मासिके, श्रीमाताजींची पेंडॉल्स, इ. साहित्य भारतभरातील वितरण व विक्री व्यवस्था "निर्मल इंन्फ़ोसिस्टीम अॅण्ड टेक्नॉलॉजि प्रा. लि पुणे" या कंपनी मार्फत होणार आहे. तरी सर्व सहजयोग्यांना कळविण्यात येते की निर्मल इंन्फोसिस्टीमस अॅण्ड टेक्नॉलॉजिस प्रा. लि.या कंपनीच्या लेखी परवानगी शिवाय वरील साहित्याची निर्मिती तसेच परस्पर विक्री कृणीही करु नये. तसे केल्यास त्याची जबाबदारी संबंधित सहजयोग्यावर व लीडरवर राहील. तसेच चैतन्य लहरी मासिकाचे नवीज सभासदत्व घेण्यासाठी धनादेश पाठविताना तो " NIRMAL INFOSYSTEMS AND TECHNOLOGIES PVT.LTD." या नावाने पाठवावा. सदर कंपनीचा पत्रव्यवहाराचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे. ग आट NIRMAL INFOSYSTEMS AND TECHNOLOGIES PVT. LTD. BLDG. NO. 8, CHANDRAGUPT HSG. SOC. BEHIND HOTEL GRACE, GROUND FLOOR, PAUD ROAD, KOTHRUD, PUNE 411 029. TEL. 020 25286537,020 25285232 ते पुरते । अधिक ते सरते ।| विनवितु असे ।। तरी ज्यून करुनी घेयावे हे तुमते । এ এ की २४ শ श्री आदिशक्ति पूजा ला कबेला : ६ जून २००४ श्र याम ेी ना २० कू ---------------------- 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-0.txt चैतल्यलरी मे/जून २००४ जून अक क्र. ५/६ ত म १ ध 1४ 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-1.txt श्री आदिशक्ति पूजा नं कबेला : ६ जून २00४ ९र ा छा बा २४॥ ं ा र ा म।। अ। 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-2.txt क डे में - जून २00४ अनुक्रमणिका करावा सहजयोग, बोलावा सहजयोग सांगावा सहजयोग- २ सहस्त्रार पूजा, कबेला ९ मे २००४ ३ श्री आदिशक्ती पूजा, कबेला, ६ जून २००४ ५ कुण्डलिनी योग- ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा- आत्मा सार्वजनिक प्रवचन दिल्ली, १८.२.८८ सहस्रार १२ २२ सहज समाचार ह अगामी पूजा १३, १४,१५ ऑगस्ट २०0४, कान्हाजोहरी े १ ७, १८, १९ सप्टेंबर २00४ कबेला श्रीकृष्ण पूजा गणेश पूजा नवरात्री पूजा दिवाळी पूजा खिसमस पूजा १५,१६,१७ ऑक्टोबर २00४ कबेला १२,१४३, १४ नोहेंबर २00४ लॉसएन्जील्स २५ डिसेंबर २००४ - भारत लট বত ৯ ৯ ৯ ৯ ० এ ৬ १) ् 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-3.txt కషవా క్ు ष्या में - जून २००४ करावा सहजयोग ...... बोलावा सहजयोग सांगावा सहजयोग जुकतीच प.पू.श्रीमाताजींच्या चरणी गुरु-पूजा अर्पण झाली. गुरु-पूजा हा शिष्याच्या जीवनांतील भाग्याचा व समर्पणाचा दिवस. आपणा सर्वाचे महत् भाग्य हेच की साक्षात् आदिशक्ति आपल्याला गुरु- माऊली म्हणून लाभली.म्हणूनच आपल्या जबाबदारीची व कर्तव्याची जाणीव आपण आधिक प्रकर्षानें व प्रगल्भतेनें ठेवली पाहिजे. पूर्वीच्या काळी गुरु-दक्षिणा देणें हे शिष्याचे कर्तव्य मानले जाई. आपली गुरु-माऊली कांहींच मागत नाही. म्हणून आपले कर्तव्य हेच की आपली गुरु-माऊली कशामुळें प्रसन्न होईल याचे आपण भान ठेवणें आणि त्याप्रमाणें कार्यान्वित होणें. कुण्डलिनीचा प्रकाश आपल्यामधें आला आहे आणि त्या प्रकाशाचा आपण आपल्यासाठीं व इतरांसाठी कसा व किती उपयोग करून घेणार याचे विवेकपूर्ण भान सतत आपल्यामधें जागृत ठेवले पाहिजे. तसे झाले की आपली गुरुमाऊली आपल्याकडून योग्य ते योग्य वेळीं करून घेणारच आहे. अर्थात आपण अल्पसंतुष्ट होऊन बसून राहिल्यास कांहींच होणार नाही. संत तुकारामांचा एक अभंग आठवतो. "माझे मज कळो येती अवगुण । काय करु मन अनावर । देवा आतां असा करी उपकार । देहाचा विसर पाडी मज ॥" व्यक्तिमत्त्व हे जीवनाचे परिमाण आहे. केवळ भौतिक विचारांतच राहिलो तर आपले आस्तित्व संकृचित होते, त्यातून असमाधान व संघर्षाला पाय फुटतात आणि संतुलन बिघडते. आपल्या व्यक्तित्त्वाला 'स्व' राज्याच्या सुगंध आला तर जीवनाचे सार्थक होईलच पण त्याचबरोबर आपल्याला मिळालेल्या आत्मसाक्षात्काराचे ऋण फेडता येईल. सहजयोगी म्हणून आपले चित्त स्वत:कडे व बाहेर काय करत आहे हे आत्मपरिक्षण सतत करणें व त्यामधे सुधारणा करण्याचा सातत्याने प्रयत्न करणें याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. त्यासाठीं शरणागति व उत्कट प्रार्थना हवी. प्रार्थनेनें मनांतील अनिष्ट वासना क्षीण होतात व अंत:करणाची दारे उन्नतीसाठी उघडतात. मोठा वृक्ष होण्याची शक्ति बीजामधेच अंतर्भूत असते. आपल्यामधील त्याच शक्तीची जाण आपल्याला गुरुमाऊलीच्या कृपेनें आली आहे. म्हणूनच तिची जोपासना व वाढ आपल्याच हाती आहे हे लक्षांत घेऊन आपण स्वत:च्या व इतरांच्या अध्यात्मिक उन्नतिसाठी प्रयत्नशील होणें हीच आपली गुरु-दक्षिणा ठरेल. तुकारामांच्या विद्टलाबद्दलच्या भाषेप्रमाणें "बोलावा सहजयोग, सांगावा सहजयोग, करावा सहजयोग, जीवभाव" असें आपण होऊ या. ा এ শ 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-4.txt अके न में - में जून २००४ आजचा दिवस सहजयोग्यांसाठी फार महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशींच सहसार उघडण्याची अलौकिक घटना घटित झाली. मला हे कधी माझ्या आयुष्यांत घडेल असे वाटले नव्हते; पण मी ते करू शकले आणि त्याच्यामुळें तुम्हा सर्वांचे सहस्रार उघडले. त्याशिवाय तुम्हाला अंतिम सत्य समजले नसते आणि तुम्ही पण इतरांसारखे भरकटले असता. सर्व प्रथम लक्षांत घेतले पाहिजे की सहस्रार कार्यान्वित झाल्याशिवाय आपण सत्य ओळखूं शकणार नाहीं, अर्थात सत्य समजणार नाहीं आणि जाणूं शकणार नाहीं. आतां तुम्हाला सत्य काय हे समजले आहे आणि ते जाणण्याचा आनंदही तुम्हाला मिळाला आहे. सहसार उघडले आणि तुम्हाला आत्मसाक्षात्कार मिळाला हे फार मोठे वरदान आहे. त्याशिवाय त्याचे वर्णन नूसते शाब्दिक व अर्थहीन असते. म्हणून माझे सर्व लक्ष सहस्रार उघडण्याकडे लागले होते आणि ते सर्व अगदी सुंदर तन्हेने घटित झाले व तुम्हा सर्वचिही सहस्ार उघडले. ही फार असामान्य घटना होती आणि तुम्हा इतक्या सान्यांचे सहसार उघडले आहे यावर कुणाला विश्वासही वाटणार नाहीं. पण मला आतां तुमच्या सर्वाच्या डोक्यावरचा प्रकाश स्पष्ट दिसत आहे. तुम्हाला मिळालेले हे भाग्य महान आहेच पण तुम्ही त्याचाच शोध ता आजपर्यंत नेटाने घेत आलात म्हणून तुम्हाला हा आशीर्वाद मिळाला. त्यात मी कांही खास केले असे मुळींच नाहीं; कारण तुम्ही एखादा दिवा असावा तसे तयारच होता आणि मी फक्त तो दिवा पेटवण्याचे काम केले इतकेच. तुम्ही ज्याचा शोध आजपर्यंत घेत आलात, ज्याच्यासाठीं इतके कष्ट करत आलात तो तुमच्यामधलाच प्रकाश तुम्हाला मिळाला ह्याचे श्रेय तुम्हालाच आहे, मला नाही. माझे सहस्रार उघडलेलेच होते पण तो अनुभव तुम्हाला मिळवून देणे ही माइ्यासाठीं अपार आनंदाची गोष्ट आहे. ज्यांचे सहस्रार उधडलेलेच नाहीं त्यांना हे समजणारच नाहीं, त्यांना कितीही समजावले, सांगितले तरी त्यांच्या कांहीही लंक्षात येणारनाहीं. सहस्रार उघडले की सर्व ৮ सहसार पूजा प.पू श्रीमाताजी निर्मलादेवीचे भाषण, कबेला ९ मे२००४ सत्याचा प्रकाश सहजयोग्याच्या जीवनातून व्यक्त झाला पाहिजे कांहीं नीट समजते आणि तेच तुमच्या बाबतीत घडून आले आहे. इथें सहस्रार उघडले आहे असे तुमच्यासारखे मोठ्या संख्येने आलेले लोक पाहिल्यावर मला फार समाधान होते, पुष्कळ जणांना इथे यायला जमलं नाही तरी हरकत नाहीं, पण असे सहसार उघडलेले लोक मोठ्या संख्येने सामूहिकतेत उतरतात ही मानवजातीला भूषण वाटावे. अशी घटना आहे.त्यामुळेंच तुम्हाला अंतिम सत्य समजले आहे, मग त्याची चर्चा ल] दो ६ ० पhा करण्याची जरूर रहात नाहीं कारण आत्मसाक्षात्कारानंतर तुम्ही सत्य এ সে ही गि: শ नूप्र छ 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-5.txt मे - जून २00४ व मिळणार आहे. मला एकच सांगावेसे वाटते की नुसते जाणता आणि त्याचाच ज्ञान म्हणून स्वीकार करता. ही एक फार सुदर घटना आहे; सहस्ार होतेच पण ते बद भावनाप्रधान होऊन त्याच्यांत रमूं नका तर ती प्रत्यक्ष झाले होते आणि एकदां ते उघडल्यावरच तुम्ही मला जाणूं जाणवणारी घटना आहे, ती प्रत्यक्ष घडणारी वस्तुस्थिती शकता आणि परमात्म्याचे नीतिनियम जाणता. सत्य आहे हे लक्षात घ्या. दुसर्यांना तुमच्याकडू न जाणण्याची तुमची धडपड इतकी तीव्र, प्रखर आणि शुध्द आत्मसाक्षात्कार मिळाला की मगच तुम्हाला त्याचे होती म्हणून परमात्म्याचे हे आशीर्वाद तुम्हाला मिळाले. महत्त्व समजेल व तुमची श्रध्दा वाढेल. तसे केल्याशिवाय एरवीखूप कांहीं उपयोग झाला नसता. सहस्रार उघडणे ही त्याची समजणार नाहीं. म्हणून ही शक्ती तुम्ही वापरलीच स्वाभाविक प्रक्रिया आहे. म्हणून मी त्याचे श्रेय अजिबात पाहिजे. तुमच्यामधे ती शक्ति आहे, ती कार्य करु शकते. घेत नाहीं, घेणारही नाहीं. सहस्ार उघडणें हे ती सदैव तुम्हाला उपलब्ध आहे याची जाणीवच आपल्यासाठी किती आवश्यक व महत्त्वाचे आहे एवढेच तुमच्यामधील ही शक्ति वृद्दिंगत करणार आहे. फक्त तुम्हाला समजावून सांगण्याचे काम मी केले; कसलाही वाद वा चर्चा न करतां तुम्ही त्याचा प्रत्यक्ष झाले आहे; पण तुम्हाला भेटण्यामधें, तुमच्याशी अनुभव घेतला म्हणून तुम्ही सत्यापर्यंत पोचला आहांत. बोलताना मला कधीं थकवा आल्यासारखे वाटतच अशा या प्रसंगांत तुमची आई आणी काय नाहीं. इतक्या सहजयोग्यांचे सहस्रार उघडले आहे आणि बोलणार? मी फक्त एवढेंच म्हणेन की तुम्ही त्या त्याचा आनंद ते उपभोगत आहेत हे पाहूनच मला फार सत्याचा प्रकाशांतच जीवनाची वाटचाल करत रहा, तो भारावल्यासारखे वाटते. तुमचे कांहीं प्रश्न असतील तर प्रकाश तुमच्यामधून व्यक्त झाला पाहिजे याची जाणीव मलाखुलासा करायला नक्ीच आवडेल; पण मला वाटते., ठेऊन जीवनांत यशस्वी व्हा. नुसते ग्रंथ वाचून ज्ञान की तुम्ही प्रश्न लिहुून माइयाकडे पाठवा मी सवडीप्रमाणें मिळत नाहीं, त्याने तर्क-वितक्कातच अडकून त्यांची उत्तरे देईन; ही व्यवस्था मला जास्त बरी वाटते. बसतो. ज्ञान हे अंतरंगातूनच प्रगट व्हायला पाहिजे आणि सर्वांचे मी पुन्हा एकदां आभार मानते. सहस्रार उघडल्यामुळेंच ते घटित झाले आहे. जगभरांत अनेक देशांत आता हे कार्यान्वित होत आहे. अनेकानेकलोकांना आत्मसाक्षात्कार मिळत आहे आत्मसाक्षात्कार ही काय शक्ति आहे हे तुम्हाला पैसा खर्च करून वा जिवापाड मेहनत करूनही माझी प्रकृति सध्यां इतकी बरी नसते, माझे वयही माणूस सर्वांना परमेश्वराचे अनंत आशीर्वाद. ८ 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-6.txt न में - जून २008 सि आजचा दिवसच फार महत्वाचा व विशेष असा आहे; म्हणूनच त्याचे आशीर्वाद खूपच लाभदायक व आनंददायक आहेत. समस्त विश्वनिर्मितीच्या पाठीमागें कार्यान्वित असलेल्या व त्यासाठींच प्रकट झालेल्या परमात्म्याच्या शक्तीचे अर्थात आदिशक्तीचे गुणगान , स्तवन करण्याचा हा महान दिवस आहे. ही शक्ति का व कशी प्रकट झाली व तिचे कार्य कसे चालते हे सर्व तुम्ही जाणताच , म्हणून त्याबद्दल मला काही सांगण्याची जरूरी नाहीं. पण आज तुमच्या हृदयांतही वास करून राहिलेल्या याच शक्तीच्या आशीर्वादाने तुम्ही मानवजातीचें एक सुंदर, नवीन नंदनवन इथेंच निर्माण करू शकता. हे अशक्य अजिबात नाहीं. ते होणारच आहे आणि त्याची सुरुवातही झाली आहे. अडचण एवढीच आहे की सगळ्यांशी मिळून- मिसळून एक दिलानें एकत्र राहण्याची प्रवृत्ति माणसांत निर्माण करणें अवघड आहे. लोक आपापल्या जीवनांत मित्र नातलगांबरोबर आपापला दिनक्रम नीट चालवत असतात. पण अशा सर्व लोकांना एकाच धाग्यांत गोवल्याप्रमाणें सामूहिकतेत समरसपर्णे उतरवणें अवघडच असते आणि त्याची तशी आवश्यकताही नाही. ते तसे होऊं शकणार नाहींत. पण त्याची सुरुवात व्हायला हवी. आपल्यामधेही कांही चांगले लोक, सुंदर आत्मे, आहेत. पण ते एकमेकांमधे व्हायला पाहिजे तितके एकजीव झगाल्याचे दिसत नाहीं. ह्यावर उपाय काय? मलाही कृणी तसा प्रश्वन केला तर मी फक्त हसते. आपण जो हा योग चालू केला त्याच्या मागची भूमिका हीच होती की माणसा-माणसांच्या अंतरंगात एक्स-रे प्रमाणे उतरून त्या सर्वांमधील, आजपर्यंत कुणाला हीत तयलेली एकवाक्यता जाणून घेणें. तुमचे भाग्य असे की तुम्हाला ত @ श्री आदिशक्ति पूजा प.पू. श्रीमाताजी निर्मलादेवींचे भाषण ती आतमधील समान यंत्रणा (तत्त्व ) एकच आहे हे समजले; त्या तत्त्वाशिवाय दुसरे कांहीं नाहीं हे तुम्ही जाणले. हेच एकमेव (सत्य) आहे आणि त्याचा जेव्हां आविष्कार होतो किंवा जेव्हां कांही कार्यान्वित होण्याची वेळ येते तेव्हां सर्वांच्यामधून तेच प्रकट होत असल्यानें एकाच प्रकारच्या घटना घटित होतात आणि त्याप्रमाणें समान कार्य घडून येते: त्यांत कसला बढल किंवा फरक संभवत नाहीं. एवढे असूनही तुमच्या मनांची कुठल्या ना कुठल्या प्रश्नांमधं अडकून राहण्याची संवय सुटत नाहीं; खरं तर अशा प्रश्नांना सहजयोगाच्या दृष्टीनें कांहींच किंमत नसते. खरी अडचण ही आहे कीं सहजयोग्यांना कधीच प्रश्न कबेला: ६ जून २००४ 'स्व' रूपात तल्लीन होऊन शांत व्हा; 'स्व' रूपांतच रममाण व्हा. ६ ६ जसतात है आपणसमजून घेत नाहीं. आपले प्रश्न आपण विचारांमधून निर्माण ি এ भ 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-7.txt उन फ में - जून २00४ केलेले असतात आणि त्याचाच आपण विचार करत दिसतात पण ते खरे नाहीं. राहतो. पण हे प्रश्न मुळांत नसतातच. मला कधीच कसला प्र्ज पडत नाहीं व दिसत नाहीं; ज्यांना असे प्रश्व झाली पाहिजे; नाहीतर तुम्ही माझ्या एवढ्या व्यापक सतावतात त्यांनी ते लिहुन मला कळवावे.म्हणजे मी त्या सिध्दांताला कसे मान्य करणार ? तुम्हा सर्वांचे अस्तित्व प्रश्नांबद्दल त्यांना समजावून सांगेन. पण हा खटाटोपकरण्यापेक्षा मला मुख्य करून हे सांगावेसे वाटते राहणार आहे. मला कुठेच काही 'दूसरे' असे दिसत नाहीं. की सहजयोगी लोक अजून त्या उच्च स्थितीला आलेले कपडे, राहुणी इ. सर्व वरवरचे आकार आहेत, आंतमधील ति की प्रत्येकजण त्याच पूर्ण-तत्त्वाचा अंश कांही फरक असलाच तर तो तुमच्याच विशिष्ट असल्याचे प्रत्येकाला जाणवेल; हा असामान्य स्वभावामुळे असंतो; त्यात थोडेसे जरी परिवर्तन झाले एकजिनसीपणा प्रत्येकाला हृदयांमधे जाणवला पाहिजे. तरी तुम्हालाही इतर सर्वामधे व तुमच्यामधें ही आंतून घटित होणारी गोष्ट आहे. म्हणून बाह्य अंतःकरणातील एकजिनसीपणा जाणवेल आणि मग ही उपचारांनी कांही होणार नाही. आपण मूल-स्वरूपांत जे आहोंत ते सहजपणें जाणले पाहिजे. त्याच्यासाठी कांही वेगळी सभा वा तर त्याच्याकडे पाहन भीतीच वाटली; तो मला मारणार कार्यक्रम घेण्याची जरूरी नाहीं. तुम्हाला तेबनायचे आहे. किंवा इतर कांहीं घात करणार का अशी शंका पण आली. हे साधारण लोकांच्या ध्यानांत येणे अवघड आहे. कारण मला काही समजेनासे झाले; पण तसे काही नव्हते, उलट प्रत्येकजण आपला चेहरा, नाक, डोळे दूस-्यासारखे माझ्याबद्दल त्याच्या मनांत असलेला आदर व्यक्त नाहीत म्हणून स्वत:लादुसर्याहुन वेगळा समजतो आणि करण्यासाठीं तो आला होता. आपण दुसऱ्याला कसे आपल्याबरोबर दुसर्यांनाही व्यापूज राहणारे तत्त्व एकच समजतो याचे कधी कधी आश्चर्य वाटते. जो पर्यंत तुम्ही आहे हे विसरतो. ही जाणीव जोपर्यंत होत नाहीं तोपर्यंत दुसर्या व्यक्तीला नीट समजू शकत नाहीं तोपर्यंत ही वेगळेपणाची भावना राहणारच. म्हणून मला हेंच अर्थपूर्ण असे कांही तुम्हाला मिळूं शकणार नाहीं, जसे तुमच्या मनांत बिंबवायचे आहे की तुम्ही सर्व एकच व्हायला हवेत तसे योग्य व्यवहार होणार नाहीं, अर्थात आहांत; सर्वांच्या प्रेरणा, भावना, जाण, एकसारखी आहे. जे सत्य आहे ते समजणार नाहीं. फरक एवढाच की त्यांचा आविष्कार चुकीच्या वेळी, वेगवेगळ्या प्रसंगी अलग-अलग प्रकारे होतो आणि आहे, आपण त्याबद्दल इथें बोलण्या आधीही ते होतेच. त्यामुळें त्यांच्यात वेगळेपणा असल्याचा भास होतो; पण त्याच्याबरोबरीनें अनेक असत्य गोष्टीपण चुकीनें मुळांत ते तसे नसते. कारण त्याचा र्त्रोत एकच-एक, प्रसर लागल्या आणि सत्य झाकळून गेले. उदाहरण अर्थात आदिशक्ति, आहे आणि तिचेच तुम्ही अंग-प्रत्यंग म्हणून साप पहा : सापाचा जन्म अज्ञानांतून झाला, आहात. तुम्हाला कांहीही वाटले तरी तुम्ही त्याच्याबरोबर मग अनेक साप येत राहिले आणि त्याला आदिशक्तिपासून अलग होऊ शकत नाहीं; तिनेंच मदत करू लागले आणि वाढत वाढत त्यांचा एक संघच तुम्हाला जन्म दिला आहे, तीच तुमचा सांभाळ करणारी, तयार झाला; मग सगळीकडे फसवेगिरी, भ्रामक गोष्टी. मागविर आणणारी आहे. मला सगळीकडे तेच एकमेव सर्परूपानें वाढू लागल्या व शेवटी भांडणे, मारामान्या सुखে रूप दिसते; तुम्हाल मात्र वेगवेगळे विचार, कृति असे भाव झाल्या आणि एकमेकांचे नुकसान सुरू झाले. आता मी जे कांही म्हणत आहे त्याची सत्यता सिध्द सारा माइ्यामधे सामावलेले आहे आणि मी सदैव तशीच वरवसची नाम-रूपे नाहींशी होतील. आज मला गुंडवाटावा असा एकजण भेटला; मला सत्य हे अनादि कालापासून चालत आलेले तत्व ৫ ১নল ग এ e4ত 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-8.txt প में में -जून २००४ सापासारख्या हानिकारक गोष्टी किती काळ चालवू देणार.., त्याच्या पाठीमागे किती लागणार, वत्याच्यावर किती काळ विसंबून राहणार हा अवघड प्रश्न आहे; पण सत्याच्या ऐवजी या असत्यालाच जास्त मान्यता मिळते! असे का होते? कारण आपण स्वतःही असत्यावर उभे करतुन घेतला तर कांही होणार नाहीं. याला कारण म्हणजे आपलेच अज्ञान; त्यामुळे आपण एकमेकांबरोबर परके असल्यासारखे वागतो; हे अज्ञान नाहींसे होऊन सर्व एक (जीव) आहोत अशी श्रध्दा निर्माण झाली पाहिजे. असे झाल्यावरच जगातील सर्व प्रश्व सहजपणे दूर करता असतो म्हणून आपले सर्व समज असत्यावर आधारीत येतील. असल्यामुळे आपल्याला सत्य समजणे अवघड जाते. म्हणून आपण सत्य समजून घेतले पाहिजे आणि सत्य सनातन, अबाधित, अक्षय ,अक्षर व निरंतर आहे त्या समजणें अवघड नाहीं; कारण आपण मूल-स्वरूपांत (शक्ती) ची पूजा आपण करत आहोत. अशा पूजेमधे मी 'सत्य' च आहोत. जे आपल्यामधेंच आहे ते समजणें किंवा आणखी कोणी काय सांगणार? आपण आपल्या अवघड कसे असूं शकेल? पण ते तसे होते म्हणजे स्व - रूपाशी तल्लीन होऊन शांत होऊ या. आपले आपल्यामधेंच काहीं तरी कमी आहे हे लक्षांत घेऊन ते अवधान, बाहेरचे वातावरण. शब्द किंवा इतर गोष्टींकडे कमी काय आहे हे बघितले पाहिजे. आपले हेच चुकते वळणाऱ्या बुध्दिचे व्यापार थांबवून, संपूर्णपणे आपल्या की आपण स्वत:ला पाहूंशकत नाहीं; दुसन्यांकडेच सतत स्व-रूपांत रममाण झाले पाहिंजे. मन स्वभावत: चंचल आजची पूजा विशेष आहे; कारण आज जे पाहत राहण्याची संवय असल्यामुळे आपण स्वत:कडे असल्यामुळे त्याची धांव चुकीच्या गोष्टींकडे जाणार बघतच नाहीं; आपण कुठे आहोंत वा कृठें चाललो आहोत नाहीं याची काळजी घेतली पाहिजे. इकडे आपले लक्षच नसते. त्यासाठींच आईची गरज आहे कारण तीच तुम्हाला मार्ग दाखवणारी आहे. यासाठीच माताजी म्हणून देवीला पृथ्वीवर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्यामधील आदि अवतरण घ्यावे लागले आणि तीच तुमच्या 'आतमधे' जे आत्मतत्त्व कार्यान्वित केले पाहिजे. नको त्या विकार - कमी आहे ते ठीक करणार आहे. हे प्रथम तुम्ही मानले विचारांच्या आहारी न जाण्याची खबरदारी घेतली पाहिजे आणि तीच तुमची श्रध्दा झाली पाहिजे. मग तुमचे पाहिजे. हे आपण करू शकलो तर फार उत्तम होईल. मला तुम्हालाच आश्चर्य वाटेल की आपल्या जवळच, खात्री आहे की आपण हे करू शकूं. आपण भारतीय, स्वत:बद्दल व बाहेरच्या गोष्टींबद्दल सर्व ज्ञान आहे. मग इंग्लिश युरोपियन इत्यादी भेदभावांना अजिबात थारा तुम्हाला त्याबद्दल कांहीं विशेष, खास आहे हेहि न देता, आत्मस्वरूपाशी सदैव संलग्न राहन जाणवणार नाही. म्हणून स्वत: च स्वत:ला आधीं आत्मसाक्षात्काराचा गौरव वाटेल असे आत्मैक्य ओळखले पाहिजे आणि त्याचा स्वीकार केला पाहिजे. मिळवले पाहिजे. मला वाटते लोक सहजयोगांत येतात पण सहजयोगी बनत नाहींत. तसा प्रयत्न लोक करत आहेत; उलट आपण सहजयोगी आहोतच., म्हणून आणखी कांही होणें आपल्याला लागूनाहीं असा आत्मविश्वास त्यांच्या मनांत हढ़ झाला पाहिजे. सहजयोग वेगळा, सहजयोगी वेगळे आणि आपण स्वतः त्याहन वेगळे असा समज त्यासाठीच आपल्याला आदिशक्तीची पूजा केली पाहिजे आणि आदिशक्तीच्या आज्ञांचे परिपालन सर्वांना परमेश्वराचे अनंत आशीर्वाद. పెట్టికితాయి్ి ब ७ 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-9.txt వాక క ्र में - जून २00४ - ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा कुण्डलिनी योग खम |व श्रीमदभगवतगीता सर्व सामान्यांकरतां सुलभ व्हावी म्हणून मूळ ७ ०० श्लोकांचा १०३३ ओव्यांमधें विस्तार करून प्राकृत भाषेंत ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील संतपरंपरेचे अग्रणी मानले जातात. ज्ञाने ्वरीतील कुण्डलिनीयोग हा ६ वा अध्याय सहजयोग्यांनी मनन करावाच असा आहे. मूळ प्राकृत ओव्यांचा अर्थ लक्षांत येण्यासाठीं त्यांतील कांही उपयुक्त अशा निवडक ओवींचा अर्थ स्पष्ट करण्याचा ही मालिका हा एक प्रयत्न आहे व या अंकापासून ती सुरू होत आहे. हैं तेसे गीतार्थाचे सार । जे विवेकसिंधूचे पार । नानायोग विभव भांडार । उघडले का ॥। ११ ॥ जे आदिप्रकृतीचे विसवण्णें । जे शब्दब्रह्मर्ि न बोलणें । जेथूनी गीतावल्लीचे ठाणें । प्रोहो पावे ॥ १२ ।। तो अध्याय हा सहावा । वरि साहित्याचिया बरवा । सांगिजेल म्हणोनी परिसावा । माझा मराठाचि बोलु कौतुके । परी अमृतातेही पैजासी जिंके । ऐसी अक्षरें रसिके । मैळवीन ॥ १४ । ा चित्त देऊनी ।॥१३ ॥ म ती (तहानलेल्या माणसाच्या हातात पाण्याएवजी अमृत यावे अशी वेळ येऊनही धृतराष्ट्राला मोहामुळे समजत सागताना म्हणतान नाही - जन्मांधाला कसे उजाडेल ?- ऐवढीं सुरवात करून ज्ञानदेव या अध्यायाचे महत्त्व ) हा सहावा अध्याय गीतेचे सार आहे, विचार रूपी समुद्राचा पलीकडचा किनारा आहे. अष्टांगयोगाच्या ऐश्वर्याचें खुले केलेले कोठारच आहे. जे आादिमायेचे मूळ विश्रान्ति स्थान आहे, वेदही ज्याचे वर्णन करण्यास असमर्थ आहेत, पण जिे गीतारूपी वेलीच्या अंकुराचे स्वरूप वाढू लागले आहे असा हा सहावा अध्याय आहे, तो उपमा अलंकारांनी समजाऊन सांगणार आहे. म्हणून लक्ष देऊन ऐकावा. (मराठी भाषाही त्यासाठी कमी पडणार नाहीं अशी ठाम श्रध्दा व प्रतिभा असल्यामुळें ज्ञाजेश्वर ठासून म्हणतात) हे प्रतिपादन मराठी भाषेत असले तरी लीलेने ब ी ০ ८o० ८र 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-10.txt नय ब न में - जून २00४ अमृतालाही प्रतिज्ञापूर्वक जिंकेल अशी रसयुक्त शब्द रचना मी करणार आहे. हे असोतु या बोलाची ताटें भर्लीं । परी कैवल्यरसें वोगरली । ही प्रतिपत्ति मियां केली । निष्कामासी ।। २२ ।। आता आत्मप्रभा नीच नवी । तेचि कखनी ठाणदिवी । जो इंद्रियांते चोरूनी जेवी । तयासीचि फावें ॥ २३ ॥ येथ श्रवणाचेनि पांगे-1 वीण श्रोतयां व्हावे लागे । हें मनाचेनि निजांगे । भोगिजे गा ॥ २४ ।। (शब्दांचे असामान्य, सूर्यसारखे व्यापकपण ) राहूं दे. शब्द जणूं ताटे आहेत व त्यात मोक्षरूपी पक्काङ्ने बाढली आहेत अशी ही ग्रंथरचनारूपी मेजवानी मी निष्काम पुरुषांसाठी केली आहे. आतां नित्य नवा आत्मप्रकाश हाच कोणी एक ठाणदिवा करून, जो इंद्रियांना न कळता उपभोग घेतो. त्यालाच ( या पक्लाल्लाचा)लाभ होतो. या मेजवानी करतां श्रोत्यांना श्रवणेंद्रियाचा पंगिस्तपणा टाकून, मन अंतर्मुख करून त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. (चित्त हळूवार झाले तरच या निरूपणाचा उपयोग होईल असे पूढें ज्ञानदेव म्हणतात) जे दिठी न पाविजे । ते दिठीवीण देखिजे । जरी अरतीद्रिय लाहिजे । ज्ञानबळ ।|३३ ॥ तेणे कारणें मी बोलेन । बोली अरूपाचे खूप दावीन । अतीद्रिय परि भोगवीन । इंद्रियां करवी ॥ ३६ ॥ (कुण्डलिनी योगाचे एवढे असाधारण महत्त्व सांगितल्यावर त्याची फलप्राप्ति अनुभवसिध्द आत्मविश्वासाने सांगताना ज्ञानेश्वर म्हणतात) जे हष्टीलाही दिसत नाहीं ते डोळ्यांशिवाय पाहता ये ईल अशा अतींद्रिय ज्ञानाचे बळ प्राप्त होईल. (सद्गुरु निवृत्तिनाथांच्या कृपेनें) अरूप ब्रह्माचे रूप मी दाखवीन; जरी ते (ब्रह्म) इंद्रियांना गोचर होण्यापलीकडचे आहे, तरी त्याचाही इंद्रियांना अनुभव येईल असे मी करीन. ( यापूढें योगी कसा ओळखावा त्याची लक्षणें कोणती हे सांगताना ज्ञानदेव म्हणतात ) अर्जुना गा तोचि योगी । जो कर्में करूनि रागी । नोहेची फळीं ॥४३ ।। ते तैसे उचित करी । परी साटोपु नोहे शरीरी । आणि बुध्दिहि करोनी फळवेरी । जायेचिना ॥ ४६ । ... तरी जयाचिया इंद्रियांचिया घरा । नाहीं विषयांचिया येरझारा । जो आत्मबोधाचिया वोवरा । पहुडला असे ।। ६२ । जयाचे सुखदुःखाचेनि आंगे । झगटले मानस चेवो नेघे । विषय पार्सीही आलियासे न रेघे । हे काय म्हणऊनि ॥ ६३ ॥ इंद्रिये कमच्या ठायीं । वाढिवली परी काही । फळ हे तूची चाड नाहीं । अंत:करणी I| ६४ ।। ক मदि ह ও 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-11.txt मे - जूज २०0४ असतेनि देहे एतुला । जो चेतुचि दिसे निदेला । तोचि योगारूढ भला । वोळखे तूं ॥६५ । जो कर्माचे आचरण करून त्याच्या फलाविषयी आसक्त होत नाहीं तोच या जगामधे योगी म्हणून मान्य होतो. ( जे कर्म ज्यावेळेला करणें प्राप्त आहे ) ते व्यवस्थित करतो, परंतु त्यासंबंधी आपल्या ठिकाणी कर्तव्यबुध्दि घेत नाहींच पण बुध्दीनेही फळापर्यंत जात नाहीं. (फलाची इच्छा करत नाहीं.) ज्याच्या इंद्रियरूपी घरांत विषयांचे येणे-जाणे होत नाहीं आणि जो आत्मज्ञानरूपी विश्रांतीच्या खोलीत स्वस्थ निजलेला असतो, सुख- दु:खाचे धकके बसले तरी ज्याचे मन जागे होत नाहीं; विषय समोर आले तरी, हे काय आहे, असे विचारण्याचे ज्याला स्मरणही होत नाही, इंद्रिये काम करत असली तरी ज्याच्या मनांत फलाची इच्छा कधीही उत्पन्न झाली नाही; जो देहधारी असूनही याप्रमाणें असतो व जो जागृत पुरुषाप्रमाणें सर्व व्यवहार करीत असूनही निद्रिस्त असल्यासारखा क्रियाशून्य भासतो, तोच उत्तम प्रतीचा व निष्णात योगी आहे (योगारूढ )असें समज, (इथेच भगवंतांनी" उध्दरेदात्मना ऽऽत्मानं भाष्य करताना ज्ञानदेव पूढें सांगतात) आत्मै बन्धुरात्मैव रिपुः" असे सांगितले आहे; त्यावर म्हणऊनि आपणपेया आपणचि रिपु । जेणे वाढविला हा संकल्पु । येर स्वयं बुध्दि म्हणजे बापु । जो नाथिले नेघे ॥ ८० ॥ तया स्वांत:करणजिता । सकळकामोपशांता । परमात्मा परौता । दूरी नाहीं. । ८१ ॥ क हा घटाकारू जैसा । निमालिया तया अवकाशा । नलगे मिळी जाणे आकाशा । आना ठाया ।। ८३ ॥ तैसा देहाहंकारू नाथिला । हा समूळ जयाचा नाशिला । तोचि परमात्मा संचला । आधिची आहे |॥८४ ॥ जे जया वाटा सूर्यु जाये । तेउते तेजाचे विश्व होये। तैसे तया पावे ते आहे । तोचि म्हणौनी। ८६ ।। ज्याने आपला संकल्प (देहाभिमान ) वाढविला आहे तो आपणच आपला शत्रू होतो. जो खोटयाचा ( मिथ्या देहाचा) अभिमान घेत नाहीं तोच आत्मज्ञानी असतो. अशा त्या पुरुषाने आपले अंत:करण जिंकल्यामुळें व त्याच्या सर्व इच्छा निवृत्त झाल्यामुळं, त्याला परमात्मा लांब नाहीं. घट फुटल्यावर त्याचा आकार नाहींसा होतो पण त्यातील पोकळीस आकाशांत मिळण्याकरतां ज्याप्रमाणे दुसऱ्या ठिकाणीं जावे लागत नाहीं, त्याप्रमाणे ज्याचा हा देहाहंकार नाहींसा झाला आहे तो मुळचाच सर्वत्र भरलेला परमात्मा आहे. सूर्य ज्या मागनि जातो तितका जगाचा भाग प्रकाशित होतो, त्याप्रमाणें त्याला जे जे प्राप्त होते ते त्याचेच स्वरूप आहे (म्हणजे कसलेही द्धंद -मी तू- उरत नाही हा अद्दैत सिध्दांत) (हाच अद्दैत सिध्दांत पुढे स्पष्ट करतांना ज्ञानदेव म्हणतात) जो हा विज्ञानात्मकु भावो । तया विवरितां जाहुला वावो । ..... मग लागला जव पाहों । तंव ज्ञान ते तोचि ।। ८८ ।। ऐसा शरीरीची परी कौतुके । परब्रह्माचेनि पाडे तुके । जेणें जिंतली एके । इ'द्विये गा ।। ९0 ।। ক ी ৫ দু এ 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-12.txt न ्रि में - जून २०0४ तो जितेंद्रियु सहजे । तोचि योगयुक्त म्हणिजे । जेणे साने थेर नेणिजे । कवणें काळीं ॥३ १ ।। अनुभवाला येणारे दृश्य जगत त्याचा विचार करता ते, त्याच्या दृष्टीनें मिथ्या ठरले आणि ज्ञान तेच आपण आहोंत असे त्याला कळले. अशा ज्या कोणी एकानें आपली इंद्रियें जिंकली आहेत तो देहधारी असला तरी परब्रह्माच्या बरोबरीचा ठरतो. त्याला लहान -थोर असा भेद कोणत्याही वेळेला प्रतीत होत नाही. तो सहजच जितेंद्रिय आहे आणि त्यालाच योगयुक्त म्हणावे. (याच्याच पुढें "मीचि विश्व ऐसा जयाचा त्याला नातलग, वैरी, वाईट - चांगले इ. भेद उरत नाहींत व तो निरिच्छ-आणि विश्वात्मक होतो- असे वर्णन केले आहे.) (योगी कसा असतो या कृष्णार्जुन संवादाचा समारोप ज्ञानदेव फार बहारदार शब्दात करतात) । बोधु जाहला ।।९५ ।। " म्हणजे जे ऐकें व्दैताचा ठावोची फेडी। ते ब्रन्हविद्या की जेल उघडी । तरी अर्जुन पढिये हे गोडी । नासेल हन ॥ ११३ ॥ (मला वाटते) व्दैताचा ठावठिकाणा नाहींसा करणारे हे आत्मज्ञान आणखी उघड उघड व्यक्त केले तर, अर्जुन मला आवडतो ही प्रेमाची गोडीच खरोखर नाहींशी होईल (असे देवाला वाटले. ) रा এ ৩ ১ ११ শ 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-13.txt প ॐ हि में - जून २०0४ सत्याच्या शोधात असणाच्या सर्व साधकांना आमचा नमस्कार. आज आपण जे क्णमधूर संगीत ऐकले त्याचा आजच्या विषयाशी निकटचा संबंध आहे. सर्व व्यवस्था सहजपणे होते. आज आपण जो बारा स्वरांचा खेळ पाहिला, ऐकला तसे संगीत आपल्या आत निर्माण होऊ शकते. आपल्या आत तुम्ही कुण्डलिनीची अष्टचक्रे पहाता. जसे मूलाधार चक्र मुलाधार, स्वाधिष्ठान, नाभी, हृढय, विशुध्दी, आज्ञा व सहसार, या शिवाय आमच्या आत सूर्य व चंद्र यांचीही चक्रे आहेत. तसेच ब्रह्मरंध्र छेदन झाल्यावर वर तीन चक्रे कार्य करतात. ज्याला आम्ही अर्ध-बिंदू, बिंदू आणि वलय म्हणतो. तसेच सर्व स्वरही आमच्या आत आहेत. मूलाधारावर 'रा' ने सुरवात करुन सारेगमपधनी असे सात स्वर, 'जी' सहस्ारावर येतो. अशाप्रकारे सात ग्रहही आहेत जे या सात चक्रांना शक्ती देतात. मूलाधारावर मंगळ, स्वाधिष्ठानावर बुध, नाभीवर गुरु, हृदयावर शुक्र, विशुध्दीवर शनी, आज्ञावर रवि आणि सहस्त्रारावर चंद्र जे शिवा चे स्थान आहे आणि आदिशक्तीचेही स्थान मानले जाते. अशा प्रकारे ग्रहांचाही या चक्रांवर बास आहे. याचा अर्थ श्रीगणेशांपासून जो ओंकार प्रकट होतो त्यातून या स्वरांना एका तालांत, एका स्वरात बध्द करुन संगीताचा एक सुंदर साज आपल्या आत तयार ठेवला आहे. हे घडण्यासाठी कुंडलिनीला कार्यान्वित व्हावे लागते. ही कुंडलिनी जेव्हां सहस्रारात पोहचते, तेव्हां न जाणे किती घटना कार्यान्वित होतात.पुष्कळ लोक मला विचारतात की, 'श्रीमाताजी हे इतके सरल कसे? जेवढ्या जिवंत क्रिया आहेत त्या आगढी सहजतेने होतात.बीजही आपोआप अंकुरीत होते हे आपण रोज बघतो व जाणतो. त्याविषयी आपल्याला कधीच प्रश्न नसतो, आपण गृहितच धरतो. आपला जो श्वास चालतो किती सहज? त्यासाठी आपल्याला एखाद्या गुरुकडे जावे लागले असते, एखादा ग्रंथ वाचावा लागला असता किंवा वाचनालयात जावे लागले असते तर किती लोक जिवंत राहिले असते? हृदयाचे स्पंदनही आपोआप चालते. यासाठी कुठल्या बाह्य शक्तीची गरज लागली असती तर किती लोक जिवंत जन्मले असते? अशा ॐ० ्ट सहस्त्रार - आत्मा सार्वजनिक प्रवचन, दिल्ली. दिनांक १८.२.८८ अनेक जिवंत क्रिया आपण पहातो. ही फूले उमलतात, आपोआप, त्याची फळे -ही होतात. आपोआप हीच ती 'ऋतंभरा प्रज्ञा' प्रज्ञा जिने या सर्व सुष्टीला आशिर्वादित केले आहे. हे सर्व जिवंत कार्ये ती करते, हे सर्व इतके अद्दितीय आहे की त्याचे अनुमान आपण आपल्या बुध्दीतून करु शकणार नाही. म्हणजे एका आंब्याच्या झाडाला आंबेच लागतात. एका हिंदुस्थानी घरात हिंदुस्थानीच जज्मतो. याचा अर्थ असा नाही की त्याचा एक ठसा असतो. पण त्याचा चेहरा हिंदुस्थानी असतो. ही सर्व साखळी, ते कार्य इतके गहन व गणिताने बनलेले आहे याचा अंदाज मानवी बुध्दी करू शकत नाही. जसे आधी मी सांगितले आहे की, हा जो एक थेंब आहे त्याला आम्ही सागरात सोडले पाहिजे. जेव्हां तो त्यात एकाकार होतो. तेव्हां त्याची सर्व शक्ती तो पाहू शकतो जाणू शकतो. त्याचा आनंदही घेऊ शकतो. कुंडलिनी हेच कार्य करते. आपल्या मस्तिष्कातील सर्व आपला आतला आनंद सहजतेनेमिळविण्यासाठी कुण्डलिनी सहसराराचे भेदन करुन वर येणेआवष्यक आहे. २] ३५/ ఇ ंड ९ এ এ এ এই ७ ( १२ ा) 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-14.txt औड j ा में - जून २००४ चक्रे (मूलाधार ते आज्ञा) ज्यांना सहस्त्रारातील चक्रांची म्हणजे सर्व अंगातून एकच सूत्र जायला हुवे. म्हणजे यात पीठे म्हणतात, पूर्णपणे आपल्या कार्यारशथी संलग्न होतात. 'इंटिगेशन ' जसते. आपणच आपल्याशी झटत असतो. जी चक्रे आपण खाली पहातो, (पाठीवर) त्यांची पीठे कृणाचे एक चक्र खराब तर दुरारे ठिक दुसरे ठिक तर तिसरे आपल्या सहस्रासत आहेत. हे आपण पुस्तक वाचूनही जाणू कमजोर आहे. तर चौथे खराब असते. या चक्रांच्या संामाने शकतो. हे सर्व रचणाच्याची कमाल बघा. सात चक्रांचे जे मानवात द्विधा अवस्था निर्माण होते.निराशा, चिंता स्वर आहेत त्यांचे निजाद़ या सात पीडात कसे घुमतात ते आजारांचा शिरकाव होती. ही सर्व चक्रे पंचमहाभूतातून पहाण्यासारखे आहे. याला लागणात्या शक्ती या सर्व एक निर्माण झालेली आहेत. एक श्ेरसासंते, 'मौत क्या है, इन्हीं सुंदर गुधारित,सुरचित स्वरांना एका तालात, एका स्वरात अजदाकश परेशा होना प्रमाणे जेव्हां ही वक्रे खराब होतात कसे गुंफतात, आलापित करतात ती एक कमालच आहे. तेव्हां मृत्यु ओढावतो. डी चक्रे ज्या पीठाकडून संचलित हे आपण पाहूशकत नाही. कारण आपली हष्टी जेहमी बाहेर होतात ती पिठे आपल्या मस्तकात आहेत. येथुनच असते. त्यासाठी आपली हृष्टी आत वळबली पाहिजे. लोक आपल्यामध्यवर्ती मज्जासंस्थेवरोबर या चक्रांचे बलनवलन विचारतात, श्रीमाताजी हे कसे होते?'. आता आपण मी झालेले असते. तसे ते होत नाही. ते आपल्यातील जे बोलते याकडे आपले सारे चित्त आहे. जर एखादी क्रिया पॅरारिंपथेटिक कडून (सुषुम्ना) होते . जोपर्यंत आपण या आत घडली तर आपले चित तेथे जाते. कुंडलिनीच्या पॅरासिंपथेटिकवर आपले प्रभुत्व प्रस्थापित करत जाही जाग्णाने आपले चित्त जे बाहेर असते ते आत खेचले जाते. आणि आपली जी स्वयंचालित मज्जासंस्था जी आपण जेव्हां कुंडलिनी सहस्रारावर येते, जसे एखादे कापड लालबू शकत नाही अशा ह्या 'स्वयं वर कब्जा मिळवत नाही (तंबूसारखे)आतून वर उचलले जाते तेव्हा या कुंडलिनीचा तोपर्यंत आपण स्वत: बढलणार जाही जा जगाला बढलू प्रकाश त्या सर्व कापडावर पसरतो. (व्यापून टाकतो) असे शकणार नाही. बाहेरुन आपण एखाढी गोष्ट जीट करू होते की,' रामरंग रसभिनी' अशी आपल्या चिताची जी चादर शकतो. जसे आहे त्यात आपल्या चिताचा प्रकाश पसरतो. हृदय जे मधोमध आहे ती रचना पहा. आपले सहसार मुळ कारण त्याचे 'जडत्व' आहे. त्याला कायमचे ठीक जे मधोमध आहे त्याचे भेदन होते. याचा अर्थ आपल्या करावयाचे असेल, त्याच्या आतून वाहणाच्या जीवरसात हृदयात जोपर्यंत ईश्वराला प्राप्त करण्याची इच्छा होत नाही, ते औषध घातल्याशिवाय झाडाला आपण बाचवू शकणार तो पर्यंत है (सहसाराचे) भेदन नीट होणार नाही. सर्व काम नाही. आपल्या मस्तिष्कात सात चक्रांच्या पीठाचे संगठन हे हृदयाचे आहे हे समजून घेतले पाहिजे. जरी माझे हे म्हणणे तर आहेच. पण याशिवाय तीन शक्त्या ज्या आपल्यात आपण बुध्दीने समजू शकता. तरी हे जोपर्यंत आपल्या प्रवाहित आहेत (महाकाली, महासरस्वती, महालक्मी) हृढयातुन संचारित होत जाही तोपर्यंत आपल्या अंग अंगात आमची इच्छाशक्ती, कार्यशक्ती व धर्मशक्ती जी आपला गोष्ट भरत नाही. आत्म्याचे स्थान आपल्या हृदयात आहे. उत्क्रांतीचा मानर्ग तयार करते व त्यावर आपण असती. अशा मग आपण लक्षांत घेतले पाहिजे की आपल्या सहसाराचे तीरहींचेही एकत्रीकरण होते. अशा तन्हेने आपल्या भेदन होण्यासाठी आपले हृदय आधी उघडले पाहिजे. या मस्तिष्कात सात चक्रे व या तीन शक्त्या यांचा समन्वय हृदयात वास करणा-्या आत्म्याला त्याच्या भोवती घडती. त्यांचा एकमेकाशी ताळमेळ असतो. पण त्यांचे मस्तिष्कातील सात पीठापडून सात रंगाचा प्रकाश सामिलीकरण (इंटीओेशन) नसते. जसे एका तालात, एका वलयंकित करतो. एवढा मस्तिकाचा व हुदयाचा निकटचा सुरात सात स्वरांचे चलन होते अशी स्थिती तेव्हां संबंध आहे. पण आज आपले हृदय एकीकडे कार्याज्वित प्रस्थापित होते जेव्हां या मण्यांच्या छिद्वातुून एखाडा दोर असते, शरीर दुसरेच काम करते आणि बुध्दी तिसर्या जावा. तशीच कुंडलिनी सर्व चक्रांजा भेदून सहस्रारात येते. ठिकाणी खेचत असते. त्यांच्यात समग्रता नसते. समग्रता या सहस्राराबद्दल जेवढे सांगावे तैवढे करमीच आहे. झाडाला ठीक करायचे असेल तर बाहेरच्या पानावर उपचार तात्पुरता हो ऊ शकतो. पण बिघाडाचे এ ও এ এ ে १३ 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-15.txt न श में - जून २00४ शेवटच्या या सहस्राराच्या चक्राच्या १०00 पाकळ्या स्वत:साठी? आपण हे विसरतो. त्यांनी तर सर्व काही आहेत. किंवा या १000 नाड्या आहेत.काही डॉक्टर त्या मिळविले होते. खरे तर ते आपल्याला काही देण्यासाठी ९८२ इ. आहेत असे म्हणतात. या सर्व हृदयहीन गोष्टी आले होते. आणि आपल्या आत जे घडावायचे, ते कार्य आहेत. ज्यात काही सूर नाही, माधुर्य नाही. या १०00 त्यांनी करुन ठेवले. याबाबत आपण अनभिज्ञ आहोत. पाकळ्या या १000 नाड्यांना प्रकाशित, तेजोमय करून बाह्यातः आपण त्यांचे गुण गातो, भजने म्हणतो, त्यांची अशा दिसतात की एका कमलपुष्पात त्याच्या १००० प्रशंसा करतो. पण ते आपल्या आत प्रविष्ठ आहेत, एकदा पाकळ्या सजीव होऊ न सप्तरंगाची उधळण करत डोलत का तुमची कुंडलिनी जागृत झाली की पुढील कार्य असतात. अत्यंत शांत अशा या तेजोमय तेज: पूंज १००० होण्यासाठी आत सर्व व्यवस्था त्यांनी आधीच तयार ठेवली ज्योती प्रकाशमय होऊन ( प्रदीप्त) त्यांच्यात आंदोलन होत आहे वपुढचे कार्य घडते. असते. या आंदोलनांच्या तरंगातून आपल्या आत आनंदाची निर्मिती होते. हाच तो निरानंद. निरानंद म्हणजे मेंढूचा आडवा छेद घेतला केवळ आनंद (absolute joy). यात दुसरे काहीच व्यतीत बाजूंनी पाकळ्यांनी विखुरलेले दिसते. सहस्त्राराची दुसरी नसते. दुःखही नसते, सुखही नसते. केवळ आनंद जो त्या कमाल बघा. जसे एक श्रीफळ किंवा नारळ. त्याची तुलना मौनावस्थेत घेता येतो आणि जाणवतो. जसे कबीर आपल्या मेंदूबरोबर केली जाते. आता ऋतंभरा प्रज्ञा बघा. म्हणतात, 'जब मस्त हुऐ फिर क्यां बोले?' ही जी श्रेष्ठांची आश्चर्य वाटेल ती अशी आहे की जर तुम्ही नारळाच्या योग्यांची स्थिती आहे अशा निरानंद स्थितीला येण्यासाठी झाडाखाली वा हजारो झाडांखाली असाल तरी तुम्ही कधी कुंडलिनी तुमच्यासाठी तत्पर आहे. तिला तुमच्या थोड्याशा ऐकले का की एखादे झाड कुणा प्राण्यावर वा मनुष्यावर प्रयत्नाने ती तुम्हांला अशा स्थितीला नेईल की ह्या पडले? दुसरी कमालीची गोष्ट पहा. समुद्रकिनारी अनेक निरानंदाच्या सागरात तुम्ही पूर्ण न्हाऊन निघाल. इतकी नारळांची झाडे पहाता पण ती सर्व समुद्राच्या दिशेने कुंडलिनीची शक्ती काव्यमय आहे. इतके सुंदर तिचे झुकलेली असतात जरी मान्सूनचे जोरदार वारे चलनवलन आहे. बन्याच लोकांत कुंडलिनी 'आहत किनाऱ्याच्या दिशेने झेपावतात. कारण सागर हा आपला स्थितीत दिसते. असे वाटते एक कमजोर माता लटपटत, गुरु आहे. म्हणून ते त्याच्या दिशेला नतमस्तक आहेत.ही कसेही करुन आपल्या मुलाला पुनर्जन्म देण्यासाठी उठते, त्यांची समज नैसर्गिक आहे. आपली समज जरी उंच असली परत बसते, परत उठते, हळूहळू उठण्याचा प्रयत्न करते. तरी नैसर्गिक नाही. आपण जरुरीपेक्षा जरा जादा आहोत, ही कुंडलिनी हजारो वर्षे तुमच्या अनेक जन्मात बरोबर राहुन त्यामुळे ज्या गोष्टी आत्मसात करावयाच्या त्यांना आपण आता पुन्हा तुम्हाला पुनर्जन्म देण्यासाठी या जन्मी मुकतो, म्हणून जोपर्यंत आपण मध्यमाग्गावर येत नाही तुमच्याबरोबर आली आहे.. माइ्या या मुलाला दुसरा जन्म तोपर्यंत कुंडलिनी जाग्रण अप्राप्य ठरते. तरीपण आज प्राप्त व्हावा म्हणून पूर्णतया प्रयत्नात असते. ही करुणामयी परमेश्वराची एवढी कृपा आहे.. त्याची अनुकंपा एवढी माता, प्रेममरयी माता आपल्याला कसा त्रास देऊ शकेल?. प्रवाहित अाहे. मला स्वतःलाच याचे फार आश्चर्य जी हजारो वर्षे वाट पहात तिला वाटते की एक दिवस हा वाटते.हजारो लोक एकसाथ पार होतात. याबद्दल भृगुमुनींनी मुलगा शुध्द इच्छेला पूर्ण करुन या योगाला प्राप्त होईल. आपल्या नाडीग्रंथात लिहुन ठेवले आहे. यामुळे रोग बरे ती तुम्हाला कशाल दुःखित करेल?. या जगात मी अशा होतील, त्यांचे त्रास कमी होईल व कुंडलिनी सहजगत्या अनेक लोकांना पहाते की त्यांना कुठल्याही गोष्टीबद्दल जागृत होईल. हे भृगुमुनींनी हजारों वर्षापूर्वी लिहून ठेवले आदर नसतो. स्वत:बद्दल तर नसतोच. या जीवनात काही आहे याचा अर्थ ते सर्व जाणत होते. आपल्या देशात जे अनेक उच्च मूल्ये असतात हे कसे समजेल? आपल्यासमोर संतांची विख्यात ग्रंथकार झालेत, प्रवचनकार झाले, मोठमोठे संत अनेक उदाहरणे आहेत. ते या संसारात आले ते काय झाले व अनेक अवतरणे झालीत त्यांची आपल्याला सहस्राराची सुंदर व्यवस्था अशी आहे की आपल्या तर ते एका कमलपुष्पासारखे सर्व हब eও এ ৬ १४ ि) ८ 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-16.txt न में - जून २00४ किंतपत माहिती आहे. आजच मला एकाने विचारले की, आपल्या नसा नसावर व मध्यवर्ति मज्ज्यासंस्थेवर जाणवते. शिवरात्रीचे काय महत्व आहे? या दिवशी शिवांचा जन्म एकगृहस्थमाइ्याकडे आले व म्हणाले की मला अंजायनाचा झाला होता का? शिवांचा जन्म कधी होत नाही कारण ते त्रास आहे, आपण मला ठीक करा. मी बाहेर जिघाले होते सदाशिव आहेत. त्यांचा जन्म होणे याला काहीही अर्थ नाही. पण मी त्यांना बसायला सांगितले. त्यांची कुण्डलिनी पण शिवरात्री म्हणजे त्या मोठ्या रात्री परबह्म महानिद्रा जागृत केली. थोडेसे त्यांना आत दुखले व तुम्ही आता ठीक स्थितीत होते. जसे आपण रात्री झोपी जातो तशी ही सृष्टी आहात सांगून मी निघाले. तर ते उदास होऊन मागे येत निद्रावस्थेत होती. त्या महारात्री शिव, हे सदाशिव जे कधी म्हणाले मल हार्टअॅटॅकसारखे वाटते. मी परत मोटारीतून बदलत नाही अवतार घेत नाही, जे एक साक्षीस्वरूपात सर्व उतरून त्यांना समजावले की, तुम्ही पूर्णपणे तंदुरुस्त संसाराकडे पहातात, खात्री करुन बघा. जीला ई म्हणतात. अथेना म्हणतात तिला आपल्यातून जेव्हा डॉक्टरकडे ते गेले आणि त्यांनी सांगितले की तुम्ही अलग केल. तिला सांगितले तू आता सर्व सृष्टीची रचना एकदम तंदुरुस्त आहात, कमालच आहे. तर तुमचे जाणणे कर. म्हणून आजच्या या रात्रीला शिवरात्री म्हणातात. ज्या हेत्या डॉक्टरनी सांगितले म्हणून होते. पण आमचे जाणणे रात्री सदाशिव जागृत झाले. हे च सदाशिव जेव्हां आपल्या हे तुमच्या चैतन्यातून (व्हायब्रेशन व्दारा ) जे आमच्या हुदयात आत्मस्वरूप प्रकाशित होतात तेव्हा ते 'शिव' आत्म्यानेदर्शविले. जेव्हां आत्मा बोलतो ते हे चैतन्य सांगते, असतात.. ज्या दिवशी ते जागृत झाले पुष्कळ लोक ओंकार बोलतो तेव्हा समजते. एखाद्या व्यक्तीला काय अज्ञानातून या दिवशी उपवास करतात.त्यांन शिवरात्रीचे त्रास आहे हे पहायचे असेल तेव्हा तुम्ही दोन्हीं तुमचे हात महत्वच माहित नाही. काहींनी विचारले की, या दिवशी त्याच्यासमोर धरा. आपल्या बोटांच्या अग्रावर समजेल की काय शिवांचा मृत्यू इाला? अहो ते अनंत आहेत त्यांना या माणसास काय त्रस आहे. कारणाकडे न पहाता क त्यांनी आपली एक शक्ती आदिशक्ती आहात. तुम्ही तुमच्या डॉक्टराकडून मृत्यू कसा येईल? आज तो आत्मा आमच्या आत जागृत होण्याची वेळ ही कारणमीमांसा व परिणामांच्या पलिकडे आली आहे. आम्हीही अशा महारात्रीच्या अंधारात बुडालो असते. (Beyond cause effect). कुंडलिनीच्या होतो. जिला या घोर कलियुगाने व्यापले आहे. आज त्या जाग्रणाने ती व्यक्ती ठीक होते. कधी कधी कुंडलिनीचे जाग्रण त्यापलिकडे जाऊन त्याची कुंण्डलिनी उचला. कुंडलिनी जागृतीसाठी तुम्ही माझ्यासमोर हजर आहात. आज तो व स्थापन कठीण वाटते? पण एकदा ते झाले की सर्व काम आत्मा तुमच्या आत जागृत होणार आहे. आत्मा हा फत्ते, सर्व ठीक होते. एखादी समस्या तुम्हांला त्रासदायक सच्चितानंदरुवरुप आहे. सत्चित्त. सत् म्हणजे त्या वाटते आणि मग तिची कारणमीमांसा करत बसाल. त्यात सत्याला तुम्ही जाणता. याआधी सत्याला तुम्ही जाणत एक त्रास संपला तर दूसरा चालू होतो.पण त्यापलिकडे नव्हता. जे काही जाणले तो भ्रम आहे. समजा एखादी व्यक्ती असलेले परमे वराचे साम्राज्य जे सहस्रात आहे त्यात तुम्ही तुमच्यासमोर आली तर तिला तुम्ही ओळखू शकणार नाही. उतरा. तेथे तुमच्या आगमनाचे स्वागततच होईल नमस्कार तो भले सांगेल की मी हे चांगले केले. अमके केले तमके करुन आत या व स्थिर व्हा. मग पहा की कोण तुमच्याकडे केले की तुम्ही लगेच भाळून जाल. पण तो तुरुंगातून सुटून डोळे वटारुन पाहूं शकेल? कोणाची हिंमत होईल? आलेला भामटा आहे? तुम्हांला लुटायला आला आहे? हे रामदासांनी जसे म्हटले 'समर्थाचिया सेवका वक्र पाहे तुम्हाला कळणार नाही. कांरण तुम्ही सत्य जाणत नाही. असा भूमंडळी कोण आहे?' सत्याला जाणणे म्हणजे त्या गोष्टीला जाणता, जे सर्व गोष्टींचे 'सार ' किंवा तत्त्व आहे. जसे मनुष्याचे सार किंवा साम्राज्यात आहोत की नाही. त्यात जम बसला की नाही? तत्व काय आहे? ते म्हणजे त्याचा आत्मा मग आधी जे मगत्यानंतर तुमची समज वाढेल ती समज म्हणजे सत्य जे জাन होते ते नंतर अज्ञान होते व खरे ज्ञान आपल्याला आपल्या मध्यवर्ती मज्जासंस्थेवर समजते. आता येथे जी म्हणून प्रथम पहा की आपण परमेवराच्या री ७ এ ৯ १५ শ 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-17.txt श క క में - जून २00४ फुले विखुरलेली दिसतात ती आपले डोळे दाखवितात. जे असू शकत नाही. कितीही सांगितले तरी लोक त्या चुका आपल्या मज्जासंस्थेद्धारे समजते. त्यामुळे ती जाणिव करतात. आपल्याला होते. हे' ज्ञान आहे हेच वेद आहे. ज्यामुळे विद होते, बोध होतो हे सर्व मज्जासंस्थेद्दारे समजते व बाकीचे ती सहख्ारात येउऊन ते प्रकाशित झाले पाहिजे व त्यातील जे आहे ते सर्व बौध्धिक जमाखर्च, कुंडलिनी जेव्हां एक हजार पाकळ्या त्या सुंदर कमलासारखे डोलू सहस्त्राराचे भेदन करुन वर येते त्यावेळेस आपण त्या लागतील. तुम्ही हे आता पाह शकत नाही नंतर दिसेल ज्ञानाचे अधिकारी होतो. आपल्याकडे जे संत झालेत कारण तुम्हीच ते होता, स्वयं प्रकाश होता तर ते तुम्ही कसे त्यावेळेस कुठे विद्यापीठ, कॅलेज बगेरे होते. पण स्वतःच पहाल? जेव्हां तुमची दीप प्रज्वलीत होतो तेव्हा त्याने ते ज्ञानाचे भांडार होते. ते अत्यंत क्ञानी, हष्टे होते. एकाहून प्रकाश दिलाच पाहिजे. जोपर्यंत हा प्रकाश तुमच्या बुध्दीत एक सरस होते. लंडनमधील एक द्रष्टे विल्यम ब्लेक यांनी येत नाही तोप्यंत तुमची शक्ती हजार पटीने कमी असते. लिहीलेले भविष्य बाचले तर आश्चर्यच वाटते. असें दृष्टे भी म्हणते तिला अंतच नाही, ती अनंत आहे. एखाद्या विशाल जसे मार्कडेंयासारखे अनेक झालेत तसे तुमच्यातून का नाही वृक्षाचे बीज अगदे छोटे असते व ते अंकुरल्यानंतर त्याच होणार? सुरवातीला पाण्यातून एकच मासा बाहेर पडला. उत्तुंग वृक्ष होतो. तव्दत तुमची सिमित, तोकडी वाटणारी नंतर १0-१२ बाहेर पड़ले. हजारो झालेत से अनेक भसे ही बुध्दी अशारीतीने अनेकपटीने वृध्दींगत होते. तिच्या बाहेर पडून आज मानवस्थितीला प्राप्त झाले आहेत. आशा अनेक शाखा बहरून तिला अधिक विस्तारीत स्वरुप येते. तन्हे ने हजारो वर्षे तपस्या करुन परमेश्वराकडे योग हेपरमालम्याचे, आत्म्याचे सत्य स्वरूप आहे. आत्मा सत्यच मागितला, मेहनत केली व आता आम्ही माजवस्वरूपात दाखवतो. त्यासाठी साहजयोगात बैठक असायला हवी. अवतरलो. परमेश्वराला प्राप्त करण्याची आपली इच्छा जो तुम्ही जे संगीत ऐकले ते समजण्यासाठी बैठक तुमचा हळ आहे तो तुम्हाला मिळालाच पाहिजे. जे आपल्या (मेहनत)लागते. तुम्ही पार तर झालात पण त्यानंतर बैठक संतांनी अवतरणांनी सांगून ठेवले ते स्वरुपात उतरलेच हवी अभ्यास हवा. या अभ्यासाशिवाय ती नाजूक, सुक्ष्म पाहिजे. कुंडलिनीच्या जाग्रणातून तो प्रकाश तुमच्या संदेदना जागृत होऊ शकत नाही. त्याशिवाय तुम्ही समर्थ नसानसातून प्रवाहित होणार आहे. म्हणजे तुम्ही योगीजन होत नाही.प्र्ण प्रभुत्व येण्यासाठी बैठक लागते, अभ्यास होणार. योगी झाल्याशिवाय कुठलीच गोष्ट पार्खून घेता हुवा. कारण ते नसानसावर जाणवते. त्या नसा या उच्च येत नाही. सत्य जे आमच्या मुखातून बोलले जाते ते सत्य नव्या जागृतीच्या आयामात जागृत होत नाही तोपर्यंत आहे की नाही ते जाणण्यासाठी तुम्ही योगी असायला तुम्हांला ते जाणवणार नाहीं. पाहिजे. आम्ही सांगतो ते सत्य आहे की करे ? तेव्हां आपले तर सत्य जाणण्यासाठी कुंडलिनीच्या उत्थापनाने तसेच आपण आपल्या आत कोणता दोष आहे हे हात पसरा व पहा तेव्हा तमच्या हातातून चैतनलहरी वाह समजू शकाल. जेव्हा तुम्हीच सत्यस्वरूप होता, तेव्हां तुम्ही लागतील व तुम्हाला ते सत्य समजेल, तुम्ही प्रश्न विचारा असत्याचा स्वीकार करणार नाही. एखाद्या कापडावर डाग की या संसारात परमात्मा आहे की नाही? परमात्मा आहे पडला आणि तो उजेडात दिसला तर आपण प्रथम विचार म्हणून लगेच तुमच्या हातातून चैतन्य लहरी वाहुंलागतील करतो की तो कसा घालवायचा. त्याचप्रमाणे आपण समोरचा भाणूस दुष्ट असला तर तो कसा आहे? हे पहाल आपल्यापासून अलग होऊन, जे असत्य आहे त्याचा तर तुम्हांला हातावर गरम लागेल किंवा एखादा फोडसुध्दा स्वीकार करणार नाहीं. जसे एक गृहस्थ माइ्याकडे आले येईल व चैतन्य लहरी बंद होतील. परंतु संत व राक्षस यांना वम्हणाले श्रीमाताजी माझी आज्ञा ठीक करा म्हणजे त्यांचा ओळखण्याचे इतरही मार्ग आहेत.ते तुमी बुध्दीने जाणू वाढलेला अहंकार तो काढावा. एखाद्याला आपण तुमचा शकता. ज्या माणसाची दृष्टी तुमच्या पैशावर सत्तेवर वा अहंकार वाढला असे सांगितले तर तो दूुखावेल. जेव्हां अज्ञा तुमची मुले बायका याकडे आहे असा मनुष्य कधीही संत चक्र दुखते तेव्हा तुम्ही म्हणता श्रीमाताजी माझे अज्ञाचक्र ৯৪ ৯ ७ द १६ 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-18.txt में - जून २00४ खराब आहे ते ठीक करा. आत जर एखादा दोष निर्माण झाला तर तो दुखेल, ते तुम्हांला जाणवेल व तेथून सूचनाही मिळेल. ते तुम्ही तुमच्या बोटावर जाणू शकाल. आता एखादा आ्रास असेल तर त्या त्रासामुळे तुम्ही एकाয়, एकाकार राहू शकत नाहीं. (तुम्ही फार गंभीर दिसता, विषय जरी गंभीर असला तरी तुमचे चित्त प्रसन्न ठेवा) एक साहेब मिनीस्टरला भेटायला गेले. तेथे एकजण इकडून तिकडून जणू धावतच होता. ते त्याला म्हणाले अरे तुम्हांला काय झाले? तर ते ओरडून म्हणाले, तुम्हाला ठाऊक नाही मी पी.ए. आहे हे जे आम्ही आपल्या डोक्यावर चढवतो व तो पैशाचा, पदाचा व बुध्दीचा हा अभिमान नसून दुराभिमान आहे. अशा गर्वाने माणूस उगीचच आपल्याला (नसलेल्या) घोड्यावर चढवतो. पण योग प्रस्थापित झाल्यावर हे सर्व गळून पडते. हे सर्व बाह्मात आहे. जर प्रकाशात तुम्ही साप धरला तर लगेच तो तुम्ही सोडून देता, तसेच हे सर्व सुट्ून जाते. जेव्हां कुंडलिनी आज्ञा चक्रावर येते तेव्हा तेथील देवता जागृत होऊन वरील अहंकार व प्रतिअहंकाराच्या फुन्यांना शोषून घेते व जी जागा निर्माण करते तेथून कुंडलिनी सटदिशी टाळूतून बाहेर येते. तेव्हां तुमचे हात बोलतात व ती सांगते तुम्ही पार झालात. जे पार होतात त्यांनाच हातावर थंड हवा (चैतन्य) जाणवते. ज्याना होत नाही त्यांना कठीण जाते, समजत नाही. पण पार ते त्यात एकताना होतात . त्यातून झाल्यावर मग तुमच्या विशुध्दी चक्रावर दोष आला किंवा अनुभव घेतात जी आत्म्याची देणगी आहे. नामदेवांच्या एका नाभी चक्रावर असेल तर ते तुम्ही तुमच्या बोटाच्या अग्रावर अभंगात वर्णन आहे की एक मुलगा अकाशात पतंग उडवित समजू शकाल. व त्याबाबत समजू शकेल, निवडणुकविषयी असतो. पतंगाची आकाशांत उत्तुंग भरारी चालू आहे. समजू शकेल. इथे बसल्याबसल्या सर्व जगातील गोष्टी उड़विणारा मुलगा इतर मुलांबरोबर हसतो, गप्पा करतो तुम्ही समजू शकाल. पण माणूस जेव्हां सहजयोगात उतरलो, पण त्याचे चित्त त्या भरारी मारणाच्या त्या पतंगावरच तेव्हा त्याचे चित्त या गोष्टीवरुन हटून परमात्म्याकडे असते. योग्यांचीही हीच कथा असते. ते इतरांवरोबर बोलत लागून रहाते. त्याला अराल्या गोष्टीत रस वाटत नाही. असले तरी त्यांचे चित्त त्या आत्म्यावर असते. जामदेवांच्य जर तुम्हांला मधुर असे अमृत प्यायला मिळाले तर तुम्ही दुस्या एका काव्यात, गावातील स्त्रिया पाण्याने भरलेल्या त्या गढूळ पाण्याला स्पर्श ही करणार नाही. क्षुल्लक चार चार घागरी डोक्यावर घेऊन, गप्पा मारत, मजा करत गोष्टीवरील लक्ष उड्ून, तुमच्या प्रायॉरिटीज वाढवून तुम्ही आपल्या सख्यांच्याबरोबर झपाझप चालत असतात. पण उच्च पातळीचे व्यक्तित्व प्राप्त करता. ज्यापासून आनंद त्यासवचि चित्त ल्या डोक्यावरील घागरीवर. तसेच तिसर्या घेता.. त्याचाच स्विकार करता, एखाडा दवारुडा त्याची एका पढात त्यांनी सांगितले की, एक माता आपल्या संध्याकाळची वेळ झाली की सर्व काही सोडून बरोबर मुलाला पाठीवर बांधून घरातील व इतर काम भराभट दारुच्या अडयावर येतो. हीच स्थिती योग्यांची होते जेव्हा उरकत जाते.पण तीचे सर्व चित्त आपल्या मुलावरच असते. कें हचे ते ( आतील) शांतीचा ও उर 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-19.txt न శ में - जून २00४ अशीच ही कुंडलिनी तिचे चित्त सर्वथः तुम्हांवर असते आणि उत्कंठेने आपला मुलगा य स्थितीला केव्हा येईल जेव्हां तुम्हाला तो पुनर्जन्म देऊ शकेल. दुनियेच्या दुसन्या कुठल्याही गोष्टीत तिला रस नसतो. ही तुमच्यातील शुध्द इच्छा असते. तिचे जोपर्यंत हे कार्य पूर्ण होत नाही तोपर्यंत तिला चैन पड़त नाही. आणली, कशी आणली इ. विचारात गुंतुन जाईल. पण त्या जागी योगी असेल तर ल्या सजावटीचा, ज्यांनी अगदी -हदय ओतून, ज्या कोणी केले हे माहीत नसतानाही तो त्या निराकार निर्विकार स्थितीत राहतो, त्याच्या आतून तो आनंद ओसंडत असतो,त्यात विचार नसतो. तो निर्विचारतेत असतो. अशा प्रकारचा आनंद तुम्हाला निर्विचार स्थितीतून मिळतो. तो तुम्ही सत्यातून मिळवता, विचारातून मिळवत नाही. विचाराने ती आनंददायी शक्ती लुप्त होते. त्याच्यात आल्हाद नसतो.सत्याशिवाय हे घडत नाही. राधेला परमेश्वराची आल्हाददायी शक्ती मानतात. ही आल्हाददायनी शक्ती तुम्ही विचार करत बसाल तर ती लुप्त होते. पण निर्विचारतेत एखादी गोष्ट पहाल तर त्यात आत्म्याचे स्वरूप असे आहे की तो सत्य जाणतो. या जगात तीन त-हेचे लोक सापडतात. एक तामसिक जे असत्यालाच सत्य समजून आपले नुकसार करुन घेतात. राजसिक जे सत्य व असत्य यातला फरकच समजत नाही आणि तिसरे ते सात्विक जे फक्त सत्याचाच स्विकार करतात. जसा रत्नपारखी फक्त हिरा बरोबर ओळखतो, तुम्ही सत्याला बरोबर पकडता. एकदा एक कुलटा असलेला आनंद, त्यात असलेले सत्य, जे निराकार समजल्या गेलेल्या ख्त्रिला काही लोक दगड मारत होते तेव्हा स्वरुपात असते ते तुमच्यातून असे वाहू लगेल की ती सर्व ते पाहून इसा मसीहा मधे पडले, जरी त्या स्त्रिशी काही संबंध प्रेमशक्ती तुमच्यातून वाहू लागेल व ते तुम्हालाही जाणवेल. नसला तरी देखील आणि त्यांनी विचारले की ज्या कोणी त्यात तुम्ही अगदी निश्चिंत होता. जसे आजचे संगीत होते. काही पाप केले नाही त्या माणसाने आधी दगड मारावेत. जर तुम्ही म्हणाल आता वेळ झाला, गेले पाहिजे. इ. वित्तार हे ऐकून सर्वांचेच हात थांबले. कारण मसिहा साहेबांना हे कराल जर तुम्ही भी त्या आनंदाला मुकाल, निर्विचारतेत ठाऊक होते की, या ख्त्रिने जेवढ्याकाही वाईट गोष्टी त्या संगीताचा खरा परिणाम तुम्ही अनुभवू शकता. केल्यात , आयुष्यात चुका केल्यात त्याला ईश्वर शिक्षा देइल किंवा क्षमा करणारा तो आहे. या लोकांना तिला दोष स्थिर होता, तुम्ही वर्तमानात उतरता, ना भूतकाळांत ना देण्याचा काय अधिकार आहे. ज्यांनी सत्याला जाणले ते भविष्यात तुम्ही वर्तमानात रहाता. प्रत्येक वर्तमानाचा क्षण असत्यावरोबर कसे उभे रहातील? प्रकाशात सर्व दिसत स्वत:चा आयाम एक दिशा घेत जणू एक आरसा होतो. असताना तुम्ही ते उधळणार? जर तुम्हांला दिसले की त्यातून ज्या छटा तुम्हाला दिसतात त्या पहाता तुम्ही एवढे यामुळे माझे नुकसान होणार आहे. मला त्रास होणार आहे मजेत असता की विचारायला नको. एवढ्या हजार जिव्हा तुम्ही म्हणाल का " आ बैल मुझे मार" हा प्रकाश आपल्या असूनही जेव्हा मजा येत नाही पण त्या वर्तमानाची जेवढी आत नसेल तर तुम्ही आपल्या जीवनाची बरबादी करता. मजा घेता त्याला पारावार नाही. जेव्हां आत्मा जागृत होतो पैशाने परिस्थिती सुधारते असे नाही. एखाद्याला पैसे मिळाले तेव्हां ल्याच्या स्वभावावरुन जो आनंद पाझरतो तो की तो चालला ढारुच्या गुत्यावर. एखाद्याला उच्च पढावर आपल्या आत स्फूरित होतो, ते सांगावे लागत नाही. बसवा, पंडिताला सत्ता ्ा किंवा त्यांना सत्ता मिळू धया त्यांचे तुमच्या चेहन्यातून तो ओसंडत असतो. जेव्हां डोके उलटेच चालेल. माणसाला सत्ता पेलवत नाही, संपत्ति पहिल्यावेळेस मी पॅरिसला गेले होते तेव्हां मला पाहून लोक पेलवत नाही स्वातंत्रता झेपत नाही अशी माणसाची स्थिती. म्हणत 'माताजी तुम्ही खूष दिसता पण ते पॅरिसमधे पण हेही खरे की योगाने याहीपेक्षा वरची स्थिती तुम्ही प्राप्त स्विकारले जाणार नाही' कारण जे लोक फार मजेत आहेत करु शकता. भोग तेव्हांच घ्याल जेव्हां तुम्ही सत्यावर उभे ते फार अज्ञानी आहेत असे वाटते. तर मला म्हणाले तुम्ही रहाता. आता येथे केलेली फुलांची सजावट पहाताना थोडे कठोरपणे बोला, पण माइ्यासाठी ते शक्य नाही. मी सामान्य माणूस ही फुले कोठून आणली, केवढ्याला म्हणाले तुम्हीच मला जरा बिघडलेले वाटतात. ते तसे आहेत जेव्हां तुम्ही योगीजन होता, तेव्हा तुम्ही सहस्नारात এ 1ও এ এ १८ 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-20.txt न औ मे - जून २00४ कारण प्रत्येक तिस्या घरात दारूच्या बाटल्यावर बाटल्या उघडतात, चौध्या घरात स्त्रियांबरोबर अनाचार चालू असतो तर पाचव्या घरात कटकारस्थान शिजत असते, अशा स्थितीत तेथे काय आनंदाचे साम्राज्य दिसेल? मी तेथून पायी जात असताना लोक मला एकमेकांत कुजबुज करताना दिसले. तर मला समजले की आता अष्टग्रही होणार आहे आणि त्यात सर्व जगाचा नाश होणार आहे. त्याची ते वाट पहात आहे. मी म्हणाले त्यापेक्षा इथे जी नढी आहे त्यात जाउन आधीच उड्या मारुन टाका. पण वा अष्ट ग्रहीतून आपण वाचणार जाही का हा विचार त्यांच्यात नाही. अशी सर्व स्थिती, असे ते दुःखी जीव, आमच्यासाठी हेच चांगले की लवकर मरणे. स्थिटझरलंड व नार्वेमधे एक प्रकारची जणू स्पर्धा लागते की आपल्या देशात जास्तित जास्त आत्महत्या कशा होतील. स्वित्झर्लंडमधे १७ ते २५ वयातील मुले याबाबत आपल्या देशाचा नंबर पहिला कसा लागेल याचाच बिचार करतात. जास्तीत जा्त कशा आत्महत्या घडतील. हे खरे आहे की तुम्ही संपत्ती मिळविली पण आनंद मिळवलेला नाही.सर्व मिळ वले, मोटारी फिरविल्या, ज्याची भारतीय लोक आकां क्षा धरतात.. लोक आता कशा तन्हेने जीव धायचा याचा विचार करत असतात. पण ते जाणत नाही की मेल्यावर पुन्हा जन्मणारच. मग पुन्हा तेच रडणे. कोणी कायमचा मृत नसतो मजा कशी घ्यायची ते पहा, शिकून घ्या. एकदम समजले हीच अडचण, पण हे बदलले पाहिजे याचा विचार नाही. तीच नाही तरी मजेत रहा या मौजेचा आनंद सर्वाना वाटत चला. जर तुमचीही धारणा असेल तर करा उपवास, द्या स्वत:ला आपले चित्त प्रकाशित होते. या चित्ताच्या प्रकाशामुळे पीडा आणि नष्ट व्हा. पण याची काय जररी आहे.? सत्य हे आपल्या आतच स्थित आहे. आपला आनंद (collective consceions) असे म्हणतात. मी तर आपल्या आतच आहे आणिएका क्षणात तो मिळवूही त्याला सामुहिक शुभचेतना' असे म्हणेल. शुभ -अशुभ शकतो, सहजतेत तो मिळू शकतो, यासाठी थोडे उन्मुख विचार असे आमच्यासाठी काही नसते. शुभ हेच की हे चेतना व्हा. वर बघा, ते प्राप्त करण्यसाठी कुंडलिनी सहस्रारात न आमच्यातून वाहते. ज्या गाण्याने, ज्या संगीताने, ज्या थांबता त्याचे भेदन हो ऊन वर येणे जरूर आहे. ते भेदनही भक्तीने हे चैतन्य वाहते ते सर्व शुभ आहे. ह्याच चैतन्य लहरी, सूक्षम तन्हेने होते, आता कुठली नाडी कुठे आहे ती कशी सौंदर्य लहरी, ही शुभ चेतना आमच्या आत जागृत होते. कार्यान्वित होते? कुठली चक्रे कुठे आहेत? ती कशी म्हणजे ती बुध्दीत येते असे नसून आम्ही जारकतो की। उघडतात? हे सर्व येथे सांगणे आवश्यक जाही. जशी एखाढी आमच्या आत कोणता ढोष आहे? आत्मसाक्षात्कार होतो भोटार आहे जर तिची कुठली जाड़ी कुठे आहे, आत आणि आम्ही व्यष्टीला प्राप्त करतो. तसेच रामष्टीमधेही कायकाय आहे ? हे न पहाता एकदम गाडी सुरु करून तिची जाणतो. म्हणजेच आम्ही स्वत ःबद्दलही जाणती तसेच मजा घेता तसेच सहजयोग प्राप्त केल्यावर हळू हळू त्याची सामुहिकतेलाही समजते . आता सामुहिकतेचा चमत्कार ते तुमच्यात एक नवी जागृति येते त्याला 'सामुहिक चैतना ক স १९ এ ও 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-21.txt न मे - जून २00४ बघा. त्याबाबत तुम्ही अनेक अनेक सिंध्दांन्त उभे केलेले जण आले होते. त्यांना कॅन्सर होता. फक्त पहिल्यांदाच आहेत. एक म्हणतो आम्ही भांडवलशाही मानतो, कोण माइ्या कार्यक्रमाला हजर होते. ते परत गेले तेव्हा त्यांचा म्हणतो आम्ही कम्युनिस्ट आहोत. इ. पण हे सर्व भंपक आहे कॅन्सर बरा झालेला पाहून त्यांच्या डॉक्टरांनाही नवल व्यर्थ आहे. खरे म्हणजे जो योगी असतो म्हणजे वाटले. तसेच महंमद नावाचे गृहस्थ ते अल्लाला खूप मानत. आमच्यासारखे. आम्ही खरे भांडवलदार आहोत कारण त्यांना डायबेटीस होता. मुंबईत माइ्या कार्यक्रमाल एकदाच आमच्याकडे अनेक शक्त्यांचा संचय आहे. आम्ही आले. ते जा मला भेटले ना माइ्याशी काही बोलले पण कम्युनिस्ट ही आहोत कारण आम्ही ते सर्वांना वाटून त्यांचा डायबेटीस पूर्ण बरा झाला. काही लोकांची कुंडलिनी टाकतो. त्याशिवाय आम्हाला चैन नाही. एक साहेब उचलताना मी अगदी हात टेकते. काहीही करून त्यांना आम्हला म्हणाले 'तुम्ही हे कशाला करता?' जागृती जागृती येत नाहीं. अश लोकांचे डोके अगढी गच्च असते. देत बसता? तुमचे पति चांगले आहेत, तुमची मुलेबाळे अहंकार अगढी टेकड्याएवढा असतो. मग कुंडलिजीही आहेत, सुखी आहात. मग घरी शांत बसावे? पण कुठे बसलो विचार करेल की यांना अजून थोड्या ठोकरा खाऊ द्ा. आम्ही? जोपर्यंत हे वाटत नाही तोपर्यंत चैन कुठे? मजा म्हणून सहजयोगात नसतापूर्वक व व्रतनिश्चयाने उतरणे वाटत नाही. जसा मद्यपि कधीएकटा मध्य घेत नाही. त्याला जरूर आहे. मी नेहमी म्हणते की येरागबाळ्याचे येथे काम एकट्याला मजा येत नाही. आम्हालाही वाटल्याशिवाय नाही आलतूफालतू लोकांचे काम नाही. जे वीर आहेत राहवत नाही. तुम्ही सामूहिकतेत जागृत होत तुमचे चित्त हे त्यांनीच पुढे यावे बाकीच्या बेकार लोकांसाठी सहजयोग विराटात (जे अकबर आहे) जागृत होते जे आदिपुरुषाचे नाही. तसे स्वत:ला वीर समजणारे खूप आहेत. त्यांना असते. जसे शरिराचे अंग प्रत्यंग जागृत होते, तशा रितीने तंबाखू सोडा म्हटले तर ती सुटत नाही हे कसले बीर? वीर त्या विराटाचे अंगप्रत्यंग बनून तुम्ही त्यात जागृत होता. असेल त्यांनीच समोर यावे.वीरांच्या गळ्यातच कुंडलिनीची यानंतर मग तेथे दुसरा कोणीच नसतो. तुम्ही कोणावर माळ पडते. भारतात असे अनेक वीर होऊन गेलेत. काही उपकार करता? तुम्ही कोणाला देताय? जसे आपले एक मागे रहातात त्यांनाही थोडे पुढे ओढले पाहिजे. म्हणजे ते बोट दुखु लागले तर आपोआप दुसन्या बोटाने आपण तयार होतील. त्यासाठी हिंमत ठेवा, हृष्टिनिश्वरयी असले रगडतो काही सांगण्याची जरुर नसते. शरिरात तक्रार पाहिजे. सहजयोग मिळाल्यानंतर लोक इतके शुध्द होतात जिर्माण झाली तर सर्व शरीर मदतीस धावते. रुइचेलदटनी सांगून ठेवले आहे की Porerty धुंद असत, सिगारेट पीत, त्यांचे हे सर्व सुटलेले पाहून anywlhere is a threat to prosperity everywhere बरोबरच्या लोकांना वाटते हा एवढा कसा बदलला? याला सामुहिकतेसाठी हे महत्वाचे वाटते. तुम्ही जर सामूहिकतेत काय झाले? हे कसे घडले? असे अनेक आधी त्यांच्या जागृत असाल तर कुठेही एखादी समस्या निर्माण झाली गुरुला चिकटून होते पण नंतर अगदी तेज़स्वी व्यक्ती होतात. तर तुम्हाला ते जाणवेल. तुम्ही जर नुसतीं प्रार्थना जरी केली या तेजस्वितेच्या मागे अत्यंत करुणामय, प्रेममय, अतीव तरी त्याचे निवारण होऊ शकते. त्यासाठी कोणाची मदत सुखदायी अशी शानदार गोष्ट जी तुमचे चित्त अशा एका जणू दुर्गधीपासून कायम ढूर रहातात. जे रोज दारु पिऊन जया आयामात, सामुहिक चेतनेद्धारे, उच्च जाणिवेत उतरवते. हे पाहून तुम्ही स्वतः आश्चर्य चकित होता. ते लागत जाही. तुम्ही स्वतः प्ररमात्म्याला विनवा, तो तुमचे कार्य निभावतो. तो ते करतो. हजारोंच्या बाबतीत हे घडले ते आहे. इथे असे अनेक सहजयोगी आहेत ज्यांनी २/३ वर्षात विचारतात 'श्रीमाताजी आम्ही विषेश काही न करता हे कसे असे अनुभवले आहे. तुमचा विश्वास अतूट असेल तर. घडले ? योगक्षेमवहाम्यहम् . योग झाल्यानंतर परमात्मा परमात्माही झुकतो. माझ्याकडे अनेक आजारी व्यक्ती तुमचे क्षेम पहातो ' हे श्रीकृष्णांनी सांगितले आहे. ते घटित येतात. त्यांना ठीक करता करता माझे कधी कधी डोके होते आणि सहर्त्राराचा चमत्तक्ार म्हणजे त्याची जागृती, पिकून जाते. हात अगढी थकून जातात. आसामहून एक त्यामुळे नवेनवे आयाम नवनवे विचार आणि किती उत्फूर्त ৭ मो এ RO ३) শ 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-22.txt मे - जून २00४ प्रभा तुम्हाला मिळतात. तेव्हा तुम्हालाच प्रश्च पडतो की हे शिष्या ज्यांच्यामुळे आपण वाचलो. एकाने येऊन गाडीचालू माझेच मस्तक आहे का? ही मुले अभ्यासात मागे असणारी करावयाचा प्रयत्न केला ती लगेच धावू लागली. अशी अनेक आता एकदम फस्स्ट क्लास फस्ट्ट कशी? असे लोक. ज्यांना असंख्य उदाहरणे, अनुभव मी तुम्हाला देऊ शकेल. हे असे कलेचा गंध जसतो, ते एकदम कलाप्रवीण होतात. अनेक घडते कारण आपल्याला सांभळणारे देवदूतपण लोक ज्यांना नोक-्या नव्हत्या, काय करावे हेच कळत तुमच्याबरोबर असतात. सर्व सृष्टीचे ते कर्ते आहेत नव्हते असे, लखपती होतात है कसे घडले? अशा शक्त्या लोकांना वाटते या दुनियेत आमच्याशिवाय इतर कोणीच आपल्यातच आहेत. लक्ष्मीची शक्तीही आपल्यात आहे. नसते. अजून तुम्ही स्टेजवर उभे नाही, तुम्हांला कळेल की जेव्हां मनुष्य जागृत होऊन सृजनशील बनतो, कलाकार किती गण तुमच्या मागे पुढे चालतात. तुमचे रक्षण करतात. बनतो आणि त्याच्यात सृष्टीचे निर्माते ब्रह्ृदेव जेव्हा जागृत तुम्हीं परमात्म्यालाअजून पूर्ण जाणले जाही. उलट तुम्ही होतात, जे स्वाधिष्ठानावर अधिष्ठित आहेत त्यांच्याकडून त्याच्या चुका काढत बसता, दूषण देता. त्याच्याही पुढे फार महान अशी निर्मिती होते. तसे असे महान कलाकार जाऊन म्हणता ई चरच नाही याशिवाय दुसरे काही तुम्ही निर्माण होतात. मी सांगितले की या जगतातील सर्व महान केले नाही. तुम्ही त्यांच्यासाठी काही करा अगर कर नका. कलाकार हे सर्व पार झालेले होते. जर ते साक्षात्कारी नसते तो प्रेममय परमपिता तुमच्यासाठी जे करायचे ते करतो व तर ते एवढे महान नसते. हल्ली लुदपुटीचे कलाकार दिसतात, करेल. त्याला बाटले की त्याच्या साम्राज्यात तुम्ही यावे तुटपुंजे लेखक आहेत. एखाद्या मंत्र्याची चाकरी सोडली की आणि त्या सिंहासनावर विराजमान व्हावे. हे स्थान तुमच्या लागले त्याच्याविरुध्ध लिहायला. माझे भाषण ऐकले की सहस्रारात आहे. ज्यात तुम्हाला प्रवेश करावयाचा आहे. बसले काहीतरी लिहीत. असे तुटपुंजी लोक जेव्हां ब्रह्रंध्र भेदून झाल्यावर त्याच्या कृपेने आशिर्वादाचे जे आत्मसाक्षात्कारी होतात. तेव्हा त्यांना कळते की मी हे अनुभव येतील ते तुम्हाला तुमच्या नसानसावर जाणवेल, काय करत होतो. माझ्याकडे रत्नांचा ठेवा असतांना मी आपल्या जीवनात जाणवेल व्यवहारात जाणवेल, मित्रांमधे कवडी कां जवळ केली. जाणवेल, आपल्या देशात, आपल्यासमाजात जाणू शकाल. अशी जेव्हां तुमच्यात जागृती येते, आतून आंढोलन साऱ्या विश्वात जाणू शकाल. हाच त्याचा आशिर्वाद आहे निर्माण होऊन त्यातून मधुर संगीताची निर्मिती होते. मग आणि ते प्रस्थापित करण्याचा हा तुमच्यासाठी आजचा तुम्ही कांही एकटे नसता, नेहमी आपण ऐकतो 'मी फार दिवस आहे. त्याला पुन्हा जाणावे, त्याला विसरू नये. बोअर झालो' असे शब्दही निघणार नाहीत. जो आपल्या त्यात घाबरून जाण्यासारखे काही नाही. तशी वेळ यावी आत रंगला तो बोअर कसा होईन? भले तुम्ही जंगलात लागते आणि ती आज आली आहे. आता सृष्टी बहारते आहे. असा, जाहीतर लोकांत असा तुमचे व्यक्तित्व असे होईल अनेकात त्या फुलांचे फळात रुपांतर होणार आहे. - की तुमच्यातून या (प्रेमाच्या )धारा, तरंग वाहू लागतील. परमात्मा आपल्या सर्वांना सुखी ठेवो. त्यामुळे तुम्ही जेथे असाल तेथील सर्व लोकांना त्याचा फायदाच होईल. एक सहजयोगी राहरीहुन बसने येत असता, ती बस खाली खोल दरीत पडली. तीन चार पलट्या घेऊन परत चार चाकवर व्यवस्थित उभी झाली.जो ड्रायव्हर होता तो घाबरून पळाला, पण आतील सर्वजण सुखरुप, कोणालाही कसलीही इजा झाली नव्हती. सर्वाना नवल वाटले की हे कसे घडले? कोणतरी देवमाणूस आपल्यात असणार? कोणीतरी त्या सहजयोगीनीच्या हातातील माझी अंगठी पाहिली आणिम्हणाले ह्याच त्यश्रीमाताजींच्या এ हि ক ও २१ १22 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-23.txt न- न् क. गो में - जून २००४ ১e सहज समाचार वनदेवी आयुवैदिक हेल्थ प्रॉडक्टस प्रा.लिमीटेड सर्वांना कळविण्यात येते की, प.पू.श्रीमाताजी निर्मला देवी यांनी दिनांक १ जून २००४ पासून वनदेवी हेल्थ प्रॉडक्टस प्रा.लि.या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर या पढावर श्री राजेंद्र पुगालिया यांची नेमणूक केली असून असिस्टंट डायरेक्टर म्हणून श्री पराग राजे यांची नेमणूक केली आहे. वनदेवी कंपनी मार्फत तयार होणारी औषधे व हेल्थ प्रॉडक्ट एक विशिष्ठ उद्देशाने परम चैतन्याच्या मार्गदर्शनात व आशीर्वादात तयार केली जातात. मागिल अनेक वर्षापासून सदर चैतन्यमय औषधांचा वापर करणान्यांना मोठ्याप्रमाणावर लाभ झाला आहे. संपूर्ण भारतातील सहजयोग्यांना व नागरिकांपर्यंत लाभ होण्याच्या दृष्टीने सर्वत्र वितरण त्वरित करण्यासाठी कंपनीने आकर्षक स्किम तयार केली आहे. कंपनीचे अधिकृत विक्रेते होण्यासाठी आपल्याला आपली सर्व माहिती, त्यामध्ये आपले शिक्षण, व्यवसायाची माहिती, आर्थिक माहिती, ओळखणार्या व्यक्तीचे प्रमाणपत्र असावे. तसेच जर आपले जनरल स्टोरर्स अथवा औषधाचे दुकान असेल तर प्राधान्य देण्यात येईल. अधिकृत विक्रेत्यांनी कंपनीच्या प्रॉडक्टची रुपये ५०००/- पेक्षा जास्त रक्कमेची एकाचवेळी खरेदी करणे आवश्यक असून त्यावर त्यांना एकुण रक्कमेवर १५ % वटाव देण्यात येईल. तसेच रोखीने एकाचवेळी रुपये ५०००/- पेक्षा जास्त रक्कमेची खरेदी करणाऱ्यांसाठी २० % वटाव देण्यात येईल. सदर कंपनीच्या प्रॉडक्टला देशभर प्रचंड मागणी येणार असल्याची कंपनीला खात्री आहे. कंपनीच्या औषधांची व हेल्थ प्रॉडक्टची तपशिलवार माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे. तरी आपली सर्व माहिती (बायो डेटा) त्वरित खालील पत्यावर पाठवावा. आपली नियुक्ती कंपनीचे अधिकृत वितरक/विक्रेता म्हणून करण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार कंपनीने स्वत:कडे राखून ठेवला आहे. कंपनीचा पत्रव्यवहाराचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे. अत्त च्चछी ता ाम मुख्य का्यालय म वनदेवी आयुर्वैदिक हेल्थ प्रॉडक्टस प्रा. लिमीटेड प्लॉट क्रमांक ८, कोथरुड, पौड रोड, पुणे ४११०२९ दुरध्वनी क्रमांक :- 0२0 २५२८ ६७२२ चंद्रगु्त हाऊसिंग सोसायटी, A vanadeviayur@rediffmail.com वेब साईट www.vandeviayur.com क ও २२ ४ 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-24.txt প में - जून २00४ युवाशक्ति कार्यशाळा, कारगिल हॉल पुणे १३ जून २००४ पुणे शहर व परिस्सरातील युवाशक्तीसाठी पुण्यातील खडकी भागातील क्विन्स मेरी टेक्नीकल इन्सिट्यूट या संस्थेच्या कारगील हॉलमध्ये कार्यशाळा आयोजित केला होता. साधारण ५००-६०० युवाशक्तींच्या उपस्थितीत कार्यक्रम सकाळी 3.४५ च्या सुमारास तीन महामंत्रानी सुरु झाला. त्यानंतर श्री बागडदे आणि सहकारी यांनी ३ भजने सादर केली व स्वरांचा वापर करुन बॅलन्स कसा करावा हे प्रात्यक्षिकासह करुन घेतले.चि. यश इनामदार, प्रविण जावळकर यांनी युवाशक्तीला मार्गदर्शन केले. श्री नरके यांनी सहजयोग्यांची जबाबदारी तसेच पॉझिटीव्ह थिंकींग बाबत माहिती दिली. चि. मंगेश बडके, श्री डहाळे, श्री योगेश ढगडे यांनी सहजयोग प्रचार व प्रसार याबाबत आपले विचार मांडले. कु.स्वप्ना संहिग यांनी कुमकुम बाबत तर चि अभिमन्यु नाईकरे यांनी आत्मपरिक्षणाबाबत माहिती दिली. त्या नंतर डॉ हुले यांनी आरोग्य व सहजयोग या विषयावर अत्यंत महत्त्वाची माहिती सांगितली. चि. प्रजोत उंबरकर व श्री गायकवाड यांनी चित्ताबद्दल माहिती दिली. दुपारच्या सत्रात टरस्टी श्री राजेंद्र पुगालिया यांनी आपले विचार मांडताना आपले अनुभव सांगत सर्व युवाशत्तीला बहुमुल्य मार्गदर्शन केले.युवाशक्तीच्या कु राणी गरुड हिने - समर्पण, कु. अहंकार व प्रतिअहंकार, कु. वर्षा शितोळे- प्रोटोकॉल्स, चि संजिव सूर्यकुमार- सहजयोगाच्या प्रगतीसाठी एकवीस गिरीजा शेटे - पृथ्वी तत्त्व, चि. राहुल दगडे पायन्या, कु मुग्धा पवार - मिरकल्स, कु मेघना जाधव माहिती दिली. शेवटी सामूहिक मेडींटेशन झाल्यानंतर कार्यक्रम संपला. सदर कार्यशाळेच आयोजन व नियोजन तसेच सूत्रसंचलन कर्नल माने यांनी केले होते. त्यामधे युवाशत्तीच्या मुला-मुलींना वेगवेगळ्या विषयावर बोलण्याची संधी देण्यात आली. तसेच सदर कार्यशाळा विनामूल्य आयोजित केली होती. क्षमातत्त्व ,कु. क्षितीजा शिंगवेकर-व्हायब्रेशन्स या विषयावर सहजयोग कार्यशाळा- मंचर पणे दिनांक २० जून २००४ पुण्यापासून जवळ असलेल्या निसर्गरम्य परिसर असलेल्या मंचर जवळच्या गोरक्षनाथ टेकडी हॉलमध्ये ही कार्यशाळा आयोजित केली होती. साधारण १२०० सहजयोग्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरवात झाली. त्यामध्ये सुरवातीला श्री राहुल कुलकर्णी व सहकारी यांनी भजने सादर केली. सौमाधुरी राशिनकर यांनी ध्यानाची आवश्यकता व महत्त्व याबाबत सर्वांना माहिती दिली. श्री गायकवाड यांनी चित्ताबाबत माहिती दिली. श्रीमती नरके, श्रीमती भालेराव यांनी समर्पण बाबत तर कु भावना शिंदे हिने सुबुध्दी या विषयावर माहिती दिली. दुपारच्या सत्रात श्री निंबाळकर यांनी आत्मपरिक्षण या विषयावर माहिती दिली. श्री धनवे यांनी आळस चैतन्याच्या कसा विरोधात आहे आणि त्यासाठी काय करावे याबाबत माहिती दिल्यानंतर डॉ गजरे यांनी प्रोटोकॉल्स बाबत माहिती दिली. नाशिकच्या सौ शौला जोशी यांनी सहजयोगाचा प्रचार व प्रसार बाबत माहिती दिली.सौ नरके यांनी समर्पण म्हणजे काय, याचे उदाहरणासहित समर्पक स्पष्टीकरण दिले. पुणे परिसररात ट्रस्ट्री श्री राजेंद्र पुगालिया यांच्या प्रोहत्साहनाने व मार्गदर्शनाने नवीन सहजयोग्यांना माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी अंशा कार्यशाळा विनामूल्य आयोजित केल्या जात असून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तसेच अशा प्रकारच्या विनामुल्य कार्यशाळा घेण्यास प.पू.श्रीमाताजी निर्मलादेवींनी आशीर्वाद दिलेले आहेत. तरी आपल्या परिसरात अशाप्रकारच्या विजामुल्य कार्यशाळा आयोजित करून त्याची माहिती चैतन्य लहरी कार्यालयाकडे पाठवावी. ১ এ २३ 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-25.txt ज औन न न मे जून २००४ सहजयोगी प्रसाद प्रभाकर बंदरकर याला सुवर्णपदक प.पू.श्रीमाताजी निर्मलादेवींच्या कृपेने, नवी मुंबई सीबीडी, बेलापूर येथिल सहजयोगी चि. प्रसाद प्रभाकर बंदरकर याने मुंबई येथे झालेल्या दि. ग्रेटर बॉम्बे सायन्स रिचर्स असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या 'डॉ होमी भाभा बाल वैज्ञानिक (सीनियर) सायन्स टॅलेन्ट सर्च कॉम्पिटिशन' या परिक्षेत त्याला सुवर्ण पढ़क, विशेष प्रमाणपत्र व शिष्यवृत्ती देऊल गौरविण्या आले. सदर वृत्त व फोटो स्थानिक वृत्तपत्र सामना मध्ये दिनांक २२.३. २००४ रोजी प्रसिध्द झाले सर्व सहजयोग्यांना कळविण्यात येते की, दिनांक १६ एप्रिल २००४ पासून सहजयोगातील कॅसेट, सी.डी. पुस्तके, मासिके, श्रीमाताजींचे फोटों, कॅलेंडर, चैतन्य लहरी व युवाहृष्टी मासिके, श्रीमाताजींची पेंडॉल्स, इ. साहित्य भारतभरातील वितरण व विक्री व्यवस्था "निर्मल इंन्फ़ोसिस्टीम अॅण्ड टेक्नॉलॉजि प्रा. लि पुणे" या कंपनी मार्फत होणार आहे. तरी सर्व सहजयोग्यांना कळविण्यात येते की निर्मल इंन्फोसिस्टीमस अॅण्ड टेक्नॉलॉजिस प्रा. लि.या कंपनीच्या लेखी परवानगी शिवाय वरील साहित्याची निर्मिती तसेच परस्पर विक्री कृणीही करु नये. तसे केल्यास त्याची जबाबदारी संबंधित सहजयोग्यावर व लीडरवर राहील. तसेच चैतन्य लहरी मासिकाचे नवीज सभासदत्व घेण्यासाठी धनादेश पाठविताना तो " NIRMAL INFOSYSTEMS AND TECHNOLOGIES PVT.LTD." या नावाने पाठवावा. सदर कंपनीचा पत्रव्यवहाराचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे. ग आट NIRMAL INFOSYSTEMS AND TECHNOLOGIES PVT. LTD. BLDG. NO. 8, CHANDRAGUPT HSG. SOC. BEHIND HOTEL GRACE, GROUND FLOOR, PAUD ROAD, KOTHRUD, PUNE 411 029. TEL. 020 25286537,020 25285232 ते पुरते । अधिक ते सरते ।| विनवितु असे ।। तरी ज्यून करुनी घेयावे हे तुमते । এ এ की २४ শ 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_III.pdf-page-26.txt श्री आदिशक्ति पूजा ला कबेला : ६ जून २००४ श्र याम ेी ना २० कू