चैतन्य लहरी 16. सप्टेंबर-ऑक्टोबर २००४ अक क्र. ९,१० ০৭ ৩ ॐ.०. ना है े का श्री गणेश पूजा २००४ क हें ुर पर ० श ३ |कस हल डी र० सप्टेंबर ऑक्टोबर २००४ अनुक्रमणिका निर्विघ्नं कुरु मे देव २ श्रीकृष्ण पूजा वृत्तांत, ज्यूयॉर्क, सप्टें बर २००४ । समर्पण आणि शरणागति, श्रीमाताजींचे प्रवचन, ऑगस्ट १९८३ ३ ४ - ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा कुण्डलिनी योग । ७ हयान, प.पू. श्रीमातारजीचा उपदेश, १९८२/८३ १ 0 आईचा जोगवा १ १ । वैष्णोदेवी १ ५ दिवाळी पूजा,श्रीमाताजींचे भाषण १९ ऑक्टोबर ८९ ९८ वनदेवी आयर्वेदि हेल्थ प्रॉडक्टस प्रा.लिमीटेड २० आत निक का ाम ुम ॥ जय श्रीमाताजी ॥ चैतन्य लहरीच्या सर्व सभासदांना ही दीपावली सुखसमृध्दीची आणि भरभराटीची जावो. सर्वांना पूढील काळात सहजाची ध्यानधारणेमधिल गहनता श्री माताज्जींच्या कृपेत मिळो. तसेच सर्वांकडून प.पू.श्रीमाताजींना अपेक्षित असणारे सहजयोगाचे कार्य घडो. आपल्या सर्वांमधील आत्मप्रकाश सर्वत्र उजळूं दे. क ] ा १ জ सप्टेंबर-ऑक्टोबर २००४ আ জ র निर्विघ्नं कुरु मे देव शुभ गा छ आलिकडेच गणेशोत्सव व पाठोपाठ आलेला नवरात्रोत्सव पारंपारिक उल्हास व उत्सवपूर्ण वातावरणात पार पडला. त्यांच्या साथीला निवडणूक जल्लोषही होता. या उत्सवकालांत एकूण मानवी समाजाला सत्य आणि विवेकाची आज किती जरूर आहे याची प्रकर्षाने जाणीव होते व त्याचबरोबर मानव समाजाला उन्नत स्थितीवर येण्यास अजून किती काळ लागणार आहे याचीही चुटपुट मनांत डोकावते. अर्थात मनुष्यप्राण्याची ही दीर्घ भविष्यकालीन स्थिति आपल्या तोकडया मन:शक्तीच्या आवाक्यांत नाहीं व ते उज्ज्वल भवितव्य श्रीमाताजींची दिव्य हृष्टीच पाहूं शकते. त्यामुळेच सहजयोगी म्हणून स्व:तची आधिकाधिक प्रगल्भता व तेज प्राप्त करण्याचा सातत्यानें प्रयत्न करत राहणें आणि त्याचबरोबर सहजयोग प्रचार व प्रसार कार्यांचा अधिकाधिक ध्यास बाळगणें हेच आपले प्राथमिक कार्य व जबाबढारी आहे असे म्हटल्यास वागवे ठरू नये. तसे करत राहिलो तरच मानवजातीचा तरणोपाय आहे व त्यासाठींच आपली निवड झाली आहे हे विसरून चालणार नाहीं. परमचैतन्याच्या कार्याचि आपण फक्त उपकरण आहोत है मानल्यावर उपकरण म्हणून आपण उत्तरोत्तर अधिक सक्षम व कार्यप्रवीण करसे बनू याचे भान आपण सदैवजागृत राखले पाहिजे. श्रीमाताज्जींचे सर्व आशीर्वाद आपल्या पाठी त्यासाठीच आहेत. एवढयासाठींच आपण श्रीगणेशांची आराधना करू या. विवेक, सूज्ञता, पराक्रम व आईलाच सर्वस्व मानणें या त्यांच्या अलौकिक गुणांचे श्रीमाताजींनी अनेकदां वर्णन केले आहे व श्रीगणेशांना आपल्यामधें जागृत व प्रस्थापित करण्याचा उपदेश आपणा सर्वांना केला आहे. आपणही स्वत:च्या व इतरांच्या आत्मोन्नतीसाठीं "निर्विघ्नं कूरु मे देव " अशी प्रार्थना त्या विघ्न हत्य्याच्या चरणी करूं या. म ै। २ - सप्टेंबर-ऑव्टोबर २००४ न नर्व ा ति ॐ श्रीकृष्ण पूजा : वृत्तांत ॐं य म ड न्यूयॉर्क ; अमेरिका :। सप्टेंबर २00४ न श्रीकृष्ण -पूजा सोहळा लॉस-एन्जेलिस, अमेरिका इथे ३ ते ५ सप्टेंबर २००४ या तीन दिवसांत संपन्न झाला. साधारण ६00-६५० सहजयोगी जमले होते; त्यांत मुख्यकरुन अमेरिका व कॅनडामधील होते व तसेच स्विट्झरलँड, फ्रान्स, युरोप अशा देशांमधूनही योगी आले होते. पहिले दोन दिवस सर्व सहजयोग्यांनी संगीत व सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद मिळवला. त्यामधील विशेष कार्यक्रम म्हणजे प.पू.श्रीमाताजींच्या 'निर्मला' या दिव्य नांवाचा अर्थ स्पष्ट करून दाखवणारा एक विशेष कार्यक्रम सादर झाला; सोबत श्रीमाताजींचे त्या संदर्भातील कांही खास फोटो दाखवले गेले व 'निर्मला 'या शब्दाचा, पूर्वी श्रीमाताजींनीच स्पष्ट केलेला अर्थ सविस्तरपणें विशद केला गेला. या सर्व सादरीकरणाची CD बनवली आहे. व ती इतरत्र उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्याच कार्यक्रमात श्रीमाताजींनी ४० जेष्ठ योग्यांचे एक WORLD COUNCIL स्थापित केल्याची माहिती दिली गेली. त्याचबरोबर श्रीमाताजींनी त्यांचे कबेला येथील निवास-स्थान व पूजा-कार्यक्रमाचा हँगर विश्व-निर्मल धर्म संस्थेला अर्पण केल्याचे जाहीर करण्यांत आले. तिसर्या दिवशी ता ५ ला. प्रथम सहजयोगी-योगिनींनी रक्षाबंधनाचा समारंभ केला. रात्री पूजेसाठी प.पू.श्रीमाताजींच्या चरणी लहान मुलांनी गणेश-पूजा अर्पण केली. पूजेनंतर श्रीमाताजी कांहीच बोलल्या नाहींत वा प्रवचन झाले नाहीं. उास्थित योगीजनांना त्यांच्या दिव्य दर्शनातूनच तेजस्वी चैतन्याची व त्याद्हारे मिळणाऱ्या अपूर्व प्रेम, करुणा, शक्ति व संरक्षणाची अनुभूति व जाणीव झाली. आदिशक्तीच्या तेजस्वी दर्शनामुळे व कृपाकटाक्षामुळे सर्वजण भारावून गेले आणि तृप्त झाले. श्रीमाताजींनी सर्वांना अनंत आशीर्वाद दिले. TH1 र ३ প্= सप्टेंबर-ऑक्टोबर २००४- आज मी तुम्हाला समर्पण आणि शरणागति यांचे महत्त्व समजावून सांगणार आहे. आपण एखाद्या मोठ्या पर्वताच्या अगर्दी सान्निध्यात येतो तेव्हा त्याचा प्रचंड आकार व विशालता आपल्या लक्षांत येत नाहीं. ही एक प्रकारची माया आहे. सहजयोगातही असेच होते. सहजयोग घेतल्यावर लोकांना आपल्याला काय मिळाले आहे, आत्मसाक्षात्कार म्हाणजे काय, त्याची महति काय, आपण त्यासाठीं कां निवडलो गेलो, त्याचा उद्देश काय, आतां आपल्याला काय मिळवायचे आहे, आपण किती गहनता मिळवली आहे इ. अनेक गोष्टी समजत नाहीत व जाणीवेच्या कक्षामधें उतरत नाहींत; मतिगुंग झाल्यासारखी अवस्था येते. थोडक्यांत आत्मसाक्षात्कार झाला म्हणजे काय झाले हेच नीट लक्षांत येत नाहीं. हे समजण्यासाठींच समर्पण व शरणागति समजून घ्यायला हवी. रबम आता साधा विचार करा; आपल्याला आत्मसाक्षात्कार याच आयुष्यात मिळणार आहे असे कुणी आधी सांगितले असते तर तुम्ही ते मान्य केले असते का? हां, तुम्ही साधक असाल, कांहीं ना कांहीं साधना करत असाल; पण तरीही त्याची फलप्राप्ती म्हणून आत्मसाक्षात्कार मिळेल असं तुमच्या मनांतही आले नसेल. आणि असे ही असेल की जागृति मिळाल्यावरही काय झाले हे तुम्हाला जाणवले नसेल. समुद्रात फेकले गेल्यावर त्याचा विस्तार किती आहे हे जसे समजत नाहीं तसे हे आहे. समुद्राच्या आंतमधे आपण किती खोलवर आलो आहोत, आयुष्यांत आपल्याला काय मिळवायचे आहे हे समजले पाहिजे. त्यांत भर म्हणून आपण निर्विचारतेत आलेले असतो. तेव्हा तार्किक बुध्दि वापरून ह्यांची उत्तरे मिळत समर्पण आणि शरणागति प.पू.श्रीमाताजी निर्मलादेवींचे प्रवचन (संक्षिप्त) लंडन, ६ ऑगस्ट १९८२ नसतात. हा अफाट अनुभव, आदिशक्तीचे अवतरण व आत्मसाक्षात्काची अलौकिक देणगी हे सर्व विचारांमधून समजण्े अशक्य आहे. तुम्हाला जे मिळाले आहे त्याचे बुध्दीनें मोज-माप करणें अशक्य आहे. कारण तार्किक बुध्दी वापरून तुम्हाला मिळालेला नवीन आयाम तुमच्या लक्षांतच येणार नाहीं. जे झाले ते बुध्दीच्या पलिकडचे आहे; आतां ही तार्किक बुध्दीच लयास गेली आहे; इतकी की जे झाले आहे त्याचे वर्णन करणेही तिला शक्य नाहीं. आतां तुमचे फक्त एकच काम उरले आहे आणि ते म्हणजे तुम्ही एक थेब म्हणून ज्या समुद्रात उतरलात त्या समुद्रात पूर्णपणे मिसळून स्वत:च समुद्र बनणें. त्यातूनच तुमच्यासारखे अनेक थेंब एकमेकांत समरस होतील आणि मग सर्वांनाच आपण सर्व मिळून समुद्र आहोंत हे समजेल. म्हणून आता सर्वप्रथम तुम्ही पूर्णपणे शराणागत भक्त बनले पाहिजे. स्वत:कडे कठोरपणे पाहन आत्मपरिक्षण करणें ही शरणागति, सहजयोगाच्या तत्वांबद्दल सर्वाधिनि व सर्वांगाने एकनिष्ठ होणे हेंच समर्पण हे फार महत्त्वाचे आहे; या अवतरण काळांत तर ते फारच आवश्यक आहे ४ 20- क श्ड शीनंद --এ- 2 सप्टेंबर-ऑवटोबर २००४ कारण तुम्ही आतां साक्षात्कारी लोक आहांत. आधीं कांहीं जण दुसर्याला दोष देत बसतात. ह्या गोष्टींना अर्थ तुम्ही कोण होता, काय-काय चुका के ल्या ते सर्व नाहीं, ही तुमची स्वतःचीच मानसिकता आहे. म्हणजे विसरून जा. आईने सर्वांना क्षमा केली आहे असं समजा. तुम्ही स्वत:लाच नीट पहात नाहीं असं म्हटले पाहिजे. मी क्षमा करते कारण तो माझा स्वभावच आहे. माइ्या बहुलची शरणागति महणजे स्वतःच स्वतःकडे पण तुम्ही ते गृहीत धरून बसू नका. खरें तर तसे कठोरपणें पाहणें. त्यातूनच आपण करतो ते योग्य का करण्यांत तुमचेंच नुकसान आहे. चुका करुन वर माइी अयोग्य हे तुम्हाला समजेल. नाही तर तुम्ही स्वत:चेच क्षमा मागायची याला कांहीं अर्थ नाहीं. पण मी क्षमा वैरी व्हाल. तुमची आई प्रेमाचा सागर आहे. भुतांना तुम्हीच केल्यानें तुम्हाला काय मिळणार? उलट तुमचे नुकसानच तुमच्यामधें प्रवेश करण्याची मोकळीक देता; तुम्ही होणार. हे जर तुम्ही विचार करून नीट समजून घेतले अध्यात्मिक पातळीवर खंबीर असाल तर तुमच्यामधें भुते तरच शरणागति म्हणजे काय हे तुमच्या लक्षांत येईल. शिरू च शकणार नाहींत. याच्यातून सुटका करून सहजमधील शरणागति म्हणजे सहजयोगांत ज्या घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे समर्पण. गोष्टी सांगितल्या जातात वा तुम्हाला आढळतात त्याचा तुम्ही जेव्हा 'माताजींवर माझी श्रध्दा आहे' असे मनाने विचार करण्यांत अर्थ नाहीं; कारण त्या मानवी म्हणता तेव्हा तुम्ही, दुसरे सर्व मार्ग संपले, अशी दढ मानसिकतेच्या पलीकडच्या आहेत. म्हणून मानवी भावना बाळगून राहिलात तर तुमच्या श्रध्देमधें जोर येईल मानसिकतेमधून त्याचा विचार करूं नका किंवा व दुसरा कसला किन्तु मनांत येणार नाहीं. तसे झाले वैयक्तिक रीत्या त्याची वाच्यात करूं नका. वाटल्यास म्हणजे तुम्हीच म्हणाल की 'माझ्याच चुकांमुळे हे झाले; सामूहिक स्तरावर त्याच्याबद्दल बोला. सामूहिक स्तरावर म्हणून मलाच सहजयोगाबरोबर पर्णपणें सर्वांगाने तुमचे संबंध माझ्याबरोबर चांगले प्रस्थापित होतील. एकनिष्ठ झाले पाहिजे. ' कारण सामूहिक स्तरावर तुमचे एकमेकांबद्दलचे संबंध सहजयोगी म्हणून तुम्ही एका उच्च स्तरावर हृढ़ झालेले असतात, वर समुद्रांत आलेल्या नवीन थेंबाचे आलेले व्यक्ति आहांत. तुम्हाला साक्षात्कार मिळाला ही उदाहरण दिले त्याचाही अर्थ हाच होता की प्रत्येक थेंब तुमच्या उन्नति-मार्गावरील पहिली झेप; आतां दुसरी झेप स्वत:चे अस्तित्व विसरुन इतर सर्व थेंबांबरोबर एकरूप मारण्याचे बळ मिळण्यासाठी तुम्ही शरणागत झाले झालेला असतो आणि अशा एकरूप झालेल्या थेंबांचाच पाहिजे. सहजयोगालाच पूर्णपणें प्राधान्य, बाकी सर्व गोष्टी गौण झाल्या पाहिजेत. अशा तन्हेनें समर्पणातून म्हणजे शरणागतीला दोन धारा आहेत, एक तुम्ही एक दिव्य व्यक्ति बनता. म्हणून ते मिळवण्याचा एकमेकांबद्दल आणि दुसरे म्हणजे तुमच्या आईबद्दल. ध्यास घेतला पाहिजे. समर्पण जसजसे वाढेल तसतसे सहजयोगामधे मला जे दिसते ते तुमच्या हृष्टिपथांत येणें शरणागति आपोआप बळकट होत जाईल. तर्क-वितर्क शक्य नाहीं. हे तुम्ही मानता का? माझ्या दृष्टिक्षेपांत करण्याची प्रवृत्ति या प्रगतीच्या आड येत असते; त्यामुळें फार दूरचेही येते. तुम्हाला ती हष्टि नाही हे लक्षांत घ्या. तुम्ही भ्रमांत पडता आणि आपण ब्यतीत करत असलेले म्हणून माइ्याबरोबर जो क्लृप्त्या करतो त्याचे कांहीं जीवन पूर्णपणें ऐहिक व जड आहे हे समजण्यांत अडथळे ठीक नाहीं, -माताजी क्षमा करतील-हे गृहीत धरून जो येतात. ही संवय सुटली पाहिजे; त्यासाठी वाद घालणें, चुकीच्या गोष्टी करतो तो स्वत:चेच नुकसान करून घेत समर्थन करणें यासारख्या गोष्टी सोडून द्या. त्यांच्या फंदात पडूंच नका. आता तुम्ही उमलून सुंदर सुवासिक फूल बनले पाहिजे. बागेतून चालत असतांना झाडाच्या फांदीचे टोक वा काटासुध्दां पदराला अडकला की सबंध शेवटी समुद्र बनत असतो. असतो. कांहीं लोक - माझे हे चक्र खराब आहे, माइयात अमक्याचे भूत आले आहे- अशा प्रकारची भाषा करतात; -এ ७ - - - ি सप्टेंबर-ऑक्टोबर २००४-- साडी खेचली जाते. तसे हे दोष तुमच्या प्रगति- असल्याशिवाय दिवा नाहीं आणि प्रकाशही नाहीं असे हे मागविरून तुम्हाला खेचत राहतात. म्हणून स्वत:च असते. दुसर्याबद्दल तुमच्याजवळ करुणा नसेल तर स्वत:चे समर्थन करण्यापेक्षां 'स्व ' आहांत तसे 'स्व ' माझी क्षमा व करुणेची अपेक्षा ठेवता येणार नाहीं. मी जे प्रेम व करुणेमधून तुमची काळजी घेते तेच प्रेम व करुणा बना. आणखी एक गोष्ट; तुम्हाला आतां अंतिम सत्य इतरांना वाटलेत तरच तुमची वाढ होणार आहे. नाहीं तर समजले आहे. म्हणून तुम्ही सत्याबरोबर ठामपणे उभे त्याच कार्य उपयोग? सहजयोग्यांनी एकमेकांना राहिले पाहिजे. मी जे बोलते त्याबद्दल मला पूर्ण खात्री व सांभाळून घेतले पाहिजे, आधार दिला पाहिजे; टीका न आत्मविश्वास असतो; त्यासाठी मी कुणाशी चर्चा करत करता प्रेमातूनच व्यवहार करा. करूणेचा हा झरा वाहता जाहीं किंवा पुस्तक वाचत नाहीं, त्याची मला जरूरच ठेवला नाहीं तर आट्रन जाईल. ही भावना स्वाभाविकपणें, नाही. कारण मला ते 'सत्य ' म्हणून माहित असतेच व हृदयातून आल्यासारखी प्रगट झाली पाहिजे; त्याच्यामधें तेच माझ्या तोंडून येते. तुम्हीसुध्दां ती स्थिति मिळवली कृत्रिमपणा, दिखाऊपणा वा मतलब नसावा. स्वतःचे पाहिजे. त्यासाठी तुम्ही समजून घेतले पाहिजे कीं सुख-आराम बघण्याआधी इतरांना ते मिळेल अशी साक्षात्कार मिळाल्यानंतर आणि जाणीवेच्या उच्च काळजी घ्या. हे प्रेम व करुणा इतरांपर्यंत पोचवलीत की आयाम सापडल्यानंतर तुम्ही आतां परमेश्वरी कार्याचे समर्पण पूर्ण झाले. सर्व सहजयोग्यांचे एकच कुटुंब आहे, उपकरण बनले आहांत. हे ठामपणें मनांत बिंबवून घ्या. ह्यालाच सामूहिकता म्हणतात. जे आहे ते सर्वांसाठी आहे 'मी साक्षात्कारी व्यक्ति आहे ' हे न कचरतां स्पष्टपणें व सर्वांनी वाटून घेतले पाहिजे. सहज-विवाहांत सांगा. त्यासाठींच वर सांगितल्याप्रमाणें स्वत:कडे दिले पाहिजे. सतत पहात राहुन स्वत:ला अधिकाधिक शुध्द बनवा; म्हणूनच माताजी, सहजयोग, सत्य याबद्दल समर्पण तुमची वृक्षासारखी वाढ होते. एवढेच नाही तर त्याचा पाहिजे. हीच तर शक्ति आहे; येशू खिस्त, मोहम्मदसाहेब मूल स्त्रोतही तुमच्यामधे उतरलेला असतो. त्यामुळें तुम्ही यांच्या सारख्यांजवळ ती शक्ति होती आणि त्याचा कुठेही असला किंवा तुमचे राहण्याचे स्थान (गांव) पाठपुरावा करण्याची सर्व ताकद होती. समर्पणातूनच ही बदलले तरी त्या ख्त्रोतापासून इतरांचे पोषण होणारच निर्भय होण्याची शक्ति मिळणार आहे. असे समर्पण असले असते आणि त्यातून नवे वृक्ष तयार होणार आहेत. म्हणून की मग तुम्हाला कुणाचीही, कशाचीही भीति वाटणार त्या बाबतीत निश्चिंत असा. कुठल्याही एका गोष्टीला नाहीं; तसेच तुमच्या नुकसानीचीही पर्वा वाटणार नाहीं; वा तत्त्वाला वा व्यक्तिला चिकटू न राहणे सोडा व कारण तुम्ही सत्याबरोबर राहतां; अर्थात सत्याचा नव्हे निरासक्त व्हा. कसलीही आसक्ति प्रगतीच्या आड येत तर असत्याचाच त्याग करता. आता तुम्ही निर्भय, असते हे विसरखू नका. परमेश्वराच्या राज्यांत आल्यावर धीरोदात्त तेजस्वी सहजयोगी बनणारे आहांत. समर्पण त्याचे कार्य करणें हीच तुमची सेवा करणें आहे. आतां हे बातीच्या दिव्यातील तेलाप्रमाणें आहे, तेल आहे तर तुम्ही सागरांत उतरला आहांत हे जे वर सांगितले त्याचा दिवा व त्याचा प्रकाश आहे. समर्पित होणे म्हणजे अर्थ नीट लक्षांत घ्या. कोबीच्या गड़याप्रमाणें जड बनणे नव्हे तर क्रियाशील बनणे; हे कार्य अपायकरक नसून पूर्णपणे आहे की तुम्ही अधिकाधिक व्हायब्रेशन्स खेचन घ्या कल्याणकारक, विधायक होत रहाते. याबरोबरच, ही शक्ति मिळत असतांनाच तर्कप्रणालीसारखे विचार नाहींत तर ते तुमच्या आंतमधें तुमच्यामधील करुणाही अधिकाधिक बळावते. सत्य व घटित होणारे आहे. म्हणून त्याचा स्वीकार करा, ा उतरणाच्या तरुण योगी-योगिनीनी ह्याला जास्त महत्त्व सहजयोगाचे एक वैशिष्टय म्हणजे सहजयोगांत मी हे जे सर्व सांगितले ते त्याचा उद्देश एवढाच आणि तो प्रसाद हतरांना वाटा, हे केवळ सर्वांना अनंत आशीर्वाद. करुणा एकत्रच असतात. तेल आणि वात एकत्र ০ ০ - - ६ - सप्टेंबर-ऑव्टोबर २००४ aa कुण्डलिनी योग -ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा क चत (अंक क्रमांक ७/८ -२००४ पुढे) (कुण्डलिनीने सहस्रार- भेदन केल्यावर शक्ति आणि परमात्मा यांचे ऐक्य होते ही आनंद-चैतन्य स्थिति सांगत ज्ञानदेव पुढे म्हणतात) जें महाभूतांचे बीज । जे महातेजाचे तेज । एवं पार्था जे निज । रूप माझे ॥ ३२३ ॥ परब्रह्ाचेनि रसे । देहाकृतीचिये मुसे । वोतीव जाहले तैसे । दिसती आंगे ॥ ३२७ ॥ पा जे पंचमहाभूतांचे बीज आहे, जें सूर्याचे तेज आहे, त्याप्रमाणें अर्जुना , हे माझेंच खास स्वरूप आहे (तीच ही आकाराला आलेली चतुर्भुज मूर्ति होय. या योगाभ्यासानें शुध्द झाल्यावर योगी आमच्या बरोबरीला आले) असा योगी देहाकृतीच्या मुशीत प्रब्रह्मरस ओतून तयार केलेली मूर्तिच असे शरीरानें दिसतात. (तरीही पूर्ण शंका-निरसन न झाल्यामुळे अर्जुन काहीं प्रश्न करतो व भगवान स्पष्ट करतात. आतां कृष्णा तुवां सांगितला योगु । तो मना तरी आला चांगु । परी न शके करू पांगू । योग्यतेचा ॥ ३३३ ॥ প ॐ ७ ০ a सप्टेंबर-ऑक्टोबर २००४ - वा सहजें आंगिक जेतुली आहे । तेतुलियाची जरी सिध्दि जाये । तरी हाचि मार्गु सुखापाये । अभ्यासीन ॥ ३३४ ॥ हां हो जी अवधारिले । हे जे साधन तुम्ही निसपिले । आवडतयाहि अभ्यासिले । फावों शके ॥ ३३७ ॥ नावेक विरक्तु । । जाहूला देहधर्मी नियतु तरी तोचि नव्हे व्यवस्थितृ । अधिकारिया ॥ ३४२ ॥ ते हे ऐसी व्यवस्था । अनियतासि सर्वथा । योग्यता नाहीं ॥ ३४४ ॥ म्हणोनि अतियशें विषयसेवा । तैसा विरोध न व्हावा । कां सर्वथा निरोधु करावा । हेहिं नको ॥ ३४८ । (कृष्णानें सांगितलेला योग ऐकून अर्जुन म्हणतो) कृष्णा, तूं सांगितलेला योग माझ्या मनाला चांगलाच पटला; परंतु माझ्या ठिकाणी अधिकाराची उणीव असल्यामुळें मी त्याप्रमाणें करू शकत नाहीं. माइ्या अंगात स्वभावात: जेवढी योग्यता आहे तेवढीच जर पुरेशी असेल तर मी या मागाचा ..... सुखाने अभ्यास करीन. केले तर ते सिध्दीस जाईल कां? ....(कृष्ण स्पष्ट करताना सांगतात) थोडासा विरक्त असून देहाच्या गरजा ज्याने आवरल्या आहेत तोच यासाठी योग्य अधिकारी नाहीं काय? जो नेहमींच अनियमितपणे वागतो त्यास मुळींच योग्यता नाहीं. म्हणून विषयांचे अतिसेवन करावे अशी बुधि नसावी किंवा वाजवीपेक्षां फाजील नियमन करणें हेहि योग्य नाहीं. (यथा विनियतं चित्तमात्मन्येवावतिष्ठते - नियमन केलेले चित्त आत्म्याच्या ठिकाणी लय पावते- या मूळ गीतेमधील वचनाचा अर्थ स्पष्ट करतांना ज्ञानदेव पुढें सांगतात) (पण)तुम्ही हे जे साधन सांगितले त्याचे कृणी वाटेल त्याने अनुष्ठान निर्वार्तींचिया तें दीपाचे उपलक्षण । ३५८ ।।। ।। पाह पा आयुष्याचा अढळ करी तया औषधातें वैरी । काय जिव्हा न म्हणे ।। ३६२ ।। ए्हवी तरी येणें योगे । जैं इंद्रिया विंदाण लागे । तैं चित्त भेटों रिगे परतोनि पाठमोरे ठाके । आणि आपणियाते आपण देखे । देखतखेंवो वोळखे । म्हणे तत्त्व ते मी ॥ ३६६ ॥ तिये ओळखीचिसारिसे चितपण समरसे विरोनि जाय ।। ३६७ ।॥ । जे सरते जीवित वारी | । आपणपेया ।। ३६५ ।। । सुखाचिया साम्राज्यीं बैसे । (अशा योग्य पुरुषाच्या मनाच्या स्थितीला) निर्वात स्थळींच्या दिव्याची उपमा योग्य होईल.... - প ॐ ॐ -এ ८ जी % -- सप्टेंबर-ऑकटोबर २००४--६----- आयुष्याला स्थिर करणारे व संपत आलेल्या जीविताला मागें आणणाच्या औषधाला जिव्हाही शत्रू म्हणत नाहीं का?.....या योगामुळें ज्या वेळेला इंद्रियांचा विग्रह होतो त्यावेळेला चित्त आपल्या (चैतन्याच्या)भेटीला निघते. ते ज्या वेळेस विषयांना सोडून परत अंतर्मुख होते व आपण आपल्यालाच पाहते तेव्हा त्यास स्व-स्वरूपाची ओळख पटते आणि ते तत्त्व मीच आहे अशा समजुतीवर ते येते. त्या ओळखीबरोबरच ते सुखाच्या साम्राज्यावर बसते आणि तेथें आत्म्यासी समरस झाल्याने चिताचा चित्तपणाच नाहींसा होतो आणि देहाचा विसर पडतो. अशा स्थिर चिताबद्दल ज्ञानदेव पुढे म्हणतात ) त चित्त महासुखीं पहुडलिया । ।। ऐसे आपणपां रिगोनि ठाये । मग देहाची वासना पाहे । आणिकचि सुख होऊन जाये । म्हणून विसरे |३७१ ।। ऐसे वैराग्य हैं करी । तरी संकल्पाची सरे वारी | सुखे ध्रुतीचिया धवळारीं । बुध्दि नांदे ।। ३७७।॥ तैसे चित्त लया जाये । आणि चैतन्यची आघवे होये । ऐसी प्राप्ति सुखोपाये । आहे येणें ॥ ३८६ ।। चेवोचि नये ॥ ३७८ चित्त निरतिशय सुखांत लीन झाल्यामुळें परत वृत्तीवर येत नाहीं. याप्रमाणें चित्त आपल्या ठिकाणीं येऊन राहिल्यावर मग देहतादात्म्य घेत नाहीं व अलैकिक सुखच बनल्यामुळें ते चित्त देहाला विसरते. (मनाची सतत इंद्रियांच्या मागें बाहेर धावण्याची प्रवृत्ति आवरुन )वैराग्य बाळगून हे केले तर संकल्पाची येरझार (संकल्प-विकल्प ) संपते आणि बुध्दि धैर्याच्या महालांत सुखानें वास करतें. याप्रमाणें चित्त आत्मस्वरूपी लीन झाल्यावर (लयाला गेल्यावर) संपूर्ण विश्व चैतन्यमयच होते. (व्दैत मावळून अद्ैत प्रकाशित होते. हाच अ्दैत - भाव आणखी स्पष्ट करण्यासाठी ज्ञानदेव पूढें सांगतात) दीपा आणि प्रकाशा । एकवंकीचा पाडू जैसा । जैसे उदकाचेनि आयुष्य रसु । कांगगनाचेनि माने अवकाशु ।। ३९६-९७॥ जेणें ऐक्याचिये दिठी । सर्वत्र मातेचि किरीटी । देखिला जैसा पटी । तंतु एक ।। ३९८ । दिवा आणि त्याचा प्रकाश हे दोन्ही जसे एकच, जेथपर्यंत पाणी तेथपर्यंत ओलावा. आकाशाबरोबरच पोकळी, वस्त्रामधें एकच सूत अशा ऐक्य भावनेने (मला पाहतो तो देहधारी असूनही देहाचे तादात्म्य घेत नाही) पुढील अंकी चालू तड প- ९ )-1 - - सप्टेंर-ऑक्टोबर २००४ ध्यान रशे. शर जम प.पू.श्रीमाताजी निर्मलादेवींचा उपदेश बा ऑस्ट्रेलियामधें सिडनी येथें प.पू.श्रीमाताजीनी ध्यानासंबंधी १४ मार्च १९८३ रोजी सहजयोग्यांना मार्गदर्शन केले होते. त्या प्रवचनामधील कांही महत्त्वाची अवतरणे: जीवनामधील शांति, सुंदरता आणि प्रतिष्ठेचा स्रोत आपल्यामधेंच आहे हे आतां तुम्हाला समजले आहे. ध्यानामधें अधिकाधिक प्रगल्भता मिळवण्यासाठी ध्यानामधूनच त्या अंत:सोतापर्यंत तुम्ही पोचूं शकता. हा परमानंदाचा सागर तुमच्यामधेंच आहे म्हणून तो तुम्ही स्वत:च शोधला पाहिजे व तेथपर्यंत पोचले पाहिजे. तो प्रयत्न करणें म्हणजेच ध्यानामधे खोलवर उतरणे. कधी कधीं वार्याचा झोत इतका प्रखर असतो की आंतमधील दैवी शक्तीचा तुम्हाला विसर पडतो व तिकडचे लक्ष विचलित होते. अशा वेळींही आंतमधें वळण्याचे भान राखा; क्षणोक्षणी आपल्याला आंत उरतायचे आहे हे स्वत:ला बजावत रहा. जसजसे आंत उतरत जाल तसतसे बाहेरील ऐश्वर्यचि भान कमी- कमी होत जाईल. ....पैसा, सत्ता, अधिकार, नातलग या विषयांना चिकटून राहण्याची संवय सोडून निरासक्तपणें त्यांच्याबरोबर सहजयोग्यांनी राहिले पाहिजे. त्यातून आसक्तीबद्दलची भ्रांति तुमच्या लक्षांत येईल. सहजयोग हृदयातून फुलला पाहिजे; हृदय त्यांत ओंतल्याशिवाय त्याची महति समजणार नाहीं. ध्यानामधें परमात्म्याला जाणणें हा प्रत्येकाचा स्वत:चाच प्रयत्न असतो. एकदां तिथपर्यंत पोचलात की मगच तुम्ही कलेक्टिव्ह होता. तोपर्यंत प्रयत्न करत राहणें ही मात्र वैयक्तिक साधना आहे. याच विषयावर श्रीमाताजींनी लंडन येथील आश्रमांत ऑगस्ट १९८२ मधें केलेल्या मार्गदर्शनामधील कांही अवतरणें तुमचे चित्त प्रकाशित झालेले आहे, तेव्हां स्वत:कडेच पहात चला, आत्मस्वरूप असल्याची पुन्हां-पुन्हां स्वत:ला आठवण करून घ्या. अहंकार व प्रति-अहंकार यांच्याकडेही या प्रकाशित चित्तामधून लक्ष ठेवा. कारण हेच मुख्य अडथळे आहेत. अहंकार तुम्हाला मूर्ख बनवतो तर प्रति-अहंकार भित्रा बनवतो. प्रकाशित चित्तामधून त्यांचे खेळ लक्षांत घ्या. हम-क्षम हा मंत्र त्यासाठी चांगला. म. म्हणूनच चित्त कूठे धांवत आहे हे सतत जाणले पाहिजे. हा एक अभ्यास आहे. हा अभ्यास सतत जाणीवपूर्वक केल्यास साक्षीभाव वृद्दिंगत होत राहतो. त्यांतून तुम्ही खऱ्या अर्थाने शांत व्हाल. त्यांतूनच तुम्हाला नवीन प्रेरणा येत राहतील. आपले चित्त एखाद्या ध्वनिमुद्रण यंत्रासारखे किंवा कॅमेऱ्यासारखे काम करत असते. या दोन्ही उपकरणांचा वापर होत असताना मधें-मधे येणारे आवाज किंवा प्रतिमा-हालचाल यांच्यामुळे मुद्रण किंवा फोटोवर परिणाम होतो हे तुम्ही जाणता. त्याचप्रमाणें चित्ताचे काम चालते. अभ्यासामधून तुम्ही चित्तावर नियंत्रण मिळवले की जे पाहता-ऐकता त्या वस्तूचा वा घटनेचा खोल अर्थ तुम्हाला स्पष्ट होतो; मग केवळ प्रतिक्रियात्मक वा तुलनात्मक विचार येत नाहींत; उलट तुमची जाणीव प्रत्येक गोष्टींमधील सौंदर्य ग्रहण करते. .म्हणूनच प्रत्येक वेळी दुस-्याचे दोष व चुका दाखवणे, प्रत्येक गोष्टीबद्दल मत-प्रदर्शन करणें, आवड- निवड जपणें इ. गोष्टी टाळून दुसर्या व्यक्ती-घटनेमधील चांगुलपणा लक्षांत घेत राहणे चांगले. १० - - - - सप्टेंबर-ऑक्टोबर २००४) आईचा जोगवा अनादि निगुणी प्रगटली भवानी उदे बाई, उदे बाई, उदे बाई, उदे मोहमहिषासुर मर्दाना लागुनि उदे बाई, उदे बाई, उदे बाई उदे ै] त्रिविध तापांची करावया झाडणी उदे बाई, उदे बाई, उदे बाई, उदे भक्ता लागुनी पावसी निर्णाणी उदे बाई, उदे बाई, उदे बाई, उदे भक्ता लागुनी ...... जोगवा...... ।१ ।। दवैत सारूनी माळ मी घालीन हाति बोधाचा झेंडा मी घेईन भेद रहित ग वारिसी जाईन ...... भेदरहित ग.... जोगवा..... ॥२ ॥ ।।२ ।। नवविघ भक्तीच्या करूनि नवरात्रा करूनि निराकरण मागेन ज्ञानपुत्रा . ...... ।। ३ ॥ दभ संसार ग.....जोगवा. दंभ संसार सोडीन कुपुत्रा. पूर्ण बोधाची भरीन मी परडी आशा मनिषांच्या पाडीन मी दरडी मनोविकारा करीन कुरवंडी अमृत रसाची भरीन मी दुरडी जोगवा I॥४ ॥ ..... .... अमृत रसाची आता साजणी झाले मी नि:संग विकल्प नवन्याचा सोडिलेला संग काम क्रोध है सोडियले मांग केला मोकळा मार्ग हा सुरंग म केला मोकळा..... जोगवा ।। ५ ।। ऐसा जोगवा मागुनि ठेविला जाऊन महाद्धारी नवस म्या फेडिला एका जनार्दनी एकच देखिला जन्म मरणाचा फेरा मी चुकविला जन्ममरणाचा....जोगवा ॥६ ।। ११ क्री = सप्टेंबर-ऑक्टोबर २००४ १९८८ मध्ये प्रतिष्ठानवर प.पू.श्रीमातारजींच्या उपस्थितीत ११ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर अशी नऊ दिवस नवरात्री -पूजा संपन्न झाली. पूजेच्या पाचव्या दिवशी जोगवा उत्साहांत गायला गेल्यावर श्रीमाताजींनी त्याचा अर्थ विशद करताना केलेला उपदेश हे गीत एखाद्या स्त्रीने म्हणावे असे लिहीले आहे - आता मी दंभाचा व अहंकाराने भरलेल्या संसाररूपी पुत्राचा त्याग करीन. पूर्ण बोधाची (प्रकाशित ज्ञानाची) परडी भरीन, आशा-मनिषा, आकांक्षांच्या दरडी जमिनदोस्त करीन. मनोविकारांची (मनावर झालेले कु संस्कार) कुरवंडी करुन पृथ्वीवरून त्यांना काढून टाकीन व अमृत रसाची दुरडी भरीन. आता साजणी, मी पूर्णपणे नि:संग (निरासक्त) झाले आहे. विकल्प (संशय)रुपी नवर्याची संगत मी सोडली आहे, याचा अर्थ माइ्यातील संशय नाहीसा झाला आहे. ती म्हणते, काम व क्रोधया विकारांना मी सोडून संत एकनाथ, प्रतिष्ठान म्हणजे पैठण येथे रहात होते. त्यांनी हा जोगवा लिहिला आहे. जोगवा याचा अर्थ योग. त्या काळात, खेडवळ भाषेत हा जोगवा गात आणि आज संपूर्ण महाराष्ट्रात असंख्य लोक गातात. कल्पना करा, अनेक वर्षापूर्वी हे गाणे लिहीले होते आता त्याचे सहज योगासाठी रूपांतर केले आहे. परंतु त्या काळांत लोकांना काय हवे होते, त्याचे अगदी तसे वर्णन त्यात केले आहे. आता, महाराष्ट्रात देवीला 'बया' म्हणतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, माइ्या लहानपणी माझे नाव बया होते. माझ्या कुटुंबात मला 'बया' या नावाने बोलवयाचे. ते म्हणतात, मी आईचेकडे योग मागेन; त्याला खेड्यात जोगवा म्हणतात. बयेचा जोगवा. याचा अर्थ मी देवीकडे जोगवा मागेन. आता, दिले आहे व माझा बोगदा, (सुषुम्ना)मोकळा केला आहे. किती सरळ व सुरेख शब्द. असा योग मी मागितला, मला मिळाला व मी तो अनादि निर्गुणी, - आदि व त्याचेही पूर्वीची अशी अनादि निर्गुणी, कोणतेही गुण नसलेली, अशी भवानी या साभाळून ठेवला आहे. महाद्दारी जाऊन परमेश्वराचे पृथ्वीवर प्रगट झाली आहे व ती महिषासूराला आभार मानले. आता मी जन्म -मरणाच्या या मारण्यासाठी आली आहे, शिवाय, तीत्रिविध तापांची समस्यांमधून मुक्त झाले आहे, त्यावेळी त्यांनी हे सर्व झाडणी करायला आली आहे. त्रिविध ताप काढून टाकण्यासाठी व आपल्या निर्वाणासाठी येणार आहे. ते स्पष्टपणे आणि स्त्रियांचे गाण्यात, आता आपल्याला म्हणाले, मी माझ्या निर्वाणी येईल तेव्हा मी काय करीन. प्रतिज्ञा करायला हव्यात, स्वत:बद्दल व दुसर्यांबद्दल तर द्दैत, म्हणजेत परमेश्वापासून मी स्वत:ला वेगळा समजतो- जग व परमेश्वर वेगळे आहेत असे मानणे आता आपण योगी आहोत, तेसुध्दा सहजयोगी व म्हणजे दवैत आणि आपण परमेश्वराशी एकरूप आहोत सहजयोगी म्हणून आपण सर्वश्रेष्ठ असायला हवे. असे मानणे, हे अद्दैत.तेव्हा हे दैत काढून टाकून तिला माळ घालीन, मग हातात बोधाचा, प्रकाशित व्यवहारात, कोणत्याही परिस्थितीत व अडचणीमधून ज्ञानाचा झेंडा घेऊन, जाति-धर्माच्या भेद भावाविरहित, तिला भेटायला जाईन. मग मी काय करीन, तुमच्यापैकी काही अत्यंत बुध्दिमान आहेत, पण हृदयात नऊ दिवस या देवीची नऊ प्रकारे भक्ति करीन व कमी पडतात, या उलट काही अत्यंत विशाल हृदयाचे ज्ञानरुपी पुत्राची मागणी करीन, इतर सर्व मागणे सोडीन, आहेत, पण बुध्दीने कमी पडतात. तेव्हा संतुलनात लिहिले होते व आज तुम्ही ते पहात आहात अगदी तेच व आपण एक महान गोष्ट लक्षात ठेवायला हवी. आपल्या वागण्याने, स्वभावाने, इतर लोकांबरोबराच्या मी मार्ग काढताना, आपण सर्वश्रेष्ठ असायला हव. आता - १90 म १२ ---% सप्टेंबर ऑक्टोबर २००४ यायल हवे. परंतु सर्वात श्रेष्ठ ज्ञान, सर्व श्रेठ ज्ञानामधे महान ज्ञान की परमेश्वरासारखे प्रेम करु शकत नसाल तर तुमच्यात काहीतरी फारच बिघाड आहे व तो जायला असाल, तुमच्यामध्ये हावरट पणा असेल अथवा सहजयोग्याला शोभणार जाही अस सर्व तुमच्यामध्ये असेल, तर याचा अर्थ असा की, तुम्ही काही मिळविले नाही. तुम्ही जर कपडे, खाणे-पिणे, ऐषाराम या बाबतीत फार काळजीपूर्वक असाल तर लक्षात घ्या की तुमच्यात काहीतरी कमतरता आहे. अजून तुमचे व्यक्तिमत्व पूर्ण नाही. एक वाक्य कायमचे लक्षांत ठेवा. स्वत:ला प्रश्न विचारा- जीवनात मला जे मिळवायचे होते ते मी हवा. प्रेम असायला हवं आणि ज्याला निर्वाज प्रेम म्हणतात ते हवं. म्हणजे व्याजविरहित, केवळ मुद्दल, याचा अर्थ असा की, तुम्ही एक दूस-्यांवर असं प्रेम करा की तुम्हाला निरपेक्षपणे देण्याची आवड हवी. फक्त देण्याची. अशा देण्याचा आनंद फारच महान आहे. माझ्या अनुभवावरुन मी तुम्हाला सांगते. साक्षात्कार (जागृती) द्यायचा असते तेव्हा मला सर्वात जास्त आनंद होतो. दुसरे म्हणजे जेव्हा मी इतरांना काही वस्तू देते तेव्हा. तिसरे म्हणजे काहीतरी देता येते हा आनंद, तेव्हा तुम्ही लोक आता घेणार्यांच्या बाजूचे नसून देणाऱ्यांच्या बाजूचे असल्याने , दुसर्याला तुम्ही कार्य दिले आहे हे मिळविले का? हा एक प्रश्न तुम्ही विचारा, माझे जीवनसाध्य मी प्राप्त केले आहे का?. त्यामुळे सर्व परिस्थिती तुमच्या लक्षात येईल. कारण तुम्ही आपले स्वत:चे गुरु आहात, तुम्ही सर्व जाणता. सहजयोग तुम्ही बुध्दीने शिकला आहात. पण जेव्हा तो तुमच्यामध्ये अंतर्यामी खोलवर जातो व सर्व ज्ञान तुमच्या शरीताचा अविभक्त भाग बनतो तेव्हा फारच निराळे असते, साक्षात्कारी जीवाची संपूर्ण वृत्तिच वेगळी असते. माझेच घ्या- एखादा प्रश्न माझ्य पहा. या उलट तुम्ही अजूनही क्रोधी स्वभावाचे टि पम ेर शरी -&- - 1३ - - - ् सप्टेंबर-ऑक्टोबर २००४ এ लक्षात आला की लगेच मी ध्यानात जाते व लगेच तो तुम्हाल ते सहजसाध्य आहे.कारण मी प्रश्न सुटतो. कारण ती माझी शक्ती आहे. तसेच जर स्वतःतुमच्या बरोबर आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एखादा प्रश् तुमच्या लक्षात आला आणि जर तुम्ही सहजयोगात फक्त एकच अडथळा आहे की, सुरवातीला ध्यानात गेलात तर तो प्रश्न माझ्याकडून सोडविला तुम्ही मला ओळखायला हवं. परंतु मला ओळखणं हे जाईल. म्हणजेच ध्यानात तुम्ही मला शरण जाता. मग ते थोडस अवघड आहे. कारण मी महामाया आहे आणि काम माझे. पण जर तुम्ही आपल्या बुध्दिने अथवा त्यामुळे महामायेने निर्माण के लेल्या गोंधळात बोलण्याने तो प्रश्न सोडू लागाल तर तुम्ही सापळ्यात बहुतेकजण अडकतात. पण परवा मी तुम्हाला सांगितले अडकता. तेव्हा तुम्हाला एखाढी अडचण आली तर तुम्ही तसे, माइया दुस-्या रुपांत तुम्ही माइ्यासमोर येऊ ध्यानात जा, प्रार्थना करण्याची पण आवश्यकता नाही. शकला नसता. वाघावर बसलेली, हातात तलवार घेतली फक्त ध्यानात जा. आणि त्या अडचणीतून तुम्ही आहे, अशा व्यक्तिची कल्पना करा. तुम्ही माझ्यासमोर यशस्वीरित्या बाहेर पडाल. आज तुम्ही माइ्याकडे यशाची मागणी करीत कारण या रुपांत तुम्ही माझ्याजवळ येऊ शकता, होता. मला है तुम्हाला सांगायचे आहे की ध्यानाच्या माझ्याशी बोलू शकता. हव असेल तर माझा उपदेश घेऊ स्थितीच्या किल्ल्यात तुम्ही सुरक्षित असता. सुस्थितीत शकता. त्यामुळे मार्गदर्शन चांगल करता येते. सर्व काही असता व ध्यानातच तुम्ही मोठे होता. अन्यथा तुम्ही मोठे उलगडून मी तुम्हाला रूपष्टपणे सांगते. पण तुम्ही होऊ शकत नाही, वृक्षाला सूर्यप्रकाश असतो तसं ते आहे. महामायेच्या समोर बसले आहात हे लक्षात ठेवणे फारच तुम्ही ध्यात निर्विचारतेत असायला हव, दुसर्याला फायद्याचे आहे. तेव्हा महामायेच्या आवरणामुळे गोंधळात विरोध करायला नको अथवा त्याच्याशी सहमत व्हायला पडू नका. माइया आदर सन्मानात, प्रोटोकॉल्स, मला नको, काही म्हणायला नको. विशेषत:दुसर्या योग्यांचे समजून घेण्यात व इतर सर्व बाबतीत आपण कोणतीही संबंधी कोणी विचित्र वागत असलेला तुम्हाला आढळला चूक करीत नाही, इकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. व तर फक्त ध्यानात जा आणि परिस्थिती कशी बदलेल शरणागत होण्याचा प्रयत्न करा, शरणागत याचे तुम्हाला आश्चर्य वाटेल ही तुमची शक्ती आहे. व्हा..आपोआप तुम्ही सर्व शिकाल. शिकविण्यासारखे जगात किती लोकांना साक्षात्कार मिळाला आहे? फार काही नाही. थोड्या; ते मोठे होत आहेत, कार्य करीत आहेत, पण ते येऊ शकला नसता म्हणून मला महामाया व्हावे लागले. ही स्थिति वृक्षासारखी आहे. जेव्हा वृक्ष पूर्णपणे बहरतो,त्यावेळी त्याला फूले येतात. मग फुले स्वत:च्या सर्वांत उत्तम म्हणजे शरणागति आणि शरणागत परिपक्वदशेत गेल्यावर फळे बनतात. अशा पध्दतीने होणे सर्वात सोपे आहे. फक्त तुम्ही मला हृदयात ठेवा, तुम्ही मोठे होता. त्यावेळी स्वतःच्या मोठे होण्याचा सतत; हा सर्वात सोपा मार्ग, मग त्या शिवाय तुम्ही राहूच स्वतःच अनुभव व आनंद घेत सुखाने रहाता. तेव्हा, तुम्हा शकत नाही, जगूच शकत नाही. एकदम विचित्र वाटत. सगळ्यांना सुखी व आनंदी करावं हे माझंे जीवन साध्य अगदी, आहे. ते मला मिळवायच आहे. म्हणून हे सर्व प्रयत्न चालू आरामदायक, आनंदी व समाधानी वाटतं. मग तुम्हाला आहेत. माझे वतुमचे जीवन-साध्य मिळविता येईल अशी ध्यानाच्या शक्तिमध्ये कमी पडतात. हे अगदी निरासक्त प्रेम आहे. तुम्हाला कशाचीच गरज नसते. त्या स्थितीमधें प्रस्थापित आशा आहे. ईश्वराचे तुम्हाला आशीर्वाद व्हायला हव. १४ এ এ-এ सप्टेंबर-ऑक्टोबर २००४ छा ० ৩ वैष्णोदेवी ता १ा० ১ महालक्ष्मी, महासरस्वती व महाकालींची एकत्र स्वयंभू स्थान असलेले चैतन्यमय ठिकाण म्हणजे वैष्णोदेवी. जम्मू पासून ५२ किलोमिटर अंतरावर समुद्रसपाटीपासून २५०० फूट उंचीवर त्रिकूट पर्वताच्या पायथ्याशी हे गाव असून या गावाहनच वैष्णोदेवीच्या यात्रेला प्रारंभ होतो. १४.५ किलोमिटर अंतरावर वैष्णोदेवीचे स्वयंभू स्थान आहे. कटऱ्याजवळ हन्साली म्हणून गाव आहे. शेकडो वर्षापूर्वी तिथे श्रीधार नावाचे देवीचे एक परमभक्त होऊन गेले. ते नित्यनियमाने कन्यापूजन करत असत. प्रत्यक्षात म्हणजे लहान-लहान मुलींची पूजा करत. ते स्वत: अपत्यहीन होते. अनेक वर्षे त्यांची कन्यापूजा चालू होती. माता त्यांच्यावर प्रसन्न झाली व ती स्वत: लहान मुलीचे रूप घेऊन एक दिवस त्या जमलेल्या कन्यांमध्ये बसली. भक्त श्रीधरांची पूजा संपल्यावर जमलेल्या कन्या निघून गेल्या व फक्त माता देवी राहिली. तिने श्रीधरांना सांगितले, तुम्ही भंडारा करा. जवळच्या गावांतील लोकांना सांगा की उद्या दुपारी भंडारा ( भोजन-प्रसाद) आहे. श्रीधर गरीब असल्याने काहीही करू शकत नव्हते. परंतु देवीची आज्ञा शिरसावंध मानून त्यांनी आजूबाजूच्या गावांत निरमंत्रण केले. त्याच वेळेस एका गावात साधूंचा मोठा जमाव त्यांना दिसला. त्यांचा मुख्य गोरखनाथ होता आणि त्याचा एक शिष्य भैरवनाथ ब बाकीचे अनेक शिष्य होते. श्रीधरने त्यांना भंडाऱ्याची माहिती सांगितली व कन्येचा आदेश सांगितला. त्यावर गोरखनाथ म्हणाला कि, आम्हाला इन्द्रसुध्दा भोजन घालू शकला नाही तर ह्या कन्येची काय कथा ! परंतु ही कोण कन्या आहे, हे पहाण्यासाठी त्यांनी भंडाऱ्याच्या आमंत्रणाचा स्वीकार केला. दुसर्या दिवशी अनेक लोक जमले. त्यातच योगी गोरखनाथ व त्यांचा पदशिष्य भैरवनाथ आणि शेकडो शिष्य हजर झाले. श्रीधर घाबरून गेला. त्याने देवी मॉचा धावा सुरु केला. त्याचवेळी दिव्यरुपी कन्या प्रगट ता ॐ १५ ৮৮ सप्टेंबर-ऑवटोबर २००४ RO08 झाली व श्रीधरला म्हणाली, ऊठ, सर्वाना तुझ्या कुटीमध्ये पाचारण कर.त्याची कुटी खरोखरच लहान होती. पण देवीच्या कृपेने सर्व त्यात सामावले. गोरखनाथ, भैरवनाथ आपल्या शिष्यासह आत गेले आणि सहज बसू शकले. हा देवीचाच चमत्कार. देवीने आपल्याकडील एका दिव्य पात्रातून निर्माण झालेले भोजन सर्वांना वाढण्यास सुरवात केली. हे हृष्य बघून श्रीधर अतिशय उल्हासित झाला. परंतु बाकीचे हैराण झाले. गोरखनाथव भैरवनाथ समजले की, ही कन्या साधारण नाही. ती कुणीतरी दिव्य-शक्ती असावी. पण ती कोण आहे याचा छडा लावावयास पाहिजे. ि पा सर्व लोक जेवून तृप्त झाले होते, कारण त्यांना इच्छाभोजन मिळाले होते. भैरवनाथाला तरीसुध्दा तिची परिक्षा घ्यावयाची होती. त्याने कन्येला म्हटले की, तू सर्वांना त्यांच्या इच्छेनुसार भोजन दिलेस, मग मला माझ्या इच्छेनुसार मांसाहारीए भोजन दे. देवी मनातून त्याचा हेतू समजली होती. तिने त्याला सांगितले की, ही एक ब्राह्मण कुटी आहे. म्हणून तुला मांसाहारी भोजन मिळणार नाही. परंतु भैरवनाथ ऐकेना. जेव्हा कन्यारूपी माता त्याच्या पानात वाढायला आली, तेव्हा त्याने तिला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबर ती अंतर्धान पावली. भैरवनाथ कृणी साधा मानव नव्हता. तो पण एक तपस्वी व योगी होता. योग सामर्थ्यावर त्याने तिचा तपास सुरू केला आणि त्याला कळले की, ती दिव्य कन्या वायुरूपाने त्रिकूट पर्वताकडे जात आहे. तरीसुध्दा त्याने त्याचा हेका सोडला नाही. तिचा शोध घेण्यासाठी ओ पण त्रिकूट पर्वताकडे निघाला. इकडे कन्यारूपी देवी, आताचे जे देवीस्थान आहे त्या परिसरात, बरेच दिवस राहिली. भैरवनाथ फिरत -फिरत तिथेयेऊन पोहचला. एक दिवस त्याल गुंफा दिसली. त्यच गुंफेत देवीचे वास्तव्य होते. गुंफे च्या दरवाज्यावर देवीने पहारेकरी ठेवला होता. तो म्हणजे भक्त वीरलांगूर (वानर). त्याच्याशी भैरवनाथाने शुध्द केले व त्याला हारवून तो आत शिरण्याचा प्रयत्न करू लागला. वैष्णोदेवीने त्याला आत येण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु ते न ऐकता तो आत शिरतच होता. शेवटी देवीने त्याचे शिर उड़विले. ते जवळच्या घाटीवर जाऊन पडले व पा धड तिथेच राहिले. मरतेसमयी त्याला माँ वैष्णोदेवीचा महिमा समजला व तो म्हणाला, माँ, मला क्षमा कर. मी तुला ओळखू शकलो नाही. मी पापी आहे. मला तू क्षमा न केल्यास माझी नाचक्की होईल. तो सारखा देवीची प्रार्थना करीत नु १६) ॐ ब ॐअ য -2 सप्टेंबर- ऑवटोबर २००४ होता. योग सामर्यावर तो हे करु शकला. त्याचा महिषासूर होता. त्याने सर्व देवांचा पराभव केला व तो वारंवार माँ म्हणण्याने देवीचे हृदय पाझरले. तिने स्वतः इन्द्र झाला. तेव्हा पराभूत झालेले सर्व देव त्याला क्षमा तर केलीच, पण त्याला मोक्ष प्रदान केला. ब्रम्हदेवाकडे गेले व त्यांनी आपली स्थिती वर्णन केली. देवीने प्रसन्न होऊन त्याला वर दिला की, माझे दर्शन तिथेच भगवान शंकर व विष्णु बसलेले होते. घेतल्यावर यात्रेकरू तुझे दर्शन घेतील. तीच प्रथा सध्या महिषासुराचे वर्णन ऐकून श्रीविष्णू क्रोधित झाले. अस्तित्वात आहे. इकडे माँ अंतर्धान पावली म्हणून श्रीधर खूप त्याप्रमाणे ब्रह्ला व इतर देवता यांच्या मुखातूनसुध्दा व्यथित झाला. देवीने त्याला स्वप्नात दर्शन दिले व तेज बाहेर पडले. त्या सर्वांचे एक तेज झाले. त्या मी येथेच आहे असे सांगितले. शिवाय त्याला तेजाला उपमा नव्हती. त्यामधून एक नारी उत्पन्न आपल्याबरोबर फिरवून आपल्या वास्तव्याची जागा झाली. ब्रह्मा, विष्णू, महेश व इतर देवतांची वर वर्णन दाखविली. दुसर्या दिवशी उठल्यावर श्रीधर हर्षित केलेयी आयुधे तिला दिली. नंतर हिने असुरांशी शुध्द झाला. स्वप्नात पाहिल्याप्रमाणे त्याने डोंगरावर करून महषासुराचा वरध केला. त्यामुळे तिचे नाव फिरून देवीच्या वास्तव्याची जागा शोधण्यास आरंभ महिशासूर मर्दिनी, त्याचप्रमाने ज्या ज्या वेळेस असूर केला, अनेक दिवसांच्या प्रयत्नानंतर त्याला गुंफेचा अतिशय प्रबळ व उन्मत झाले, त्या त्या वेळेस मार्ग सापडला. शेवटी त्याला प्रत्यक्ष वैष्णोदेवीच्या महालक्ष्मी, वैष्णवी नारायणी हिने त्यांचा पाडाव केला. स्वयंभू पिंडांचे दर्शन घडले. त्याने देवीची आराधना केली. साक्षात देवीने त्याला दर्शन दिले व त्याचा महासरस्वती व महालक्ष्मी अशा एकत्र स्वयंभू तिन उध्दार केला. देवीकृपेने त्याला चार पुत्र झाले. देवीच्या पिंडी आदिशक्ती आहे. वैष्णोदेवी च्या मंदीत अत्यंत आशीर्वादाने त्याचे वंशज आजही देवीची पूजा - अचर्चा व्ह्यायब्रेशन आहेत. भारतातून व जगभरातून त्याच्या मुखातून एक महान तेज प्रकट झाले. र वैष्णोदेवी गुफेत तिन पिंडी असून महाकाली, करत आहेत. देवीच्या नावाचा प्रसार करण्यात त्यांचा अनेकजण वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जातात. मात्र खुट्द जम्मू शहरातील अनेक सहजयोगी आदिशक्तीच्या सगुण रुपाचे दर्शन घेण्यासाठी गणपतीपूळे से मिनारमध्ये पुणे,दिल्ली येथे येतात. त्यांच्या सप्तशतीच्या दुसर्या अध्यायात म्हटले आहे म्हणण्यानुसार पुरानात आदिशक्तीने फक्त एका श्रीधर की, देवतांच्या तेजामधून देवीचा प्रादुर्भाव झाला. (देवी ब्रामणाला दर्शन दिले आज आदिशक्ती श्रीमाताजी प्रकट झाली ) त्या देवीचे वर्णन असे आहे की, ती निर्मलादेवी लाखो सहजयोग्यांना दर्शन देत आहे. प्रसन्न मुखाची तसेच फक्त सहजयोगीच स्वयंभू स्थानातील चैतन्य फार मोठा वाटा आहे. ड सप्तशतीमधील कथा बसलेली, कमलासनावर महिषासुरमर्दिनी भगवती, महालक्ष्मी आहे .तिच्या अनभवू शकतो. हातात अक्षमाला, फरशी, गढा, बाण, वज्र, धनुष्य. चक्र आदी आयुधे आहेत. ही आदिशक्ति आहे आणि सहजयोग्यांनी लाभ घेत असताना पुजेच्या कामात तिचीच महाकाली, दुर्गा, सरस्वती अशी रुपे आहेत. पडेल ते काम करुन हातभार लावला पाहिजे पूर्वकाली असुर फार प्रबळ झाले होते. त्यांचा पुढारी तरी श्रीमाताजी निर्मलादेवींची साकार पुजेचा पल - १७ - ॐ सप्टेंबर- ऑक्टोबर २००४) - दिवाळी पूजेचे कारण म्हणजे देवांचा आनंद जाणून घेणे. दिवाळी ९ ००० वर्षापूर्वी जेव्हा श्रीरामांचा राज्याभिषेक त्या दिवशी झाला तेव्हा साजरी केली गेली. म्हणजे मानवतेच्या हिताचे त्या दिवशी राज्यारोहण झाले. साक्रेटीसने वर्णन केल्याप्रमाणे तो हितकारी राजा होता. हितकारी राजाचे राज्यारोहण झाले ही आनंदाची गोष्ट होती. जेव्हा लोक प्रजेच्या हिताशिवाय दुस-्या कशाचाही त्याला विचार नाही असा राजा शोधून काढतात तेव्हाच फक्त ही गोष्ट शक्य होते, तेव्हा आपण या निर्णयाप्रत येतो की माणसाला सहजयोगी बनले पाहिजे. आपल्याकडे दोन प्रकारचे सिध्दांत आहेत एक म्हणजे (कॅपिटॉलिझम)भांडवलशाही व ( कम्युनिझम) साम्यवादी पहिली पैशावर आधारीत व दुसरी आज्ञाधारकतेवर. जी सहज योगासाठी चांगली आहे. आज्ञाधारकपणा इतका महान आहे की त्यांच्या हितासाठी त्यांना काही सांगा ते लगेच तसे करतात. ते इतके सूज आणि गहन झाले आहेत. उलट दुसरीकडे आपण व्यक्तिगत स्वातंत्र्यात हरवलो आहोत. भांडवलशाहीच्या देशांत हित संपुष्टात आले आहे. जेव्हा तुम्हाला वेड्यासारखे धावत सुटण्याचे स्वातंत्र्य असते, त्यावेळी तुम्ही स्वत:चा विनाश करून घेता. उदा. लोक कुठल्याही प्रकारच्या विचित्र फॅशनविषयी वेडे झाले आहेत. या कल्पना उघोजकांपासून येतात. ज्यांना तुमचा पुरा फायदा घ्यायचा असतो. हित हे सर्वोच्च आहे. आपण खरोखर स्वतंत्र लोक असलो तर आपल्यासाठी जे हितदायी आहे ते आपण स्वीकरले पाहिजे. दुसर्या दिवशी नरकासूर हा राक्षस देवाने मारला होता. आता दुष्ट लोक बक्षिसे घेत आहेत. हा विपर्यास कशासाठी ? दुष्ट कृत्यत आनंद उपभोगणार्या आपल्यामधील दुष्ट प्रवृत्तिचा नाश केला पाहिजे. आपल्याला अपले प्रश्न ओळखले पाहिजेत. जेव्हा तुम्ही स्वत: पाहाता तेव्हा हृदय उघडे होते. तुमचे हृदय उघडल्याशिवाय तुम्ही स्वत:चा आनंद उपभोगू शकत नाही. तुम्ही तुमचे हृदय उघडा. सर्व बंधने अटी निघून जातील. प्रत्येक लहन गोष्टीमध्ये आनंदाचा तरंग आहे. तुमची जातपात, एकत्र होऊ शकली नाही तर तुमच्यामध्ये काहीतरी चुकते आहे. या दिवशी लक्ष्मी देवतेची केली जाते. तिला गर्व नसतो, ती इतरांवर दबाव घालत नाही. मानव प्राणी या उलट असतो. ज्यांच्याकडे पैसे असेल ते घोड्यावरून जातात. ती मात्र पाण्यामधून बाहेर येते. कमळावर विश्रांती घेते आणि स्वत:चे वजन शोषून घेते. आपल्याला आपली स्थिती, पैसा, शिक्षण, वगैरे सर्वाचे बजन शोषून घेतले पाहिजे. ह्या सर्व निरर्थक गोष्टीए तुम्हाला जड व्यक्ति करून खाली ओढत असतात. ती संतुलनात उभी असते. तिच्या गुरुत्वाकर्षणाच्या मध्ये इतक्या व्यवस्थित असते. त्याप्रकारे तुम्हालाही संतुलनात राहिले पाहिजे. तुम्हाल पृथ्वी मातेवर ना े माम दिवाळी पूजा, १९ ऑक्टोबर, १९८९ १- गाभ ৩ पूजा लक्ष्मीतत्त्वामध्धे प्रस्थापित होऊन महालक्ष्मी तत्त्व अंगी बाणण्याकडे लक्ष द्या. ১৩ - १८) - ु० १. सप्टेंबर-ऑव्टोबर २००४ उभारले पाहिजे म्हणजे लहानशी गोष्ट झाली तरी तुम्ही भरून आले पाहिजे. अध्यात्मिक वाढीसाठी तुम्ही जे द्याल संतुलनात येऊ शकता. तिच्या दोन हातात गुलाबी कमळे ते उत्तम. उदा, मला फूल पुरे आहे कारण मी निग्रही आहे. असतात. गुलाबी रंग तिच्या उब,अगत्य, प्रेमळपणाचा स्वभाव दाखविते. ऊब म्हणजे हॅस्पिटल नव्हे किंवा सहजयोग्यांना रक्षणकर्ता आहे. मी नेहमी घाणेरडे घार नव्हे तर आगत्यपूर्वक, उबदार सोयीचे. सहजयोग्यांसाठी उभी राहीन कारण तिथे आत्मा हजर श्रीमंत माणसाकडे दहा कुत्री असतात, आत कोणी येऊ आहे. सर्व कलावंत, कला, काव्य. साहित्य, प्रामाणिक शकत नाही. उंदीरसुध्दा. काहीही जास्त नको, दिमाख राजकारणी लोक, सरळमार्गी सरकारी नोकर आणि नको, चढाई नको पण इतरांना आनंद व सोय देईल असे ज्यांना रक्षणाची जरूर आहे त्या सर्वचि रक्षण करीन. एखाद्या गोष्टीचे कौतूक व्हावे आणि यजमानाने म्हणावे पण जे खराब आहे त्याला आधार देता कामा नये. इतक्या थोडक्यात त्याने केले, ही अतिथीला आनंद द्यावा दुसर्यांच्या चांगुलपणाचे रक्षन के ले पाहिजे. ते असे वाटणाच्या व्यक्तीची खूण आहे. हे किती महान असे सहजयोगी नसले तरी हरकत नाही. त्यांच्या चांगल्या सांगणे म्हणजे चढून जाणे आहे. तुम्ही सर्वाचा आनंद उपभोगीला पाहिजे नाहीतर संरक्षक आहात. तुम्ही क्रूर होता कामा नये. जेव्हा सासू तुम्ही सहजयोगी नाही. कलावंतांना उ्तेजन दिले सूनेचे भांडन पहातो तेव्हा आपण म्हणतो किती भांडकुदळे पाहिजे. कोणीतरी म्हणेल हा प्रामाणिकपणा नाही. कमळ आहे. तरी पण आपण तेच करतो. आपण तलवारी नाही, चिखलाच्या तळ्यात उगवते, पण तुम्हाला चिखल कमळे आहोत. कोणाला मारायचे असेल तर कमळ वापरा. दिसला नाही. पूर्ण तळे कमळ सुवास व सौदर्याने भरते. कम्ळाने कसे मारायचे हे समजायला सहजयोगामध्ये तिथे प्रामाणिकपणा असतो. सहजयोगी म्हणून तुमचे खूप गहनतेत उतरले पाहिजे. काम काय आहे हे प्रामाणिक पणे समजण्यात प्रामाणिकपणा आहे.तुमच्या प्रेमाने तुम्ही प्रथेकाला महालक्ष्मीमध्ये वाढता. मग तुम्ही जगाच्या हिताचा उत्तेजज देत असता. तुमच्या प्रेमाने प्रत्येकाला विश्वास विचार करता. त्यांना आत्मसाक्षात्कार कसा द्यायचा हे निर्माण करीएत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वत:शी पहावे. तुमचा दृष्टिकोन बदलतो. आपण प्रश्न प्रामाणिक रहा. प्रथम तुमच्या मनाने समजाऊन घ्या. सोडविण्यासाठी इथे आहोत. जग हा आपला प्रश्न आहे. दुसर्याला लागेल असे बोलणाअर असाल तर थांबणे बरे. आपल्याला जबाबदाऱ्या घेतल्या पाहिजेत. तुम्ही दुसर्या हाताने लक्ष्मी रक्षण करते. हा हात सर्व गुणांचे रक्षण केले पाहिजे. तुम्ही अक्षय, चिरंतन, जगाचे एकदा लक्ष्मीने तुम्हाला आश्रय दिला की तुम्ही दुसऱ्यांना तुम्हाला खुष करणार्या गोष्टी तुमच्याकडे येतात. काही संगीततज्ञ असाल तर चांगले संगीत तयार करा. सरकारी लोक असे असतात जे कधीच हसत नाहीत, त्यांना नोकर असाल तर चागले काम करा. मी तुम्हाला मदत खुष करणार्या गोष्टी तुम्ही म्हणाल तर आर्किटेक्ट असाल तर काहितरी महान निर्माण करा. गुढगुल्या करणे तुम्हाला माफ आहे. तुम्हाला मुलांसारखे करेन. प्रत्येकाचे व्यक्तिमत्व वाढते आहे. जर सुषुम्नेच्या बनले पाहिजे. लक्ष्मीतत्त्वाचे एक तत्त् आनंदी रहाणे हे मध्य मा्गावर रहाल तर कोणीही तुम्हाला हात लावू आहे दुसर्या हाताने लक्ष्मी येते. पैसेवाल्या लोकांनी नाहित. मग तुम्ही सहजयोगी नाही. लिडरनी ज्यांना गरज आहे त्यांना पैसे द्यावे पण अशा तऱहेने की इतरांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करु नये. सर्व कोणाला कळू नहे. गुपचुप, एका हाताला दुसर्या हाताने ब्रम्हचैतन्य हे शांत तत्त्व आहे हे सर्व काही करते. तुम्हाला दिले आहे हे समजता कामा नये. व्यक्तिची गरज काय सर्व काही स्वीकारण्यासाठी, तसेच तुमच्या प्रगतीसाठी आहे हे पहायला पाहिजे. योग्य जागी आणि योग्य वेळी कैलासाची उंची गाठण्यासाठी शांत राहिले पाहिजे. देण्याची गरज आहे. ते खळबळजनक नको. त्याने हृदय शकणार नाही. दुस-्यातल्या चुका तुम्हाला काढायच्या सुध्दा ईश्वर तुम्हाला आशिर्वाद देवो. ॐ ति ्र १९ ॐ ) [ सप्टेंबर ऑवटोबर २००४ टिड वनदेवी आयुर्वेदिक हेल्थ प्रॉडक्टस प्रा.लिमीटेड वनदेवी कंपनी मार्फत तयार होणारी औषधे व हेल्थ प्रॉडक्ट एक विशिष्ठ उद्देशाने परम चैतन्याच्या मार्गदर्शनात व आशीर्वादात तयार केली जातात. मामिल अनेक वर्षापासून सदर चैतन्यमय औषधांचा वापर करणाऱ्यांना मोठ्याप्रमाणावर लाभ झाला आहे. संपुर्ण भारतातीलसहजयोग्यांना व नागरिकांपर्यंत लाभ होण्याच्या दृष्टीने सर्वत्र वितरण त्वरित करण्यासाठी कंपनीने आकर्षक स्किम तयार केली आहे. म कंपनीचे अधिकृत विक्रेते होण्यासाठी आपल्याला आपली सर्व माहिती, त्यामध्ये आपले शिक्षण, व्यवसायाची माहिती, आर्थिक माहिती, ओळखणार्या व्यक्तीचे प्रमाणपत्र असावे. तसेच जर आपले जनरल स्टोरर्स अथवा औषधाचे दूकान असेल तर प्राधान्य देण्यात येईल. तरी आपली सर्वमाहिती (बायो डेटा) त्वरित खालील पत्यावर पाठवावा. आपली नियुक्ती कंपनीचे अधिकृत वितरक/विक्रेता म्हणून करण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार कंपनीने स्वत:कडे राखून ठेवला आहे. तसेच प. पू.श्रीमाताजींच्या आशीर्वादात वनदेचीने अनेक नवीन उत्पादने तयार केली असून ती नुकतील बाजारात उपलब्ध झाली आहेत. वनदेवीच्या सर्व उत्पादनाना श्री मातार्जीचे प्रत्यक्ष आशीर्वाद असल्याने त्याचा वापर करणाच्यांना अश्वर्यकारक फাयदे झाले आहेत वनदेवीकडे उपलब्ध असलेल्या उत्पादनाची यादी पुढीलप्रमाणे आहे. INDICATIONS NAME OF PRODUCTS Sr.No. Hyperacidity Chronic & Amoebic Dysentry, Diarrhoea Insomina, Mental Stress, Hypertension & Depression. Hyperacidity, Stomatitis, Peptic Ulcer Boosts Brain Functions,Mental Tonic Chronic Constipation Immunity Booster Fever, Sinusitis, Headache, Body Pains Enzyme & Gastric Disorders Mensutural Cycle Regulator Rhumatic & Arthritis pain with fever AVIPATTIKAR VATI TABLETS 1 PEPCID TABLETS VANEXEL TABLETS 3 OMCID TABLETS BRAINOVTT TABLETS 6 RELAXID TABLETS GUDUCHI TABLETS 8 COLDAGESIC TABLETS 9 DEVIZYME TABLETS 10 CYCLOR TABLETS 11 NIMAIM PLUS Cardiac Disorders & for LBP & HBP VANCARDI TABLETS 12 All types of warms Skin Disorders & Blood Purifier WINZOLE TABLETS 13 VANSKIN TABLETS 14 Constipation TRIFLA CHURNA 15 पि Diabetes Mellitus GUDMAR TABLETS 16 २० सप्टेंबर-ऑक्टोबर २०0४ NAME OF PRODUCTS Sr.No. INDICATIONS Diabetes, Kidney Stone Cough, Asthma Cough, Laryngitis,Loss of apetite, Liver & Ab dominal Disorder CHANDRAPRABHAVATI TABLETS 17 SITOPALADI CHURNA 18 KUMARIASAV NO 1 SYRUP 19 Debility, Cough Stomach Disease, Loss of Apetite, Acidity, White Discharge General Debility, Health Tonic as Rasayan, Lss of sleep, Vigour & Vatality. Diuretic, Useful in burning,Mixuration, Acidity & 20 ASHOKARISHTA ASHWAGANDHARISHTA 21 CHANDANASAV 22 Piles Anorexia (loss of apetite) Indigetion, Keeps body fit & general Tonic Liver disorder, Liver tonic 23 DRAKSHASAV 24 PUNARNAVARISHTA Debility, Cough, Asthma, Loss of Apetite, Acidity White Discharge Deuretic, Burning, Mensuration, Acidity,Piles Loss of sleep, General Nervine Tonic, Good for 25 DASHMULARISHTA 26 USHRISAV 27 SARASWATARISHTA Health & Mind Blood purifier & useful in All types of Skin dease, White Discharge Rheumatic Aliments, Bodyache, Muscular Pain Chronic Headeache, Migraine Female Fuctional Corrective Anti Infective & 28 MAHAMANJISHTADI KADHA MAHARASNADI KADHA 29 30 PATHYADI KHADA 31 DEVICORDIAL SYRUP Restorative Tonic A Well Digestant, A Powerful Appetiser, Nutritive & Restorative,Demuicent & Diuretic 32 DEVIZYME SYRUP Digestive Appetiser & General Tonic (for alI The Delicious Tonic with Iron, Calcium, for General Wickness, Teething problem Anorexia, Retarded growth, Gastritis. Jaundice, Hepatitis, Dyspepsia, Hepatic Disorders, Malnutrition, Syndrome Jaundice, Hepatitis, Dyspepsia, Hepatic Disorders, Malnutrition, Syndrome Jaundice, Hepatitis, Dyspepsia, Hepatic Disor- ders, Malnutrition, Syndrome 33 DEVITONE SYRUP 34 DEVIDROP SYRUP 35 DEVILIV SYRUP 36 DEVILIV DS SYRUP DEVILIV DS CAPSULE 37 29 क सप्टेंबर-ऑव्टोबर २००४ NAME OF PRODUCTS INDICATIONS Sr.No. More effective in Functional Gynecological, 38 LEUCOMA SYRUP Mensural Disorder Iron Deficiency, Anemias during pregnency & lactation after surgery, Chronic blood loss due to Bleeding piles,hookworm Iron Deficiency, Anemias during pregnency & lactation after surgery, Chronic blood loss due to Bleeding piles,hookworm Vigour & Vitality in Male & Female Diabetes Melitus 39 IROVAN SYRUP 40 IROVAN CAPSULE POWERVTI CAPSULE 41 42 DIAVAN CAPSULE General Tonic for all Ages 43 ENERVTT CAPSULE Expectorant, Bronchodilator, Dismulecent, Re- lease irritation of Bronchitis & Irritable condition 44 VAN-KEFX SYRUP of lower respiratory Tract, Useful in any type of common Caugh & cold complaints. Providone-iodine Ointment U.S.5 % w/w Effec- 45 CLODINE OINTMENT tive against Bacteria, Fungus,Protozoa, yeasts & virus. Silver sulphadiazine cream USP, Protector of cuts, 46 LASID OINTMENT wounds and burnt skin Diclofenic, sodium gel, for quick relief from swelling pain & inflamation,lowback pain, joint pain, sprains & strains, muscular pain. Spray for body pain, effective for muscular/ joint/rhumatic pain backache, sciatica, cramp, sprain, Lum bago etc. Constipation, Blood purifier Dyspepsia, Flutulance Constipation, mild Laxative Cough, Asthma Herbal Treatment for healthy skin 47 FENACIN GEL ULTRA - BEAM 48 49 TRIFLA TABLET HINGVASHTAK TABLETS 50 PANCHASKER TABLET 51 52 SITOPALADI TABLET UBTTAN POWER 53 It promotes healhy hair growth & give condition & cooline effect. MEHENDI POWDER 54 Restories Transenlity Mind, Zyes & keep cool of whole body from Heat. General weakness, Appetier, Tuberculesis 55 GULKAND PRAVALYUKTA 56 CHAVANPRASH 22 सप्टेंबर- ऑक्टोबर २००४- Sr.No. NAME OF PRODUCTS INDICATIONS 57 KARNA SHOOLHAR TAIL Useful in earache, Tinnitus KARMA STRAVAHER TAIL (SUS) Useful in Otorrhoea, Earache, Tinnutis 58 59 NIRMAL JEEVAN CREAM Piles, fissures, disorders of bowels burning sensation of urine, soles and eyes, unsound sleep, cracked heels, chaped hands, skin problems Very useful and effective in cold and headache. Useful in body ache, joints pain, mornig stiffness arthritic pain. rhuematic pain 60 NIRMAL VAPORUB 61 NIRMAL LINIMENTUM NIRMAL MORNING GLORY OIL A mild and nourishing oil specially formulated to 62 tones up bodđy and skin Very effective in eye burning, hot liver, burning in urinary channeles, tooth ache & piles. Making hair clean soft and silky 63 NIRMAL BODY COOLENT CAPSULE 64 AMLA HAIR OIL VANADEVE PROTOVIT POWDER General weakness, energy& stamina, useful for all age group 65 म वनदेवी आयुर्वैदिक हेल्थ प्रॉडक्टस प्रा. लिमीटेड प्लॉट क्रमांक ८, चंद्रगुप्त हाऊसिंग सोसायटी,कोथरुड, पौड रोड, पुणे ४११ ०२१ :- 0२0 २७२८ ६७२२ (M) 9422031268 - Aot vanadeviayur@rediffmail.com d e www.vandeviayur.com दुरध्वनी क्रमांक सहजयोगी कलाकारांनी घडविला "साई चमत्कार गुरु पोर्णिमा निमिताने ४ जुलै २००४ रोजी कोपरगांव मधिल सहजयोगी कलाकारांनी श्रध्दा आणि सबूरी ची शिकवण देणाऱ्या साईबाबांच्या जीवनावर आधारित " साई चमत्कार साईनाथ विद्यालयात सादर केली होती. सदर कार्यक्रमास अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर सहजयोगी उपस्थितीत होते. प.पू.श्रीमाताजींचा आशीर्वाद असल्याने सदर जाटिका अत्यंत प्रभावी व नव्हदयर्परशी सादर झाली.त्यातील साईबाबांची भूमिका श्री बी. आर.पोटभरे यांनी साकारली तसेच श्री विनायाक जाधव, भक्त अब्दुल्ला, लक्ष्मी व झिपरी यांची भुमिका अनुक्रमे आशालता कुलकर्णी व पूजा दुसाने यांनी साकरली होती. अन्य भुमिकांमध्ये गिरीष देशपांडे, सचिन अहिरे, मोरे, दिपाली जाधव यांनी अत्यंत उत्कृष्ठ काम करुन सर्वांची वाहवा मिळवीली. सदर कलाकारांचा सत्कार प्रा. अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी अनेक ज्येष्ठ सहजयोगी उपस्थित होते. त्यावेळी गुरुपूजेचे महत्व विषद करताना त्यांनी सदर नाटिकेचे प्रयोग इतर ठिकाणी सहजयोगाचा प्रसार करण्याच्या कार्यक्रमापूर्वी ठेवण्याबाबत आवाहन केले. "नावाची नाटिका शिर्डी येथे त २३ शभी --- -এ सप्टेंबर-ऑक्टोबर २००४ य0 सर्व सहजयोगी बंधू व भगिनींचे सहकार्याबद्दल आभार प.पू. श्रीमाताजी निर्मलादेवींच्या कृपेत"निर्मल इंन्फ़ोसिस्टीम अॅण्ड टेक्नॉलॉजि प्रा. लि पूणे" या श्रीमाताजींच्या कंपनीमार्फत चैतन्य लहरी ( मराठी) द्वै मासिक (एकूण सहा अंक ) प्रकाशित केले जात आहेत. सदर निघणाऱ्या अंकामध्ये प्रामुख्याने श्रीमाताजींची पूजा प्रसंगाची भाषणे व प्रवचने, तसेच सहजयोग्यांसाठी इतर आवश्यक माहिती याचा प्रामुख्याने सहभाग असतो. तसेच श्रीमाताज्जींचे दुर्मिळ फोटो प्रसिध्द केले जातात. या पुर्वीच्या चारही अंकाचे वितरण सभासदांना हातपोच/पोष्टाने झालेले असून हा पाचवा अंक देखिल हातपोच/ पोष्टाने वितरीत केला जात आहे. आपल्याला या वर्षाचा शेवटचा सहावा अंक (अंक क्र. ११/१२) पुण्यात होणाऱ्या 'शखविसमस पूजेत असणार नाहीत त्यांनी आपला नोंदणी क्ररमांक व नाव पुजेला येणाऱ्या सहजयोग्यांकडे पाठविल्यास त्यांच्या हस्ते अंक देण्यात येईल. या शिवाय जर आपला अंक आपणास हातपोच देणे शक्य झाले नाही तर आपणास माहे जाने.२००५ मध्ये पोष्टाने निच्छितपणे पाठविण्याची व्यवस्था करण्यात येईल. तसेच पुढील वर्षासाठी म्हणजे जानेवारी २००५ ते डिसेंबर २०0५ साठी पोष्टाने अंक उपलब्ध करुन मिळण्यासाठी आपली देणगी पोष्ठाने रुपये २२५/- (रु. दोनशे पंचवीस फक्त) व हात पोच अंकासाठी रुपये २००/- खिसमस पुजेमध्ये स्विकारण्याची व्यवस्था केली आहे. तरी आपण व आपले सहजयोगी सहकारी यांची नोंदणी खिसमस पूजेमध्ये करावी. तसेच गेल्यावर्षाप्रमाणेच एका केंद्रावर एकदम सर्वांचे अंक पाठविण्याची व्यवस्था चालू ठेवलेली आहे. ' प्रत्यक्ष हातात देण्याची व्यवस्था केली आहे.तसेच जे सभासद सदर पुजेसाठी उपलब्ध आपले नम्र चैतन्य लहरी (मराठी) मंडळ निर्मल इंन्फोसिस्टीम अॅण्ड टेक्नॉलॉजि प्रा. लि पुणे सर्व सहजयोग्यांना कळविण्यात येते की, दिनांक १६ एप्रिल २००४ पासून सहजयोगातील कॅसेट, सी.डी. पुस्तके, मासिके, श्रीमाताजींचे फोटों, कॅलेंडर, चैतन्य लहरी व युवाहृष्टी मासिके, श्रीमातार्जींची पेंडॉल्स, इ. साहित्य भारतभरातील वितरण व विक्री व्यवस्था "निर्मल इंन्फ़ोसिस्टीम अॅण्ड टेक्नॉलॉजि प्रा. लि पुणें" या कंपनी मार्फत होत आहे. तरी सर्व सहजयोग्यांना कळविण्यात येते की,निर्मल इंन्फ़ोसिस्टीमस अॅण्ड टेक्नॉलॉजिस प्रा. लि.या कंपनीच्या लेखी परवानगी शिवाय वरील साहित्याची निर्मिती तसेच परस्पर विक्री कुणीही करु नये. तसे केल्यास त्याची जबाबदारी संबंधित सहजयोग्यावर व लीडरवर राहील. तसेच चैतन्य लहरी मासिकाचे नवीन सभासदत्व घेण्यासाठी धनादेश पाठविताना तो " NIRMAL INFOSYSTEMS AND TECHNOLOGIES PVT.LTD." या नावाने पाठवावा. सदर कंपनीचा पत्रव्यवहाराचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे. की NIRMAL INFOSYSTEMS AND TECHNOLOGIES PVT. LTD. BLDG. NO. 8, CHANDRAGUPT HSG. SOC. BEHIND HOTEL GRACE, PAUD ROAD, KOTHRUD,PUNE 411 O29. TEL. 020 25286537,020 25285232 तरी न्यून ते पुरते । अधिक ते सरते ॥ करुनी घेयावे हे तुमते । विनवितु असे ।। हीर ॐ ब २४ ---------------------- 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_V.pdf-page-0.txt चैतन्य लहरी 16. सप्टेंबर-ऑक्टोबर २००४ अक क्र. ९,१० ০৭ ৩ ॐ.०. ना है े का 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_V.pdf-page-1.txt श्री गणेश पूजा २००४ क हें ुर पर ० श ३ |कस हल डी र० 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_V.pdf-page-2.txt सप्टेंबर ऑक्टोबर २००४ अनुक्रमणिका निर्विघ्नं कुरु मे देव २ श्रीकृष्ण पूजा वृत्तांत, ज्यूयॉर्क, सप्टें बर २००४ । समर्पण आणि शरणागति, श्रीमाताजींचे प्रवचन, ऑगस्ट १९८३ ३ ४ - ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा कुण्डलिनी योग । ७ हयान, प.पू. श्रीमातारजीचा उपदेश, १९८२/८३ १ 0 आईचा जोगवा १ १ । वैष्णोदेवी १ ५ दिवाळी पूजा,श्रीमाताजींचे भाषण १९ ऑक्टोबर ८९ ९८ वनदेवी आयर्वेदि हेल्थ प्रॉडक्टस प्रा.लिमीटेड २० आत निक का ाम ुम ॥ जय श्रीमाताजी ॥ चैतन्य लहरीच्या सर्व सभासदांना ही दीपावली सुखसमृध्दीची आणि भरभराटीची जावो. सर्वांना पूढील काळात सहजाची ध्यानधारणेमधिल गहनता श्री माताज्जींच्या कृपेत मिळो. तसेच सर्वांकडून प.पू.श्रीमाताजींना अपेक्षित असणारे सहजयोगाचे कार्य घडो. आपल्या सर्वांमधील आत्मप्रकाश सर्वत्र उजळूं दे. क ] ा १ 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_V.pdf-page-3.txt জ सप्टेंबर-ऑक्टोबर २००४ আ জ র निर्विघ्नं कुरु मे देव शुभ गा छ आलिकडेच गणेशोत्सव व पाठोपाठ आलेला नवरात्रोत्सव पारंपारिक उल्हास व उत्सवपूर्ण वातावरणात पार पडला. त्यांच्या साथीला निवडणूक जल्लोषही होता. या उत्सवकालांत एकूण मानवी समाजाला सत्य आणि विवेकाची आज किती जरूर आहे याची प्रकर्षाने जाणीव होते व त्याचबरोबर मानव समाजाला उन्नत स्थितीवर येण्यास अजून किती काळ लागणार आहे याचीही चुटपुट मनांत डोकावते. अर्थात मनुष्यप्राण्याची ही दीर्घ भविष्यकालीन स्थिति आपल्या तोकडया मन:शक्तीच्या आवाक्यांत नाहीं व ते उज्ज्वल भवितव्य श्रीमाताजींची दिव्य हृष्टीच पाहूं शकते. त्यामुळेच सहजयोगी म्हणून स्व:तची आधिकाधिक प्रगल्भता व तेज प्राप्त करण्याचा सातत्यानें प्रयत्न करत राहणें आणि त्याचबरोबर सहजयोग प्रचार व प्रसार कार्यांचा अधिकाधिक ध्यास बाळगणें हेच आपले प्राथमिक कार्य व जबाबढारी आहे असे म्हटल्यास वागवे ठरू नये. तसे करत राहिलो तरच मानवजातीचा तरणोपाय आहे व त्यासाठींच आपली निवड झाली आहे हे विसरून चालणार नाहीं. परमचैतन्याच्या कार्याचि आपण फक्त उपकरण आहोत है मानल्यावर उपकरण म्हणून आपण उत्तरोत्तर अधिक सक्षम व कार्यप्रवीण करसे बनू याचे भान आपण सदैवजागृत राखले पाहिजे. श्रीमाताज्जींचे सर्व आशीर्वाद आपल्या पाठी त्यासाठीच आहेत. एवढयासाठींच आपण श्रीगणेशांची आराधना करू या. विवेक, सूज्ञता, पराक्रम व आईलाच सर्वस्व मानणें या त्यांच्या अलौकिक गुणांचे श्रीमाताजींनी अनेकदां वर्णन केले आहे व श्रीगणेशांना आपल्यामधें जागृत व प्रस्थापित करण्याचा उपदेश आपणा सर्वांना केला आहे. आपणही स्वत:च्या व इतरांच्या आत्मोन्नतीसाठीं "निर्विघ्नं कूरु मे देव " अशी प्रार्थना त्या विघ्न हत्य्याच्या चरणी करूं या. म ै। २ 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_V.pdf-page-4.txt - सप्टेंबर-ऑव्टोबर २००४ न नर्व ा ति ॐ श्रीकृष्ण पूजा : वृत्तांत ॐं य म ड न्यूयॉर्क ; अमेरिका :। सप्टेंबर २00४ न श्रीकृष्ण -पूजा सोहळा लॉस-एन्जेलिस, अमेरिका इथे ३ ते ५ सप्टेंबर २००४ या तीन दिवसांत संपन्न झाला. साधारण ६00-६५० सहजयोगी जमले होते; त्यांत मुख्यकरुन अमेरिका व कॅनडामधील होते व तसेच स्विट्झरलँड, फ्रान्स, युरोप अशा देशांमधूनही योगी आले होते. पहिले दोन दिवस सर्व सहजयोग्यांनी संगीत व सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद मिळवला. त्यामधील विशेष कार्यक्रम म्हणजे प.पू.श्रीमाताजींच्या 'निर्मला' या दिव्य नांवाचा अर्थ स्पष्ट करून दाखवणारा एक विशेष कार्यक्रम सादर झाला; सोबत श्रीमाताजींचे त्या संदर्भातील कांही खास फोटो दाखवले गेले व 'निर्मला 'या शब्दाचा, पूर्वी श्रीमाताजींनीच स्पष्ट केलेला अर्थ सविस्तरपणें विशद केला गेला. या सर्व सादरीकरणाची CD बनवली आहे. व ती इतरत्र उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्याच कार्यक्रमात श्रीमाताजींनी ४० जेष्ठ योग्यांचे एक WORLD COUNCIL स्थापित केल्याची माहिती दिली गेली. त्याचबरोबर श्रीमाताजींनी त्यांचे कबेला येथील निवास-स्थान व पूजा-कार्यक्रमाचा हँगर विश्व-निर्मल धर्म संस्थेला अर्पण केल्याचे जाहीर करण्यांत आले. तिसर्या दिवशी ता ५ ला. प्रथम सहजयोगी-योगिनींनी रक्षाबंधनाचा समारंभ केला. रात्री पूजेसाठी प.पू.श्रीमाताजींच्या चरणी लहान मुलांनी गणेश-पूजा अर्पण केली. पूजेनंतर श्रीमाताजी कांहीच बोलल्या नाहींत वा प्रवचन झाले नाहीं. उास्थित योगीजनांना त्यांच्या दिव्य दर्शनातूनच तेजस्वी चैतन्याची व त्याद्हारे मिळणाऱ्या अपूर्व प्रेम, करुणा, शक्ति व संरक्षणाची अनुभूति व जाणीव झाली. आदिशक्तीच्या तेजस्वी दर्शनामुळे व कृपाकटाक्षामुळे सर्वजण भारावून गेले आणि तृप्त झाले. श्रीमाताजींनी सर्वांना अनंत आशीर्वाद दिले. TH1 र ३ 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_V.pdf-page-5.txt প্= सप्टेंबर-ऑक्टोबर २००४- आज मी तुम्हाला समर्पण आणि शरणागति यांचे महत्त्व समजावून सांगणार आहे. आपण एखाद्या मोठ्या पर्वताच्या अगर्दी सान्निध्यात येतो तेव्हा त्याचा प्रचंड आकार व विशालता आपल्या लक्षांत येत नाहीं. ही एक प्रकारची माया आहे. सहजयोगातही असेच होते. सहजयोग घेतल्यावर लोकांना आपल्याला काय मिळाले आहे, आत्मसाक्षात्कार म्हाणजे काय, त्याची महति काय, आपण त्यासाठीं कां निवडलो गेलो, त्याचा उद्देश काय, आतां आपल्याला काय मिळवायचे आहे, आपण किती गहनता मिळवली आहे इ. अनेक गोष्टी समजत नाहीत व जाणीवेच्या कक्षामधें उतरत नाहींत; मतिगुंग झाल्यासारखी अवस्था येते. थोडक्यांत आत्मसाक्षात्कार झाला म्हणजे काय झाले हेच नीट लक्षांत येत नाहीं. हे समजण्यासाठींच समर्पण व शरणागति समजून घ्यायला हवी. रबम आता साधा विचार करा; आपल्याला आत्मसाक्षात्कार याच आयुष्यात मिळणार आहे असे कुणी आधी सांगितले असते तर तुम्ही ते मान्य केले असते का? हां, तुम्ही साधक असाल, कांहीं ना कांहीं साधना करत असाल; पण तरीही त्याची फलप्राप्ती म्हणून आत्मसाक्षात्कार मिळेल असं तुमच्या मनांतही आले नसेल. आणि असे ही असेल की जागृति मिळाल्यावरही काय झाले हे तुम्हाला जाणवले नसेल. समुद्रात फेकले गेल्यावर त्याचा विस्तार किती आहे हे जसे समजत नाहीं तसे हे आहे. समुद्राच्या आंतमधे आपण किती खोलवर आलो आहोत, आयुष्यांत आपल्याला काय मिळवायचे आहे हे समजले पाहिजे. त्यांत भर म्हणून आपण निर्विचारतेत आलेले असतो. तेव्हा तार्किक बुध्दि वापरून ह्यांची उत्तरे मिळत समर्पण आणि शरणागति प.पू.श्रीमाताजी निर्मलादेवींचे प्रवचन (संक्षिप्त) लंडन, ६ ऑगस्ट १९८२ नसतात. हा अफाट अनुभव, आदिशक्तीचे अवतरण व आत्मसाक्षात्काची अलौकिक देणगी हे सर्व विचारांमधून समजण्े अशक्य आहे. तुम्हाला जे मिळाले आहे त्याचे बुध्दीनें मोज-माप करणें अशक्य आहे. कारण तार्किक बुध्दी वापरून तुम्हाला मिळालेला नवीन आयाम तुमच्या लक्षांतच येणार नाहीं. जे झाले ते बुध्दीच्या पलिकडचे आहे; आतां ही तार्किक बुध्दीच लयास गेली आहे; इतकी की जे झाले आहे त्याचे वर्णन करणेही तिला शक्य नाहीं. आतां तुमचे फक्त एकच काम उरले आहे आणि ते म्हणजे तुम्ही एक थेब म्हणून ज्या समुद्रात उतरलात त्या समुद्रात पूर्णपणे मिसळून स्वत:च समुद्र बनणें. त्यातूनच तुमच्यासारखे अनेक थेंब एकमेकांत समरस होतील आणि मग सर्वांनाच आपण सर्व मिळून समुद्र आहोंत हे समजेल. म्हणून आता सर्वप्रथम तुम्ही पूर्णपणे शराणागत भक्त बनले पाहिजे. स्वत:कडे कठोरपणे पाहन आत्मपरिक्षण करणें ही शरणागति, सहजयोगाच्या तत्वांबद्दल सर्वाधिनि व सर्वांगाने एकनिष्ठ होणे हेंच समर्पण हे फार महत्त्वाचे आहे; या अवतरण काळांत तर ते फारच आवश्यक आहे ४ 20- क श्ड शीनंद 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_V.pdf-page-6.txt --এ- 2 सप्टेंबर-ऑवटोबर २००४ कारण तुम्ही आतां साक्षात्कारी लोक आहांत. आधीं कांहीं जण दुसर्याला दोष देत बसतात. ह्या गोष्टींना अर्थ तुम्ही कोण होता, काय-काय चुका के ल्या ते सर्व नाहीं, ही तुमची स्वतःचीच मानसिकता आहे. म्हणजे विसरून जा. आईने सर्वांना क्षमा केली आहे असं समजा. तुम्ही स्वत:लाच नीट पहात नाहीं असं म्हटले पाहिजे. मी क्षमा करते कारण तो माझा स्वभावच आहे. माइ्या बहुलची शरणागति महणजे स्वतःच स्वतःकडे पण तुम्ही ते गृहीत धरून बसू नका. खरें तर तसे कठोरपणें पाहणें. त्यातूनच आपण करतो ते योग्य का करण्यांत तुमचेंच नुकसान आहे. चुका करुन वर माइी अयोग्य हे तुम्हाला समजेल. नाही तर तुम्ही स्वत:चेच क्षमा मागायची याला कांहीं अर्थ नाहीं. पण मी क्षमा वैरी व्हाल. तुमची आई प्रेमाचा सागर आहे. भुतांना तुम्हीच केल्यानें तुम्हाला काय मिळणार? उलट तुमचे नुकसानच तुमच्यामधें प्रवेश करण्याची मोकळीक देता; तुम्ही होणार. हे जर तुम्ही विचार करून नीट समजून घेतले अध्यात्मिक पातळीवर खंबीर असाल तर तुमच्यामधें भुते तरच शरणागति म्हणजे काय हे तुमच्या लक्षांत येईल. शिरू च शकणार नाहींत. याच्यातून सुटका करून सहजमधील शरणागति म्हणजे सहजयोगांत ज्या घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे समर्पण. गोष्टी सांगितल्या जातात वा तुम्हाला आढळतात त्याचा तुम्ही जेव्हा 'माताजींवर माझी श्रध्दा आहे' असे मनाने विचार करण्यांत अर्थ नाहीं; कारण त्या मानवी म्हणता तेव्हा तुम्ही, दुसरे सर्व मार्ग संपले, अशी दढ मानसिकतेच्या पलीकडच्या आहेत. म्हणून मानवी भावना बाळगून राहिलात तर तुमच्या श्रध्देमधें जोर येईल मानसिकतेमधून त्याचा विचार करूं नका किंवा व दुसरा कसला किन्तु मनांत येणार नाहीं. तसे झाले वैयक्तिक रीत्या त्याची वाच्यात करूं नका. वाटल्यास म्हणजे तुम्हीच म्हणाल की 'माझ्याच चुकांमुळे हे झाले; सामूहिक स्तरावर त्याच्याबद्दल बोला. सामूहिक स्तरावर म्हणून मलाच सहजयोगाबरोबर पर्णपणें सर्वांगाने तुमचे संबंध माझ्याबरोबर चांगले प्रस्थापित होतील. एकनिष्ठ झाले पाहिजे. ' कारण सामूहिक स्तरावर तुमचे एकमेकांबद्दलचे संबंध सहजयोगी म्हणून तुम्ही एका उच्च स्तरावर हृढ़ झालेले असतात, वर समुद्रांत आलेल्या नवीन थेंबाचे आलेले व्यक्ति आहांत. तुम्हाला साक्षात्कार मिळाला ही उदाहरण दिले त्याचाही अर्थ हाच होता की प्रत्येक थेंब तुमच्या उन्नति-मार्गावरील पहिली झेप; आतां दुसरी झेप स्वत:चे अस्तित्व विसरुन इतर सर्व थेंबांबरोबर एकरूप मारण्याचे बळ मिळण्यासाठी तुम्ही शरणागत झाले झालेला असतो आणि अशा एकरूप झालेल्या थेंबांचाच पाहिजे. सहजयोगालाच पूर्णपणें प्राधान्य, बाकी सर्व गोष्टी गौण झाल्या पाहिजेत. अशा तन्हेनें समर्पणातून म्हणजे शरणागतीला दोन धारा आहेत, एक तुम्ही एक दिव्य व्यक्ति बनता. म्हणून ते मिळवण्याचा एकमेकांबद्दल आणि दुसरे म्हणजे तुमच्या आईबद्दल. ध्यास घेतला पाहिजे. समर्पण जसजसे वाढेल तसतसे सहजयोगामधे मला जे दिसते ते तुमच्या हृष्टिपथांत येणें शरणागति आपोआप बळकट होत जाईल. तर्क-वितर्क शक्य नाहीं. हे तुम्ही मानता का? माझ्या दृष्टिक्षेपांत करण्याची प्रवृत्ति या प्रगतीच्या आड येत असते; त्यामुळें फार दूरचेही येते. तुम्हाला ती हष्टि नाही हे लक्षांत घ्या. तुम्ही भ्रमांत पडता आणि आपण ब्यतीत करत असलेले म्हणून माइ्याबरोबर जो क्लृप्त्या करतो त्याचे कांहीं जीवन पूर्णपणें ऐहिक व जड आहे हे समजण्यांत अडथळे ठीक नाहीं, -माताजी क्षमा करतील-हे गृहीत धरून जो येतात. ही संवय सुटली पाहिजे; त्यासाठी वाद घालणें, चुकीच्या गोष्टी करतो तो स्वत:चेच नुकसान करून घेत समर्थन करणें यासारख्या गोष्टी सोडून द्या. त्यांच्या फंदात पडूंच नका. आता तुम्ही उमलून सुंदर सुवासिक फूल बनले पाहिजे. बागेतून चालत असतांना झाडाच्या फांदीचे टोक वा काटासुध्दां पदराला अडकला की सबंध शेवटी समुद्र बनत असतो. असतो. कांहीं लोक - माझे हे चक्र खराब आहे, माइयात अमक्याचे भूत आले आहे- अशा प्रकारची भाषा करतात; -এ ७ - - - ি 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_V.pdf-page-7.txt सप्टेंबर-ऑक्टोबर २००४-- साडी खेचली जाते. तसे हे दोष तुमच्या प्रगति- असल्याशिवाय दिवा नाहीं आणि प्रकाशही नाहीं असे हे मागविरून तुम्हाला खेचत राहतात. म्हणून स्वत:च असते. दुसर्याबद्दल तुमच्याजवळ करुणा नसेल तर स्वत:चे समर्थन करण्यापेक्षां 'स्व ' आहांत तसे 'स्व ' माझी क्षमा व करुणेची अपेक्षा ठेवता येणार नाहीं. मी जे प्रेम व करुणेमधून तुमची काळजी घेते तेच प्रेम व करुणा बना. आणखी एक गोष्ट; तुम्हाला आतां अंतिम सत्य इतरांना वाटलेत तरच तुमची वाढ होणार आहे. नाहीं तर समजले आहे. म्हणून तुम्ही सत्याबरोबर ठामपणे उभे त्याच कार्य उपयोग? सहजयोग्यांनी एकमेकांना राहिले पाहिजे. मी जे बोलते त्याबद्दल मला पूर्ण खात्री व सांभाळून घेतले पाहिजे, आधार दिला पाहिजे; टीका न आत्मविश्वास असतो; त्यासाठी मी कुणाशी चर्चा करत करता प्रेमातूनच व्यवहार करा. करूणेचा हा झरा वाहता जाहीं किंवा पुस्तक वाचत नाहीं, त्याची मला जरूरच ठेवला नाहीं तर आट्रन जाईल. ही भावना स्वाभाविकपणें, नाही. कारण मला ते 'सत्य ' म्हणून माहित असतेच व हृदयातून आल्यासारखी प्रगट झाली पाहिजे; त्याच्यामधें तेच माझ्या तोंडून येते. तुम्हीसुध्दां ती स्थिति मिळवली कृत्रिमपणा, दिखाऊपणा वा मतलब नसावा. स्वतःचे पाहिजे. त्यासाठी तुम्ही समजून घेतले पाहिजे कीं सुख-आराम बघण्याआधी इतरांना ते मिळेल अशी साक्षात्कार मिळाल्यानंतर आणि जाणीवेच्या उच्च काळजी घ्या. हे प्रेम व करुणा इतरांपर्यंत पोचवलीत की आयाम सापडल्यानंतर तुम्ही आतां परमेश्वरी कार्याचे समर्पण पूर्ण झाले. सर्व सहजयोग्यांचे एकच कुटुंब आहे, उपकरण बनले आहांत. हे ठामपणें मनांत बिंबवून घ्या. ह्यालाच सामूहिकता म्हणतात. जे आहे ते सर्वांसाठी आहे 'मी साक्षात्कारी व्यक्ति आहे ' हे न कचरतां स्पष्टपणें व सर्वांनी वाटून घेतले पाहिजे. सहज-विवाहांत सांगा. त्यासाठींच वर सांगितल्याप्रमाणें स्वत:कडे दिले पाहिजे. सतत पहात राहुन स्वत:ला अधिकाधिक शुध्द बनवा; म्हणूनच माताजी, सहजयोग, सत्य याबद्दल समर्पण तुमची वृक्षासारखी वाढ होते. एवढेच नाही तर त्याचा पाहिजे. हीच तर शक्ति आहे; येशू खिस्त, मोहम्मदसाहेब मूल स्त्रोतही तुमच्यामधे उतरलेला असतो. त्यामुळें तुम्ही यांच्या सारख्यांजवळ ती शक्ति होती आणि त्याचा कुठेही असला किंवा तुमचे राहण्याचे स्थान (गांव) पाठपुरावा करण्याची सर्व ताकद होती. समर्पणातूनच ही बदलले तरी त्या ख्त्रोतापासून इतरांचे पोषण होणारच निर्भय होण्याची शक्ति मिळणार आहे. असे समर्पण असले असते आणि त्यातून नवे वृक्ष तयार होणार आहेत. म्हणून की मग तुम्हाला कुणाचीही, कशाचीही भीति वाटणार त्या बाबतीत निश्चिंत असा. कुठल्याही एका गोष्टीला नाहीं; तसेच तुमच्या नुकसानीचीही पर्वा वाटणार नाहीं; वा तत्त्वाला वा व्यक्तिला चिकटू न राहणे सोडा व कारण तुम्ही सत्याबरोबर राहतां; अर्थात सत्याचा नव्हे निरासक्त व्हा. कसलीही आसक्ति प्रगतीच्या आड येत तर असत्याचाच त्याग करता. आता तुम्ही निर्भय, असते हे विसरखू नका. परमेश्वराच्या राज्यांत आल्यावर धीरोदात्त तेजस्वी सहजयोगी बनणारे आहांत. समर्पण त्याचे कार्य करणें हीच तुमची सेवा करणें आहे. आतां हे बातीच्या दिव्यातील तेलाप्रमाणें आहे, तेल आहे तर तुम्ही सागरांत उतरला आहांत हे जे वर सांगितले त्याचा दिवा व त्याचा प्रकाश आहे. समर्पित होणे म्हणजे अर्थ नीट लक्षांत घ्या. कोबीच्या गड़याप्रमाणें जड बनणे नव्हे तर क्रियाशील बनणे; हे कार्य अपायकरक नसून पूर्णपणे आहे की तुम्ही अधिकाधिक व्हायब्रेशन्स खेचन घ्या कल्याणकारक, विधायक होत रहाते. याबरोबरच, ही शक्ति मिळत असतांनाच तर्कप्रणालीसारखे विचार नाहींत तर ते तुमच्या आंतमधें तुमच्यामधील करुणाही अधिकाधिक बळावते. सत्य व घटित होणारे आहे. म्हणून त्याचा स्वीकार करा, ा उतरणाच्या तरुण योगी-योगिनीनी ह्याला जास्त महत्त्व सहजयोगाचे एक वैशिष्टय म्हणजे सहजयोगांत मी हे जे सर्व सांगितले ते त्याचा उद्देश एवढाच आणि तो प्रसाद हतरांना वाटा, हे केवळ सर्वांना अनंत आशीर्वाद. करुणा एकत्रच असतात. तेल आणि वात एकत्र ০ ০ - - ६ - 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_V.pdf-page-8.txt सप्टेंबर-ऑव्टोबर २००४ aa कुण्डलिनी योग -ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा क चत (अंक क्रमांक ७/८ -२००४ पुढे) (कुण्डलिनीने सहस्रार- भेदन केल्यावर शक्ति आणि परमात्मा यांचे ऐक्य होते ही आनंद-चैतन्य स्थिति सांगत ज्ञानदेव पुढे म्हणतात) जें महाभूतांचे बीज । जे महातेजाचे तेज । एवं पार्था जे निज । रूप माझे ॥ ३२३ ॥ परब्रह्ाचेनि रसे । देहाकृतीचिये मुसे । वोतीव जाहले तैसे । दिसती आंगे ॥ ३२७ ॥ पा जे पंचमहाभूतांचे बीज आहे, जें सूर्याचे तेज आहे, त्याप्रमाणें अर्जुना , हे माझेंच खास स्वरूप आहे (तीच ही आकाराला आलेली चतुर्भुज मूर्ति होय. या योगाभ्यासानें शुध्द झाल्यावर योगी आमच्या बरोबरीला आले) असा योगी देहाकृतीच्या मुशीत प्रब्रह्मरस ओतून तयार केलेली मूर्तिच असे शरीरानें दिसतात. (तरीही पूर्ण शंका-निरसन न झाल्यामुळे अर्जुन काहीं प्रश्न करतो व भगवान स्पष्ट करतात. आतां कृष्णा तुवां सांगितला योगु । तो मना तरी आला चांगु । परी न शके करू पांगू । योग्यतेचा ॥ ३३३ ॥ প ॐ ७ ০ 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_V.pdf-page-9.txt a सप्टेंबर-ऑक्टोबर २००४ - वा सहजें आंगिक जेतुली आहे । तेतुलियाची जरी सिध्दि जाये । तरी हाचि मार्गु सुखापाये । अभ्यासीन ॥ ३३४ ॥ हां हो जी अवधारिले । हे जे साधन तुम्ही निसपिले । आवडतयाहि अभ्यासिले । फावों शके ॥ ३३७ ॥ नावेक विरक्तु । । जाहूला देहधर्मी नियतु तरी तोचि नव्हे व्यवस्थितृ । अधिकारिया ॥ ३४२ ॥ ते हे ऐसी व्यवस्था । अनियतासि सर्वथा । योग्यता नाहीं ॥ ३४४ ॥ म्हणोनि अतियशें विषयसेवा । तैसा विरोध न व्हावा । कां सर्वथा निरोधु करावा । हेहिं नको ॥ ३४८ । (कृष्णानें सांगितलेला योग ऐकून अर्जुन म्हणतो) कृष्णा, तूं सांगितलेला योग माझ्या मनाला चांगलाच पटला; परंतु माझ्या ठिकाणी अधिकाराची उणीव असल्यामुळें मी त्याप्रमाणें करू शकत नाहीं. माइ्या अंगात स्वभावात: जेवढी योग्यता आहे तेवढीच जर पुरेशी असेल तर मी या मागाचा ..... सुखाने अभ्यास करीन. केले तर ते सिध्दीस जाईल कां? ....(कृष्ण स्पष्ट करताना सांगतात) थोडासा विरक्त असून देहाच्या गरजा ज्याने आवरल्या आहेत तोच यासाठी योग्य अधिकारी नाहीं काय? जो नेहमींच अनियमितपणे वागतो त्यास मुळींच योग्यता नाहीं. म्हणून विषयांचे अतिसेवन करावे अशी बुधि नसावी किंवा वाजवीपेक्षां फाजील नियमन करणें हेहि योग्य नाहीं. (यथा विनियतं चित्तमात्मन्येवावतिष्ठते - नियमन केलेले चित्त आत्म्याच्या ठिकाणी लय पावते- या मूळ गीतेमधील वचनाचा अर्थ स्पष्ट करतांना ज्ञानदेव पुढें सांगतात) (पण)तुम्ही हे जे साधन सांगितले त्याचे कृणी वाटेल त्याने अनुष्ठान निर्वार्तींचिया तें दीपाचे उपलक्षण । ३५८ ।।। ।। पाह पा आयुष्याचा अढळ करी तया औषधातें वैरी । काय जिव्हा न म्हणे ।। ३६२ ।। ए्हवी तरी येणें योगे । जैं इंद्रिया विंदाण लागे । तैं चित्त भेटों रिगे परतोनि पाठमोरे ठाके । आणि आपणियाते आपण देखे । देखतखेंवो वोळखे । म्हणे तत्त्व ते मी ॥ ३६६ ॥ तिये ओळखीचिसारिसे चितपण समरसे विरोनि जाय ।। ३६७ ।॥ । जे सरते जीवित वारी | । आपणपेया ।। ३६५ ।। । सुखाचिया साम्राज्यीं बैसे । (अशा योग्य पुरुषाच्या मनाच्या स्थितीला) निर्वात स्थळींच्या दिव्याची उपमा योग्य होईल.... - প ॐ ॐ -এ ८ जी 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_V.pdf-page-10.txt % -- सप्टेंबर-ऑकटोबर २००४--६----- आयुष्याला स्थिर करणारे व संपत आलेल्या जीविताला मागें आणणाच्या औषधाला जिव्हाही शत्रू म्हणत नाहीं का?.....या योगामुळें ज्या वेळेला इंद्रियांचा विग्रह होतो त्यावेळेला चित्त आपल्या (चैतन्याच्या)भेटीला निघते. ते ज्या वेळेस विषयांना सोडून परत अंतर्मुख होते व आपण आपल्यालाच पाहते तेव्हा त्यास स्व-स्वरूपाची ओळख पटते आणि ते तत्त्व मीच आहे अशा समजुतीवर ते येते. त्या ओळखीबरोबरच ते सुखाच्या साम्राज्यावर बसते आणि तेथें आत्म्यासी समरस झाल्याने चिताचा चित्तपणाच नाहींसा होतो आणि देहाचा विसर पडतो. अशा स्थिर चिताबद्दल ज्ञानदेव पुढे म्हणतात ) त चित्त महासुखीं पहुडलिया । ।। ऐसे आपणपां रिगोनि ठाये । मग देहाची वासना पाहे । आणिकचि सुख होऊन जाये । म्हणून विसरे |३७१ ।। ऐसे वैराग्य हैं करी । तरी संकल्पाची सरे वारी | सुखे ध्रुतीचिया धवळारीं । बुध्दि नांदे ।। ३७७।॥ तैसे चित्त लया जाये । आणि चैतन्यची आघवे होये । ऐसी प्राप्ति सुखोपाये । आहे येणें ॥ ३८६ ।। चेवोचि नये ॥ ३७८ चित्त निरतिशय सुखांत लीन झाल्यामुळें परत वृत्तीवर येत नाहीं. याप्रमाणें चित्त आपल्या ठिकाणीं येऊन राहिल्यावर मग देहतादात्म्य घेत नाहीं व अलैकिक सुखच बनल्यामुळें ते चित्त देहाला विसरते. (मनाची सतत इंद्रियांच्या मागें बाहेर धावण्याची प्रवृत्ति आवरुन )वैराग्य बाळगून हे केले तर संकल्पाची येरझार (संकल्प-विकल्प ) संपते आणि बुध्दि धैर्याच्या महालांत सुखानें वास करतें. याप्रमाणें चित्त आत्मस्वरूपी लीन झाल्यावर (लयाला गेल्यावर) संपूर्ण विश्व चैतन्यमयच होते. (व्दैत मावळून अद्ैत प्रकाशित होते. हाच अ्दैत - भाव आणखी स्पष्ट करण्यासाठी ज्ञानदेव पूढें सांगतात) दीपा आणि प्रकाशा । एकवंकीचा पाडू जैसा । जैसे उदकाचेनि आयुष्य रसु । कांगगनाचेनि माने अवकाशु ।। ३९६-९७॥ जेणें ऐक्याचिये दिठी । सर्वत्र मातेचि किरीटी । देखिला जैसा पटी । तंतु एक ।। ३९८ । दिवा आणि त्याचा प्रकाश हे दोन्ही जसे एकच, जेथपर्यंत पाणी तेथपर्यंत ओलावा. आकाशाबरोबरच पोकळी, वस्त्रामधें एकच सूत अशा ऐक्य भावनेने (मला पाहतो तो देहधारी असूनही देहाचे तादात्म्य घेत नाही) पुढील अंकी चालू तड প- ९ )-1 - - 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_V.pdf-page-11.txt सप्टेंर-ऑक्टोबर २००४ ध्यान रशे. शर जम प.पू.श्रीमाताजी निर्मलादेवींचा उपदेश बा ऑस्ट्रेलियामधें सिडनी येथें प.पू.श्रीमाताजीनी ध्यानासंबंधी १४ मार्च १९८३ रोजी सहजयोग्यांना मार्गदर्शन केले होते. त्या प्रवचनामधील कांही महत्त्वाची अवतरणे: जीवनामधील शांति, सुंदरता आणि प्रतिष्ठेचा स्रोत आपल्यामधेंच आहे हे आतां तुम्हाला समजले आहे. ध्यानामधें अधिकाधिक प्रगल्भता मिळवण्यासाठी ध्यानामधूनच त्या अंत:सोतापर्यंत तुम्ही पोचूं शकता. हा परमानंदाचा सागर तुमच्यामधेंच आहे म्हणून तो तुम्ही स्वत:च शोधला पाहिजे व तेथपर्यंत पोचले पाहिजे. तो प्रयत्न करणें म्हणजेच ध्यानामधे खोलवर उतरणे. कधी कधीं वार्याचा झोत इतका प्रखर असतो की आंतमधील दैवी शक्तीचा तुम्हाला विसर पडतो व तिकडचे लक्ष विचलित होते. अशा वेळींही आंतमधें वळण्याचे भान राखा; क्षणोक्षणी आपल्याला आंत उरतायचे आहे हे स्वत:ला बजावत रहा. जसजसे आंत उतरत जाल तसतसे बाहेरील ऐश्वर्यचि भान कमी- कमी होत जाईल. ....पैसा, सत्ता, अधिकार, नातलग या विषयांना चिकटून राहण्याची संवय सोडून निरासक्तपणें त्यांच्याबरोबर सहजयोग्यांनी राहिले पाहिजे. त्यातून आसक्तीबद्दलची भ्रांति तुमच्या लक्षांत येईल. सहजयोग हृदयातून फुलला पाहिजे; हृदय त्यांत ओंतल्याशिवाय त्याची महति समजणार नाहीं. ध्यानामधें परमात्म्याला जाणणें हा प्रत्येकाचा स्वत:चाच प्रयत्न असतो. एकदां तिथपर्यंत पोचलात की मगच तुम्ही कलेक्टिव्ह होता. तोपर्यंत प्रयत्न करत राहणें ही मात्र वैयक्तिक साधना आहे. याच विषयावर श्रीमाताजींनी लंडन येथील आश्रमांत ऑगस्ट १९८२ मधें केलेल्या मार्गदर्शनामधील कांही अवतरणें तुमचे चित्त प्रकाशित झालेले आहे, तेव्हां स्वत:कडेच पहात चला, आत्मस्वरूप असल्याची पुन्हां-पुन्हां स्वत:ला आठवण करून घ्या. अहंकार व प्रति-अहंकार यांच्याकडेही या प्रकाशित चित्तामधून लक्ष ठेवा. कारण हेच मुख्य अडथळे आहेत. अहंकार तुम्हाला मूर्ख बनवतो तर प्रति-अहंकार भित्रा बनवतो. प्रकाशित चित्तामधून त्यांचे खेळ लक्षांत घ्या. हम-क्षम हा मंत्र त्यासाठी चांगला. म. म्हणूनच चित्त कूठे धांवत आहे हे सतत जाणले पाहिजे. हा एक अभ्यास आहे. हा अभ्यास सतत जाणीवपूर्वक केल्यास साक्षीभाव वृद्दिंगत होत राहतो. त्यांतून तुम्ही खऱ्या अर्थाने शांत व्हाल. त्यांतूनच तुम्हाला नवीन प्रेरणा येत राहतील. आपले चित्त एखाद्या ध्वनिमुद्रण यंत्रासारखे किंवा कॅमेऱ्यासारखे काम करत असते. या दोन्ही उपकरणांचा वापर होत असताना मधें-मधे येणारे आवाज किंवा प्रतिमा-हालचाल यांच्यामुळे मुद्रण किंवा फोटोवर परिणाम होतो हे तुम्ही जाणता. त्याचप्रमाणें चित्ताचे काम चालते. अभ्यासामधून तुम्ही चित्तावर नियंत्रण मिळवले की जे पाहता-ऐकता त्या वस्तूचा वा घटनेचा खोल अर्थ तुम्हाला स्पष्ट होतो; मग केवळ प्रतिक्रियात्मक वा तुलनात्मक विचार येत नाहींत; उलट तुमची जाणीव प्रत्येक गोष्टींमधील सौंदर्य ग्रहण करते. .म्हणूनच प्रत्येक वेळी दुस-्याचे दोष व चुका दाखवणे, प्रत्येक गोष्टीबद्दल मत-प्रदर्शन करणें, आवड- निवड जपणें इ. गोष्टी टाळून दुसर्या व्यक्ती-घटनेमधील चांगुलपणा लक्षांत घेत राहणे चांगले. १० - - - 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_V.pdf-page-12.txt - सप्टेंबर-ऑक्टोबर २००४) आईचा जोगवा अनादि निगुणी प्रगटली भवानी उदे बाई, उदे बाई, उदे बाई, उदे मोहमहिषासुर मर्दाना लागुनि उदे बाई, उदे बाई, उदे बाई उदे ै] त्रिविध तापांची करावया झाडणी उदे बाई, उदे बाई, उदे बाई, उदे भक्ता लागुनी पावसी निर्णाणी उदे बाई, उदे बाई, उदे बाई, उदे भक्ता लागुनी ...... जोगवा...... ।१ ।। दवैत सारूनी माळ मी घालीन हाति बोधाचा झेंडा मी घेईन भेद रहित ग वारिसी जाईन ...... भेदरहित ग.... जोगवा..... ॥२ ॥ ।।२ ।। नवविघ भक्तीच्या करूनि नवरात्रा करूनि निराकरण मागेन ज्ञानपुत्रा . ...... ।। ३ ॥ दभ संसार ग.....जोगवा. दंभ संसार सोडीन कुपुत्रा. पूर्ण बोधाची भरीन मी परडी आशा मनिषांच्या पाडीन मी दरडी मनोविकारा करीन कुरवंडी अमृत रसाची भरीन मी दुरडी जोगवा I॥४ ॥ ..... .... अमृत रसाची आता साजणी झाले मी नि:संग विकल्प नवन्याचा सोडिलेला संग काम क्रोध है सोडियले मांग केला मोकळा मार्ग हा सुरंग म केला मोकळा..... जोगवा ।। ५ ।। ऐसा जोगवा मागुनि ठेविला जाऊन महाद्धारी नवस म्या फेडिला एका जनार्दनी एकच देखिला जन्म मरणाचा फेरा मी चुकविला जन्ममरणाचा....जोगवा ॥६ ।। ११ क्री 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_V.pdf-page-13.txt = सप्टेंबर-ऑक्टोबर २००४ १९८८ मध्ये प्रतिष्ठानवर प.पू.श्रीमातारजींच्या उपस्थितीत ११ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर अशी नऊ दिवस नवरात्री -पूजा संपन्न झाली. पूजेच्या पाचव्या दिवशी जोगवा उत्साहांत गायला गेल्यावर श्रीमाताजींनी त्याचा अर्थ विशद करताना केलेला उपदेश हे गीत एखाद्या स्त्रीने म्हणावे असे लिहीले आहे - आता मी दंभाचा व अहंकाराने भरलेल्या संसाररूपी पुत्राचा त्याग करीन. पूर्ण बोधाची (प्रकाशित ज्ञानाची) परडी भरीन, आशा-मनिषा, आकांक्षांच्या दरडी जमिनदोस्त करीन. मनोविकारांची (मनावर झालेले कु संस्कार) कुरवंडी करुन पृथ्वीवरून त्यांना काढून टाकीन व अमृत रसाची दुरडी भरीन. आता साजणी, मी पूर्णपणे नि:संग (निरासक्त) झाले आहे. विकल्प (संशय)रुपी नवर्याची संगत मी सोडली आहे, याचा अर्थ माइ्यातील संशय नाहीसा झाला आहे. ती म्हणते, काम व क्रोधया विकारांना मी सोडून संत एकनाथ, प्रतिष्ठान म्हणजे पैठण येथे रहात होते. त्यांनी हा जोगवा लिहिला आहे. जोगवा याचा अर्थ योग. त्या काळात, खेडवळ भाषेत हा जोगवा गात आणि आज संपूर्ण महाराष्ट्रात असंख्य लोक गातात. कल्पना करा, अनेक वर्षापूर्वी हे गाणे लिहीले होते आता त्याचे सहज योगासाठी रूपांतर केले आहे. परंतु त्या काळांत लोकांना काय हवे होते, त्याचे अगदी तसे वर्णन त्यात केले आहे. आता, महाराष्ट्रात देवीला 'बया' म्हणतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, माइ्या लहानपणी माझे नाव बया होते. माझ्या कुटुंबात मला 'बया' या नावाने बोलवयाचे. ते म्हणतात, मी आईचेकडे योग मागेन; त्याला खेड्यात जोगवा म्हणतात. बयेचा जोगवा. याचा अर्थ मी देवीकडे जोगवा मागेन. आता, दिले आहे व माझा बोगदा, (सुषुम्ना)मोकळा केला आहे. किती सरळ व सुरेख शब्द. असा योग मी मागितला, मला मिळाला व मी तो अनादि निर्गुणी, - आदि व त्याचेही पूर्वीची अशी अनादि निर्गुणी, कोणतेही गुण नसलेली, अशी भवानी या साभाळून ठेवला आहे. महाद्दारी जाऊन परमेश्वराचे पृथ्वीवर प्रगट झाली आहे व ती महिषासूराला आभार मानले. आता मी जन्म -मरणाच्या या मारण्यासाठी आली आहे, शिवाय, तीत्रिविध तापांची समस्यांमधून मुक्त झाले आहे, त्यावेळी त्यांनी हे सर्व झाडणी करायला आली आहे. त्रिविध ताप काढून टाकण्यासाठी व आपल्या निर्वाणासाठी येणार आहे. ते स्पष्टपणे आणि स्त्रियांचे गाण्यात, आता आपल्याला म्हणाले, मी माझ्या निर्वाणी येईल तेव्हा मी काय करीन. प्रतिज्ञा करायला हव्यात, स्वत:बद्दल व दुसर्यांबद्दल तर द्दैत, म्हणजेत परमेश्वापासून मी स्वत:ला वेगळा समजतो- जग व परमेश्वर वेगळे आहेत असे मानणे आता आपण योगी आहोत, तेसुध्दा सहजयोगी व म्हणजे दवैत आणि आपण परमेश्वराशी एकरूप आहोत सहजयोगी म्हणून आपण सर्वश्रेष्ठ असायला हवे. असे मानणे, हे अद्दैत.तेव्हा हे दैत काढून टाकून तिला माळ घालीन, मग हातात बोधाचा, प्रकाशित व्यवहारात, कोणत्याही परिस्थितीत व अडचणीमधून ज्ञानाचा झेंडा घेऊन, जाति-धर्माच्या भेद भावाविरहित, तिला भेटायला जाईन. मग मी काय करीन, तुमच्यापैकी काही अत्यंत बुध्दिमान आहेत, पण हृदयात नऊ दिवस या देवीची नऊ प्रकारे भक्ति करीन व कमी पडतात, या उलट काही अत्यंत विशाल हृदयाचे ज्ञानरुपी पुत्राची मागणी करीन, इतर सर्व मागणे सोडीन, आहेत, पण बुध्दीने कमी पडतात. तेव्हा संतुलनात लिहिले होते व आज तुम्ही ते पहात आहात अगदी तेच व आपण एक महान गोष्ट लक्षात ठेवायला हवी. आपल्या वागण्याने, स्वभावाने, इतर लोकांबरोबराच्या मी मार्ग काढताना, आपण सर्वश्रेष्ठ असायला हव. आता - १90 म १२ 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_V.pdf-page-14.txt ---% सप्टेंबर ऑक्टोबर २००४ यायल हवे. परंतु सर्वात श्रेष्ठ ज्ञान, सर्व श्रेठ ज्ञानामधे महान ज्ञान की परमेश्वरासारखे प्रेम करु शकत नसाल तर तुमच्यात काहीतरी फारच बिघाड आहे व तो जायला असाल, तुमच्यामध्ये हावरट पणा असेल अथवा सहजयोग्याला शोभणार जाही अस सर्व तुमच्यामध्ये असेल, तर याचा अर्थ असा की, तुम्ही काही मिळविले नाही. तुम्ही जर कपडे, खाणे-पिणे, ऐषाराम या बाबतीत फार काळजीपूर्वक असाल तर लक्षात घ्या की तुमच्यात काहीतरी कमतरता आहे. अजून तुमचे व्यक्तिमत्व पूर्ण नाही. एक वाक्य कायमचे लक्षांत ठेवा. स्वत:ला प्रश्न विचारा- जीवनात मला जे मिळवायचे होते ते मी हवा. प्रेम असायला हवं आणि ज्याला निर्वाज प्रेम म्हणतात ते हवं. म्हणजे व्याजविरहित, केवळ मुद्दल, याचा अर्थ असा की, तुम्ही एक दूस-्यांवर असं प्रेम करा की तुम्हाला निरपेक्षपणे देण्याची आवड हवी. फक्त देण्याची. अशा देण्याचा आनंद फारच महान आहे. माझ्या अनुभवावरुन मी तुम्हाला सांगते. साक्षात्कार (जागृती) द्यायचा असते तेव्हा मला सर्वात जास्त आनंद होतो. दुसरे म्हणजे जेव्हा मी इतरांना काही वस्तू देते तेव्हा. तिसरे म्हणजे काहीतरी देता येते हा आनंद, तेव्हा तुम्ही लोक आता घेणार्यांच्या बाजूचे नसून देणाऱ्यांच्या बाजूचे असल्याने , दुसर्याला तुम्ही कार्य दिले आहे हे मिळविले का? हा एक प्रश्न तुम्ही विचारा, माझे जीवनसाध्य मी प्राप्त केले आहे का?. त्यामुळे सर्व परिस्थिती तुमच्या लक्षात येईल. कारण तुम्ही आपले स्वत:चे गुरु आहात, तुम्ही सर्व जाणता. सहजयोग तुम्ही बुध्दीने शिकला आहात. पण जेव्हा तो तुमच्यामध्ये अंतर्यामी खोलवर जातो व सर्व ज्ञान तुमच्या शरीताचा अविभक्त भाग बनतो तेव्हा फारच निराळे असते, साक्षात्कारी जीवाची संपूर्ण वृत्तिच वेगळी असते. माझेच घ्या- एखादा प्रश्न माझ्य पहा. या उलट तुम्ही अजूनही क्रोधी स्वभावाचे टि पम ेर शरी -&- - 1३ - - - 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_V.pdf-page-15.txt ् सप्टेंबर-ऑक्टोबर २००४ এ लक्षात आला की लगेच मी ध्यानात जाते व लगेच तो तुम्हाल ते सहजसाध्य आहे.कारण मी प्रश्न सुटतो. कारण ती माझी शक्ती आहे. तसेच जर स्वतःतुमच्या बरोबर आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एखादा प्रश् तुमच्या लक्षात आला आणि जर तुम्ही सहजयोगात फक्त एकच अडथळा आहे की, सुरवातीला ध्यानात गेलात तर तो प्रश्न माझ्याकडून सोडविला तुम्ही मला ओळखायला हवं. परंतु मला ओळखणं हे जाईल. म्हणजेच ध्यानात तुम्ही मला शरण जाता. मग ते थोडस अवघड आहे. कारण मी महामाया आहे आणि काम माझे. पण जर तुम्ही आपल्या बुध्दिने अथवा त्यामुळे महामायेने निर्माण के लेल्या गोंधळात बोलण्याने तो प्रश्न सोडू लागाल तर तुम्ही सापळ्यात बहुतेकजण अडकतात. पण परवा मी तुम्हाला सांगितले अडकता. तेव्हा तुम्हाला एखाढी अडचण आली तर तुम्ही तसे, माइया दुस-्या रुपांत तुम्ही माइ्यासमोर येऊ ध्यानात जा, प्रार्थना करण्याची पण आवश्यकता नाही. शकला नसता. वाघावर बसलेली, हातात तलवार घेतली फक्त ध्यानात जा. आणि त्या अडचणीतून तुम्ही आहे, अशा व्यक्तिची कल्पना करा. तुम्ही माझ्यासमोर यशस्वीरित्या बाहेर पडाल. आज तुम्ही माइ्याकडे यशाची मागणी करीत कारण या रुपांत तुम्ही माझ्याजवळ येऊ शकता, होता. मला है तुम्हाला सांगायचे आहे की ध्यानाच्या माझ्याशी बोलू शकता. हव असेल तर माझा उपदेश घेऊ स्थितीच्या किल्ल्यात तुम्ही सुरक्षित असता. सुस्थितीत शकता. त्यामुळे मार्गदर्शन चांगल करता येते. सर्व काही असता व ध्यानातच तुम्ही मोठे होता. अन्यथा तुम्ही मोठे उलगडून मी तुम्हाला रूपष्टपणे सांगते. पण तुम्ही होऊ शकत नाही, वृक्षाला सूर्यप्रकाश असतो तसं ते आहे. महामायेच्या समोर बसले आहात हे लक्षात ठेवणे फारच तुम्ही ध्यात निर्विचारतेत असायला हव, दुसर्याला फायद्याचे आहे. तेव्हा महामायेच्या आवरणामुळे गोंधळात विरोध करायला नको अथवा त्याच्याशी सहमत व्हायला पडू नका. माइया आदर सन्मानात, प्रोटोकॉल्स, मला नको, काही म्हणायला नको. विशेषत:दुसर्या योग्यांचे समजून घेण्यात व इतर सर्व बाबतीत आपण कोणतीही संबंधी कोणी विचित्र वागत असलेला तुम्हाला आढळला चूक करीत नाही, इकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. व तर फक्त ध्यानात जा आणि परिस्थिती कशी बदलेल शरणागत होण्याचा प्रयत्न करा, शरणागत याचे तुम्हाला आश्चर्य वाटेल ही तुमची शक्ती आहे. व्हा..आपोआप तुम्ही सर्व शिकाल. शिकविण्यासारखे जगात किती लोकांना साक्षात्कार मिळाला आहे? फार काही नाही. थोड्या; ते मोठे होत आहेत, कार्य करीत आहेत, पण ते येऊ शकला नसता म्हणून मला महामाया व्हावे लागले. ही स्थिति वृक्षासारखी आहे. जेव्हा वृक्ष पूर्णपणे बहरतो,त्यावेळी त्याला फूले येतात. मग फुले स्वत:च्या सर्वांत उत्तम म्हणजे शरणागति आणि शरणागत परिपक्वदशेत गेल्यावर फळे बनतात. अशा पध्दतीने होणे सर्वात सोपे आहे. फक्त तुम्ही मला हृदयात ठेवा, तुम्ही मोठे होता. त्यावेळी स्वतःच्या मोठे होण्याचा सतत; हा सर्वात सोपा मार्ग, मग त्या शिवाय तुम्ही राहूच स्वतःच अनुभव व आनंद घेत सुखाने रहाता. तेव्हा, तुम्हा शकत नाही, जगूच शकत नाही. एकदम विचित्र वाटत. सगळ्यांना सुखी व आनंदी करावं हे माझंे जीवन साध्य अगदी, आहे. ते मला मिळवायच आहे. म्हणून हे सर्व प्रयत्न चालू आरामदायक, आनंदी व समाधानी वाटतं. मग तुम्हाला आहेत. माझे वतुमचे जीवन-साध्य मिळविता येईल अशी ध्यानाच्या शक्तिमध्ये कमी पडतात. हे अगदी निरासक्त प्रेम आहे. तुम्हाला कशाचीच गरज नसते. त्या स्थितीमधें प्रस्थापित आशा आहे. ईश्वराचे तुम्हाला आशीर्वाद व्हायला हव. १४ 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_V.pdf-page-16.txt এ এ-এ सप्टेंबर-ऑक्टोबर २००४ छा ० ৩ वैष्णोदेवी ता १ा० ১ महालक्ष्मी, महासरस्वती व महाकालींची एकत्र स्वयंभू स्थान असलेले चैतन्यमय ठिकाण म्हणजे वैष्णोदेवी. जम्मू पासून ५२ किलोमिटर अंतरावर समुद्रसपाटीपासून २५०० फूट उंचीवर त्रिकूट पर्वताच्या पायथ्याशी हे गाव असून या गावाहनच वैष्णोदेवीच्या यात्रेला प्रारंभ होतो. १४.५ किलोमिटर अंतरावर वैष्णोदेवीचे स्वयंभू स्थान आहे. कटऱ्याजवळ हन्साली म्हणून गाव आहे. शेकडो वर्षापूर्वी तिथे श्रीधार नावाचे देवीचे एक परमभक्त होऊन गेले. ते नित्यनियमाने कन्यापूजन करत असत. प्रत्यक्षात म्हणजे लहान-लहान मुलींची पूजा करत. ते स्वत: अपत्यहीन होते. अनेक वर्षे त्यांची कन्यापूजा चालू होती. माता त्यांच्यावर प्रसन्न झाली व ती स्वत: लहान मुलीचे रूप घेऊन एक दिवस त्या जमलेल्या कन्यांमध्ये बसली. भक्त श्रीधरांची पूजा संपल्यावर जमलेल्या कन्या निघून गेल्या व फक्त माता देवी राहिली. तिने श्रीधरांना सांगितले, तुम्ही भंडारा करा. जवळच्या गावांतील लोकांना सांगा की उद्या दुपारी भंडारा ( भोजन-प्रसाद) आहे. श्रीधर गरीब असल्याने काहीही करू शकत नव्हते. परंतु देवीची आज्ञा शिरसावंध मानून त्यांनी आजूबाजूच्या गावांत निरमंत्रण केले. त्याच वेळेस एका गावात साधूंचा मोठा जमाव त्यांना दिसला. त्यांचा मुख्य गोरखनाथ होता आणि त्याचा एक शिष्य भैरवनाथ ब बाकीचे अनेक शिष्य होते. श्रीधरने त्यांना भंडाऱ्याची माहिती सांगितली व कन्येचा आदेश सांगितला. त्यावर गोरखनाथ म्हणाला कि, आम्हाला इन्द्रसुध्दा भोजन घालू शकला नाही तर ह्या कन्येची काय कथा ! परंतु ही कोण कन्या आहे, हे पहाण्यासाठी त्यांनी भंडाऱ्याच्या आमंत्रणाचा स्वीकार केला. दुसर्या दिवशी अनेक लोक जमले. त्यातच योगी गोरखनाथ व त्यांचा पदशिष्य भैरवनाथ आणि शेकडो शिष्य हजर झाले. श्रीधर घाबरून गेला. त्याने देवी मॉचा धावा सुरु केला. त्याचवेळी दिव्यरुपी कन्या प्रगट ता ॐ १५ 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_V.pdf-page-17.txt ৮৮ सप्टेंबर-ऑवटोबर २००४ RO08 झाली व श्रीधरला म्हणाली, ऊठ, सर्वाना तुझ्या कुटीमध्ये पाचारण कर.त्याची कुटी खरोखरच लहान होती. पण देवीच्या कृपेने सर्व त्यात सामावले. गोरखनाथ, भैरवनाथ आपल्या शिष्यासह आत गेले आणि सहज बसू शकले. हा देवीचाच चमत्कार. देवीने आपल्याकडील एका दिव्य पात्रातून निर्माण झालेले भोजन सर्वांना वाढण्यास सुरवात केली. हे हृष्य बघून श्रीधर अतिशय उल्हासित झाला. परंतु बाकीचे हैराण झाले. गोरखनाथव भैरवनाथ समजले की, ही कन्या साधारण नाही. ती कुणीतरी दिव्य-शक्ती असावी. पण ती कोण आहे याचा छडा लावावयास पाहिजे. ि पा सर्व लोक जेवून तृप्त झाले होते, कारण त्यांना इच्छाभोजन मिळाले होते. भैरवनाथाला तरीसुध्दा तिची परिक्षा घ्यावयाची होती. त्याने कन्येला म्हटले की, तू सर्वांना त्यांच्या इच्छेनुसार भोजन दिलेस, मग मला माझ्या इच्छेनुसार मांसाहारीए भोजन दे. देवी मनातून त्याचा हेतू समजली होती. तिने त्याला सांगितले की, ही एक ब्राह्मण कुटी आहे. म्हणून तुला मांसाहारी भोजन मिळणार नाही. परंतु भैरवनाथ ऐकेना. जेव्हा कन्यारूपी माता त्याच्या पानात वाढायला आली, तेव्हा त्याने तिला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबर ती अंतर्धान पावली. भैरवनाथ कृणी साधा मानव नव्हता. तो पण एक तपस्वी व योगी होता. योग सामर्थ्यावर त्याने तिचा तपास सुरू केला आणि त्याला कळले की, ती दिव्य कन्या वायुरूपाने त्रिकूट पर्वताकडे जात आहे. तरीसुध्दा त्याने त्याचा हेका सोडला नाही. तिचा शोध घेण्यासाठी ओ पण त्रिकूट पर्वताकडे निघाला. इकडे कन्यारूपी देवी, आताचे जे देवीस्थान आहे त्या परिसरात, बरेच दिवस राहिली. भैरवनाथ फिरत -फिरत तिथेयेऊन पोहचला. एक दिवस त्याल गुंफा दिसली. त्यच गुंफेत देवीचे वास्तव्य होते. गुंफे च्या दरवाज्यावर देवीने पहारेकरी ठेवला होता. तो म्हणजे भक्त वीरलांगूर (वानर). त्याच्याशी भैरवनाथाने शुध्द केले व त्याला हारवून तो आत शिरण्याचा प्रयत्न करू लागला. वैष्णोदेवीने त्याला आत येण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु ते न ऐकता तो आत शिरतच होता. शेवटी देवीने त्याचे शिर उड़विले. ते जवळच्या घाटीवर जाऊन पडले व पा धड तिथेच राहिले. मरतेसमयी त्याला माँ वैष्णोदेवीचा महिमा समजला व तो म्हणाला, माँ, मला क्षमा कर. मी तुला ओळखू शकलो नाही. मी पापी आहे. मला तू क्षमा न केल्यास माझी नाचक्की होईल. तो सारखा देवीची प्रार्थना करीत नु १६) ॐ ब ॐअ য 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_V.pdf-page-18.txt -2 सप्टेंबर- ऑवटोबर २००४ होता. योग सामर्यावर तो हे करु शकला. त्याचा महिषासूर होता. त्याने सर्व देवांचा पराभव केला व तो वारंवार माँ म्हणण्याने देवीचे हृदय पाझरले. तिने स्वतः इन्द्र झाला. तेव्हा पराभूत झालेले सर्व देव त्याला क्षमा तर केलीच, पण त्याला मोक्ष प्रदान केला. ब्रम्हदेवाकडे गेले व त्यांनी आपली स्थिती वर्णन केली. देवीने प्रसन्न होऊन त्याला वर दिला की, माझे दर्शन तिथेच भगवान शंकर व विष्णु बसलेले होते. घेतल्यावर यात्रेकरू तुझे दर्शन घेतील. तीच प्रथा सध्या महिषासुराचे वर्णन ऐकून श्रीविष्णू क्रोधित झाले. अस्तित्वात आहे. इकडे माँ अंतर्धान पावली म्हणून श्रीधर खूप त्याप्रमाणे ब्रह्ला व इतर देवता यांच्या मुखातूनसुध्दा व्यथित झाला. देवीने त्याला स्वप्नात दर्शन दिले व तेज बाहेर पडले. त्या सर्वांचे एक तेज झाले. त्या मी येथेच आहे असे सांगितले. शिवाय त्याला तेजाला उपमा नव्हती. त्यामधून एक नारी उत्पन्न आपल्याबरोबर फिरवून आपल्या वास्तव्याची जागा झाली. ब्रह्मा, विष्णू, महेश व इतर देवतांची वर वर्णन दाखविली. दुसर्या दिवशी उठल्यावर श्रीधर हर्षित केलेयी आयुधे तिला दिली. नंतर हिने असुरांशी शुध्द झाला. स्वप्नात पाहिल्याप्रमाणे त्याने डोंगरावर करून महषासुराचा वरध केला. त्यामुळे तिचे नाव फिरून देवीच्या वास्तव्याची जागा शोधण्यास आरंभ महिशासूर मर्दिनी, त्याचप्रमाने ज्या ज्या वेळेस असूर केला, अनेक दिवसांच्या प्रयत्नानंतर त्याला गुंफेचा अतिशय प्रबळ व उन्मत झाले, त्या त्या वेळेस मार्ग सापडला. शेवटी त्याला प्रत्यक्ष वैष्णोदेवीच्या महालक्ष्मी, वैष्णवी नारायणी हिने त्यांचा पाडाव केला. स्वयंभू पिंडांचे दर्शन घडले. त्याने देवीची आराधना केली. साक्षात देवीने त्याला दर्शन दिले व त्याचा महासरस्वती व महालक्ष्मी अशा एकत्र स्वयंभू तिन उध्दार केला. देवीकृपेने त्याला चार पुत्र झाले. देवीच्या पिंडी आदिशक्ती आहे. वैष्णोदेवी च्या मंदीत अत्यंत आशीर्वादाने त्याचे वंशज आजही देवीची पूजा - अचर्चा व्ह्यायब्रेशन आहेत. भारतातून व जगभरातून त्याच्या मुखातून एक महान तेज प्रकट झाले. र वैष्णोदेवी गुफेत तिन पिंडी असून महाकाली, करत आहेत. देवीच्या नावाचा प्रसार करण्यात त्यांचा अनेकजण वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जातात. मात्र खुट्द जम्मू शहरातील अनेक सहजयोगी आदिशक्तीच्या सगुण रुपाचे दर्शन घेण्यासाठी गणपतीपूळे से मिनारमध्ये पुणे,दिल्ली येथे येतात. त्यांच्या सप्तशतीच्या दुसर्या अध्यायात म्हटले आहे म्हणण्यानुसार पुरानात आदिशक्तीने फक्त एका श्रीधर की, देवतांच्या तेजामधून देवीचा प्रादुर्भाव झाला. (देवी ब्रामणाला दर्शन दिले आज आदिशक्ती श्रीमाताजी प्रकट झाली ) त्या देवीचे वर्णन असे आहे की, ती निर्मलादेवी लाखो सहजयोग्यांना दर्शन देत आहे. प्रसन्न मुखाची तसेच फक्त सहजयोगीच स्वयंभू स्थानातील चैतन्य फार मोठा वाटा आहे. ड सप्तशतीमधील कथा बसलेली, कमलासनावर महिषासुरमर्दिनी भगवती, महालक्ष्मी आहे .तिच्या अनभवू शकतो. हातात अक्षमाला, फरशी, गढा, बाण, वज्र, धनुष्य. चक्र आदी आयुधे आहेत. ही आदिशक्ति आहे आणि सहजयोग्यांनी लाभ घेत असताना पुजेच्या कामात तिचीच महाकाली, दुर्गा, सरस्वती अशी रुपे आहेत. पडेल ते काम करुन हातभार लावला पाहिजे पूर्वकाली असुर फार प्रबळ झाले होते. त्यांचा पुढारी तरी श्रीमाताजी निर्मलादेवींची साकार पुजेचा पल - १७ - ॐ 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_V.pdf-page-19.txt सप्टेंबर- ऑक्टोबर २००४) - दिवाळी पूजेचे कारण म्हणजे देवांचा आनंद जाणून घेणे. दिवाळी ९ ००० वर्षापूर्वी जेव्हा श्रीरामांचा राज्याभिषेक त्या दिवशी झाला तेव्हा साजरी केली गेली. म्हणजे मानवतेच्या हिताचे त्या दिवशी राज्यारोहण झाले. साक्रेटीसने वर्णन केल्याप्रमाणे तो हितकारी राजा होता. हितकारी राजाचे राज्यारोहण झाले ही आनंदाची गोष्ट होती. जेव्हा लोक प्रजेच्या हिताशिवाय दुस-्या कशाचाही त्याला विचार नाही असा राजा शोधून काढतात तेव्हाच फक्त ही गोष्ट शक्य होते, तेव्हा आपण या निर्णयाप्रत येतो की माणसाला सहजयोगी बनले पाहिजे. आपल्याकडे दोन प्रकारचे सिध्दांत आहेत एक म्हणजे (कॅपिटॉलिझम)भांडवलशाही व ( कम्युनिझम) साम्यवादी पहिली पैशावर आधारीत व दुसरी आज्ञाधारकतेवर. जी सहज योगासाठी चांगली आहे. आज्ञाधारकपणा इतका महान आहे की त्यांच्या हितासाठी त्यांना काही सांगा ते लगेच तसे करतात. ते इतके सूज आणि गहन झाले आहेत. उलट दुसरीकडे आपण व्यक्तिगत स्वातंत्र्यात हरवलो आहोत. भांडवलशाहीच्या देशांत हित संपुष्टात आले आहे. जेव्हा तुम्हाला वेड्यासारखे धावत सुटण्याचे स्वातंत्र्य असते, त्यावेळी तुम्ही स्वत:चा विनाश करून घेता. उदा. लोक कुठल्याही प्रकारच्या विचित्र फॅशनविषयी वेडे झाले आहेत. या कल्पना उघोजकांपासून येतात. ज्यांना तुमचा पुरा फायदा घ्यायचा असतो. हित हे सर्वोच्च आहे. आपण खरोखर स्वतंत्र लोक असलो तर आपल्यासाठी जे हितदायी आहे ते आपण स्वीकरले पाहिजे. दुसर्या दिवशी नरकासूर हा राक्षस देवाने मारला होता. आता दुष्ट लोक बक्षिसे घेत आहेत. हा विपर्यास कशासाठी ? दुष्ट कृत्यत आनंद उपभोगणार्या आपल्यामधील दुष्ट प्रवृत्तिचा नाश केला पाहिजे. आपल्याला अपले प्रश्न ओळखले पाहिजेत. जेव्हा तुम्ही स्वत: पाहाता तेव्हा हृदय उघडे होते. तुमचे हृदय उघडल्याशिवाय तुम्ही स्वत:चा आनंद उपभोगू शकत नाही. तुम्ही तुमचे हृदय उघडा. सर्व बंधने अटी निघून जातील. प्रत्येक लहन गोष्टीमध्ये आनंदाचा तरंग आहे. तुमची जातपात, एकत्र होऊ शकली नाही तर तुमच्यामध्ये काहीतरी चुकते आहे. या दिवशी लक्ष्मी देवतेची केली जाते. तिला गर्व नसतो, ती इतरांवर दबाव घालत नाही. मानव प्राणी या उलट असतो. ज्यांच्याकडे पैसे असेल ते घोड्यावरून जातात. ती मात्र पाण्यामधून बाहेर येते. कमळावर विश्रांती घेते आणि स्वत:चे वजन शोषून घेते. आपल्याला आपली स्थिती, पैसा, शिक्षण, वगैरे सर्वाचे बजन शोषून घेतले पाहिजे. ह्या सर्व निरर्थक गोष्टीए तुम्हाला जड व्यक्ति करून खाली ओढत असतात. ती संतुलनात उभी असते. तिच्या गुरुत्वाकर्षणाच्या मध्ये इतक्या व्यवस्थित असते. त्याप्रकारे तुम्हालाही संतुलनात राहिले पाहिजे. तुम्हाल पृथ्वी मातेवर ना े माम दिवाळी पूजा, १९ ऑक्टोबर, १९८९ १- गाभ ৩ पूजा लक्ष्मीतत्त्वामध्धे प्रस्थापित होऊन महालक्ष्मी तत्त्व अंगी बाणण्याकडे लक्ष द्या. ১৩ - १८) - ु० 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_V.pdf-page-20.txt १. सप्टेंबर-ऑव्टोबर २००४ उभारले पाहिजे म्हणजे लहानशी गोष्ट झाली तरी तुम्ही भरून आले पाहिजे. अध्यात्मिक वाढीसाठी तुम्ही जे द्याल संतुलनात येऊ शकता. तिच्या दोन हातात गुलाबी कमळे ते उत्तम. उदा, मला फूल पुरे आहे कारण मी निग्रही आहे. असतात. गुलाबी रंग तिच्या उब,अगत्य, प्रेमळपणाचा स्वभाव दाखविते. ऊब म्हणजे हॅस्पिटल नव्हे किंवा सहजयोग्यांना रक्षणकर्ता आहे. मी नेहमी घाणेरडे घार नव्हे तर आगत्यपूर्वक, उबदार सोयीचे. सहजयोग्यांसाठी उभी राहीन कारण तिथे आत्मा हजर श्रीमंत माणसाकडे दहा कुत्री असतात, आत कोणी येऊ आहे. सर्व कलावंत, कला, काव्य. साहित्य, प्रामाणिक शकत नाही. उंदीरसुध्दा. काहीही जास्त नको, दिमाख राजकारणी लोक, सरळमार्गी सरकारी नोकर आणि नको, चढाई नको पण इतरांना आनंद व सोय देईल असे ज्यांना रक्षणाची जरूर आहे त्या सर्वचि रक्षण करीन. एखाद्या गोष्टीचे कौतूक व्हावे आणि यजमानाने म्हणावे पण जे खराब आहे त्याला आधार देता कामा नये. इतक्या थोडक्यात त्याने केले, ही अतिथीला आनंद द्यावा दुसर्यांच्या चांगुलपणाचे रक्षन के ले पाहिजे. ते असे वाटणाच्या व्यक्तीची खूण आहे. हे किती महान असे सहजयोगी नसले तरी हरकत नाही. त्यांच्या चांगल्या सांगणे म्हणजे चढून जाणे आहे. तुम्ही सर्वाचा आनंद उपभोगीला पाहिजे नाहीतर संरक्षक आहात. तुम्ही क्रूर होता कामा नये. जेव्हा सासू तुम्ही सहजयोगी नाही. कलावंतांना उ्तेजन दिले सूनेचे भांडन पहातो तेव्हा आपण म्हणतो किती भांडकुदळे पाहिजे. कोणीतरी म्हणेल हा प्रामाणिकपणा नाही. कमळ आहे. तरी पण आपण तेच करतो. आपण तलवारी नाही, चिखलाच्या तळ्यात उगवते, पण तुम्हाला चिखल कमळे आहोत. कोणाला मारायचे असेल तर कमळ वापरा. दिसला नाही. पूर्ण तळे कमळ सुवास व सौदर्याने भरते. कम्ळाने कसे मारायचे हे समजायला सहजयोगामध्ये तिथे प्रामाणिकपणा असतो. सहजयोगी म्हणून तुमचे खूप गहनतेत उतरले पाहिजे. काम काय आहे हे प्रामाणिक पणे समजण्यात प्रामाणिकपणा आहे.तुमच्या प्रेमाने तुम्ही प्रथेकाला महालक्ष्मीमध्ये वाढता. मग तुम्ही जगाच्या हिताचा उत्तेजज देत असता. तुमच्या प्रेमाने प्रत्येकाला विश्वास विचार करता. त्यांना आत्मसाक्षात्कार कसा द्यायचा हे निर्माण करीएत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वत:शी पहावे. तुमचा दृष्टिकोन बदलतो. आपण प्रश्न प्रामाणिक रहा. प्रथम तुमच्या मनाने समजाऊन घ्या. सोडविण्यासाठी इथे आहोत. जग हा आपला प्रश्न आहे. दुसर्याला लागेल असे बोलणाअर असाल तर थांबणे बरे. आपल्याला जबाबदाऱ्या घेतल्या पाहिजेत. तुम्ही दुसर्या हाताने लक्ष्मी रक्षण करते. हा हात सर्व गुणांचे रक्षण केले पाहिजे. तुम्ही अक्षय, चिरंतन, जगाचे एकदा लक्ष्मीने तुम्हाला आश्रय दिला की तुम्ही दुसऱ्यांना तुम्हाला खुष करणार्या गोष्टी तुमच्याकडे येतात. काही संगीततज्ञ असाल तर चांगले संगीत तयार करा. सरकारी लोक असे असतात जे कधीच हसत नाहीत, त्यांना नोकर असाल तर चागले काम करा. मी तुम्हाला मदत खुष करणार्या गोष्टी तुम्ही म्हणाल तर आर्किटेक्ट असाल तर काहितरी महान निर्माण करा. गुढगुल्या करणे तुम्हाला माफ आहे. तुम्हाला मुलांसारखे करेन. प्रत्येकाचे व्यक्तिमत्व वाढते आहे. जर सुषुम्नेच्या बनले पाहिजे. लक्ष्मीतत्त्वाचे एक तत्त् आनंदी रहाणे हे मध्य मा्गावर रहाल तर कोणीही तुम्हाला हात लावू आहे दुसर्या हाताने लक्ष्मी येते. पैसेवाल्या लोकांनी नाहित. मग तुम्ही सहजयोगी नाही. लिडरनी ज्यांना गरज आहे त्यांना पैसे द्यावे पण अशा तऱहेने की इतरांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करु नये. सर्व कोणाला कळू नहे. गुपचुप, एका हाताला दुसर्या हाताने ब्रम्हचैतन्य हे शांत तत्त्व आहे हे सर्व काही करते. तुम्हाला दिले आहे हे समजता कामा नये. व्यक्तिची गरज काय सर्व काही स्वीकारण्यासाठी, तसेच तुमच्या प्रगतीसाठी आहे हे पहायला पाहिजे. योग्य जागी आणि योग्य वेळी कैलासाची उंची गाठण्यासाठी शांत राहिले पाहिजे. देण्याची गरज आहे. ते खळबळजनक नको. त्याने हृदय शकणार नाही. दुस-्यातल्या चुका तुम्हाला काढायच्या सुध्दा ईश्वर तुम्हाला आशिर्वाद देवो. ॐ ति ्र १९ 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_V.pdf-page-21.txt ॐ ) [ सप्टेंबर ऑवटोबर २००४ टिड वनदेवी आयुर्वेदिक हेल्थ प्रॉडक्टस प्रा.लिमीटेड वनदेवी कंपनी मार्फत तयार होणारी औषधे व हेल्थ प्रॉडक्ट एक विशिष्ठ उद्देशाने परम चैतन्याच्या मार्गदर्शनात व आशीर्वादात तयार केली जातात. मामिल अनेक वर्षापासून सदर चैतन्यमय औषधांचा वापर करणाऱ्यांना मोठ्याप्रमाणावर लाभ झाला आहे. संपुर्ण भारतातीलसहजयोग्यांना व नागरिकांपर्यंत लाभ होण्याच्या दृष्टीने सर्वत्र वितरण त्वरित करण्यासाठी कंपनीने आकर्षक स्किम तयार केली आहे. म कंपनीचे अधिकृत विक्रेते होण्यासाठी आपल्याला आपली सर्व माहिती, त्यामध्ये आपले शिक्षण, व्यवसायाची माहिती, आर्थिक माहिती, ओळखणार्या व्यक्तीचे प्रमाणपत्र असावे. तसेच जर आपले जनरल स्टोरर्स अथवा औषधाचे दूकान असेल तर प्राधान्य देण्यात येईल. तरी आपली सर्वमाहिती (बायो डेटा) त्वरित खालील पत्यावर पाठवावा. आपली नियुक्ती कंपनीचे अधिकृत वितरक/विक्रेता म्हणून करण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार कंपनीने स्वत:कडे राखून ठेवला आहे. तसेच प. पू.श्रीमाताजींच्या आशीर्वादात वनदेचीने अनेक नवीन उत्पादने तयार केली असून ती नुकतील बाजारात उपलब्ध झाली आहेत. वनदेवीच्या सर्व उत्पादनाना श्री मातार्जीचे प्रत्यक्ष आशीर्वाद असल्याने त्याचा वापर करणाच्यांना अश्वर्यकारक फাयदे झाले आहेत वनदेवीकडे उपलब्ध असलेल्या उत्पादनाची यादी पुढीलप्रमाणे आहे. INDICATIONS NAME OF PRODUCTS Sr.No. Hyperacidity Chronic & Amoebic Dysentry, Diarrhoea Insomina, Mental Stress, Hypertension & Depression. Hyperacidity, Stomatitis, Peptic Ulcer Boosts Brain Functions,Mental Tonic Chronic Constipation Immunity Booster Fever, Sinusitis, Headache, Body Pains Enzyme & Gastric Disorders Mensutural Cycle Regulator Rhumatic & Arthritis pain with fever AVIPATTIKAR VATI TABLETS 1 PEPCID TABLETS VANEXEL TABLETS 3 OMCID TABLETS BRAINOVTT TABLETS 6 RELAXID TABLETS GUDUCHI TABLETS 8 COLDAGESIC TABLETS 9 DEVIZYME TABLETS 10 CYCLOR TABLETS 11 NIMAIM PLUS Cardiac Disorders & for LBP & HBP VANCARDI TABLETS 12 All types of warms Skin Disorders & Blood Purifier WINZOLE TABLETS 13 VANSKIN TABLETS 14 Constipation TRIFLA CHURNA 15 पि Diabetes Mellitus GUDMAR TABLETS 16 २० 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_V.pdf-page-22.txt सप्टेंबर-ऑक्टोबर २०0४ NAME OF PRODUCTS Sr.No. INDICATIONS Diabetes, Kidney Stone Cough, Asthma Cough, Laryngitis,Loss of apetite, Liver & Ab dominal Disorder CHANDRAPRABHAVATI TABLETS 17 SITOPALADI CHURNA 18 KUMARIASAV NO 1 SYRUP 19 Debility, Cough Stomach Disease, Loss of Apetite, Acidity, White Discharge General Debility, Health Tonic as Rasayan, Lss of sleep, Vigour & Vatality. Diuretic, Useful in burning,Mixuration, Acidity & 20 ASHOKARISHTA ASHWAGANDHARISHTA 21 CHANDANASAV 22 Piles Anorexia (loss of apetite) Indigetion, Keeps body fit & general Tonic Liver disorder, Liver tonic 23 DRAKSHASAV 24 PUNARNAVARISHTA Debility, Cough, Asthma, Loss of Apetite, Acidity White Discharge Deuretic, Burning, Mensuration, Acidity,Piles Loss of sleep, General Nervine Tonic, Good for 25 DASHMULARISHTA 26 USHRISAV 27 SARASWATARISHTA Health & Mind Blood purifier & useful in All types of Skin dease, White Discharge Rheumatic Aliments, Bodyache, Muscular Pain Chronic Headeache, Migraine Female Fuctional Corrective Anti Infective & 28 MAHAMANJISHTADI KADHA MAHARASNADI KADHA 29 30 PATHYADI KHADA 31 DEVICORDIAL SYRUP Restorative Tonic A Well Digestant, A Powerful Appetiser, Nutritive & Restorative,Demuicent & Diuretic 32 DEVIZYME SYRUP Digestive Appetiser & General Tonic (for alI The Delicious Tonic with Iron, Calcium, for General Wickness, Teething problem Anorexia, Retarded growth, Gastritis. Jaundice, Hepatitis, Dyspepsia, Hepatic Disorders, Malnutrition, Syndrome Jaundice, Hepatitis, Dyspepsia, Hepatic Disorders, Malnutrition, Syndrome Jaundice, Hepatitis, Dyspepsia, Hepatic Disor- ders, Malnutrition, Syndrome 33 DEVITONE SYRUP 34 DEVIDROP SYRUP 35 DEVILIV SYRUP 36 DEVILIV DS SYRUP DEVILIV DS CAPSULE 37 29 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_V.pdf-page-23.txt क सप्टेंबर-ऑव्टोबर २००४ NAME OF PRODUCTS INDICATIONS Sr.No. More effective in Functional Gynecological, 38 LEUCOMA SYRUP Mensural Disorder Iron Deficiency, Anemias during pregnency & lactation after surgery, Chronic blood loss due to Bleeding piles,hookworm Iron Deficiency, Anemias during pregnency & lactation after surgery, Chronic blood loss due to Bleeding piles,hookworm Vigour & Vitality in Male & Female Diabetes Melitus 39 IROVAN SYRUP 40 IROVAN CAPSULE POWERVTI CAPSULE 41 42 DIAVAN CAPSULE General Tonic for all Ages 43 ENERVTT CAPSULE Expectorant, Bronchodilator, Dismulecent, Re- lease irritation of Bronchitis & Irritable condition 44 VAN-KEFX SYRUP of lower respiratory Tract, Useful in any type of common Caugh & cold complaints. Providone-iodine Ointment U.S.5 % w/w Effec- 45 CLODINE OINTMENT tive against Bacteria, Fungus,Protozoa, yeasts & virus. Silver sulphadiazine cream USP, Protector of cuts, 46 LASID OINTMENT wounds and burnt skin Diclofenic, sodium gel, for quick relief from swelling pain & inflamation,lowback pain, joint pain, sprains & strains, muscular pain. Spray for body pain, effective for muscular/ joint/rhumatic pain backache, sciatica, cramp, sprain, Lum bago etc. Constipation, Blood purifier Dyspepsia, Flutulance Constipation, mild Laxative Cough, Asthma Herbal Treatment for healthy skin 47 FENACIN GEL ULTRA - BEAM 48 49 TRIFLA TABLET HINGVASHTAK TABLETS 50 PANCHASKER TABLET 51 52 SITOPALADI TABLET UBTTAN POWER 53 It promotes healhy hair growth & give condition & cooline effect. MEHENDI POWDER 54 Restories Transenlity Mind, Zyes & keep cool of whole body from Heat. General weakness, Appetier, Tuberculesis 55 GULKAND PRAVALYUKTA 56 CHAVANPRASH 22 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_V.pdf-page-24.txt सप्टेंबर- ऑक्टोबर २००४- Sr.No. NAME OF PRODUCTS INDICATIONS 57 KARNA SHOOLHAR TAIL Useful in earache, Tinnitus KARMA STRAVAHER TAIL (SUS) Useful in Otorrhoea, Earache, Tinnutis 58 59 NIRMAL JEEVAN CREAM Piles, fissures, disorders of bowels burning sensation of urine, soles and eyes, unsound sleep, cracked heels, chaped hands, skin problems Very useful and effective in cold and headache. Useful in body ache, joints pain, mornig stiffness arthritic pain. rhuematic pain 60 NIRMAL VAPORUB 61 NIRMAL LINIMENTUM NIRMAL MORNING GLORY OIL A mild and nourishing oil specially formulated to 62 tones up bodđy and skin Very effective in eye burning, hot liver, burning in urinary channeles, tooth ache & piles. Making hair clean soft and silky 63 NIRMAL BODY COOLENT CAPSULE 64 AMLA HAIR OIL VANADEVE PROTOVIT POWDER General weakness, energy& stamina, useful for all age group 65 म वनदेवी आयुर्वैदिक हेल्थ प्रॉडक्टस प्रा. लिमीटेड प्लॉट क्रमांक ८, चंद्रगुप्त हाऊसिंग सोसायटी,कोथरुड, पौड रोड, पुणे ४११ ०२१ :- 0२0 २७२८ ६७२२ (M) 9422031268 - Aot vanadeviayur@rediffmail.com d e www.vandeviayur.com दुरध्वनी क्रमांक सहजयोगी कलाकारांनी घडविला "साई चमत्कार गुरु पोर्णिमा निमिताने ४ जुलै २००४ रोजी कोपरगांव मधिल सहजयोगी कलाकारांनी श्रध्दा आणि सबूरी ची शिकवण देणाऱ्या साईबाबांच्या जीवनावर आधारित " साई चमत्कार साईनाथ विद्यालयात सादर केली होती. सदर कार्यक्रमास अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर सहजयोगी उपस्थितीत होते. प.पू.श्रीमाताजींचा आशीर्वाद असल्याने सदर जाटिका अत्यंत प्रभावी व नव्हदयर्परशी सादर झाली.त्यातील साईबाबांची भूमिका श्री बी. आर.पोटभरे यांनी साकारली तसेच श्री विनायाक जाधव, भक्त अब्दुल्ला, लक्ष्मी व झिपरी यांची भुमिका अनुक्रमे आशालता कुलकर्णी व पूजा दुसाने यांनी साकरली होती. अन्य भुमिकांमध्ये गिरीष देशपांडे, सचिन अहिरे, मोरे, दिपाली जाधव यांनी अत्यंत उत्कृष्ठ काम करुन सर्वांची वाहवा मिळवीली. सदर कलाकारांचा सत्कार प्रा. अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी अनेक ज्येष्ठ सहजयोगी उपस्थित होते. त्यावेळी गुरुपूजेचे महत्व विषद करताना त्यांनी सदर नाटिकेचे प्रयोग इतर ठिकाणी सहजयोगाचा प्रसार करण्याच्या कार्यक्रमापूर्वी ठेवण्याबाबत आवाहन केले. "नावाची नाटिका शिर्डी येथे त २३ शभी 2004_Chaitanya_Lehari_M_(Scan)_V.pdf-page-25.txt --- -এ सप्टेंबर-ऑक्टोबर २००४ य0 सर्व सहजयोगी बंधू व भगिनींचे सहकार्याबद्दल आभार प.पू. श्रीमाताजी निर्मलादेवींच्या कृपेत"निर्मल इंन्फ़ोसिस्टीम अॅण्ड टेक्नॉलॉजि प्रा. लि पूणे" या श्रीमाताजींच्या कंपनीमार्फत चैतन्य लहरी ( मराठी) द्वै मासिक (एकूण सहा अंक ) प्रकाशित केले जात आहेत. सदर निघणाऱ्या अंकामध्ये प्रामुख्याने श्रीमाताजींची पूजा प्रसंगाची भाषणे व प्रवचने, तसेच सहजयोग्यांसाठी इतर आवश्यक माहिती याचा प्रामुख्याने सहभाग असतो. तसेच श्रीमाताज्जींचे दुर्मिळ फोटो प्रसिध्द केले जातात. या पुर्वीच्या चारही अंकाचे वितरण सभासदांना हातपोच/पोष्टाने झालेले असून हा पाचवा अंक देखिल हातपोच/ पोष्टाने वितरीत केला जात आहे. आपल्याला या वर्षाचा शेवटचा सहावा अंक (अंक क्र. ११/१२) पुण्यात होणाऱ्या 'शखविसमस पूजेत असणार नाहीत त्यांनी आपला नोंदणी क्ररमांक व नाव पुजेला येणाऱ्या सहजयोग्यांकडे पाठविल्यास त्यांच्या हस्ते अंक देण्यात येईल. या शिवाय जर आपला अंक आपणास हातपोच देणे शक्य झाले नाही तर आपणास माहे जाने.२००५ मध्ये पोष्टाने निच्छितपणे पाठविण्याची व्यवस्था करण्यात येईल. तसेच पुढील वर्षासाठी म्हणजे जानेवारी २००५ ते डिसेंबर २०0५ साठी पोष्टाने अंक उपलब्ध करुन मिळण्यासाठी आपली देणगी पोष्ठाने रुपये २२५/- (रु. दोनशे पंचवीस फक्त) व हात पोच अंकासाठी रुपये २००/- खिसमस पुजेमध्ये स्विकारण्याची व्यवस्था केली आहे. तरी आपण व आपले सहजयोगी सहकारी यांची नोंदणी खिसमस पूजेमध्ये करावी. तसेच गेल्यावर्षाप्रमाणेच एका केंद्रावर एकदम सर्वांचे अंक पाठविण्याची व्यवस्था चालू ठेवलेली आहे. ' प्रत्यक्ष हातात देण्याची व्यवस्था केली आहे.तसेच जे सभासद सदर पुजेसाठी उपलब्ध आपले नम्र चैतन्य लहरी (मराठी) मंडळ निर्मल इंन्फोसिस्टीम अॅण्ड टेक्नॉलॉजि प्रा. लि पुणे सर्व सहजयोग्यांना कळविण्यात येते की, दिनांक १६ एप्रिल २००४ पासून सहजयोगातील कॅसेट, सी.डी. पुस्तके, मासिके, श्रीमाताजींचे फोटों, कॅलेंडर, चैतन्य लहरी व युवाहृष्टी मासिके, श्रीमातार्जींची पेंडॉल्स, इ. साहित्य भारतभरातील वितरण व विक्री व्यवस्था "निर्मल इंन्फ़ोसिस्टीम अॅण्ड टेक्नॉलॉजि प्रा. लि पुणें" या कंपनी मार्फत होत आहे. तरी सर्व सहजयोग्यांना कळविण्यात येते की,निर्मल इंन्फ़ोसिस्टीमस अॅण्ड टेक्नॉलॉजिस प्रा. लि.या कंपनीच्या लेखी परवानगी शिवाय वरील साहित्याची निर्मिती तसेच परस्पर विक्री कुणीही करु नये. तसे केल्यास त्याची जबाबदारी संबंधित सहजयोग्यावर व लीडरवर राहील. तसेच चैतन्य लहरी मासिकाचे नवीन सभासदत्व घेण्यासाठी धनादेश पाठविताना तो " NIRMAL INFOSYSTEMS AND TECHNOLOGIES PVT.LTD." या नावाने पाठवावा. सदर कंपनीचा पत्रव्यवहाराचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे. की NIRMAL INFOSYSTEMS AND TECHNOLOGIES PVT. LTD. BLDG. NO. 8, CHANDRAGUPT HSG. SOC. BEHIND HOTEL GRACE, PAUD ROAD, KOTHRUD,PUNE 411 O29. TEL. 020 25286537,020 25285232 तरी न्यून ते पुरते । अधिक ते सरते ॥ करुनी घेयावे हे तुमते । विनवितु असे ।। हीर ॐ ब २४