चैतन्य लहरी जानेवारी-फेब्रुवारी २००9 ि अक क्र. १, २ क] मा रा ४ ु ম २० ख्रिसमस पूजा, २०0४ కు ున మ 29 9% 98 2 3- जानेवारी फेब्रुवारी २००५) अनुक्रमणिका ता सहजधमाचा न पडो विसर २ संक्रांती पूजा, प्रतिष्ठान, पुणे दिनांक १४ जानेवारी २००५ (वृत्तांत) ३ प.पू. श्रीमातारजींचा उपदेश ४ श्रीसूक्त ६ चैतन्य लहरी आणि आत्मविश्वास खिसमस पूजा २००४, बालेवाडी पुणे ( वृत्तांत) ९ । सहज समाचार १ ४ होड वनदेवी आय्वेदि हेल्थ प्रॉडक्टस प्रा.लिमीटेड २0 २स सर्व सहजयोग्यांना कळविण्यात येते की, सहजयोगातील कॅसेट, सी. डी. पुस्तके, मासिके, श्रीमातार्जीचे फोटों, कॅलेंडर, चैतन्य लहरी व युवादृष्टी मासिके, श्रीमाताजींची पेंडॉल्स, इ. साहित्य भारतभरातील वितरण व विक्री व्यवस्था "निर्मल इंन्फ़ोसिस्टीम अॅण्ड टेक्नॉलॉजि प्रा. लि पुणें" या कंपनी मार्फत होत आहे. तरी सर्व सहजयोग्यांना कळविण्यात येते की निर्मल इं्फोसिस्टीमस अॅण्ड टेक्नॉलॉजिस प्रा. लि.या कंपनीच्या लेखी परवानगी शिवाय वरील साहित्याची निर्मिती तसेच परसूपर विक्री कुणीही करु नये. तसे केल्यास त्याची जबाबदारी संबंधित सहजयोग्यावर व लीडरवर राहील. तसेच चैतन्य लहरी मासिकाचे नवीन सभासदत्व घेण्यासाठी धनादेश पाठविताना तो" NIRMAL INFOSYSTEMS AND TECHNOLOGIES PVT.LTD." या नावाने पाठवावा. सदर कंपनीचा पत्रव्यवहाराचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे. द NIRMAL INFOSYSTEMS AND TECHNOLOGIES PVT. LTD. BLDG. NO. 8, CHANDRAGUPT HSG. SOC. PAUD ROAD, KOTHRUD,PUNE 411 029. TEL. 020 25286537 - १ - ै এ जानेवारी-फेब्रुवारी २००४ सहजधर्माचा न पडो विसर प.पू.श्रीमाताजींच्या कृपेनें कुण्डलिनी जागृत होऊन आत्मसाक्षात्काराची अनुभूती आपल्याला मिळाली ही आपल्या आयुष्यामधील फार महदभाग्याची घटना आहे. सहजयोग प्राप्त झाला हे वरदान मिळाले अशी ही कृपा आहे. अर्थात या मागावर सतत चालत राहुन आत्मसाक्षात्काराचे पूर्ण वैभव प्राप्त करून घेणे, हेच ते उपकार फेडणे आहे. एका प्रवचनांत श्रीमाताजी म्हणाल्याच होत्या की, "Now that you have known the spirit, you must become the spirit.... -तुम्ही आत्म्याला जाणले आहे म्हणून आता तुम्ही आत्मा बनले पाहिजे. ही सर्व अंतरंगात घटित होणारी घटना असल्यामुळे त्या प्रगतिपथावर सतत अवधान राखले पाहिजे व प्रगतीकडेच सतत अवधान राखले पाहिजे. याच तळमळीने ध्यास घेतला तर अंतरंगात हे बदल होत असल्याच्या खुणा आपल्या आपल्यालाच मिळत राहतात व ध्यानामधून त्या जाणवत राहतात. आत्मा बनणे म्हणजे संत बनणे असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. श्रीमाताजीही सहजयोग्यांना संत म्हणतात. अर्थात संतांचे गुण आपल्या व्यक्तिमत्त्वात उतरले पाहिजेत व त्यांचा आविष्कार आपल्या जीवनामधून झाला पाहिजे. संतांचे गुण म्हणजे शांती, समाधान, समभाव, निरासत्तता, नम्रता, निरभिमान, स्थितप्रज्ञता, दया, क्षमा, करूणा, प्रेम इत्यादी गुणांचा अभाव आपल्या वागण्यातून बोलण्यातून, विचारातून होत तर नाहीं ना हे तपासणे हेच आत्मपरीक्षण; त्यांत सुधारणा करण्याचा सावधपणे प्रयत्न करणे हा सहजधर्म. या धर्माचे प्रतिपालन करणें व तो आपल्या जीवनांत रुजवणे हे आपलेच कर्तव्य व जबाबदारी आहे. त्याचा अभ्यास सतत करत राहिले पाहिजे. त्याचा प्रसार योग्य वेळ येईल तेव्हां व योग्य त्याप्रकारे मिळणारच आहे. त्या कृपेची आपण फक्त प्रतीक्षा करत असावे. हीच सहजयोग्यांची निष्ठा व हेच सहज- जीवन, म्हणून आपण हृदयापासून सतत प्रार्थना करू या : काल माते असा आता करी उपकार । सहजधर्माचा मज न पडो विसर ।। ि १ ১ ॐ जानेवारी-फेब्रुवारी २००४ -/--- संक्रांती पूजा, प्रतिष्ठान, पुणे दिनांक १४ जानेवारी २००५ (वृत्तांत) श्रीमाताजी निर्मलादेवींची संक्रांतीच्या दिवशी पूजा प्रतिष्ठान मध्ये दिनांक १४ जानेवारी २००५ प.पू. रोजी रात्री ९:३० च्या सुमारास अल्पशा स्वरूपात संपन्न झाली. पूजेची तयारी सकाळपासूनच सुरू होती. दुपारपासूनच फुलांच्या डेकोरेशनच्या परडया सजविण्याचे काम चालू होते. त्यामध्ये मोठया आकाराचे तयार करण्यात आले होते.तसेच सुगंधी चाफ्याच्या फूलांचा वापर करून फूलांची परडी सजविली होती. त्याच्यामध्ये सजावटीने मेणबत्त्या लावलेल्या होत्या. तसेच एका मोठ्या परडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळे मांडून त्याची आकर्षक सजावट केली होती. तसेच संक्रांतीच्या सर्व भाज्या असलेली (ववसा) सुंदर मोठी परडी सजविली होती. अनेक प्रकारचे गुच्छ तयार केले होते. साधारण ८:०0 च्या सुमारास सर्व सजविलेले साहित्य प्रतिष्ठानमधील श्रीमाताजींच्या आरामकक्षाबाहेरच्या दालनात ठेवण्यात आले. त्याच्यासोबत सर्व प्रकारची मिठाई तसेच वेगवेगळ्या बाऊल्स मध्ये ड्रायफ्ूट भरून त्याची आकर्षक रचना केली होती. तसेच संक्रांतीच्या तिळगुळाचा वापर करून सर्व आभूषणं तयार केलेली तबके सजविलेली होती. दोन-तीन तबकात गुलाबांच्या पाकळ्या व पिवळ्या चाफ्यांच्या फुलांचा वापर करून आकर्षक रचना केली होती.एका तबकात आदिशक्तीसाठी अनेक साडया ठेवल्या होत्या. साधारण ९.00 च्या सुमारास श्री पापार्जीनी आरामकक्षातून बाहेर येऊन सदरचे साहित्य आदिशक्तीच्या समोर मांडण्याबाबत परवानगी दिली. सर्व साहित्याची मांडणी श्रीमाताजींच्या आरामकक्षेत त्यांच्यासमोर युवाशक्तीच्या मुलांनी केली. त्यावेळी श्रीमाताजी व सर समोर कोचावर बसून त्याचे कौतुकाने निरीक्षण करत होते. त्यावेळी श्रीमाताजी अत्यंत प्रसन्न दिसत होत्या. साधारण ९:३0 च्या सुमारास ट्रस्टी श्री राजेंद्र पुगालिया, श्री पराग राजे यांनी श्रीमाताज्जींच्या आरामकक्षात प्रवेश करून श्रीमाताजीच्या कमलचरणावर सर्व जगातील सहजयोग्यांच्या वतीने सुगंधी पिवळ्या चाप्याचा हार अर्पण केला. श्रीमाताजींनी संक्रांतीच्या पूजेचा स्वीकार करून सर्व जगातील सहजयोग्यांना आशीर्वादित केले.श्रीमाताजींना संक्रांतीची साडी व एका सुंदर सजविलेल्या बाऊलमध्ये कोवळ्या हरबऱ्याचे हिरवे हिरवे दाणे श्री राजेंद्र पुगालिया यांनी सादर केले असता त्यांनी त्यातले काही दाणे तोंडात टाकले. त्यावेळी श्रीमाताजीं त्यांच्या समोर मांडलेल्या असंख्य फुलांच्या, फळांच्या तसेच नैवेद्याच्या प्रकारांचे कौतुक करीत म्हणाल्या की, " हे केवढे असंख्य मांडले आहे याची संख्या कळण्यासाठी याला नंबर द्यायला हवे होते.तसेच या सर्वाचे फोटो काढा." त्यावेळी पापाजी म्हणाले," सर्व सहजयोग्यांना दाखविण्यासाठी याचे फोटो काढा. त्यानंतर सर्व उपस्थित सहजयोग्यांना पापार्जींनी श्रीमाताजींच्या पुढच्या बाजूला बसण्यास सांगितले. सर्वांना श्रीमाताजींनी अनंत आशीर्वाद दिले. प्रत्यक्ष पूजेचा सोहळा साधारण १५-२0 मिनिटांचा झाला. कार्यक्रम संपल्यानंतर श्रीमाताजींनी व पापाजींनी प्रसादातील गाजर हलवा घेऊन प्रसादाचा स्वीकार केला। त्यानंतर आलेल्या सर्व पाहुण्यांना प्रतिष्ठानमध्ये असलेल्या सहजयोगी भगिनीींनी तयार केलेल्या पुरण-पोळीचा महाप्रसाद देण्यात आला. सदर पूजासोहळ्याच्या कालावधीत सर्वत्र प्रचंड चैतन्य जाणवत होते. गुच्छ ३ - - 08 --- -% 28 D8 जानेवारी - फेब्रुवारी २००७ सहजयोग्यांना आपण चैतन्यमय आहोत याची जाणीव हवी. आपण जन्मल्यानंतर फक्त सूख साधनेचाच विचार करतो. आपले वास्तव्य व कर्तव्य काय आहे ह्या विषयांतच मशगुल असतो. परंतु हा दृष्टिकोन सोडून चैतन्याबद्दल जेव्हा विचार करू लागतो, तेव्हा त्या जड वस्तू सुद्धा चैतन्यमय होतील असे वातावरण आपण तयार केले पाहिजे. ही गोष्ट समजणे अत्यंत कठीण आहे व थोडेच लोक जाणू शकतात. उदा. माझ्याकडे गणेशाचा फोटो दाखवून मी याची पूजा करू शकतो का? अशी विचारणा करण्यात येते. प्रथम आपण त्यापासून चैतन्य-लहरी येतात का नाही? हे तपासून पहावे. दुसरे उदा. समजा तुम्हाला नवीन घर घ्यावयाचे आहे, त्यावेळी त्या वास्तूपासून चैतन्य येते किंवा नाही? याचा तपास घ्यावा. आपण ढुसर्या गोष्टी म्हणजे आराम, सुख व आवडी-निवडीचा विचार करतो. परंतु त्याच्या चैतन्याचा कधीच विचार करीत नाही. पण आपण त्या चैतन्याकडे आकृष्ट व्हावयास हवे. म्हणजे जड वस्तूमध्ये देखील चैतन्याचा अंश असतो हे आपणास कळून येईल. एकदा या चैतन्य शक्तीची जाणीव झाली म्हणजे ती आपल्या अंतरंगांत कार्य करू शकते व आपण आपली प्रकृती, मन, अहंकार, प्रतिअहंकार आणि प्रत्येक गोष्ट आत्मप्रकाशांत उजळून आत्मिक बळावर ती पाहू शकतो. प्रथम नकारात्मक गोष्टीचा प्रभाव डाव्याबाजूवरच्या स्वाधिष्ठान चक्रावर दिसून येतो. कारण तेच कुंडलिनीच्या स्थाना-नंतरचे चक्र आहे. वस्तुत: डावे स्वाधिष्ठान चक्र हे गणेशाच्या अंकित आहे. गणेश ही देवता जन्म- मृत्यूच्या फेन्यावर लक्ष ठेवते. म्हणूनच गणेशजी आपली संतुलनता व विवेक यांचा नाश होऊ देत नाही. परंतु ही नकारात्मक भूमिका आपल्या चुकीच्या इच्छेनुसार, जडवस्तूंच्या अभिलाषेतूनही येऊ शकते.म्हणून आपण आपल्या गरजा सीमित ठेवाव्या. त्यामुळे आपण त्यांच्या आहारी न जाता सुखी जीवन जगू शकतो. कारण आपण भूत व भविष्य काळातील विचार सोडून देतो व आपण आपल्या डाव्या मणिपूर चक्रातून ह्या जड वस्तूचा जो हव्यास सुरू होतो तोच आपण थांबवतो. कारण 'काळ' ही जड़ वस्तू आहे व आपण तिचा १ि गड प.पू.श्रीमाताजीचा उपदेश निर्मल योग १९८३ खड क्रमांक ३-१५ पा. २४-१५ विचारच सोडून देतो. आपले सगळे लक्ष आत्म्यावर केंद्रित केले की, डाव्या नकारात्मक गोष्टींचा प्रभाव कमी होतो. आपला आत्मा आनंदित असेल तरच आपल्यातून चैतन्य वाह लागेल. आपले चित्त जड वस्तूपासून दूर नेल्यास आपल्याला डाव्या नकारापासून संरक्षण मिळेल. आपण नेहमी आपली दृष्टी मध्यातूनच ठेवावी म्हणजे आपणास नको असलेले दिसणार नाही व प्रयत्नही करणार नाही सहजयोगांत काही गोष्टी निषिद्ध मानलेल्या आहेत. उदा. आपण कोणाचेही पाय धरू नये. तसेच सहजयोग्याने देखील कोणालाही स्वतःचे ० ৩ ४ असा ॐ *ॐर -এ ब पाय धरू देऊ नये. हे सहजयोग्यांसाठी एक मोठे बंधन आहे असे मानावे. जे कोणी पाय शिवतील त्यांचे चैतन्य नाहीसे होईल वा जे पाय शिवून घेतील त्यांनादेखील जानेवारी-केब्रुवारी ३००४ वा त्याची माहिती घेणे यात फरक आहे. म्हणून आपण आपल्यालाच सांभाळून घेतले पाहिजे. चैतन्याला या सर्व गोष्टींची जाण असते. म्हणून तुम्हाला त्याचे जर ज्ञान झाले तर आपण एक चांगले हृदये चक्रावर पकड़ येईल. आपल्या सर्वाचा सारखाच उद्धार होत असतो. सहजयोगी झालात असे समजावे. आपण एका व्यक्तीचेच अंग व प्रत्यंग आहोत. ह्याल उच्च नीचतेचा भाव येतच नाही. एखाद्याला असे वाटते, की हा प्रगतीखुंटते. हदय हे प्रकाशाचे उगमस्थान आहे. तेथूनच भाव लवकर कमी होईल. पण तसे न होता ही डावीकडील ब्रह्ृशक्ती निर्माण होते व तेथेच आत्मा वास करतो. बंधनाची भावना आहे. म्हणून प्रत्येकाने प्रगल्भ इच्छा आपल्या हृदयात जर चैतन्य नसेल तर आपण आपली बाळगावी, की आपल्या सर्वांना आत्मसाक्षात्कार व्हावा. प्रगती कशी कख शकाल ? आपण जेवढ्यांना पार करता येईल त्यांना पार करावे. आपली स्वत:ची जेवढी शक्यता असेल तेवढी प्रगती हवे. सहजयोगामुळे ते साध्य होऊ शकते व आपणास करून घ्यावी व आपण अनंत आशीर्वादाला पात्र व्हावे. तेथेच परिपक्वता येते. हीच सहजयोगातील आपली विचार डाव्याबाजूने सुद्धा येऊ शकतो. जर भूताची उन्लती. आपण आता दुसर्या कोणालाही त्याबद्दल न बाधा तुमच्या डोक्यात असेल तर ते असे विचार देऊ विचारलेले बरे. शकतील,तू तर नालायक तुझा काही उपयोग नाही अश्या वेळी आपण आपली उजवी बाजू उचलून डावीकडे त्याचे संपूर्ण ज्ञान हवे म्हणजेच आपणास खरे काय ते बंधन द्यावे.हे आपण असे का करतो? कारण उजव्या कळेल व मला सुधारू न कसे घेता येईल?. मला बाजूने आपणास आशीर्वाद मिळतात ते आपण डावीकडे 'मी'म्हणजे कारय ते कळावयास हवे. तो म्हणजे माझा पाठवितो. ज्या लोकांना डावीकडील बाधा असते त्यांनी 'आत्मा' आहे. माझा 'अहंकार'नव्हे. तदनंतर अहंकार हा प्रकार करावा म्हणजे त्यांचे त्याबद्दल विचार येणार व प्रतिअहंकाराला थाराच मिळत नाही व आत्माच त्याলা नाहीत. अशावेळी आपले नांव जमिनीवर काढून त्याला ज्ञान देऊ शकतो. बंधन देऊन जोडेपट्टी करणे चांगले. आपण आनंदात राहुन परमेश्वराचे चांगले ध्यान करावे व परमेशवरास नसतो. आपण त्याच्या चरणी लीन व्हावे व आपण नेहमी सांगावे की, मी आनंदी आहे, कारण मला पाहिजे ते म्हणत रहावे, की परमेश्वराने मला निर्माण केले हाच मिळाले आहे. उजव्या बाजूलादेखील स्वाधिष्ठान चक्रावर जीवन प्रदान केले, आहे व त्यामुळेच आपणास त्याच्या पकड येऊ शकते. कारण आपण विचार करतो. त्यामुळे प्रेमाची प्रचीती येते व त्यांनी आपणाकरिता किती कष्ट त्या चक्रावर पकड येते. विचार मग तो डाव्या वा उजव्या सोसले ते व आपणास ह्या स्थितीला आणून ठेवले तेही ज़र हृदय चक्रावर बाधा असेल तर त्या इसमाची आपण काय निवडावयाचे याचे ज्ञान आपणास हा उन्नतीचा मार्ग आपण स्वीकारावा व आपणास परमेश्वर आनंद उपभोगत असतो तर आपण माझा खरा मोठा आनंद आहे. त्याने आपणास चैतन्यमय कळून येते. परमेश्वराने जे तुला त्यातच आनंद मान व त्यांचे जीवन सुखमय कर व असे जर केले तर तुझ्या दोन्ही बाजूची पकड एकदम सुटेल व तूचैतन्यमय होशील. बाजूचा असला तर तो तुमच्या लिव्हरवर परिणाम करू शकतो व दोन्हीकडून आल्यास त्याचा परिणाम फार तीव्रतेने जाणवतो. म्हणून सहजयोग्याने नेहमी सतर्क रहावयास हवे. आपण आपला तोल घालवता कामा नये. दोन्ही बाजूकडे न धावता आपण मध्यातच रहाणे म्हणजे आपण 'निरिच्छ ' भावनेत असतो. एखाद्या बाबीत विरुन जाणे दिले ते तू दुसऱ्याला दे व नाप ५ जानेवारी फेब्रुवारी २००७ ब श्रीसूक्त मूक्त की 'श्रीसूक्त" हे ऋग्वेदातील अंतिम कालातील सूक्त आहे. श्री म्हणजे लक्ष्मी आणि सूक्त म्हणजे चांगले बोलणे. तेव्हां लक्ष्मीविषयी चांगले वर्णन , यथार्थ वर्णन म्हणजे श्रीसूक्त होय. अशा या अमृतमयी श्रीसूक्तातील एक-एक श्लोकाचा अर्थ पाह या. प्रत्येक श्लोकामधून, अमृतरसप्राशनाचा आनंद व तृप्ती आपण अनुभवतो. इू० हरिः ओम् हिरण्यवर्णा हरिणीं सुवर्णरजतस्रजाम् । चन्द्रां हिरण्यमयीं लक्ष्मी जातवेदो म आवह ॥१ ॥ या मंत्रात अग्जीला उद्देशून, लक्ष्मीसंबंधी प्रार्थना केली आहे. अग्नी हा देवतांना बोलावतो ही एक विवरण:- सत्य अशी वस्तुस्थिती आहे. अग्जी ही एक स्वयंपूर्ण शक्ती आहे. अग्नी हा गतिशील असल्यामुळे तो साधकाला उन्नतीच्या मा्गावर पुढे पुढे नेणारा असतो. म्हणूनच आपणही श्रीमाताजींच्या फोटोसमोर निरांजन समई-मेणबत्ती लावून ज्योतीला आमंत्रीत करतो. तिची पूजा करतो. या दिव्याच्या ज्योतीमध्ये वातावरणातील सर्व वाईट गोष्टी निष्प्रभ करण्याची (नाहीश्या करण्याची ) प्रचंड शक्ती असते. ज्या लक्ष्मीमातेला आमच्यासाठी बोलव अशी अग्निदेवतेला आम्ही प्रार्थना करीत आहोत, ती लक्ष्मीमाता आहे तरी कशी? जिची कांती सुवर्णासमान आहे, जिच्या शरीरातून चैतन्य ओसंडून वाहत आहे (ज्यामुळे सर्वांना प्रसन्न वाटते.) जिच्या गळ्यामध्ये सोन्या-चांदीच्या माळा शोभून दिसत आहेत, जिचे मुखकमल चंद्राप्रमाणे शांत व शीतल आहे, अशी ही लक्ष्मीमाता वातावरणात सतत चैतन्यरूपी अमृतरबिंदूंचा वर्षाव करीत असते. त्यामुळेच सर्व सृष्टी तृप्त व प्रसन्न होते. धरतीमाता हिरवीगार शाल पांघरते. (समृद्धीचे लक्षण) जिचे संपूर्ण शरीरच, सुवर्णमयी तेजाने घडलेले आहे, अशा लक्षणांनी युक्त असलेल्या लक्ष्मीमातेला तू आमच्या साठी बोलव. तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम् । यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् ।॥।२। विवरण:- हे अग्निदेवा, वरच्या श्लोकात वर्णन केलेल्या लक्ष्मीमातेला माझ्यासाठी बोलव. मला अनश्वर असे ऐश्वर्य मिळ दे. लक्ष्मीमाता ही सुख-समृद्धी देणारी. सुख-समृद्धी आली, तरी आपली भौतिक, ऐश्वर्याची लालसा ही न संपणारीअसते. म्हणूनच आपण तिच्याकडे काय मागायचे? तर आम्हाला आध्यात्मिक ऐश्वर्य मिळू दे. जेव्हा आपल्याला आध्यात्मिक ऐश्वर्यामुळे तृप्ती मिळते, समाधान मिळते, आनंद मिळतो, तेव्हां आपली सदसब्धिवेकबुद्धी, जागृत होते. त्यामुळे आपल्याला मिळणाऱ्या भौतिक ऐश्वर्याचे मार्ग, रस्ते स्वच्छ होतात. अशा स्वच्छ मार्गांवरुन ६ ॐ 2 जानेवारी-फेब्रुवारी २००४ -- श्र येणारी समृद्धी ही चिरकाल टिकणारी असते. अशा आध्यात्मिक ऐश्वर्याचा निरंतर वास असल्यावर तेथे शारीरिक, मानसिक आरोग्यही येणारच. त्यासाठी आमचा ओढा हा फक्त शाश्वत गोष्टीकडेच राहू दे. या जगात शाश्वत असे काय आहे?तर आईचे प्रेम ही एकच शाश्वत अशी गोष्ट आहे. म्हणूनच आपल्या सर्वांच्या आईच्या चरणी, म्हणजेच श्रीलक्ष्मीस्वरूपा - श्रीमाताजींच्या चरणी, अशा शाश्वत सुखाची प्रार्थना आपण सर्वांनी करू या. हे शाश्वत सुख म्हणजेच अनश्वर ऐश्वर्य. अश्वपूर्वा रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीम् । श्रियं देवीमुपह्वये श्रीमा देवीज्जुषताम् ॥३ ॥ सैन्यरूपी लक्ष्मीमातेचे वर्णन या श्लोकात केले आहे. ज्या सैन्यात सर्वात आधी घोडे, त्यानंतर मध्यभागी रथ चालत आहेत, हत्तींचा चीत्कार होत आहे. यामुळे एकप्रकारचे सामर्थ्य ज्या सैन्यात निर्माण होते, असे सैन्यरूप धारण करणार्या लक्ष्मीमातेला आम्ही बोलवत आहोत. माइ्या घरी अश्या लक्ष्मीमातेचा निवास असो. "श्री " म्हणजे लक्ष्मी. या चराचरसृष्टीतील प्रत्येक अणु- रेणू हा श्रीलक्ष्मीमातेच्या तेजाने, चैतन्याच्या प्रभेने व्यापलेला आहे. म्हणूनच त्यामध्ये जिवंतपणा, रसरशीतपणा येतो. निसर्गाचा सुंदर आविष्कार हेत्याचेच उदाहरण होय. अशी ही " श्री" आपल्यातही आहेच. म्हणूनच आत्म्यालाही आत्मश्री असे म्हटले जाते. आपल्या शरीराच्या या विशाल रथात, आत्म्याची स्वारी डौलाने विराजमान झाली आहे. या रथाला जोडलेले अश्व(घोडे) म्हणजे एकादश इंद्रिये. ---पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेद्रिये, एक मन. या अकरा अश्वांनी सुसज्ज केलेल्या रथात आत्मा हा रथी आहे. हृदयाच्या आसनावर तो विराजमान होतो. असे हे आत्मश्रीचे सैन्यरूपातले वर्णन. तेव्हा आपल्यात असणारी आत्मज्योत हीच आत्मलक्ष्मी आहे. अशी ही आम्हा प्रत्येकात असणारी आत्मज्योतरूपी आत्मलक्ष्मी निरंतर प्रकाशू दे. या शरीरस्थ आत्मज्योतीवर अधूनमधून अज्ञान, कुविचार यांची काजळी येते. ती झटकून टाकण्यासाठीच आम्ही या मंत्राने श्रीमाताजींना प्रार्थना करीत आहोत. अशी ही लक्ष्मीमाता आमच्या घरी येऊ दे. याचा अर्थ, आमच्या हृदयाच्या घरामध्ये लक्ष्मीमातेचे वास्तव्य असू दे. म्हणजेच, श्रीमाताजी, आम्हा प्रत्येक सहजयोग्याच्या हृदयखूपी घरामध्ये सदैव आपले वास्तव्य अस दे. कां सोस्मितां हिरण्यप्राकारामाद्र्ा ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीम् । पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपद्वये श्रियम् ॥ ४ ॥ विवरण:- जिचे स्वरूप अवर्णनीय आहे, जी शक्तिस्वरूपा आहे, जी नेहमी स्मितहास्य करते, जी स्वत: सुवर्णाप्रमाणे देदीप्यमान आहे, जिचे हृदय करुणासान्द्र आहे, करुणारूपी अमृताचा वर्षाव ती सतत भक्तांवर करते. समुद्रातून प्रगट झालेली असल्यामुळे जी आर्द्र आहे आणि तरीही तिच्यातून सतत तेज बाहेर पडत आहे. (पाणी आणि तेज दोन्ही एकत्र) ती सदैव तृप्त आणि प्रसन्न असून भक्तांचे मनोरथ पूर्ण करते. जी नेहमी कमळात राहते, जिची कांतीसुद्धा कमलाप्रमाणे आहे अशा लक्ष्मीमातेला आम्ही बोलावतो. लक्ष्मीमातेचे निवासस्थान म्हणजे कमलपुष्प. कमळ हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. सहस्रदलचक्र हे देखील सहस्त्र पाकळ्यांच्या कमलपुष्पाप्रमाणेच असते. अशा या सहस्रदलकमलाच्या आसनावर श्रीमाताजींचे स्थान आहे. अश्या या कमलासनस्थित असलेल्या आपल्या सर्वांच्या माउलीच्या चरणी आम्हा सर्व सहजयोग्यांचे कोटी कोटी प्रणाम! - - ७ 10- - ॐ 9 ॐ जानेवारी-फेब्रुवारी २००७)-4- चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीम् श्रियं लोके देवजुष्टामुदाराम् । तां पदमिनीमीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीमे नश्यतां त्वां वृणे ॥१ ॥ विवरण :- जी चंद्राप्रमाणे तेजस्वी, शांत, आल्हाद देणारी अत्यंत कांतिमती, त्रैलोक्यात प्रसिद्ध असणारी आहे. इन्द्रादी देवदेखील जिची सेवा करतात, जी उदार आहे, जी कमलाकार आहे, विष्णुपत्नीस्वरूप आहे, अश्या या लक्ष्मीमातेला आम्ही शरण आलो आहोत. हेलक्ष्मीमाते, आमचे भौतिक दारिद्रय आणि मानसिक दारिद्रय नाश पावू दे. आम्ही षड्रिपूंच्या अधीन होतो. त्यामुळे असंतोष निर्माण होतो. असंतोषात सर्वनाश असतो. असुरी वृत्तीचे म्हणजेच आमच्यातील वाईट वृत्तीचे निर्मूलन होऊ दे. आमचे चित्त इकडे तिकडे भरकटून नको त्या गोष्टीमध्ये अडकून आम्ही आमच्या कर्मांनीच आमचे नुकसान करून घेतो. म्हणून हे माते, आमच्यातील दोषरूपी अंधकार नाहीसा कर. आमच्यातील सद्भाव जागृत होऊ दे. आमचे चित्त स्थिर, अविचल राहू दे. दैवी गुणांची इच्छा आम्हाला होऊ दे. अक्षय्य सुखाची आकांक्षा असू दे आणि अशा खन्या अविनाशी ऐश्वर्याची जेव्हा प्राप्ती होते, तेव्हा ती शक्ती, आतून बाहेरून अविरत आनंद निर्माण करते. अश्या या भाग्यलक्ष्मीचीं मागणी म्हणजेच दैवी संपत्तीची प्रार्थना आम्ही करीत आहोत. श्रीमाताजी, आमच्यामध्ये असणार्या सर्व वाईट वृत्तीच्या पाशातून आम्हाला मुक्त करा. म्हणजे, आपल्या चरणकमलातून अविरत पाझरणाच्या चैतन्यरूपी अमृताचे प्राशन आम्ही करू शक. - जय श्रीमाताजी चैतन्य लहरी आणि आत्मविश्वास निर्मलयोग १९८३ खंड क्रमांक :३ आपल्याला आत्मसाक्षात्कार मिळाल्यानंतर चैतन्य लहरींची जाणीव ही अत्यंत दर्मीळ अशी देणगी दिलेली आहे. आपले निर्णयाचे क्षेत्र विस्तृत होऊन आपल्यापुढे अपार क्षितिजे निर्माण होतात.आपली 'नीर-क्षीर न्यायवृत्ती प्रगल्भीत होते व निर्णयाबद्दल आपला विश्वास वाढतो. आपण अंधकारातून प्रकाशाकडे येतो व अनिश्चिततेपासून निश्चितता लाभते. चैतन्यलहरीमुळेच योग्य व रास्त मार्गाचे अवलोकन होते. परंतु ह्या शक्तीचा दुरुपयोग केला तर ती (आपणास मिळालेली शक्ती) लुप्त पावते. त्यामुळे आपण आपला आत्मविश्वास गमावतो व पर्यायाने सहजयोगावर ठपका ठेवतो. ही शक्ती जर आपण अंत:करणापासून वापरली तर तिचे उत्तर आपणास मिळते.कारण तिचा उगम परमेश्वरी शक्तीशी असतो. या घटनेमूळे निर्णय घेण्याची वृत्ती व आत्मबल यावर व्यक्तीचा आत्मविश्वास हृढावतो. एखादी घटना घडल्यावर कारण शोधणे वा निर्णय घेणे व तो अमलांत आणणं यांच्या अंतिम वेळी आपल्या निर्णयावर आपला विश्वास नसल्यामुळे आपण कच खातो. आपला आत्मविश्वास गमावल्यामुळे आनंद मावळतो. कारण ही कृती व दैवी शक्ती यांचा संबंध नसतो. तथापि आपले चित्त श्रीमाताजींच्या चरणी ठेवल्यास आपणास त्या शक्तीची जाणीव होईल. उदा. लहान पाखरासारखी आपली अवस्था आहे. ते उडण्याचा प्रयत्न करते पण आत्मविश्वास नसल्यामुळे ते परत घरटी येते. अंतिमत: प.पू.श्रीमाताजींच्या कृपेने स्वत: आकाशात भरारी मारण्यास समर्थ होते. अशाच प्रकारे आपण प.पू.श्रीमाताजींच्या प्रेमळ संगोपन, सुज्ञ मार्गदर्शन व अपार करुणेच्या जोरावर भरारी मारण्यास समर्थ होतो, आपण बलवान होऊन सत्याला सामोरे जाऊ शकतो. ती ८ २४ डिसेंबर २००४, प्रतिष्ठान १ ८ दध ह) ोि क्ी हि० ০ जज Go ह भा लाड २५ डिसेंबर २00४, बालेवाडी ন मए ै० २६ डिसेंबर २००४, प्रतिष्ठान त्रा चावा पगव ु० पाह १ प १४ जानेवारी २००५, प्रतिष्ठान २० सव सय] -%-- जानेवारी-फेब्रुवारी 2009) वाहण्यात आल्या. त्यानंतर हवन कुंडात फुलांच्या पाकळ्या वाहण्यात आल्या.त्यानंतर केंजिका स्तोत्र म्हणण्यात आले. अग्ीचा मंत्र म्हणत असताना श्री पुगालिया यांच्या हस्ते हवनातील अग्नी प्रज्वलीत करण्यात आला. त्यानंतर प.पू. श्रीमाताजींची १0८ नावे घेण्यात आली. त्यानंतर श्रीपुगालिया यांच्या हस्ते हवनात पूर्णाहृती देण्यात आली. शेवटी श्रीमाताजींची आरती होऊन हवनाचा कार्यक्रम दुपारी १२:३0 च्या सुमारास संपन्न झाला. संपूर्ण हवनाचे पौरोहित्य अत्यंत श्रद्धेने सर्व विधींसह खिसमस पूजा २00४, बालेवाडी पुणे वृत्तांत) व्यवस्थितपणे श्री महेश मोकाशी यांनी पाहिले. ाी हवनासाठी बँडमिंटन हॉलमध्ये प्रचंड सहजयोगी या वर्षीची खिसमस पूजा प्रथमच पुण्यात दिनांक जमले होते. हवनानंतर सर्वत्र प्रचंड चैतन्य जाणवत होते. २४,२५ व २६ डिसेंबर २००४ या कालावधीत आयोजीत त्यानंतर श्री राजेंद्र पुगालिया यांनी जमलेल्या सर्व के ली होती. बालेवाडी स्टेडियमवर दिवसभरातील सहजयोग्यांचे स्वागत केले ते म्हणाले की, पू.श्रीमाताजींच्या कृपेत पूजेसाठी प्रचंड संख्येने कार्यक्रमासाठी मुख्य स्टेडियमवर स्टेज घालून व्यवस्था सहजयोगी जमले आहेत. यापूर्वी कोणत्याही पूजेसाठी केली होती. तसेच परदेशी सहजयोग्यांसाठी बालेवाडीतील एवढया प्रचंड संख्येने सहजयोगी जमले नव्हते. सर्व सर्व इमारतीतील अद्ययावत खोल्यांमध्ये राहण्याची सोय सहजयोग्यांना सर्व सोयी मिळाव्यात यासाठी मॅनेजमेंट व जेवणाची सोय टेबल-खुच्यासह अद्ययावत असलेल्या प्रयत्न करीत आहे. तरी सुद्धा आपल्याला काही सूचना, कॅन्टीनमध्ये केली होती. तर भारतीय सहजयोग्यांसाठी मार्गदर्शन करावयाचे असल्यास आपण सर्वत्र बॉक्सेस राहण्यासाठी बालेवाडी परिसरात मोठमोठे तंबू बांधून ठेवलेले आहेत, त्यात आपले विचार टाकावेत. तसेच या राहण्याची व्यवस्था केली होती.जगभरातील सर्व भागातून सेमिनारच्या तयारीसाठी पुण्यातील सहजयोग्यांबरोबरच सहजयोग्यांचे स्टेडियममध्ये दिनांक २३ डिसेंबर पासूनच संपूर्णमहाराष्ट्रातून सहजयोगी आले आहेत. तसेच हैद्राबाद, कलकत्ता, रांची, राजस्थान, दिल्ली, गुजराथ या राज्यातून देखील सहजयोगी कार्यकर्ते म्हणून आले आहेत. तसेच सकाळची सुरूवात बॅडर्मिंटन हॉलमध्ये सकाळी पुढच्या दोन पूजांमध्ये आपणास स्वयंसेवक म्हणून काम ७:०० वा. सामूहिक ध्यानाने झाली. त्यानंतर १० च्या करावयाचेअसल्यास आपली माहिती पाठवावी.आपल्याला कार्यक्रमासाठी बँडमिंटन हॉल व सं ध्याकाळच्या प. आगमज सरू होते. दिनांक २४ डिसेंबर २००४ सर्व सोयी देण्याचा आमचा सतत प्रयत्न आहे. संध्याकाळी ६:00 वाजल्या पासूनच स्टेडियममध्ये जाण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या होत्या. त्यांना अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आत सोडण्यात येत होते. साधारण ६:३० च्या सुमारास तीन महामंत्रांनी कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यानंतर बनारसहुन खास बोलावलेले प्रसिद्ध शहेनाईवादक रोशन अली खॉ आणि सहकारी यांनी शहनाईवादन केले. श्री बागडदे आणि सहकारी यांनी, 'प्रथम तुला वंदितो गजानना गणराया" या भजनाने सुखुवात केली. त्यासुमारास स्टेजसमोरील पडदा दूर करण्यात सुमारास त्याच ठिकाणी महाहवन सुरू झाले. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सर्व साहित्याची पाहणी करून त्याची योग्य ठिकाणी मांडामांड करुन हवनाची तयारी पुणे युवाशक्तीने केली होती. समोर स्टेजवर प.पू.श्रीमाताजींच्या फोटोभोवती आरास केली होती.साधारण १०:४५ च्या सुमारास सर्व स्टेट लिडर्स यांना हवन कुंडाजवळ आमंत्रित केले. सुरुवातीला सामूहिक बंधने घेऊन तीन महामंत्र घेतले. सर्वांनी संतुलनात येण्यासाठी उजवा हात जमिनीवर व डावा हात आकाशाकडे करून मंत्र म्हटला. त्याजंतर गणेशमंत्र व अथर्वशीर्ष म्हणत असताना हवन -कुंडात दू्वा ॐ ९ आतः जानेवारी-फेब्रुवारी २००४ आला आणि स्टेजवरील डेकोरेशन सरवांच्या नजरेला ऑफ एक्सलन्स दिल्ली २००३, प्रिंन्स ऑफ रिदम फिल्म दिसले.त्यामध्ये मागच्या बाजूला गोल पांढच्या रंगाचे फेस्टिवल मलेशिया २००३, तसेच भारताचे राष्ट्रपती नक्षीकाम असलेले २०-२५ फूटाचे चार खांब होते. त्याच्या अब्दूुल कलाम यांच्या समोर २००४मध्ये कार्यक्रम झाल्याचे वरच्या बाजूला पक्षी हात जोडून बसलेले व त्यावरून सांगितले.त्याने त्याच्या ड्ूमवादनाच्या साधारण ४० फूलांच्या माळा खाली घरंगळत असल्याचे दिसत होते. मिनिटांच्या कार्यक्रमात सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकले. त्यानंतर स्टेजवर धरमशाळा स्कूलच्या मुलांचे कार पुढच्या बाजूला आणखी चार ७-८ फुटाचे खांब व त्यावरून फुलांच्या माळा खाली घरंगळत होत्या. मागच्या बाजूला कार्यक्रम सुरू झाले. त्यात सुरूवातीला अष्टविनायक मधोमध प.पू.श्रीमाताजी पेटी वाजवीत असल्याचा मोठा महिमा हे सामूहिक नाटक सादर के ले. त्यामध्ये फोटो होता. त्याच्या दोन्ही बाजूला वेगवेगळी वाघ्ये असलेले महाराष्ट्रातील स्वयंभू असलेल्या अष्टविनायक आकर्षक फोटो लावले होते.श्रीमाताजींच्या आगमनाच्या गणपतीच्या ठिकाणांचा महिमा गात अतिशय प्रभावीपणे जागेवर फूलांच्या माळांची आकर्षक रोषणाई के ली ७०-७५ मुलांनी नाटिका सादर केली. शेवटी मागच्या होती.मधोमध अत्यंत सुंदर चांदीचे सिंहासन ठेवले होते ते बाजूला आठ कमान्यांमध्ये अष्टविनायकांचे मुखवटे सिहासन उजेडात अत्यंत चकाकत होते. स्टेजच्या उजव्या घातलेली मुले व बाजूला सर्व भक्त हा देखावा अतिशय बाजूला श्रीमाताजी समुद्रावर उभ्या असलेली साधारण ५0- ६० फुट लांब व २५ फूट उंच अशी फ्रेम ठेवलेली होती. खिसमस पूजा - प्रतिष्ठान दिनांक २४ डिसेंबर २00४ २४ डिसेंबरच्या रात्री १२:०0 च्या सुमारास प्रतिष्ठानमध्ये प.पू.श्रीमाताजींच्या आरामकक्षात खिसमस केक कापण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. प्रतिष्ठान मधील हॉलमध्ये तसेच आदिशक्तीच्या आरामकक्षात रंगीबेरंगी माळांचा वापर करून सजावट केली होती.प.पू.श्रीमाताजी त्यांच्या आरामकक्षात बसलेल्या होत्या. त्यांच्या बाजूला श्री पापाजी, समोरच्या बाजूला सौसाधनादिदि बसलेल्या होत्या.श्रीमाताज्जीच्या चरणावर श्री राजेंद्र पुगालिया व श्री संदीप गडकरी यांनी जगातीलसर्वसहजयोग्यांच्या वतीने फूलांची माळ अर्पण केली. त्यानंतर श्री पुगालिया यांनी श्रीमातारजींना साडीच्या ओटीचे तबक सादर केले. त्यानंतर एक मोठा पांढऱ्या रंगाचा सरजविलेला केक श्रीमाताजींच्या समोर परदेशी सहजयोग्यांनी मांडला. बाजूला मेणबत्त्या लावल्या होत्या. श्री पापारजींच्या मदतीने श्रीमाताजींनी केक कापला त्यावेळी कॅरल गीत लावले होते. त्यानंतर दुसरा ब्राऊन रंगाचा केक श्रीमाताजींनी श्री पापार्ींच्या मदतीने कापून खिसमस साजरा केला. त्यावेळी जगातील सर्व सहजयोग्यांना श्रीमाताजींनी आशीर्वाद दिले. साधारण ७:३0 च्या सुमारास श्री नलगिरकर यांनी प्रथम श्रीमाताजींनी खिसमस पूजा पुण्यात करण्यास परवानगी दिल्याबद्दल जगातील सर्व सहजयोग्यांच्या वतीने श्रीमाताजींचे शतशः आभार मानले. तसेच खिसमस पूजेसाठी प्रचंड संख्येने जमलेल्या सर्व सहजयोग्यांचे स्वागत करताना सांगितले की, श्रीमाताजींना प्रसन्न, आनंदी करण्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त ध्यान केले पाहिजे. मागच्या वर्षाच्या गणपतीपुळे सेमिनारमध्ये सहजयोगी रोज सकाळी तसेच दुपारी तसेच संध्याकाळी सामूहिक ध्यान करीत होते.त्यामुळे च श्रीमाताजी सातही दिवस सेमिनारमध्ये उपस्थित राहिल्या असाव्यात. तरी सर्वांनी या सेमिनारमध्ये जास्तीत जास्त ध्यान करण्यात आपला सेमिनारम धील ाम सुख-सोयी वेळ घालवावा. उपभोगण्यासाठी, पाहण्यासाठी आपण आलेलो नसून सामूहिक कलेक्टिव्हिटीत आपली ध्यानाची स्थिती सुधारण्यासाठी, त्यात आपली प्रगती करण्यासाठी आलो आहोत.त्यामुळे सर्वानी जास्तीत जास्त ध्यान करा. त्यानंतर स्टेजवरील कार्यक्रमाची सरूवात ७ वर्षांचा चि.सिद्धार्थ याच्या ड्ूमवादनाने झाली. त्याच्याबद्दल माहिती सांगताना सर्वात कमी वयाचा ड्रमवादक म्हणून लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, भारतीय गौरव अॅवार्ड ० मुड *स १० - जानेवारी-फेब्रुवारी २००४ मोहक दिसत होता. सदर नाटिका सादर करताना शाळेचे गणराया हे भजन गाऊन त्यांच्या कार्यक्रमांची सांशता केली. त्यावेळी रात्रीचे १०:३० वाजले होते. त्यांचा सत्कार श्री पुगालिया यांनी केला. त्यानंतर स्टेडियमच्या अधिकाऱ्यांचा सत्कार केला.आज श्रीमाताजी जरी साकार गयक, वादक बाजूला बसून प्रत्यक्ष गात होते. शिव-तांडव नाटिका सादर करताना पृथ्वीवर सर्वत्र अनाचार माजलेला असल्याने सामान्य नागरिकांना षड्- रिपूंपासून होणारा त्रास दाखविताना सहा काळे कपडे रूपात स्टेजवर उपस्थित नसल्या तरी त्यांची निराकार घातलेल्या मुलींच्या रूपात गोलाकार नृत्य करितांना स्वरूपातील उपस्थिती सर्वांना जाणवत होती. दाखविले. त्यांना नष्ट करण्यासाठी सर्वदेव देवता दिनांक २५ डिसेंबर २00४ आजचा पूजेचा दिवस असल्याने स्टेडियमधील आपापल्या शक्त्यांचा उपयोग करतात पण षडरिपू सर्व देवतांनादेखील नेस्तनाबूत करतात. त्यानंतर सर्व देवता सर्वजण रोजच्यापेक्षा लवकर उठून तयारी करीत होते. शिवाकडे प्रार्थना करतात. यावेळी स्टेजवर प्रत्यक्ष शिवांनी सकाळचे ध्यान रोजच्या प्रमाणेच झाले. त्यानंतर १०:३० क्रोधित असे तांडव नृत्य केले. त्यांना पार्वतीने नृत्य करून वा. बॅडमिंटन हॅॉलमध्ये भजनाचे सत्र सुरू झाले. त्याची प्रसन्न केले.त्यानंतर शिव शांत होऊन त्यांनी त्रिशूळ सुरूवात श्रीबागडदे यांनी 'निर्मला मा भगवती मा','गणपती पार्वतीकडे दिला. त्यावेळी पार्वतीने शिवांकडे प्रार्थना केली आयेसहजीपती' या भजनाने करून सर्वांना आनंदीत केले. की, " मला पृथ्वीवर जाऊन षड् रिपूंचा नाश करावयाचा त्यानंतर सुब्रमण्यम आहे त्यासाठी मला आज्ञा द्या." त्यानंतर आदिशक्ती गायले. धरमशाळेचे शिक्षक श्री अतुल सुंदरकर यांनी, (श्रीमाताजी) ने पृथ्वीवर जन्म घेऊन प्रत्यक्ष लढाई करून लंगडा लंगडा देवाचा देव बाई लंगडा हे गाणे गायले. कु नाश केला, ही सामुहिक नृत्य नाटिका सादर करताना नर्मदा बोस (धरमशाळा) ने हे मा जगदंबे मा जगतजननी सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. यांनी शा्त्रीय भजन मा हे भजन सादर केले. त्यानंतर नॉयडा ग्रुपचे मुखीमार धरमशाळेने शेवटी धनगर नृत्य व मद्रासी आणि सहकारी यांचे स्टेजवर आगमन झाले. त्यांनी, श्री क्लासिकल नृत्य एकाच वेळी स्टेजवर सादर करताना जगदंबे आईरे मेरी जगदंबे मा, पूजा करे संसार मैया तेरी त्यांच्यामधील नृत्य स्पर्धा स्टेजवर सादर केली. त्यामध्ये पूजा करे ही भजने म्हणत सर्व सहजयोग्यांना नाचविले. सौ धनगरी नृत्याचे प्रकार मद्ासी पद्धतीने सादर करुन तसेच प्राची भेंडे यांनी बिनती सुनीये आदिशक्ती मेरी या कॅसेट मद्रासी नृत्य धनगरी पद्धतीने सादर करून सर्वांना भजनावर भरतनाटय सादर केले. त्यानंतर मंचर सेंटरच्या हसविले. शेवटी सर्वानी एकत्र सामूहिक नृत्य करीत अनेक मुलीने आईचा जोगवा मागेन जगढंबेचा जोगवा मागेन ह्या मनोरे सादर केले. सदर नृत्य प्रकार सादर करताना शाळेचे स्टेजवर बसलेले गायक व वादक यांनी सर्वांना प्रभावित केले. गाण्यावर नृत्य सादर केले. जेजुरी सहजस्कूलच्या १०- १५ मुला-मुलींजी कॅसेटवरील होळी-जृत्य सादर करून सर्वांची वाहवा रात्री ९:३० च्या सुमारास प्रसिद्ध शास्त्रीय गायक मिळविली. धरमशाळेच्या ३०-४० मुला-मुलींनी मुझसे तेरी श्री प्रवीण गांवकर व सहकारी यांचे स्टेजवर आगमन झाले. कसम तुझसा कोई नही, अली मोला अली मोला या त्यांनी सुरुवातीला, 'वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ कव्वाली सादर करून सर्वांना नाचविले. वैतरणा हे भजन गायले. त्यानंतर 'दर्शन देवो शंकर महादेव' हे अॅकॅडमीच्या विदेशी विद्यार्थानी श्री सुब्रमण्यम यांच्या भजन गाताना सर्वत्र प्रचंड चैतन्य जाणवत होते.त्यानंतर मार्गदर्शनाखाली, निर्मला तोहे दर्शन पाने आया हू तेरे 'प्रारंभी स्मरावे देव गणपती कळी काळाची नाही भीती' दरबार मे, मा भगवती श्री सरस्वती ही शा्त्रिय भजने शेवटी 'विठ्ठल भक्त जमले नाही म्हणे विश्वाची जननी', 'हे म्हटली. त्यानंतर डॉ राजेश यांनी मेरी मा पूनमका चांद हे आदिशक्ती निर्मल तव चरणके कन कन हम है पार लगा दे भजन गाऊन सर्वांना नाचविले.शेवटी श्री व सौ दीपक वर्मा हमको मैया तेरी कृपा बिन निर्धार हम है, शेवटी गणराया रे পও ११ ৯- -এL-4 जानेवारी फेब्रुवारी २००५ यांनी जप ले नाम है प्यारा मॉ निर्मल का. हे भजन गाऊन त्यानंतर ज्यांची संध्याकाळी लग्ने होणार आहेत अशा सकाळच्या सत्राचा कार्यक्रम संपला तेव्हा दुपारचे १:०० नवीन वधू- वरांना स्टेजवर बोलवून त्यांना माईकवर वाजून गेले होते. मुख्य सोडण्यात येते होते. साधारण ६:३० च्या सुमारास तीन त्यांनी, मेरी माँ पूनम का चौद या भजनावर सर्व महामंत्रांनी कार्यक्रमाची सुरूवात झाली. सुरुवातीला डॉ उपस्थितांना नाचवले. संध्याकाळी याच हॉलमध्ये लग्ने तलवाल यांनी, तुम बैठी रहो चितवन मे, जागो कुंडलिनी होणार असल्याने तयारी करण्यासाठी हॉल रिकामा माँ करो सबपे कृपा ही भजने म्हटली. त्यानंतर स्क्रीनवर करावयाचा असल्याने हॉल खाली करावयास सांगितला. स्निसमस पूजा २००३ आली.त्यानंतर डॉ राजेश यांनी, आया मसिदा प्यार मसिदा यांच्या मार्गदर्शनाखाली लग्नाची तयारी शिस्तबद्ध माँ निर्मल का, हे भजन म्हटले त्यानंतर रात्री ७.४५ च्या पध्दतीने सुरू झाली.त्यांनी सर्वत्र हवनाची तयारी सुमारास श्रीमाताजींचे स्टेडियममध्ये आगमन झाले त्यावेळी करताना प्रत्येक हवनाशेजारी आवश्यक असलेल्या स्व त्यांच्या गाडीच्या समोर दोन्ही बाजूना मोठया प्रमाणावर साहित्यासह मांडामांड केली होती. मधोमधसर्व जोडप्यांना आतषबाजी चालू होती. त्यांचे स्टेजवर प्रत्यक्ष आगमन दोन रांगेत उभे राहण्यासाठी अंतरपाट त्यावर स्वस्तिक- झाले आणि श्रीमाताजींच्या साकार रूपाचे दर्शन झाल्याने क्रॉस काढून तयार ठेवले होते. वधूंना व वरांना एकमेकांच्या स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या सर्वांच्या डोळ्याचे पारणे गळ्यात घालण्यासाठी फुलांच्या माळा ठेवलेल्या फिटले. श्रीमाताजींची दोन महिलांनी सर्व जमलेल्या होत्या.हॉल लहान असल्याने फक्त वधू-वरांचे सहजयोग्यांच्या वतीने आरती केली. त्यानंतर नातलगांनाच हॉलमध्ये सोडण्यात येत होते. हॉलबाहेर श्रीमाताजींच्या चरणावर विदेशी सहजयोग्यांनी पुष्पहार सहजयोग्यांना बसण्यासाठी व्यवस्था केली होती. अर्पण केला. त्यानंतर श्रीमाताजींची चरण-पूजा लहान मुलांनी केली.पूजा चालू असताना हेमजा सुतमं भजे गणेश पांढर्या साडया घालून सुवासिनी नारळाच्या वाटयांमध्ये मिश नंदनम, जागो सवेरा आया है, ए गिरी नंदीनी, जगी तेलाचे दिवे घेऊन उभ्या होत्या. साधारण ५:३० च्या तारक जन्मा आला ही भजने म्हटली. काही क्षणात सुमारास नवरदेव व वधू नटून हॉलमध्ये प्रवेश करावयास आदिशक्ती श्री माताज्जींचे पूजेतील दर्शन झाले. शेवटी लागले. नवरदेवांना हॅॉलच्या खालच्या बाजूला असलेल्या जगातील लिडर्सनी आरती केली. त्यानंतर मरणच मेले प्रभू स्टेजसमोरील जागेत तर नववधूंना वरच्या बाजूला माझे विजयी झाले हे भजन झाले. त्यानंतर ९: १० च्या असलेल्या स्टेजसमोरील जागेत त्यांच्या नंबर नुसार सुमारास श्रीमाताजींचे सगुणखूपी प्रस्थान त्यांच्या बसविण्यात येत होते.त्यानंतर ६:३० च्या सुमारास समोर निवासस्थानाकडे झाले. सर्वत्र प्रचंड चैतन्य जाणवत होते. ठेवलेल्या टी. व्ही.वर श्रीमाताजींची नवरदेवांना मार्गदर्शन स्टेजवर असलेल्या आदिशक्तीच्या निर्ुण चैतन्याचे दर्शन करणारी १५-२0 मिनिटांची कॅसेट लावण्यात आली. घेण्यासाठी सहजयोग्यांची झुंबड उडाली होती.बाहेरच्या त्यानंतर प्रथम नवरदेवांना रांगेतून त्यांच्या समीर बाजूला प्रसादाची शिस्तबद्ध व्यवस्था केली होती. दिनांक २६ डिसेंबर २००४ दिवसाची सुरूवात सकाळच्या सामूहिक ध्यानाने झाली.त्यानंतर बोलण्यास सांगितले. त्यानंतर श्री वर्मा यांनी, तुम बसी हो कन कन मे हे भजन म्हटले. शेवटी डॉ राजेश गायला बसले स्टेडियमध्ये ५.३० च्या सुमारास सर्वांना त्यानंतर नाशिकचे श्री शुक्ला, श्री महेश मोकाशी ची व्ही.डी.ओ.सी.डी.दाखविण्यात श्रीमाताजींच्या आगमनाच्या रस्त्यावर दुतफो असलेल्या स्टेजवरील श्रीमाताजींच्या निराकार फोटोचे दर्शन श्री नलगिरकर यांच्या मार्गदर्शनात देण्यात येत होते. त्यानंतर ७:०० च्या सुमारास नववधूला मार्गदर्शन करणारी कॅसेट टी.व्ही.वर दाखविण्यात आली. त्यानंतर नववधूनी रांगेतून श्रीमाताजींच्या निराकार चरण कमलावर बँड मिंटन हॉलमध्ये सकाळच्या कार्यक्रमाची सुरूवात ११.०0 वा श्री बागडदे यांच्या, जय गणपती वंदन गणनायक या भजनाने झाली. - १२ ---এ ॐ - जानेवारी-फेब्रुवारी २००५ राहण्याची तसेच पाण्याची व हतर सर्व सोर्यीची व्यवस्था केली.त्यानंतर सर्व नववधूना गौरी पूजा फुले वाहून हातात धरण्यासाठी पुष्पमाला देऊन अंतरपाटासमोर करणाऱ्या कार्यकत्यांचे कौतक केले आणि सेमिनार नंबरवर उभे करण्यात येत होते.तसेच दुसर्या बाजूला संपल्याचे जाहीर केले. नवरदेवांना हातात धरण्यासाठी पुष्पमाला देऊन अंतरपाटासमोर बरोबर त्यांच्या नंबर समोर उभे करण्यात भारतातून सर्व प्रांतांतून सहजयोगी प्रचंड मोठया संख्येने येत होते.त्यानंतर सर्वांना अक्षता वाटण्यात आल्या. उपस्थित होते. अपेक्षेपेक्षा आयत्यावेळी जास्त आलेल्या त्यानंतर श्रीबागडदे आणि सहकारी यांनी सहजयोगाच्या सहजयोग्यांना राहाण्यासाठी अगोदर २-३ दिवसांच्या मंगलाष्टका म्हटल्या त्यानंतर नवरदेव-नववधूंनी तयारीतच झालेल्या सोयी व व्यवस्था ही केवळ आदिशक्ती एकमेकांना पुष्पमाला घातल्या आणि सर्वांनी टाळ्या प.पू.श्रीमाताजी निर्मलादेवीयांच्या कृपाशीर्वादामुळेच झाली. वाजविल्या. त्यानंतरचे विधी, सहजयोगाची शपथ या वर्षाच्या ह्या खिसमस पूजेसाठी जगातून तसेच जय श्रीमाताजी, घेणे,गाठ बांधणे, कन्यादान, लाजा होम, सप्तपर्दी, इत्यादी सर्व प.पू..श्रीमाताजींच्या निराकार आशीर्वादात श्री नलगिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. वधू-वरांना प.पू.श्रीमाताजींचे आशीर्वाद प्रतिष्ठान दिनांक २६, डिसेंबर २०0४ दिनांक २६ डिसेंबर २००४ रोजी बालेवाडीत संपन्न झालेल्या लग्न सोहळ्यानंतर सर्व वधु-वरांना आशीर्वाद देण्यासाठी रात्री ९:00 च्या सुमारास प्रतिष्ठानवर आणण्यात आले होते. त्यावेळी श्रीमाताजी त्यांच्या आशामकक्षात कोचावर बसलेल्या होत्या. त्यांच्या उजव्या बाजूला श्री पापाजी, व डाव्या बाजूला सौ साधनादिदि बसलेल्या होत्या. श्रीमाताजीच्या चरणांवर श्री राजेंद्र पुगालिया व श्री नलगिरकर यांनी फुलांचा हार अर्पण केला.त्यानंतर ४-४ जोडप्यांना श्रीमाताजींच्या चरणांवर शिस्तबद्धरीतीने बोलवण्यात येत होते. श्रीमाताजींच्या चरणावर दर्शन घेताना त्या नवदांपत्यांची गोंधळून धांदल उडत होती. कोणाची टोपी पडत होती तर कोणाचे बार्शिंग निसटत होते. प्रत्येक नव व्ू -वरांना श्रीमाताजी अत्यंत प्रेमळपणे पाहात होत्या. त्यांना आशीर्वाद देताना त्यांच्या टोप्या नीट करण्याच्या सूचना देत होत्या. हा नव वधू-वरांच्या दर्शनाचा कार्यक्रम साधारण तासभर चालू होता. पहिली ४ जोडपी गेली की दुसरी ४ जोडपी बोलविण्यात येत होती. सर्व जोडप्यांना श्रीमाताजींच्या चरणावर आशीर्वादीत करण्याचा कार्यक्रम श्रीमती सुधादिदि यांच्या मार्गदर्शनात पार पडला. आज श्रीमाताजी अत्यंत प्रसन्न आनंदी व खुश होत्या. नवीन जोडप्यांनी जोडीने रांगेत श्रीमाताजींच्या निराकार चरणाचे दर्शन घेतले. त्यावेळी प्रत्येक जोडप्यांना श्रीमाताजींच्या कृपेत चांदीची भांडी प्रेझेंट देण्यात आली. त्यानंतर सर्व जोडयांना बसविण्यात आले. प्रत्येकाला जेवणाचे ताट देण्यात आले त्यानंतर एकमेकांना घास भरविण्याचा कार्यक्रम पार पडला. शेवटी श्री बागडदे आणि सहकारी कव्वाली गायला बसले. त्यांनी, मेरी माता का करम व दिलमे दिदार की आरजु है या दोन कव्वाल्या म्हणत उपस्थित सर्व जोडप्यांसह सर्वांना नाचविले. शेवटी श्री राजेंद्र पुगालिया यांचे स्टेजवर आगमन झाले. सर्व नवरदेव-नववधू यांना प्रतिष्ठानवर श्रीमाताजींच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी घेऊन जाणार नारा असल्याचे जाहीर करताच सर्व जोडपी आनंदी झाली.सदर सेमिनार पार पाडण्यासाठी ज्यांनी कामे केली अशा सर्व कार्यकरत्यांचे जाहीर कौतुक करताना सांगितले की, मोठमोठे अधिकारी पढावर असलेले, प्रतिष्ठित डॉक्टर्स, वकील, प्राध्यापक बिझनेसमन यांनी सेमिनारमध्ये त्यांना नेमून दिलेले काम श्रीमाताजींचे समजून पार पाडले त्याबद्दल सर्वांचे आभार मानले. सेमिनारसाठी अपेक्षेपेक्षा जास्त सहजयोगी जरी जमले असले तरी श्रीमाताजींच्या कृपेत सर्व कमिटींच्या कार्यकत्यांच्या रात्रदिवस १३ - जानेवारी-फेब्रुवारी २००५ -- सहज समाचार पब्लिक प्रोग्राम - भोसरी, पुणे कु० प.पू. श्रीमाताजींच्या कृपेत दिनांक ३० नोहेंबर २००४ रोजी दुपारी ४:०0 च्या सुमारास लांडेवाडी चौकात आमदार श्री विलास लांडे यांच्या हस्ते श्रीमाताजींच्या फोटोला हार घालून मिरवणुकीची सुखवात झाली.ती दिल्ली रोड, शाहू चौक, संभाजी नगर, आळंदी रोड या माग्गाने शेवट कार्यक्रमाच्या ठिकाणी झाला. मिरवणुकीच्या सरुवातीला ढोल-लेझीम पथक होते ट्ॅक्टरवर श्रीमाताजींचे भव्य कट आऊट लावलेले होते. मागच्या बाजूला पुणे परिसरातील सहजयोगी शिस्तीत चालत होते. सदर मिरवणुकीची शिस्त व शोभा पाहून नागरिक पब्लिक प्रोग्रामसाठी येण्यास प्रभावीत होत होते इकडे कार्यक्रमाच्या ठिकाणी भोसरीतील राम स्मृति मंगल कार्यालयात सकाळी १.०० ते सायंकाळी ६.00 वाजेपर्यंत प्रदर्शन भरविले होते. त्याठिकाणी संध्याकाळी पब्लिक प्रोग्राम झाला. त्यामध्ये सौ पित्रे व श्री निंबाळकर दादा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन देऊन जागृती दिली. त्यावेळी साधारण २००० जण उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता श्री राजीव बागडदे यांच्या भजनाने झाली. सहजयोगाचा अभूतपुर्व कार्यक्रम- सातारा ॐ* १६ जानेवारी २००५ रोजी सातारा शहरात पब्लिक प्रोग्रामचे आयोजन केले होते. सातारा या ऐतिहासिक व प्राचीन शहरात यापूर्वी अनेक कार्यक्रम झाले असतील पण प. पू.श्रीमाताजी निर्मलादेवींच्या कृपेत हा कार्यक्रम सर्वांवर चैतन्याच्या प्रचंड वर्षावाचा झाला. कार्यक्रमाची तयारी युवाशक्तीने ८ दिवस अगोदरपासूनच केली होती. घराघरातून पत्रके वाटण्यात आली. तसेच चौका चौकातून प.पू.श्रीमाताजीचे प्रसन्न मोठ मोठे कटआऊट विद्युतरोशणाईसह लावले होते.तसेच प.पू.श्रीमाताजींची भव्य पोस्टर्स लावण्यात आली होती. त्यामुळे कार्यक्रमाच्या भव्य स्वरूपाची जाणीव साताऱ्यातील जनतेला झाली होती. कार्यक्रमाच्या दिवशी दुपारी २:३० वा. प.पू.श्रीमाताजी निर्मलादेवींच्या प्रतिमेची मिरवणूक सुरू झाली. सुंदर सजविलेल्या सुशोभित रथातून तसेच हत्तीच्या अंबारीतून व सरजविलेल्या पालखीतून चरणपादुका ठेवण्यात आल्या होत्या. मिरवणुकीच्या सर्वात पुढे ढोल-ताशा तसेच विविध वाद्य; लेझीम शोभा यात्रा, पालखीच्या मागे सजविलेल्या ट्रॅक्टर वर साधुसंत, ऋषि- मुनी, देव देवता व राष्ट्र पुरुषांच्या वेशभूषेत, युवाशक्तीचे कलावंत परिसरातील जनतेचे चित्त वेधून घेत होते. सातान्याच्या मुख्य रस्त्यावरून निधालेल्या या भव्य मिरवणुकीत सुमारे ३000 सहजयोगी सहभागी होते. प.पू.श्रीमाताजींच्या अमृततुल्य संदेषांची घोषवाक्य देत मिरवणूक संपूर्ण शहराच्या प्रमुख रस्त्यावरून जल्लोष व जयजयकार करत चालली होती. अशा विविध प्रकारे नटलेल्या वेशभूषेतील तसेच फेटा घातलेले युवा मावळे होते. ही मिरवणूक साधारण ३-३0 तास चालली होती. कोठेश्वर मंदिराच्या भव्य प्रांगणात ६:३० वाजता मिरवणुकीची सांगता झाली. त्यावेळेस फटाक्यांची शोभेच्या दारूची आतशबाजी झाली. आकर्षक रंगीबेरंगी, विविध फूलांनी सजविलेल्या भव्य व्यासपीठावर प.पू.श्रीमाताजीच्या चैतन्य प्रतिमेचे आगमन झाले व त्या सिहासनावर विराजमान झाल्या. दिल्लीचे सुप्रसिद्ध गायक डॉ राजेश यांनी श्रीगणेशाच्या भजनाने कार्यक्रमाची सुरूवात केली.सुरवातीला श्री महेश पवार यांनी सर्वाचे स्वागत केले. श्री केंजळे यांनी दीपप्रज्वलन केले, प्रो.अशोक चव्हाण यांनी श्रीमाताजींच्या प्रतिमेला हार घालून कार्यक्रमाची सरूवात करताना त्यांनी सांगितले की, परमेश्वराचे अस्तित्व कूणी मानो अथवा न मानो परंतु देव होता आहे आणि राहणारच. परमेश्वराचे अनुभूती न घेता विधान करणं हे अज्ञानाचे लक्षण होय.प्रसिद्धीची हौस असलेल्या काही मंडळींना विरोध करणे यातच मोठेपणा वाटतो. परंतु सुज्ञ जनता त्यांना किंमत देत नाही हे तितकेच खरे. मं १४ ी जानेवारी-फेब्रुवारी २००४ सत्य कुणीही दाबू शकत नाही. सत्य हे तेजस्वी असते. ते प्रगट होणारच. प्रत्येक ठिकाणी शंका घेणाऱ्या व्यक्तींविषयी बोलताना ते म्हणाले, शंका घेणारी मंडळी जन्माला आलीच कशी? हीच सदैव मोठी शंका आहे. अशा प्रकारे सडेतोड उत्तर देऊन जमलेल्या साधारण १५०-२०० पोलिसांना व वरिष्ठ अधिकाऱ्यांना जागृती दिली.तसेच सर्व पत्रकार व वाहिन्यांना त्यांच्या शंकांना उत्तरे देत माहिती व मुलाखत दिली.सहजयोगाचे माहात्म्य विषद करताना प्रा चव्हाण म्हणाले, प्रत्येक अवतरणाला साधुसंतांना,ऋषीमुनींना न ओळखण्याची चूक मानवाने केलेली आहे. कारण आत्म्याला प्रकाश नव्हता. परंतु श्रीमाताजींनी कुण्डलिनी शक्तीच्या जागृतीने आत्म्याला प्रकाश दिला व चित्त तेजर्वी केले. त्यामुळे सत्य-असत्य, चांगले-वाईट, सज्जन -दुर्जन, यातील फरक उमगतो. म्हणूनच मानवी जीवनाला श्रीमाताजींनी आत्मसाक्षात्कारासारखी अमूल्य देणगी, बहाल केलेली असून सर्व धर्माचा आदर करणारा सहजयोग हा प्रत्यक्ष अनुभूती घेण्याचा डोळस योग आहे. तसेच त्यांनी सहजयोगाचे सर्व फायदे तसेच चक्रांची माहिती दिली.त्यानंतर प.पू.श्रीमाताजींच्या कृपेत जमलेल्या २०,००० लोकांना आत्मसाक्षात्कार देण्यात आला. * स्वच्छता अभियानाद्धारे सहजयोगाचा प्रसार -चंद्रपुर जिल्हा दि. १६ जानेवारी ते २३ जानेवारी २००५ या कालावधीत चंद्रपूर जिल्हा सहजयोग केंद्र मुख्य सेंटर (जिल्हा स्टेडियम) लगतचा परिसर, रस्ते, नाले, स्वच्छ करण्यात आले यामध्ये ५००-६००सहजयोग्यांनी सहभाग घेतला होता. तसेच सिंदेवाही, वरोरा,राजुरा, भ्रद्रावती, तालुक्यातील सहजयोग ध्यान केंद्रे व उपकेंद्रे यांनीदेखील स्वच्छता अभियान केले होते. सदर अभियानाद्वारे चंद्रपुर जिल्ह्यातील सर्वाचे लक्ष सहजयोगाकडे आपाआपच गेले. सदर अभियानाचे कौतुक सर्व स्थानिक वृत्तपत्रातून झाल्याने सहजयोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला. सहजयोग प्रसार व प्रचार करण्यासाठी हा एक चांगला उपक्रम असल्याचे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दिसून आले.तसेच १४ जाने. सार्वजनिक हळदिकुंकवाचा कार्यक्रम आयोजीत करताना त्यामध्ये खिसमस पूजेत धरमशाळेतील मुलांनी सादर केलेला कार्यक्रम सादर करून सर्व सहजयोग्यांना खिसमस पूजेची आठवण करून दिली.तसेच स्वच्छता मोहीम व हळदीकुंकू या कार्यक्रमासोबत सांस्कृतिक कार्यक्रमात वक्तृत्व स्पर्धा, नृत्य स्पर्धा,रांगोळी व गायन स्पर्धा आयोजीत करून सर्वांना त्यांच्या कलांना प्रोत्साहन देण्यात आले त्याचा बक्षीस समारंभ दिनांक ६.२.२००५ रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. पब्लिक प्रोग्राम - नारायणगांव ुँ रविवार दि. २३.१.२००५ रोजी नारायणगाव मंगल कार्यालयात भव्य असा पब्लिक प्रोग्राम आयोजीत केला गेला. यामध्ये नारायणगाव परिसरातील व जुन्नर तालुक्यातील ४००० ते ४५०० नवीन साधकांनी उपस्थित राहून जागृती घेतली. दुसर्या व तिसर्या दिवसाच्या फॉलोअपला १०० ते १५० लोक उपस्थित होते. या पब्लिक प्रोग्रामसाठी अनेक जेष्ठ सहजयोगी उपस्थित होते. श्रीरामपूरच्या युवाशक्तीने एक दिवस अगोदर नारायणगाव व परिसरात येऊन घरोघरी पत्रकाचे वाटप केले. त्यांचे सहकार्य चांगले लाभले. राजीव बागडदे व त्यांचा सर्व मुझिक ग्रुप कार्यक्रमासाठी आवरजून उपस्थित राहिला. कार्यक्रमाची सरुवात श्री राजीव बागडदे यांच्या गायनाने झाली. त्यांनी चार-पाच भजने गाऊन वातावरणाची निर्मिती केली. त्यानंतर श्री. ए.बी.गायकवाड यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. नंतर डॉ. हुले यांनी सहजयोगाचा परिचय करून दिला. प्रा. अशोक चव्हाण यांनी चक्र, देवदेवता संतुंलन व सहजयोगाचे फायदे याची माहिती दिली. शेवटी श्री दिलीप नलगिरकर यांनी सर्व उपस्थितांना जागृती दिली. आभार श्री गायकवाड ए.बी. यांनी मानले. या कार्यक्रमास विशेष उपस्थिती नारायणगांव पोलिस स्टेशनचे एपीआय श्री कदम साहेब होते त्यांनी सहजयोगामध्ये सर्वधर्मसमभाव कसा आहे? सहजयोग सध्याच्या काळात कसा करणे गरजेचे आहे याची आवश्यकता पटवून दिली.सर्व कार्यक्रम झाल्यानंतर शेवटी फक्त सहजयोग्यांसाठी श्री नलगीरकर यांनी सहजयोग प्रसार व प्रचार करण्याची गरज पटवून मार्गदर्शन केले. जब कु न १५ ----৫- = जानेवारी-फेब्रुवारी २००५ स श्री निर्मलस्तवन आलो तुला मी शरण श्री निर्मला माते तुज विनवितो अंत:स्वरानी भव दुःखे माझे कथू मी कुणाला तू पार कर माते(श्री निर्मला माते ) या बालकाला। तू आदिशक्ती वरदा भवानी तू अन्नपूर्णा अकुला कुंडलिनी ममताच माते तू याजगाला तू पार कर माते ( श्री निर्मला माते)या बालकाला तू निरहंकार: निर्विकार नित्या तू महाशक्ती : महामाया तूच लज्जा तू निर्गुणा निर्मोहा तू निर्मला तू पार कर माते (श्री निर्मला माते) या बालकाला गळू दे अहंकार क्षणी याच माते लागो मला वेड तव ध्यानाचे ज्याच्या मनी जैसा भाव त्यासाठी घेशी धांव लागो मन माझे तुझीया ध्यानाला तू पार कर माते (श्री निर्मला माते) या बालकाला जरी घार उडे आकाशी परी लक्ष असे पिल्लांपाशी तसे तू पाळीशी या विश्वाला तू पार कर माते (श्री निर्मला माते) या बालकाला तूंच माझ्यातीलं आत्मा तूंच सर्वव्यापी परमात्मा तूंच चालविशी या विश्वाला तू पार कर माते (श्री निर्मला माते) या बालकाला तू महालक्ष्मी महासरस्वती महाकाली तुच साक्षात नारायण ब्रह्म महेश स्वयं श्री गणेश पुजे तुजला ६ १ पून तू २ ७ |ा ३ हिं ४ ९ देई मला ठाव तुझीया पदाला तू पार कर माते (श्री निर्मला माते) या बालकाला मन चंचल धावे वेगळे जे जे वाछियले ते ते मिळाले तरी पडतो मोह या जिवाला तू पार कर माते (श्री निर्मला माते) या बालकाला तू पार कर माते (श्री निर्मला माते) या बालकाला वंदीन तें तें तव चरण व्हावे स्मरीन तें रूप तुझे दिसावे राहू दे चित्त सदा तव चरणाला तू पार कर माते (श्री निर्मला माते) या बालकाला १0 ५ प्रकाश दळवी, पुणे बीते दिनभी परछाई को दिलसे धुलकर साफ किया ।। श्रीमाताजी अहंकारमे कृपया संतुलन लाना । श्रीमाताजी माँ अगर भूल हुई हमसे तो श्री माताजी आप हमारे दिलमे अधिष्ठित होना ॥ प्रकाश देना आत्मा को चैतन्यलहरी बहा देना!॥ श्रीमाताजी आत्मा है हम श्रीमाताजी पूर्णतः निर्दोष है । सब अपने ही है जगत मे ना किसपर अब रोष है ।। श्रीमाताजी हम बच्चों को निर्मलविद्या समझाना ।॥ श्रीमाताजी सबको हमने क्षमा की है स्वयं को भी माफ किया । कृपया आप क्षमा करना ।। श्रीमाताजी चित्त हमारा पाू चैतन्य मे लीन करना ।। का श्रीमाताजी आप हमारे सहस्रारमे आ जाना ।। साक्षात्कार स्थापिये हममे । निर्विचारता दे देना ।। श्रीमाताजी पा .. कल्याणी तुंगारे तरी न्यून ते पुरते । अधिक ते सरते ॥ करूनी घेयावे हे तुमते । विनवितु असे ॥ १६) हवन, २४ डिसेंबर २००४ ड० ० की ত बर O৩ ০ ४ री े. ॐ विवाह समारंभ, २६ डिसेंबर २००४ क ह জী ি ८ याम भी क म्युझिक प्रोग्राम, डिसेंबर २००४, पुणे. य ॐ] ३ ১০ मु रा ुभ व शा २१ ---------------------- 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_I.pdf-page-0.txt चैतन्य लहरी जानेवारी-फेब्रुवारी २००9 ि अक क्र. १, २ क] मा रा ४ ु ম २० 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_I.pdf-page-1.txt ख्रिसमस पूजा, २०0४ కు ున మ 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_I.pdf-page-2.txt 29 9% 98 2 3- जानेवारी फेब्रुवारी २००५) अनुक्रमणिका ता सहजधमाचा न पडो विसर २ संक्रांती पूजा, प्रतिष्ठान, पुणे दिनांक १४ जानेवारी २००५ (वृत्तांत) ३ प.पू. श्रीमातारजींचा उपदेश ४ श्रीसूक्त ६ चैतन्य लहरी आणि आत्मविश्वास खिसमस पूजा २००४, बालेवाडी पुणे ( वृत्तांत) ९ । सहज समाचार १ ४ होड वनदेवी आय्वेदि हेल्थ प्रॉडक्टस प्रा.लिमीटेड २0 २स सर्व सहजयोग्यांना कळविण्यात येते की, सहजयोगातील कॅसेट, सी. डी. पुस्तके, मासिके, श्रीमातार्जीचे फोटों, कॅलेंडर, चैतन्य लहरी व युवादृष्टी मासिके, श्रीमाताजींची पेंडॉल्स, इ. साहित्य भारतभरातील वितरण व विक्री व्यवस्था "निर्मल इंन्फ़ोसिस्टीम अॅण्ड टेक्नॉलॉजि प्रा. लि पुणें" या कंपनी मार्फत होत आहे. तरी सर्व सहजयोग्यांना कळविण्यात येते की निर्मल इं्फोसिस्टीमस अॅण्ड टेक्नॉलॉजिस प्रा. लि.या कंपनीच्या लेखी परवानगी शिवाय वरील साहित्याची निर्मिती तसेच परसूपर विक्री कुणीही करु नये. तसे केल्यास त्याची जबाबदारी संबंधित सहजयोग्यावर व लीडरवर राहील. तसेच चैतन्य लहरी मासिकाचे नवीन सभासदत्व घेण्यासाठी धनादेश पाठविताना तो" NIRMAL INFOSYSTEMS AND TECHNOLOGIES PVT.LTD." या नावाने पाठवावा. सदर कंपनीचा पत्रव्यवहाराचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे. द NIRMAL INFOSYSTEMS AND TECHNOLOGIES PVT. LTD. BLDG. NO. 8, CHANDRAGUPT HSG. SOC. PAUD ROAD, KOTHRUD,PUNE 411 029. TEL. 020 25286537 - १ - ै 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_I.pdf-page-3.txt এ जानेवारी-फेब्रुवारी २००४ सहजधर्माचा न पडो विसर प.पू.श्रीमाताजींच्या कृपेनें कुण्डलिनी जागृत होऊन आत्मसाक्षात्काराची अनुभूती आपल्याला मिळाली ही आपल्या आयुष्यामधील फार महदभाग्याची घटना आहे. सहजयोग प्राप्त झाला हे वरदान मिळाले अशी ही कृपा आहे. अर्थात या मागावर सतत चालत राहुन आत्मसाक्षात्काराचे पूर्ण वैभव प्राप्त करून घेणे, हेच ते उपकार फेडणे आहे. एका प्रवचनांत श्रीमाताजी म्हणाल्याच होत्या की, "Now that you have known the spirit, you must become the spirit.... -तुम्ही आत्म्याला जाणले आहे म्हणून आता तुम्ही आत्मा बनले पाहिजे. ही सर्व अंतरंगात घटित होणारी घटना असल्यामुळे त्या प्रगतिपथावर सतत अवधान राखले पाहिजे व प्रगतीकडेच सतत अवधान राखले पाहिजे. याच तळमळीने ध्यास घेतला तर अंतरंगात हे बदल होत असल्याच्या खुणा आपल्या आपल्यालाच मिळत राहतात व ध्यानामधून त्या जाणवत राहतात. आत्मा बनणे म्हणजे संत बनणे असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. श्रीमाताजीही सहजयोग्यांना संत म्हणतात. अर्थात संतांचे गुण आपल्या व्यक्तिमत्त्वात उतरले पाहिजेत व त्यांचा आविष्कार आपल्या जीवनामधून झाला पाहिजे. संतांचे गुण म्हणजे शांती, समाधान, समभाव, निरासत्तता, नम्रता, निरभिमान, स्थितप्रज्ञता, दया, क्षमा, करूणा, प्रेम इत्यादी गुणांचा अभाव आपल्या वागण्यातून बोलण्यातून, विचारातून होत तर नाहीं ना हे तपासणे हेच आत्मपरीक्षण; त्यांत सुधारणा करण्याचा सावधपणे प्रयत्न करणे हा सहजधर्म. या धर्माचे प्रतिपालन करणें व तो आपल्या जीवनांत रुजवणे हे आपलेच कर्तव्य व जबाबदारी आहे. त्याचा अभ्यास सतत करत राहिले पाहिजे. त्याचा प्रसार योग्य वेळ येईल तेव्हां व योग्य त्याप्रकारे मिळणारच आहे. त्या कृपेची आपण फक्त प्रतीक्षा करत असावे. हीच सहजयोग्यांची निष्ठा व हेच सहज- जीवन, म्हणून आपण हृदयापासून सतत प्रार्थना करू या : काल माते असा आता करी उपकार । सहजधर्माचा मज न पडो विसर ।। ि १ ১ 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_I.pdf-page-4.txt ॐ जानेवारी-फेब्रुवारी २००४ -/--- संक्रांती पूजा, प्रतिष्ठान, पुणे दिनांक १४ जानेवारी २००५ (वृत्तांत) श्रीमाताजी निर्मलादेवींची संक्रांतीच्या दिवशी पूजा प्रतिष्ठान मध्ये दिनांक १४ जानेवारी २००५ प.पू. रोजी रात्री ९:३० च्या सुमारास अल्पशा स्वरूपात संपन्न झाली. पूजेची तयारी सकाळपासूनच सुरू होती. दुपारपासूनच फुलांच्या डेकोरेशनच्या परडया सजविण्याचे काम चालू होते. त्यामध्ये मोठया आकाराचे तयार करण्यात आले होते.तसेच सुगंधी चाफ्याच्या फूलांचा वापर करून फूलांची परडी सजविली होती. त्याच्यामध्ये सजावटीने मेणबत्त्या लावलेल्या होत्या. तसेच एका मोठ्या परडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळे मांडून त्याची आकर्षक सजावट केली होती. तसेच संक्रांतीच्या सर्व भाज्या असलेली (ववसा) सुंदर मोठी परडी सजविली होती. अनेक प्रकारचे गुच्छ तयार केले होते. साधारण ८:०0 च्या सुमारास सर्व सजविलेले साहित्य प्रतिष्ठानमधील श्रीमाताजींच्या आरामकक्षाबाहेरच्या दालनात ठेवण्यात आले. त्याच्यासोबत सर्व प्रकारची मिठाई तसेच वेगवेगळ्या बाऊल्स मध्ये ड्रायफ्ूट भरून त्याची आकर्षक रचना केली होती. तसेच संक्रांतीच्या तिळगुळाचा वापर करून सर्व आभूषणं तयार केलेली तबके सजविलेली होती. दोन-तीन तबकात गुलाबांच्या पाकळ्या व पिवळ्या चाफ्यांच्या फुलांचा वापर करून आकर्षक रचना केली होती.एका तबकात आदिशक्तीसाठी अनेक साडया ठेवल्या होत्या. साधारण ९.00 च्या सुमारास श्री पापार्जीनी आरामकक्षातून बाहेर येऊन सदरचे साहित्य आदिशक्तीच्या समोर मांडण्याबाबत परवानगी दिली. सर्व साहित्याची मांडणी श्रीमाताजींच्या आरामकक्षेत त्यांच्यासमोर युवाशक्तीच्या मुलांनी केली. त्यावेळी श्रीमाताजी व सर समोर कोचावर बसून त्याचे कौतुकाने निरीक्षण करत होते. त्यावेळी श्रीमाताजी अत्यंत प्रसन्न दिसत होत्या. साधारण ९:३0 च्या सुमारास ट्रस्टी श्री राजेंद्र पुगालिया, श्री पराग राजे यांनी श्रीमाताज्जींच्या आरामकक्षात प्रवेश करून श्रीमाताजीच्या कमलचरणावर सर्व जगातील सहजयोग्यांच्या वतीने सुगंधी पिवळ्या चाप्याचा हार अर्पण केला. श्रीमाताजींनी संक्रांतीच्या पूजेचा स्वीकार करून सर्व जगातील सहजयोग्यांना आशीर्वादित केले.श्रीमाताजींना संक्रांतीची साडी व एका सुंदर सजविलेल्या बाऊलमध्ये कोवळ्या हरबऱ्याचे हिरवे हिरवे दाणे श्री राजेंद्र पुगालिया यांनी सादर केले असता त्यांनी त्यातले काही दाणे तोंडात टाकले. त्यावेळी श्रीमाताजीं त्यांच्या समोर मांडलेल्या असंख्य फुलांच्या, फळांच्या तसेच नैवेद्याच्या प्रकारांचे कौतुक करीत म्हणाल्या की, " हे केवढे असंख्य मांडले आहे याची संख्या कळण्यासाठी याला नंबर द्यायला हवे होते.तसेच या सर्वाचे फोटो काढा." त्यावेळी पापाजी म्हणाले," सर्व सहजयोग्यांना दाखविण्यासाठी याचे फोटो काढा. त्यानंतर सर्व उपस्थित सहजयोग्यांना पापार्जींनी श्रीमाताजींच्या पुढच्या बाजूला बसण्यास सांगितले. सर्वांना श्रीमाताजींनी अनंत आशीर्वाद दिले. प्रत्यक्ष पूजेचा सोहळा साधारण १५-२0 मिनिटांचा झाला. कार्यक्रम संपल्यानंतर श्रीमाताजींनी व पापाजींनी प्रसादातील गाजर हलवा घेऊन प्रसादाचा स्वीकार केला। त्यानंतर आलेल्या सर्व पाहुण्यांना प्रतिष्ठानमध्ये असलेल्या सहजयोगी भगिनीींनी तयार केलेल्या पुरण-पोळीचा महाप्रसाद देण्यात आला. सदर पूजासोहळ्याच्या कालावधीत सर्वत्र प्रचंड चैतन्य जाणवत होते. गुच्छ ३ - - 08 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_I.pdf-page-5.txt --- -% 28 D8 जानेवारी - फेब्रुवारी २००७ सहजयोग्यांना आपण चैतन्यमय आहोत याची जाणीव हवी. आपण जन्मल्यानंतर फक्त सूख साधनेचाच विचार करतो. आपले वास्तव्य व कर्तव्य काय आहे ह्या विषयांतच मशगुल असतो. परंतु हा दृष्टिकोन सोडून चैतन्याबद्दल जेव्हा विचार करू लागतो, तेव्हा त्या जड वस्तू सुद्धा चैतन्यमय होतील असे वातावरण आपण तयार केले पाहिजे. ही गोष्ट समजणे अत्यंत कठीण आहे व थोडेच लोक जाणू शकतात. उदा. माझ्याकडे गणेशाचा फोटो दाखवून मी याची पूजा करू शकतो का? अशी विचारणा करण्यात येते. प्रथम आपण त्यापासून चैतन्य-लहरी येतात का नाही? हे तपासून पहावे. दुसरे उदा. समजा तुम्हाला नवीन घर घ्यावयाचे आहे, त्यावेळी त्या वास्तूपासून चैतन्य येते किंवा नाही? याचा तपास घ्यावा. आपण ढुसर्या गोष्टी म्हणजे आराम, सुख व आवडी-निवडीचा विचार करतो. परंतु त्याच्या चैतन्याचा कधीच विचार करीत नाही. पण आपण त्या चैतन्याकडे आकृष्ट व्हावयास हवे. म्हणजे जड वस्तूमध्ये देखील चैतन्याचा अंश असतो हे आपणास कळून येईल. एकदा या चैतन्य शक्तीची जाणीव झाली म्हणजे ती आपल्या अंतरंगांत कार्य करू शकते व आपण आपली प्रकृती, मन, अहंकार, प्रतिअहंकार आणि प्रत्येक गोष्ट आत्मप्रकाशांत उजळून आत्मिक बळावर ती पाहू शकतो. प्रथम नकारात्मक गोष्टीचा प्रभाव डाव्याबाजूवरच्या स्वाधिष्ठान चक्रावर दिसून येतो. कारण तेच कुंडलिनीच्या स्थाना-नंतरचे चक्र आहे. वस्तुत: डावे स्वाधिष्ठान चक्र हे गणेशाच्या अंकित आहे. गणेश ही देवता जन्म- मृत्यूच्या फेन्यावर लक्ष ठेवते. म्हणूनच गणेशजी आपली संतुलनता व विवेक यांचा नाश होऊ देत नाही. परंतु ही नकारात्मक भूमिका आपल्या चुकीच्या इच्छेनुसार, जडवस्तूंच्या अभिलाषेतूनही येऊ शकते.म्हणून आपण आपल्या गरजा सीमित ठेवाव्या. त्यामुळे आपण त्यांच्या आहारी न जाता सुखी जीवन जगू शकतो. कारण आपण भूत व भविष्य काळातील विचार सोडून देतो व आपण आपल्या डाव्या मणिपूर चक्रातून ह्या जड वस्तूचा जो हव्यास सुरू होतो तोच आपण थांबवतो. कारण 'काळ' ही जड़ वस्तू आहे व आपण तिचा १ि गड प.पू.श्रीमाताजीचा उपदेश निर्मल योग १९८३ खड क्रमांक ३-१५ पा. २४-१५ विचारच सोडून देतो. आपले सगळे लक्ष आत्म्यावर केंद्रित केले की, डाव्या नकारात्मक गोष्टींचा प्रभाव कमी होतो. आपला आत्मा आनंदित असेल तरच आपल्यातून चैतन्य वाह लागेल. आपले चित्त जड वस्तूपासून दूर नेल्यास आपल्याला डाव्या नकारापासून संरक्षण मिळेल. आपण नेहमी आपली दृष्टी मध्यातूनच ठेवावी म्हणजे आपणास नको असलेले दिसणार नाही व प्रयत्नही करणार नाही सहजयोगांत काही गोष्टी निषिद्ध मानलेल्या आहेत. उदा. आपण कोणाचेही पाय धरू नये. तसेच सहजयोग्याने देखील कोणालाही स्वतःचे ० ৩ ४ असा ॐ *ॐर 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_I.pdf-page-6.txt -এ ब पाय धरू देऊ नये. हे सहजयोग्यांसाठी एक मोठे बंधन आहे असे मानावे. जे कोणी पाय शिवतील त्यांचे चैतन्य नाहीसे होईल वा जे पाय शिवून घेतील त्यांनादेखील जानेवारी-केब्रुवारी ३००४ वा त्याची माहिती घेणे यात फरक आहे. म्हणून आपण आपल्यालाच सांभाळून घेतले पाहिजे. चैतन्याला या सर्व गोष्टींची जाण असते. म्हणून तुम्हाला त्याचे जर ज्ञान झाले तर आपण एक चांगले हृदये चक्रावर पकड़ येईल. आपल्या सर्वाचा सारखाच उद्धार होत असतो. सहजयोगी झालात असे समजावे. आपण एका व्यक्तीचेच अंग व प्रत्यंग आहोत. ह्याल उच्च नीचतेचा भाव येतच नाही. एखाद्याला असे वाटते, की हा प्रगतीखुंटते. हदय हे प्रकाशाचे उगमस्थान आहे. तेथूनच भाव लवकर कमी होईल. पण तसे न होता ही डावीकडील ब्रह्ृशक्ती निर्माण होते व तेथेच आत्मा वास करतो. बंधनाची भावना आहे. म्हणून प्रत्येकाने प्रगल्भ इच्छा आपल्या हृदयात जर चैतन्य नसेल तर आपण आपली बाळगावी, की आपल्या सर्वांना आत्मसाक्षात्कार व्हावा. प्रगती कशी कख शकाल ? आपण जेवढ्यांना पार करता येईल त्यांना पार करावे. आपली स्वत:ची जेवढी शक्यता असेल तेवढी प्रगती हवे. सहजयोगामुळे ते साध्य होऊ शकते व आपणास करून घ्यावी व आपण अनंत आशीर्वादाला पात्र व्हावे. तेथेच परिपक्वता येते. हीच सहजयोगातील आपली विचार डाव्याबाजूने सुद्धा येऊ शकतो. जर भूताची उन्लती. आपण आता दुसर्या कोणालाही त्याबद्दल न बाधा तुमच्या डोक्यात असेल तर ते असे विचार देऊ विचारलेले बरे. शकतील,तू तर नालायक तुझा काही उपयोग नाही अश्या वेळी आपण आपली उजवी बाजू उचलून डावीकडे त्याचे संपूर्ण ज्ञान हवे म्हणजेच आपणास खरे काय ते बंधन द्यावे.हे आपण असे का करतो? कारण उजव्या कळेल व मला सुधारू न कसे घेता येईल?. मला बाजूने आपणास आशीर्वाद मिळतात ते आपण डावीकडे 'मी'म्हणजे कारय ते कळावयास हवे. तो म्हणजे माझा पाठवितो. ज्या लोकांना डावीकडील बाधा असते त्यांनी 'आत्मा' आहे. माझा 'अहंकार'नव्हे. तदनंतर अहंकार हा प्रकार करावा म्हणजे त्यांचे त्याबद्दल विचार येणार व प्रतिअहंकाराला थाराच मिळत नाही व आत्माच त्याলা नाहीत. अशावेळी आपले नांव जमिनीवर काढून त्याला ज्ञान देऊ शकतो. बंधन देऊन जोडेपट्टी करणे चांगले. आपण आनंदात राहुन परमेश्वराचे चांगले ध्यान करावे व परमेशवरास नसतो. आपण त्याच्या चरणी लीन व्हावे व आपण नेहमी सांगावे की, मी आनंदी आहे, कारण मला पाहिजे ते म्हणत रहावे, की परमेश्वराने मला निर्माण केले हाच मिळाले आहे. उजव्या बाजूलादेखील स्वाधिष्ठान चक्रावर जीवन प्रदान केले, आहे व त्यामुळेच आपणास त्याच्या पकड येऊ शकते. कारण आपण विचार करतो. त्यामुळे प्रेमाची प्रचीती येते व त्यांनी आपणाकरिता किती कष्ट त्या चक्रावर पकड येते. विचार मग तो डाव्या वा उजव्या सोसले ते व आपणास ह्या स्थितीला आणून ठेवले तेही ज़र हृदय चक्रावर बाधा असेल तर त्या इसमाची आपण काय निवडावयाचे याचे ज्ञान आपणास हा उन्नतीचा मार्ग आपण स्वीकारावा व आपणास परमेश्वर आनंद उपभोगत असतो तर आपण माझा खरा मोठा आनंद आहे. त्याने आपणास चैतन्यमय कळून येते. परमेश्वराने जे तुला त्यातच आनंद मान व त्यांचे जीवन सुखमय कर व असे जर केले तर तुझ्या दोन्ही बाजूची पकड एकदम सुटेल व तूचैतन्यमय होशील. बाजूचा असला तर तो तुमच्या लिव्हरवर परिणाम करू शकतो व दोन्हीकडून आल्यास त्याचा परिणाम फार तीव्रतेने जाणवतो. म्हणून सहजयोग्याने नेहमी सतर्क रहावयास हवे. आपण आपला तोल घालवता कामा नये. दोन्ही बाजूकडे न धावता आपण मध्यातच रहाणे म्हणजे आपण 'निरिच्छ ' भावनेत असतो. एखाद्या बाबीत विरुन जाणे दिले ते तू दुसऱ्याला दे व नाप ५ 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_I.pdf-page-7.txt जानेवारी फेब्रुवारी २००७ ब श्रीसूक्त मूक्त की 'श्रीसूक्त" हे ऋग्वेदातील अंतिम कालातील सूक्त आहे. श्री म्हणजे लक्ष्मी आणि सूक्त म्हणजे चांगले बोलणे. तेव्हां लक्ष्मीविषयी चांगले वर्णन , यथार्थ वर्णन म्हणजे श्रीसूक्त होय. अशा या अमृतमयी श्रीसूक्तातील एक-एक श्लोकाचा अर्थ पाह या. प्रत्येक श्लोकामधून, अमृतरसप्राशनाचा आनंद व तृप्ती आपण अनुभवतो. इू० हरिः ओम् हिरण्यवर्णा हरिणीं सुवर्णरजतस्रजाम् । चन्द्रां हिरण्यमयीं लक्ष्मी जातवेदो म आवह ॥१ ॥ या मंत्रात अग्जीला उद्देशून, लक्ष्मीसंबंधी प्रार्थना केली आहे. अग्नी हा देवतांना बोलावतो ही एक विवरण:- सत्य अशी वस्तुस्थिती आहे. अग्जी ही एक स्वयंपूर्ण शक्ती आहे. अग्नी हा गतिशील असल्यामुळे तो साधकाला उन्नतीच्या मा्गावर पुढे पुढे नेणारा असतो. म्हणूनच आपणही श्रीमाताजींच्या फोटोसमोर निरांजन समई-मेणबत्ती लावून ज्योतीला आमंत्रीत करतो. तिची पूजा करतो. या दिव्याच्या ज्योतीमध्ये वातावरणातील सर्व वाईट गोष्टी निष्प्रभ करण्याची (नाहीश्या करण्याची ) प्रचंड शक्ती असते. ज्या लक्ष्मीमातेला आमच्यासाठी बोलव अशी अग्निदेवतेला आम्ही प्रार्थना करीत आहोत, ती लक्ष्मीमाता आहे तरी कशी? जिची कांती सुवर्णासमान आहे, जिच्या शरीरातून चैतन्य ओसंडून वाहत आहे (ज्यामुळे सर्वांना प्रसन्न वाटते.) जिच्या गळ्यामध्ये सोन्या-चांदीच्या माळा शोभून दिसत आहेत, जिचे मुखकमल चंद्राप्रमाणे शांत व शीतल आहे, अशी ही लक्ष्मीमाता वातावरणात सतत चैतन्यरूपी अमृतरबिंदूंचा वर्षाव करीत असते. त्यामुळेच सर्व सृष्टी तृप्त व प्रसन्न होते. धरतीमाता हिरवीगार शाल पांघरते. (समृद्धीचे लक्षण) जिचे संपूर्ण शरीरच, सुवर्णमयी तेजाने घडलेले आहे, अशा लक्षणांनी युक्त असलेल्या लक्ष्मीमातेला तू आमच्या साठी बोलव. तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम् । यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् ।॥।२। विवरण:- हे अग्निदेवा, वरच्या श्लोकात वर्णन केलेल्या लक्ष्मीमातेला माझ्यासाठी बोलव. मला अनश्वर असे ऐश्वर्य मिळ दे. लक्ष्मीमाता ही सुख-समृद्धी देणारी. सुख-समृद्धी आली, तरी आपली भौतिक, ऐश्वर्याची लालसा ही न संपणारीअसते. म्हणूनच आपण तिच्याकडे काय मागायचे? तर आम्हाला आध्यात्मिक ऐश्वर्य मिळू दे. जेव्हा आपल्याला आध्यात्मिक ऐश्वर्यामुळे तृप्ती मिळते, समाधान मिळते, आनंद मिळतो, तेव्हां आपली सदसब्धिवेकबुद्धी, जागृत होते. त्यामुळे आपल्याला मिळणाऱ्या भौतिक ऐश्वर्याचे मार्ग, रस्ते स्वच्छ होतात. अशा स्वच्छ मार्गांवरुन ६ 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_I.pdf-page-8.txt ॐ 2 जानेवारी-फेब्रुवारी २००४ -- श्र येणारी समृद्धी ही चिरकाल टिकणारी असते. अशा आध्यात्मिक ऐश्वर्याचा निरंतर वास असल्यावर तेथे शारीरिक, मानसिक आरोग्यही येणारच. त्यासाठी आमचा ओढा हा फक्त शाश्वत गोष्टीकडेच राहू दे. या जगात शाश्वत असे काय आहे?तर आईचे प्रेम ही एकच शाश्वत अशी गोष्ट आहे. म्हणूनच आपल्या सर्वांच्या आईच्या चरणी, म्हणजेच श्रीलक्ष्मीस्वरूपा - श्रीमाताजींच्या चरणी, अशा शाश्वत सुखाची प्रार्थना आपण सर्वांनी करू या. हे शाश्वत सुख म्हणजेच अनश्वर ऐश्वर्य. अश्वपूर्वा रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीम् । श्रियं देवीमुपह्वये श्रीमा देवीज्जुषताम् ॥३ ॥ सैन्यरूपी लक्ष्मीमातेचे वर्णन या श्लोकात केले आहे. ज्या सैन्यात सर्वात आधी घोडे, त्यानंतर मध्यभागी रथ चालत आहेत, हत्तींचा चीत्कार होत आहे. यामुळे एकप्रकारचे सामर्थ्य ज्या सैन्यात निर्माण होते, असे सैन्यरूप धारण करणार्या लक्ष्मीमातेला आम्ही बोलवत आहोत. माइ्या घरी अश्या लक्ष्मीमातेचा निवास असो. "श्री " म्हणजे लक्ष्मी. या चराचरसृष्टीतील प्रत्येक अणु- रेणू हा श्रीलक्ष्मीमातेच्या तेजाने, चैतन्याच्या प्रभेने व्यापलेला आहे. म्हणूनच त्यामध्ये जिवंतपणा, रसरशीतपणा येतो. निसर्गाचा सुंदर आविष्कार हेत्याचेच उदाहरण होय. अशी ही " श्री" आपल्यातही आहेच. म्हणूनच आत्म्यालाही आत्मश्री असे म्हटले जाते. आपल्या शरीराच्या या विशाल रथात, आत्म्याची स्वारी डौलाने विराजमान झाली आहे. या रथाला जोडलेले अश्व(घोडे) म्हणजे एकादश इंद्रिये. ---पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेद्रिये, एक मन. या अकरा अश्वांनी सुसज्ज केलेल्या रथात आत्मा हा रथी आहे. हृदयाच्या आसनावर तो विराजमान होतो. असे हे आत्मश्रीचे सैन्यरूपातले वर्णन. तेव्हा आपल्यात असणारी आत्मज्योत हीच आत्मलक्ष्मी आहे. अशी ही आम्हा प्रत्येकात असणारी आत्मज्योतरूपी आत्मलक्ष्मी निरंतर प्रकाशू दे. या शरीरस्थ आत्मज्योतीवर अधूनमधून अज्ञान, कुविचार यांची काजळी येते. ती झटकून टाकण्यासाठीच आम्ही या मंत्राने श्रीमाताजींना प्रार्थना करीत आहोत. अशी ही लक्ष्मीमाता आमच्या घरी येऊ दे. याचा अर्थ, आमच्या हृदयाच्या घरामध्ये लक्ष्मीमातेचे वास्तव्य असू दे. म्हणजेच, श्रीमाताजी, आम्हा प्रत्येक सहजयोग्याच्या हृदयखूपी घरामध्ये सदैव आपले वास्तव्य अस दे. कां सोस्मितां हिरण्यप्राकारामाद्र्ा ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीम् । पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपद्वये श्रियम् ॥ ४ ॥ विवरण:- जिचे स्वरूप अवर्णनीय आहे, जी शक्तिस्वरूपा आहे, जी नेहमी स्मितहास्य करते, जी स्वत: सुवर्णाप्रमाणे देदीप्यमान आहे, जिचे हृदय करुणासान्द्र आहे, करुणारूपी अमृताचा वर्षाव ती सतत भक्तांवर करते. समुद्रातून प्रगट झालेली असल्यामुळे जी आर्द्र आहे आणि तरीही तिच्यातून सतत तेज बाहेर पडत आहे. (पाणी आणि तेज दोन्ही एकत्र) ती सदैव तृप्त आणि प्रसन्न असून भक्तांचे मनोरथ पूर्ण करते. जी नेहमी कमळात राहते, जिची कांतीसुद्धा कमलाप्रमाणे आहे अशा लक्ष्मीमातेला आम्ही बोलावतो. लक्ष्मीमातेचे निवासस्थान म्हणजे कमलपुष्प. कमळ हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. सहस्रदलचक्र हे देखील सहस्त्र पाकळ्यांच्या कमलपुष्पाप्रमाणेच असते. अशा या सहस्रदलकमलाच्या आसनावर श्रीमाताजींचे स्थान आहे. अश्या या कमलासनस्थित असलेल्या आपल्या सर्वांच्या माउलीच्या चरणी आम्हा सर्व सहजयोग्यांचे कोटी कोटी प्रणाम! - - ७ 10- - 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_I.pdf-page-9.txt ॐ 9 ॐ जानेवारी-फेब्रुवारी २००७)-4- चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीम् श्रियं लोके देवजुष्टामुदाराम् । तां पदमिनीमीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीमे नश्यतां त्वां वृणे ॥१ ॥ विवरण :- जी चंद्राप्रमाणे तेजस्वी, शांत, आल्हाद देणारी अत्यंत कांतिमती, त्रैलोक्यात प्रसिद्ध असणारी आहे. इन्द्रादी देवदेखील जिची सेवा करतात, जी उदार आहे, जी कमलाकार आहे, विष्णुपत्नीस्वरूप आहे, अश्या या लक्ष्मीमातेला आम्ही शरण आलो आहोत. हेलक्ष्मीमाते, आमचे भौतिक दारिद्रय आणि मानसिक दारिद्रय नाश पावू दे. आम्ही षड्रिपूंच्या अधीन होतो. त्यामुळे असंतोष निर्माण होतो. असंतोषात सर्वनाश असतो. असुरी वृत्तीचे म्हणजेच आमच्यातील वाईट वृत्तीचे निर्मूलन होऊ दे. आमचे चित्त इकडे तिकडे भरकटून नको त्या गोष्टीमध्ये अडकून आम्ही आमच्या कर्मांनीच आमचे नुकसान करून घेतो. म्हणून हे माते, आमच्यातील दोषरूपी अंधकार नाहीसा कर. आमच्यातील सद्भाव जागृत होऊ दे. आमचे चित्त स्थिर, अविचल राहू दे. दैवी गुणांची इच्छा आम्हाला होऊ दे. अक्षय्य सुखाची आकांक्षा असू दे आणि अशा खन्या अविनाशी ऐश्वर्याची जेव्हा प्राप्ती होते, तेव्हा ती शक्ती, आतून बाहेरून अविरत आनंद निर्माण करते. अश्या या भाग्यलक्ष्मीचीं मागणी म्हणजेच दैवी संपत्तीची प्रार्थना आम्ही करीत आहोत. श्रीमाताजी, आमच्यामध्ये असणार्या सर्व वाईट वृत्तीच्या पाशातून आम्हाला मुक्त करा. म्हणजे, आपल्या चरणकमलातून अविरत पाझरणाच्या चैतन्यरूपी अमृताचे प्राशन आम्ही करू शक. - जय श्रीमाताजी चैतन्य लहरी आणि आत्मविश्वास निर्मलयोग १९८३ खंड क्रमांक :३ आपल्याला आत्मसाक्षात्कार मिळाल्यानंतर चैतन्य लहरींची जाणीव ही अत्यंत दर्मीळ अशी देणगी दिलेली आहे. आपले निर्णयाचे क्षेत्र विस्तृत होऊन आपल्यापुढे अपार क्षितिजे निर्माण होतात.आपली 'नीर-क्षीर न्यायवृत्ती प्रगल्भीत होते व निर्णयाबद्दल आपला विश्वास वाढतो. आपण अंधकारातून प्रकाशाकडे येतो व अनिश्चिततेपासून निश्चितता लाभते. चैतन्यलहरीमुळेच योग्य व रास्त मार्गाचे अवलोकन होते. परंतु ह्या शक्तीचा दुरुपयोग केला तर ती (आपणास मिळालेली शक्ती) लुप्त पावते. त्यामुळे आपण आपला आत्मविश्वास गमावतो व पर्यायाने सहजयोगावर ठपका ठेवतो. ही शक्ती जर आपण अंत:करणापासून वापरली तर तिचे उत्तर आपणास मिळते.कारण तिचा उगम परमेश्वरी शक्तीशी असतो. या घटनेमूळे निर्णय घेण्याची वृत्ती व आत्मबल यावर व्यक्तीचा आत्मविश्वास हृढावतो. एखादी घटना घडल्यावर कारण शोधणे वा निर्णय घेणे व तो अमलांत आणणं यांच्या अंतिम वेळी आपल्या निर्णयावर आपला विश्वास नसल्यामुळे आपण कच खातो. आपला आत्मविश्वास गमावल्यामुळे आनंद मावळतो. कारण ही कृती व दैवी शक्ती यांचा संबंध नसतो. तथापि आपले चित्त श्रीमाताजींच्या चरणी ठेवल्यास आपणास त्या शक्तीची जाणीव होईल. उदा. लहान पाखरासारखी आपली अवस्था आहे. ते उडण्याचा प्रयत्न करते पण आत्मविश्वास नसल्यामुळे ते परत घरटी येते. अंतिमत: प.पू.श्रीमाताजींच्या कृपेने स्वत: आकाशात भरारी मारण्यास समर्थ होते. अशाच प्रकारे आपण प.पू.श्रीमाताजींच्या प्रेमळ संगोपन, सुज्ञ मार्गदर्शन व अपार करुणेच्या जोरावर भरारी मारण्यास समर्थ होतो, आपण बलवान होऊन सत्याला सामोरे जाऊ शकतो. ती ८ 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_I.pdf-page-10.txt २४ डिसेंबर २००४, प्रतिष्ठान १ ८ दध ह) ोि क्ी हि० ০ जज Go ह भा लाड 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_I.pdf-page-11.txt २५ डिसेंबर २00४, बालेवाडी ন मए ै० 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_I.pdf-page-12.txt २६ डिसेंबर २००४, प्रतिष्ठान त्रा चावा पगव ु० पाह १ प 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_I.pdf-page-13.txt १४ जानेवारी २००५, प्रतिष्ठान २० सव सय] 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_I.pdf-page-14.txt -%-- जानेवारी-फेब्रुवारी 2009) वाहण्यात आल्या. त्यानंतर हवन कुंडात फुलांच्या पाकळ्या वाहण्यात आल्या.त्यानंतर केंजिका स्तोत्र म्हणण्यात आले. अग्ीचा मंत्र म्हणत असताना श्री पुगालिया यांच्या हस्ते हवनातील अग्नी प्रज्वलीत करण्यात आला. त्यानंतर प.पू. श्रीमाताजींची १0८ नावे घेण्यात आली. त्यानंतर श्रीपुगालिया यांच्या हस्ते हवनात पूर्णाहृती देण्यात आली. शेवटी श्रीमाताजींची आरती होऊन हवनाचा कार्यक्रम दुपारी १२:३0 च्या सुमारास संपन्न झाला. संपूर्ण हवनाचे पौरोहित्य अत्यंत श्रद्धेने सर्व विधींसह खिसमस पूजा २00४, बालेवाडी पुणे वृत्तांत) व्यवस्थितपणे श्री महेश मोकाशी यांनी पाहिले. ाी हवनासाठी बँडमिंटन हॉलमध्ये प्रचंड सहजयोगी या वर्षीची खिसमस पूजा प्रथमच पुण्यात दिनांक जमले होते. हवनानंतर सर्वत्र प्रचंड चैतन्य जाणवत होते. २४,२५ व २६ डिसेंबर २००४ या कालावधीत आयोजीत त्यानंतर श्री राजेंद्र पुगालिया यांनी जमलेल्या सर्व के ली होती. बालेवाडी स्टेडियमवर दिवसभरातील सहजयोग्यांचे स्वागत केले ते म्हणाले की, पू.श्रीमाताजींच्या कृपेत पूजेसाठी प्रचंड संख्येने कार्यक्रमासाठी मुख्य स्टेडियमवर स्टेज घालून व्यवस्था सहजयोगी जमले आहेत. यापूर्वी कोणत्याही पूजेसाठी केली होती. तसेच परदेशी सहजयोग्यांसाठी बालेवाडीतील एवढया प्रचंड संख्येने सहजयोगी जमले नव्हते. सर्व सर्व इमारतीतील अद्ययावत खोल्यांमध्ये राहण्याची सोय सहजयोग्यांना सर्व सोयी मिळाव्यात यासाठी मॅनेजमेंट व जेवणाची सोय टेबल-खुच्यासह अद्ययावत असलेल्या प्रयत्न करीत आहे. तरी सुद्धा आपल्याला काही सूचना, कॅन्टीनमध्ये केली होती. तर भारतीय सहजयोग्यांसाठी मार्गदर्शन करावयाचे असल्यास आपण सर्वत्र बॉक्सेस राहण्यासाठी बालेवाडी परिसरात मोठमोठे तंबू बांधून ठेवलेले आहेत, त्यात आपले विचार टाकावेत. तसेच या राहण्याची व्यवस्था केली होती.जगभरातील सर्व भागातून सेमिनारच्या तयारीसाठी पुण्यातील सहजयोग्यांबरोबरच सहजयोग्यांचे स्टेडियममध्ये दिनांक २३ डिसेंबर पासूनच संपूर्णमहाराष्ट्रातून सहजयोगी आले आहेत. तसेच हैद्राबाद, कलकत्ता, रांची, राजस्थान, दिल्ली, गुजराथ या राज्यातून देखील सहजयोगी कार्यकर्ते म्हणून आले आहेत. तसेच सकाळची सुरूवात बॅडर्मिंटन हॉलमध्ये सकाळी पुढच्या दोन पूजांमध्ये आपणास स्वयंसेवक म्हणून काम ७:०० वा. सामूहिक ध्यानाने झाली. त्यानंतर १० च्या करावयाचेअसल्यास आपली माहिती पाठवावी.आपल्याला कार्यक्रमासाठी बँडमिंटन हॉल व सं ध्याकाळच्या प. आगमज सरू होते. दिनांक २४ डिसेंबर २००४ सर्व सोयी देण्याचा आमचा सतत प्रयत्न आहे. संध्याकाळी ६:00 वाजल्या पासूनच स्टेडियममध्ये जाण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या होत्या. त्यांना अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आत सोडण्यात येत होते. साधारण ६:३० च्या सुमारास तीन महामंत्रांनी कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यानंतर बनारसहुन खास बोलावलेले प्रसिद्ध शहेनाईवादक रोशन अली खॉ आणि सहकारी यांनी शहनाईवादन केले. श्री बागडदे आणि सहकारी यांनी, 'प्रथम तुला वंदितो गजानना गणराया" या भजनाने सुखुवात केली. त्यासुमारास स्टेजसमोरील पडदा दूर करण्यात सुमारास त्याच ठिकाणी महाहवन सुरू झाले. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सर्व साहित्याची पाहणी करून त्याची योग्य ठिकाणी मांडामांड करुन हवनाची तयारी पुणे युवाशक्तीने केली होती. समोर स्टेजवर प.पू.श्रीमाताजींच्या फोटोभोवती आरास केली होती.साधारण १०:४५ च्या सुमारास सर्व स्टेट लिडर्स यांना हवन कुंडाजवळ आमंत्रित केले. सुरुवातीला सामूहिक बंधने घेऊन तीन महामंत्र घेतले. सर्वांनी संतुलनात येण्यासाठी उजवा हात जमिनीवर व डावा हात आकाशाकडे करून मंत्र म्हटला. त्याजंतर गणेशमंत्र व अथर्वशीर्ष म्हणत असताना हवन -कुंडात दू्वा ॐ ९ आतः 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_I.pdf-page-15.txt जानेवारी-फेब्रुवारी २००४ आला आणि स्टेजवरील डेकोरेशन सरवांच्या नजरेला ऑफ एक्सलन्स दिल्ली २००३, प्रिंन्स ऑफ रिदम फिल्म दिसले.त्यामध्ये मागच्या बाजूला गोल पांढच्या रंगाचे फेस्टिवल मलेशिया २००३, तसेच भारताचे राष्ट्रपती नक्षीकाम असलेले २०-२५ फूटाचे चार खांब होते. त्याच्या अब्दूुल कलाम यांच्या समोर २००४मध्ये कार्यक्रम झाल्याचे वरच्या बाजूला पक्षी हात जोडून बसलेले व त्यावरून सांगितले.त्याने त्याच्या ड्ूमवादनाच्या साधारण ४० फूलांच्या माळा खाली घरंगळत असल्याचे दिसत होते. मिनिटांच्या कार्यक्रमात सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकले. त्यानंतर स्टेजवर धरमशाळा स्कूलच्या मुलांचे कार पुढच्या बाजूला आणखी चार ७-८ फुटाचे खांब व त्यावरून फुलांच्या माळा खाली घरंगळत होत्या. मागच्या बाजूला कार्यक्रम सुरू झाले. त्यात सुरूवातीला अष्टविनायक मधोमध प.पू.श्रीमाताजी पेटी वाजवीत असल्याचा मोठा महिमा हे सामूहिक नाटक सादर के ले. त्यामध्ये फोटो होता. त्याच्या दोन्ही बाजूला वेगवेगळी वाघ्ये असलेले महाराष्ट्रातील स्वयंभू असलेल्या अष्टविनायक आकर्षक फोटो लावले होते.श्रीमाताजींच्या आगमनाच्या गणपतीच्या ठिकाणांचा महिमा गात अतिशय प्रभावीपणे जागेवर फूलांच्या माळांची आकर्षक रोषणाई के ली ७०-७५ मुलांनी नाटिका सादर केली. शेवटी मागच्या होती.मधोमध अत्यंत सुंदर चांदीचे सिंहासन ठेवले होते ते बाजूला आठ कमान्यांमध्ये अष्टविनायकांचे मुखवटे सिहासन उजेडात अत्यंत चकाकत होते. स्टेजच्या उजव्या घातलेली मुले व बाजूला सर्व भक्त हा देखावा अतिशय बाजूला श्रीमाताजी समुद्रावर उभ्या असलेली साधारण ५0- ६० फुट लांब व २५ फूट उंच अशी फ्रेम ठेवलेली होती. खिसमस पूजा - प्रतिष्ठान दिनांक २४ डिसेंबर २00४ २४ डिसेंबरच्या रात्री १२:०0 च्या सुमारास प्रतिष्ठानमध्ये प.पू.श्रीमाताजींच्या आरामकक्षात खिसमस केक कापण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. प्रतिष्ठान मधील हॉलमध्ये तसेच आदिशक्तीच्या आरामकक्षात रंगीबेरंगी माळांचा वापर करून सजावट केली होती.प.पू.श्रीमाताजी त्यांच्या आरामकक्षात बसलेल्या होत्या. त्यांच्या बाजूला श्री पापाजी, समोरच्या बाजूला सौसाधनादिदि बसलेल्या होत्या.श्रीमाताज्जीच्या चरणावर श्री राजेंद्र पुगालिया व श्री संदीप गडकरी यांनी जगातीलसर्वसहजयोग्यांच्या वतीने फूलांची माळ अर्पण केली. त्यानंतर श्री पुगालिया यांनी श्रीमातारजींना साडीच्या ओटीचे तबक सादर केले. त्यानंतर एक मोठा पांढऱ्या रंगाचा सरजविलेला केक श्रीमाताजींच्या समोर परदेशी सहजयोग्यांनी मांडला. बाजूला मेणबत्त्या लावल्या होत्या. श्री पापारजींच्या मदतीने श्रीमाताजींनी केक कापला त्यावेळी कॅरल गीत लावले होते. त्यानंतर दुसरा ब्राऊन रंगाचा केक श्रीमाताजींनी श्री पापार्ींच्या मदतीने कापून खिसमस साजरा केला. त्यावेळी जगातील सर्व सहजयोग्यांना श्रीमाताजींनी आशीर्वाद दिले. साधारण ७:३0 च्या सुमारास श्री नलगिरकर यांनी प्रथम श्रीमाताजींनी खिसमस पूजा पुण्यात करण्यास परवानगी दिल्याबद्दल जगातील सर्व सहजयोग्यांच्या वतीने श्रीमाताजींचे शतशः आभार मानले. तसेच खिसमस पूजेसाठी प्रचंड संख्येने जमलेल्या सर्व सहजयोग्यांचे स्वागत करताना सांगितले की, श्रीमाताजींना प्रसन्न, आनंदी करण्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त ध्यान केले पाहिजे. मागच्या वर्षाच्या गणपतीपुळे सेमिनारमध्ये सहजयोगी रोज सकाळी तसेच दुपारी तसेच संध्याकाळी सामूहिक ध्यान करीत होते.त्यामुळे च श्रीमाताजी सातही दिवस सेमिनारमध्ये उपस्थित राहिल्या असाव्यात. तरी सर्वांनी या सेमिनारमध्ये जास्तीत जास्त ध्यान करण्यात आपला सेमिनारम धील ाम सुख-सोयी वेळ घालवावा. उपभोगण्यासाठी, पाहण्यासाठी आपण आलेलो नसून सामूहिक कलेक्टिव्हिटीत आपली ध्यानाची स्थिती सुधारण्यासाठी, त्यात आपली प्रगती करण्यासाठी आलो आहोत.त्यामुळे सर्वानी जास्तीत जास्त ध्यान करा. त्यानंतर स्टेजवरील कार्यक्रमाची सरूवात ७ वर्षांचा चि.सिद्धार्थ याच्या ड्ूमवादनाने झाली. त्याच्याबद्दल माहिती सांगताना सर्वात कमी वयाचा ड्रमवादक म्हणून लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, भारतीय गौरव अॅवार्ड ० मुड *स १० 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_I.pdf-page-16.txt - जानेवारी-फेब्रुवारी २००४ मोहक दिसत होता. सदर नाटिका सादर करताना शाळेचे गणराया हे भजन गाऊन त्यांच्या कार्यक्रमांची सांशता केली. त्यावेळी रात्रीचे १०:३० वाजले होते. त्यांचा सत्कार श्री पुगालिया यांनी केला. त्यानंतर स्टेडियमच्या अधिकाऱ्यांचा सत्कार केला.आज श्रीमाताजी जरी साकार गयक, वादक बाजूला बसून प्रत्यक्ष गात होते. शिव-तांडव नाटिका सादर करताना पृथ्वीवर सर्वत्र अनाचार माजलेला असल्याने सामान्य नागरिकांना षड्- रिपूंपासून होणारा त्रास दाखविताना सहा काळे कपडे रूपात स्टेजवर उपस्थित नसल्या तरी त्यांची निराकार घातलेल्या मुलींच्या रूपात गोलाकार नृत्य करितांना स्वरूपातील उपस्थिती सर्वांना जाणवत होती. दाखविले. त्यांना नष्ट करण्यासाठी सर्वदेव देवता दिनांक २५ डिसेंबर २00४ आजचा पूजेचा दिवस असल्याने स्टेडियमधील आपापल्या शक्त्यांचा उपयोग करतात पण षडरिपू सर्व देवतांनादेखील नेस्तनाबूत करतात. त्यानंतर सर्व देवता सर्वजण रोजच्यापेक्षा लवकर उठून तयारी करीत होते. शिवाकडे प्रार्थना करतात. यावेळी स्टेजवर प्रत्यक्ष शिवांनी सकाळचे ध्यान रोजच्या प्रमाणेच झाले. त्यानंतर १०:३० क्रोधित असे तांडव नृत्य केले. त्यांना पार्वतीने नृत्य करून वा. बॅडमिंटन हॅॉलमध्ये भजनाचे सत्र सुरू झाले. त्याची प्रसन्न केले.त्यानंतर शिव शांत होऊन त्यांनी त्रिशूळ सुरूवात श्रीबागडदे यांनी 'निर्मला मा भगवती मा','गणपती पार्वतीकडे दिला. त्यावेळी पार्वतीने शिवांकडे प्रार्थना केली आयेसहजीपती' या भजनाने करून सर्वांना आनंदीत केले. की, " मला पृथ्वीवर जाऊन षड् रिपूंचा नाश करावयाचा त्यानंतर सुब्रमण्यम आहे त्यासाठी मला आज्ञा द्या." त्यानंतर आदिशक्ती गायले. धरमशाळेचे शिक्षक श्री अतुल सुंदरकर यांनी, (श्रीमाताजी) ने पृथ्वीवर जन्म घेऊन प्रत्यक्ष लढाई करून लंगडा लंगडा देवाचा देव बाई लंगडा हे गाणे गायले. कु नाश केला, ही सामुहिक नृत्य नाटिका सादर करताना नर्मदा बोस (धरमशाळा) ने हे मा जगदंबे मा जगतजननी सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. यांनी शा्त्रीय भजन मा हे भजन सादर केले. त्यानंतर नॉयडा ग्रुपचे मुखीमार धरमशाळेने शेवटी धनगर नृत्य व मद्रासी आणि सहकारी यांचे स्टेजवर आगमन झाले. त्यांनी, श्री क्लासिकल नृत्य एकाच वेळी स्टेजवर सादर करताना जगदंबे आईरे मेरी जगदंबे मा, पूजा करे संसार मैया तेरी त्यांच्यामधील नृत्य स्पर्धा स्टेजवर सादर केली. त्यामध्ये पूजा करे ही भजने म्हणत सर्व सहजयोग्यांना नाचविले. सौ धनगरी नृत्याचे प्रकार मद्ासी पद्धतीने सादर करुन तसेच प्राची भेंडे यांनी बिनती सुनीये आदिशक्ती मेरी या कॅसेट मद्रासी नृत्य धनगरी पद्धतीने सादर करून सर्वांना भजनावर भरतनाटय सादर केले. त्यानंतर मंचर सेंटरच्या हसविले. शेवटी सर्वानी एकत्र सामूहिक नृत्य करीत अनेक मुलीने आईचा जोगवा मागेन जगढंबेचा जोगवा मागेन ह्या मनोरे सादर केले. सदर नृत्य प्रकार सादर करताना शाळेचे स्टेजवर बसलेले गायक व वादक यांनी सर्वांना प्रभावित केले. गाण्यावर नृत्य सादर केले. जेजुरी सहजस्कूलच्या १०- १५ मुला-मुलींजी कॅसेटवरील होळी-जृत्य सादर करून सर्वांची वाहवा रात्री ९:३० च्या सुमारास प्रसिद्ध शास्त्रीय गायक मिळविली. धरमशाळेच्या ३०-४० मुला-मुलींनी मुझसे तेरी श्री प्रवीण गांवकर व सहकारी यांचे स्टेजवर आगमन झाले. कसम तुझसा कोई नही, अली मोला अली मोला या त्यांनी सुरुवातीला, 'वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ कव्वाली सादर करून सर्वांना नाचविले. वैतरणा हे भजन गायले. त्यानंतर 'दर्शन देवो शंकर महादेव' हे अॅकॅडमीच्या विदेशी विद्यार्थानी श्री सुब्रमण्यम यांच्या भजन गाताना सर्वत्र प्रचंड चैतन्य जाणवत होते.त्यानंतर मार्गदर्शनाखाली, निर्मला तोहे दर्शन पाने आया हू तेरे 'प्रारंभी स्मरावे देव गणपती कळी काळाची नाही भीती' दरबार मे, मा भगवती श्री सरस्वती ही शा्त्रिय भजने शेवटी 'विठ्ठल भक्त जमले नाही म्हणे विश्वाची जननी', 'हे म्हटली. त्यानंतर डॉ राजेश यांनी मेरी मा पूनमका चांद हे आदिशक्ती निर्मल तव चरणके कन कन हम है पार लगा दे भजन गाऊन सर्वांना नाचविले.शेवटी श्री व सौ दीपक वर्मा हमको मैया तेरी कृपा बिन निर्धार हम है, शेवटी गणराया रे পও ११ 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_I.pdf-page-17.txt ৯- -এL-4 जानेवारी फेब्रुवारी २००५ यांनी जप ले नाम है प्यारा मॉ निर्मल का. हे भजन गाऊन त्यानंतर ज्यांची संध्याकाळी लग्ने होणार आहेत अशा सकाळच्या सत्राचा कार्यक्रम संपला तेव्हा दुपारचे १:०० नवीन वधू- वरांना स्टेजवर बोलवून त्यांना माईकवर वाजून गेले होते. मुख्य सोडण्यात येते होते. साधारण ६:३० च्या सुमारास तीन त्यांनी, मेरी माँ पूनम का चौद या भजनावर सर्व महामंत्रांनी कार्यक्रमाची सुरूवात झाली. सुरुवातीला डॉ उपस्थितांना नाचवले. संध्याकाळी याच हॉलमध्ये लग्ने तलवाल यांनी, तुम बैठी रहो चितवन मे, जागो कुंडलिनी होणार असल्याने तयारी करण्यासाठी हॉल रिकामा माँ करो सबपे कृपा ही भजने म्हटली. त्यानंतर स्क्रीनवर करावयाचा असल्याने हॉल खाली करावयास सांगितला. स्निसमस पूजा २००३ आली.त्यानंतर डॉ राजेश यांनी, आया मसिदा प्यार मसिदा यांच्या मार्गदर्शनाखाली लग्नाची तयारी शिस्तबद्ध माँ निर्मल का, हे भजन म्हटले त्यानंतर रात्री ७.४५ च्या पध्दतीने सुरू झाली.त्यांनी सर्वत्र हवनाची तयारी सुमारास श्रीमाताजींचे स्टेडियममध्ये आगमन झाले त्यावेळी करताना प्रत्येक हवनाशेजारी आवश्यक असलेल्या स्व त्यांच्या गाडीच्या समोर दोन्ही बाजूना मोठया प्रमाणावर साहित्यासह मांडामांड केली होती. मधोमधसर्व जोडप्यांना आतषबाजी चालू होती. त्यांचे स्टेजवर प्रत्यक्ष आगमन दोन रांगेत उभे राहण्यासाठी अंतरपाट त्यावर स्वस्तिक- झाले आणि श्रीमाताजींच्या साकार रूपाचे दर्शन झाल्याने क्रॉस काढून तयार ठेवले होते. वधूंना व वरांना एकमेकांच्या स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या सर्वांच्या डोळ्याचे पारणे गळ्यात घालण्यासाठी फुलांच्या माळा ठेवलेल्या फिटले. श्रीमाताजींची दोन महिलांनी सर्व जमलेल्या होत्या.हॉल लहान असल्याने फक्त वधू-वरांचे सहजयोग्यांच्या वतीने आरती केली. त्यानंतर नातलगांनाच हॉलमध्ये सोडण्यात येत होते. हॉलबाहेर श्रीमाताजींच्या चरणावर विदेशी सहजयोग्यांनी पुष्पहार सहजयोग्यांना बसण्यासाठी व्यवस्था केली होती. अर्पण केला. त्यानंतर श्रीमाताजींची चरण-पूजा लहान मुलांनी केली.पूजा चालू असताना हेमजा सुतमं भजे गणेश पांढर्या साडया घालून सुवासिनी नारळाच्या वाटयांमध्ये मिश नंदनम, जागो सवेरा आया है, ए गिरी नंदीनी, जगी तेलाचे दिवे घेऊन उभ्या होत्या. साधारण ५:३० च्या तारक जन्मा आला ही भजने म्हटली. काही क्षणात सुमारास नवरदेव व वधू नटून हॉलमध्ये प्रवेश करावयास आदिशक्ती श्री माताज्जींचे पूजेतील दर्शन झाले. शेवटी लागले. नवरदेवांना हॅॉलच्या खालच्या बाजूला असलेल्या जगातील लिडर्सनी आरती केली. त्यानंतर मरणच मेले प्रभू स्टेजसमोरील जागेत तर नववधूंना वरच्या बाजूला माझे विजयी झाले हे भजन झाले. त्यानंतर ९: १० च्या असलेल्या स्टेजसमोरील जागेत त्यांच्या नंबर नुसार सुमारास श्रीमाताजींचे सगुणखूपी प्रस्थान त्यांच्या बसविण्यात येत होते.त्यानंतर ६:३० च्या सुमारास समोर निवासस्थानाकडे झाले. सर्वत्र प्रचंड चैतन्य जाणवत होते. ठेवलेल्या टी. व्ही.वर श्रीमाताजींची नवरदेवांना मार्गदर्शन स्टेजवर असलेल्या आदिशक्तीच्या निर्ुण चैतन्याचे दर्शन करणारी १५-२0 मिनिटांची कॅसेट लावण्यात आली. घेण्यासाठी सहजयोग्यांची झुंबड उडाली होती.बाहेरच्या त्यानंतर प्रथम नवरदेवांना रांगेतून त्यांच्या समीर बाजूला प्रसादाची शिस्तबद्ध व्यवस्था केली होती. दिनांक २६ डिसेंबर २००४ दिवसाची सुरूवात सकाळच्या सामूहिक ध्यानाने झाली.त्यानंतर बोलण्यास सांगितले. त्यानंतर श्री वर्मा यांनी, तुम बसी हो कन कन मे हे भजन म्हटले. शेवटी डॉ राजेश गायला बसले स्टेडियमध्ये ५.३० च्या सुमारास सर्वांना त्यानंतर नाशिकचे श्री शुक्ला, श्री महेश मोकाशी ची व्ही.डी.ओ.सी.डी.दाखविण्यात श्रीमाताजींच्या आगमनाच्या रस्त्यावर दुतफो असलेल्या स्टेजवरील श्रीमाताजींच्या निराकार फोटोचे दर्शन श्री नलगिरकर यांच्या मार्गदर्शनात देण्यात येत होते. त्यानंतर ७:०० च्या सुमारास नववधूला मार्गदर्शन करणारी कॅसेट टी.व्ही.वर दाखविण्यात आली. त्यानंतर नववधूनी रांगेतून श्रीमाताजींच्या निराकार चरण कमलावर बँड मिंटन हॉलमध्ये सकाळच्या कार्यक्रमाची सुरूवात ११.०0 वा श्री बागडदे यांच्या, जय गणपती वंदन गणनायक या भजनाने झाली. - १२ 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_I.pdf-page-18.txt ---এ ॐ - जानेवारी-फेब्रुवारी २००५ राहण्याची तसेच पाण्याची व हतर सर्व सोर्यीची व्यवस्था केली.त्यानंतर सर्व नववधूना गौरी पूजा फुले वाहून हातात धरण्यासाठी पुष्पमाला देऊन अंतरपाटासमोर करणाऱ्या कार्यकत्यांचे कौतक केले आणि सेमिनार नंबरवर उभे करण्यात येत होते.तसेच दुसर्या बाजूला संपल्याचे जाहीर केले. नवरदेवांना हातात धरण्यासाठी पुष्पमाला देऊन अंतरपाटासमोर बरोबर त्यांच्या नंबर समोर उभे करण्यात भारतातून सर्व प्रांतांतून सहजयोगी प्रचंड मोठया संख्येने येत होते.त्यानंतर सर्वांना अक्षता वाटण्यात आल्या. उपस्थित होते. अपेक्षेपेक्षा आयत्यावेळी जास्त आलेल्या त्यानंतर श्रीबागडदे आणि सहकारी यांनी सहजयोगाच्या सहजयोग्यांना राहाण्यासाठी अगोदर २-३ दिवसांच्या मंगलाष्टका म्हटल्या त्यानंतर नवरदेव-नववधूंनी तयारीतच झालेल्या सोयी व व्यवस्था ही केवळ आदिशक्ती एकमेकांना पुष्पमाला घातल्या आणि सर्वांनी टाळ्या प.पू.श्रीमाताजी निर्मलादेवीयांच्या कृपाशीर्वादामुळेच झाली. वाजविल्या. त्यानंतरचे विधी, सहजयोगाची शपथ या वर्षाच्या ह्या खिसमस पूजेसाठी जगातून तसेच जय श्रीमाताजी, घेणे,गाठ बांधणे, कन्यादान, लाजा होम, सप्तपर्दी, इत्यादी सर्व प.पू..श्रीमाताजींच्या निराकार आशीर्वादात श्री नलगिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. वधू-वरांना प.पू.श्रीमाताजींचे आशीर्वाद प्रतिष्ठान दिनांक २६, डिसेंबर २०0४ दिनांक २६ डिसेंबर २००४ रोजी बालेवाडीत संपन्न झालेल्या लग्न सोहळ्यानंतर सर्व वधु-वरांना आशीर्वाद देण्यासाठी रात्री ९:00 च्या सुमारास प्रतिष्ठानवर आणण्यात आले होते. त्यावेळी श्रीमाताजी त्यांच्या आशामकक्षात कोचावर बसलेल्या होत्या. त्यांच्या उजव्या बाजूला श्री पापाजी, व डाव्या बाजूला सौ साधनादिदि बसलेल्या होत्या. श्रीमाताजीच्या चरणांवर श्री राजेंद्र पुगालिया व श्री नलगिरकर यांनी फुलांचा हार अर्पण केला.त्यानंतर ४-४ जोडप्यांना श्रीमाताजींच्या चरणांवर शिस्तबद्धरीतीने बोलवण्यात येत होते. श्रीमाताजींच्या चरणावर दर्शन घेताना त्या नवदांपत्यांची गोंधळून धांदल उडत होती. कोणाची टोपी पडत होती तर कोणाचे बार्शिंग निसटत होते. प्रत्येक नव व्ू -वरांना श्रीमाताजी अत्यंत प्रेमळपणे पाहात होत्या. त्यांना आशीर्वाद देताना त्यांच्या टोप्या नीट करण्याच्या सूचना देत होत्या. हा नव वधू-वरांच्या दर्शनाचा कार्यक्रम साधारण तासभर चालू होता. पहिली ४ जोडपी गेली की दुसरी ४ जोडपी बोलविण्यात येत होती. सर्व जोडप्यांना श्रीमाताजींच्या चरणावर आशीर्वादीत करण्याचा कार्यक्रम श्रीमती सुधादिदि यांच्या मार्गदर्शनात पार पडला. आज श्रीमाताजी अत्यंत प्रसन्न आनंदी व खुश होत्या. नवीन जोडप्यांनी जोडीने रांगेत श्रीमाताजींच्या निराकार चरणाचे दर्शन घेतले. त्यावेळी प्रत्येक जोडप्यांना श्रीमाताजींच्या कृपेत चांदीची भांडी प्रेझेंट देण्यात आली. त्यानंतर सर्व जोडयांना बसविण्यात आले. प्रत्येकाला जेवणाचे ताट देण्यात आले त्यानंतर एकमेकांना घास भरविण्याचा कार्यक्रम पार पडला. शेवटी श्री बागडदे आणि सहकारी कव्वाली गायला बसले. त्यांनी, मेरी माता का करम व दिलमे दिदार की आरजु है या दोन कव्वाल्या म्हणत उपस्थित सर्व जोडप्यांसह सर्वांना नाचविले. शेवटी श्री राजेंद्र पुगालिया यांचे स्टेजवर आगमन झाले. सर्व नवरदेव-नववधू यांना प्रतिष्ठानवर श्रीमाताजींच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी घेऊन जाणार नारा असल्याचे जाहीर करताच सर्व जोडपी आनंदी झाली.सदर सेमिनार पार पाडण्यासाठी ज्यांनी कामे केली अशा सर्व कार्यकरत्यांचे जाहीर कौतुक करताना सांगितले की, मोठमोठे अधिकारी पढावर असलेले, प्रतिष्ठित डॉक्टर्स, वकील, प्राध्यापक बिझनेसमन यांनी सेमिनारमध्ये त्यांना नेमून दिलेले काम श्रीमाताजींचे समजून पार पाडले त्याबद्दल सर्वांचे आभार मानले. सेमिनारसाठी अपेक्षेपेक्षा जास्त सहजयोगी जरी जमले असले तरी श्रीमाताजींच्या कृपेत सर्व कमिटींच्या कार्यकत्यांच्या रात्रदिवस १३ - 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_I.pdf-page-19.txt जानेवारी-फेब्रुवारी २००५ -- सहज समाचार पब्लिक प्रोग्राम - भोसरी, पुणे कु० प.पू. श्रीमाताजींच्या कृपेत दिनांक ३० नोहेंबर २००४ रोजी दुपारी ४:०0 च्या सुमारास लांडेवाडी चौकात आमदार श्री विलास लांडे यांच्या हस्ते श्रीमाताजींच्या फोटोला हार घालून मिरवणुकीची सुखवात झाली.ती दिल्ली रोड, शाहू चौक, संभाजी नगर, आळंदी रोड या माग्गाने शेवट कार्यक्रमाच्या ठिकाणी झाला. मिरवणुकीच्या सरुवातीला ढोल-लेझीम पथक होते ट्ॅक्टरवर श्रीमाताजींचे भव्य कट आऊट लावलेले होते. मागच्या बाजूला पुणे परिसरातील सहजयोगी शिस्तीत चालत होते. सदर मिरवणुकीची शिस्त व शोभा पाहून नागरिक पब्लिक प्रोग्रामसाठी येण्यास प्रभावीत होत होते इकडे कार्यक्रमाच्या ठिकाणी भोसरीतील राम स्मृति मंगल कार्यालयात सकाळी १.०० ते सायंकाळी ६.00 वाजेपर्यंत प्रदर्शन भरविले होते. त्याठिकाणी संध्याकाळी पब्लिक प्रोग्राम झाला. त्यामध्ये सौ पित्रे व श्री निंबाळकर दादा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन देऊन जागृती दिली. त्यावेळी साधारण २००० जण उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता श्री राजीव बागडदे यांच्या भजनाने झाली. सहजयोगाचा अभूतपुर्व कार्यक्रम- सातारा ॐ* १६ जानेवारी २००५ रोजी सातारा शहरात पब्लिक प्रोग्रामचे आयोजन केले होते. सातारा या ऐतिहासिक व प्राचीन शहरात यापूर्वी अनेक कार्यक्रम झाले असतील पण प. पू.श्रीमाताजी निर्मलादेवींच्या कृपेत हा कार्यक्रम सर्वांवर चैतन्याच्या प्रचंड वर्षावाचा झाला. कार्यक्रमाची तयारी युवाशक्तीने ८ दिवस अगोदरपासूनच केली होती. घराघरातून पत्रके वाटण्यात आली. तसेच चौका चौकातून प.पू.श्रीमाताजीचे प्रसन्न मोठ मोठे कटआऊट विद्युतरोशणाईसह लावले होते.तसेच प.पू.श्रीमाताजींची भव्य पोस्टर्स लावण्यात आली होती. त्यामुळे कार्यक्रमाच्या भव्य स्वरूपाची जाणीव साताऱ्यातील जनतेला झाली होती. कार्यक्रमाच्या दिवशी दुपारी २:३० वा. प.पू.श्रीमाताजी निर्मलादेवींच्या प्रतिमेची मिरवणूक सुरू झाली. सुंदर सजविलेल्या सुशोभित रथातून तसेच हत्तीच्या अंबारीतून व सरजविलेल्या पालखीतून चरणपादुका ठेवण्यात आल्या होत्या. मिरवणुकीच्या सर्वात पुढे ढोल-ताशा तसेच विविध वाद्य; लेझीम शोभा यात्रा, पालखीच्या मागे सजविलेल्या ट्रॅक्टर वर साधुसंत, ऋषि- मुनी, देव देवता व राष्ट्र पुरुषांच्या वेशभूषेत, युवाशक्तीचे कलावंत परिसरातील जनतेचे चित्त वेधून घेत होते. सातान्याच्या मुख्य रस्त्यावरून निधालेल्या या भव्य मिरवणुकीत सुमारे ३000 सहजयोगी सहभागी होते. प.पू.श्रीमाताजींच्या अमृततुल्य संदेषांची घोषवाक्य देत मिरवणूक संपूर्ण शहराच्या प्रमुख रस्त्यावरून जल्लोष व जयजयकार करत चालली होती. अशा विविध प्रकारे नटलेल्या वेशभूषेतील तसेच फेटा घातलेले युवा मावळे होते. ही मिरवणूक साधारण ३-३0 तास चालली होती. कोठेश्वर मंदिराच्या भव्य प्रांगणात ६:३० वाजता मिरवणुकीची सांगता झाली. त्यावेळेस फटाक्यांची शोभेच्या दारूची आतशबाजी झाली. आकर्षक रंगीबेरंगी, विविध फूलांनी सजविलेल्या भव्य व्यासपीठावर प.पू.श्रीमाताजीच्या चैतन्य प्रतिमेचे आगमन झाले व त्या सिहासनावर विराजमान झाल्या. दिल्लीचे सुप्रसिद्ध गायक डॉ राजेश यांनी श्रीगणेशाच्या भजनाने कार्यक्रमाची सुरूवात केली.सुरवातीला श्री महेश पवार यांनी सर्वाचे स्वागत केले. श्री केंजळे यांनी दीपप्रज्वलन केले, प्रो.अशोक चव्हाण यांनी श्रीमाताजींच्या प्रतिमेला हार घालून कार्यक्रमाची सरूवात करताना त्यांनी सांगितले की, परमेश्वराचे अस्तित्व कूणी मानो अथवा न मानो परंतु देव होता आहे आणि राहणारच. परमेश्वराचे अनुभूती न घेता विधान करणं हे अज्ञानाचे लक्षण होय.प्रसिद्धीची हौस असलेल्या काही मंडळींना विरोध करणे यातच मोठेपणा वाटतो. परंतु सुज्ञ जनता त्यांना किंमत देत नाही हे तितकेच खरे. मं १४ 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_I.pdf-page-20.txt ी जानेवारी-फेब्रुवारी २००४ सत्य कुणीही दाबू शकत नाही. सत्य हे तेजस्वी असते. ते प्रगट होणारच. प्रत्येक ठिकाणी शंका घेणाऱ्या व्यक्तींविषयी बोलताना ते म्हणाले, शंका घेणारी मंडळी जन्माला आलीच कशी? हीच सदैव मोठी शंका आहे. अशा प्रकारे सडेतोड उत्तर देऊन जमलेल्या साधारण १५०-२०० पोलिसांना व वरिष्ठ अधिकाऱ्यांना जागृती दिली.तसेच सर्व पत्रकार व वाहिन्यांना त्यांच्या शंकांना उत्तरे देत माहिती व मुलाखत दिली.सहजयोगाचे माहात्म्य विषद करताना प्रा चव्हाण म्हणाले, प्रत्येक अवतरणाला साधुसंतांना,ऋषीमुनींना न ओळखण्याची चूक मानवाने केलेली आहे. कारण आत्म्याला प्रकाश नव्हता. परंतु श्रीमाताजींनी कुण्डलिनी शक्तीच्या जागृतीने आत्म्याला प्रकाश दिला व चित्त तेजर्वी केले. त्यामुळे सत्य-असत्य, चांगले-वाईट, सज्जन -दुर्जन, यातील फरक उमगतो. म्हणूनच मानवी जीवनाला श्रीमाताजींनी आत्मसाक्षात्कारासारखी अमूल्य देणगी, बहाल केलेली असून सर्व धर्माचा आदर करणारा सहजयोग हा प्रत्यक्ष अनुभूती घेण्याचा डोळस योग आहे. तसेच त्यांनी सहजयोगाचे सर्व फायदे तसेच चक्रांची माहिती दिली.त्यानंतर प.पू.श्रीमाताजींच्या कृपेत जमलेल्या २०,००० लोकांना आत्मसाक्षात्कार देण्यात आला. * स्वच्छता अभियानाद्धारे सहजयोगाचा प्रसार -चंद्रपुर जिल्हा दि. १६ जानेवारी ते २३ जानेवारी २००५ या कालावधीत चंद्रपूर जिल्हा सहजयोग केंद्र मुख्य सेंटर (जिल्हा स्टेडियम) लगतचा परिसर, रस्ते, नाले, स्वच्छ करण्यात आले यामध्ये ५००-६००सहजयोग्यांनी सहभाग घेतला होता. तसेच सिंदेवाही, वरोरा,राजुरा, भ्रद्रावती, तालुक्यातील सहजयोग ध्यान केंद्रे व उपकेंद्रे यांनीदेखील स्वच्छता अभियान केले होते. सदर अभियानाद्वारे चंद्रपुर जिल्ह्यातील सर्वाचे लक्ष सहजयोगाकडे आपाआपच गेले. सदर अभियानाचे कौतुक सर्व स्थानिक वृत्तपत्रातून झाल्याने सहजयोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला. सहजयोग प्रसार व प्रचार करण्यासाठी हा एक चांगला उपक्रम असल्याचे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दिसून आले.तसेच १४ जाने. सार्वजनिक हळदिकुंकवाचा कार्यक्रम आयोजीत करताना त्यामध्ये खिसमस पूजेत धरमशाळेतील मुलांनी सादर केलेला कार्यक्रम सादर करून सर्व सहजयोग्यांना खिसमस पूजेची आठवण करून दिली.तसेच स्वच्छता मोहीम व हळदीकुंकू या कार्यक्रमासोबत सांस्कृतिक कार्यक्रमात वक्तृत्व स्पर्धा, नृत्य स्पर्धा,रांगोळी व गायन स्पर्धा आयोजीत करून सर्वांना त्यांच्या कलांना प्रोत्साहन देण्यात आले त्याचा बक्षीस समारंभ दिनांक ६.२.२००५ रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. पब्लिक प्रोग्राम - नारायणगांव ुँ रविवार दि. २३.१.२००५ रोजी नारायणगाव मंगल कार्यालयात भव्य असा पब्लिक प्रोग्राम आयोजीत केला गेला. यामध्ये नारायणगाव परिसरातील व जुन्नर तालुक्यातील ४००० ते ४५०० नवीन साधकांनी उपस्थित राहून जागृती घेतली. दुसर्या व तिसर्या दिवसाच्या फॉलोअपला १०० ते १५० लोक उपस्थित होते. या पब्लिक प्रोग्रामसाठी अनेक जेष्ठ सहजयोगी उपस्थित होते. श्रीरामपूरच्या युवाशक्तीने एक दिवस अगोदर नारायणगाव व परिसरात येऊन घरोघरी पत्रकाचे वाटप केले. त्यांचे सहकार्य चांगले लाभले. राजीव बागडदे व त्यांचा सर्व मुझिक ग्रुप कार्यक्रमासाठी आवरजून उपस्थित राहिला. कार्यक्रमाची सरुवात श्री राजीव बागडदे यांच्या गायनाने झाली. त्यांनी चार-पाच भजने गाऊन वातावरणाची निर्मिती केली. त्यानंतर श्री. ए.बी.गायकवाड यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. नंतर डॉ. हुले यांनी सहजयोगाचा परिचय करून दिला. प्रा. अशोक चव्हाण यांनी चक्र, देवदेवता संतुंलन व सहजयोगाचे फायदे याची माहिती दिली. शेवटी श्री दिलीप नलगिरकर यांनी सर्व उपस्थितांना जागृती दिली. आभार श्री गायकवाड ए.बी. यांनी मानले. या कार्यक्रमास विशेष उपस्थिती नारायणगांव पोलिस स्टेशनचे एपीआय श्री कदम साहेब होते त्यांनी सहजयोगामध्ये सर्वधर्मसमभाव कसा आहे? सहजयोग सध्याच्या काळात कसा करणे गरजेचे आहे याची आवश्यकता पटवून दिली.सर्व कार्यक्रम झाल्यानंतर शेवटी फक्त सहजयोग्यांसाठी श्री नलगीरकर यांनी सहजयोग प्रसार व प्रचार करण्याची गरज पटवून मार्गदर्शन केले. जब कु न १५ 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_I.pdf-page-21.txt ----৫- = जानेवारी-फेब्रुवारी २००५ स श्री निर्मलस्तवन आलो तुला मी शरण श्री निर्मला माते तुज विनवितो अंत:स्वरानी भव दुःखे माझे कथू मी कुणाला तू पार कर माते(श्री निर्मला माते ) या बालकाला। तू आदिशक्ती वरदा भवानी तू अन्नपूर्णा अकुला कुंडलिनी ममताच माते तू याजगाला तू पार कर माते ( श्री निर्मला माते)या बालकाला तू निरहंकार: निर्विकार नित्या तू महाशक्ती : महामाया तूच लज्जा तू निर्गुणा निर्मोहा तू निर्मला तू पार कर माते (श्री निर्मला माते) या बालकाला गळू दे अहंकार क्षणी याच माते लागो मला वेड तव ध्यानाचे ज्याच्या मनी जैसा भाव त्यासाठी घेशी धांव लागो मन माझे तुझीया ध्यानाला तू पार कर माते (श्री निर्मला माते) या बालकाला जरी घार उडे आकाशी परी लक्ष असे पिल्लांपाशी तसे तू पाळीशी या विश्वाला तू पार कर माते (श्री निर्मला माते) या बालकाला तूंच माझ्यातीलं आत्मा तूंच सर्वव्यापी परमात्मा तूंच चालविशी या विश्वाला तू पार कर माते (श्री निर्मला माते) या बालकाला तू महालक्ष्मी महासरस्वती महाकाली तुच साक्षात नारायण ब्रह्म महेश स्वयं श्री गणेश पुजे तुजला ६ १ पून तू २ ७ |ा ३ हिं ४ ९ देई मला ठाव तुझीया पदाला तू पार कर माते (श्री निर्मला माते) या बालकाला मन चंचल धावे वेगळे जे जे वाछियले ते ते मिळाले तरी पडतो मोह या जिवाला तू पार कर माते (श्री निर्मला माते) या बालकाला तू पार कर माते (श्री निर्मला माते) या बालकाला वंदीन तें तें तव चरण व्हावे स्मरीन तें रूप तुझे दिसावे राहू दे चित्त सदा तव चरणाला तू पार कर माते (श्री निर्मला माते) या बालकाला १0 ५ प्रकाश दळवी, पुणे बीते दिनभी परछाई को दिलसे धुलकर साफ किया ।। श्रीमाताजी अहंकारमे कृपया संतुलन लाना । श्रीमाताजी माँ अगर भूल हुई हमसे तो श्री माताजी आप हमारे दिलमे अधिष्ठित होना ॥ प्रकाश देना आत्मा को चैतन्यलहरी बहा देना!॥ श्रीमाताजी आत्मा है हम श्रीमाताजी पूर्णतः निर्दोष है । सब अपने ही है जगत मे ना किसपर अब रोष है ।। श्रीमाताजी हम बच्चों को निर्मलविद्या समझाना ।॥ श्रीमाताजी सबको हमने क्षमा की है स्वयं को भी माफ किया । कृपया आप क्षमा करना ।। श्रीमाताजी चित्त हमारा पाू चैतन्य मे लीन करना ।। का श्रीमाताजी आप हमारे सहस्रारमे आ जाना ।। साक्षात्कार स्थापिये हममे । निर्विचारता दे देना ।। श्रीमाताजी पा .. कल्याणी तुंगारे तरी न्यून ते पुरते । अधिक ते सरते ॥ करूनी घेयावे हे तुमते । विनवितु असे ॥ १६) 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_I.pdf-page-22.txt हवन, २४ डिसेंबर २००४ ड० ० की ত बर O৩ ০ ४ री े. ॐ विवाह समारंभ, २६ डिसेंबर २००४ क ह জী ি ८ याम 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_I.pdf-page-23.txt भी क म्युझिक प्रोग्राम, डिसेंबर २००४, पुणे. य ॐ] ३ ১০ मु रा ुभ व शा २१