बा लি चैतन्य लहरी मार्च/एप्रिल २००५ अंक क्रमांक ३/४ जं. वे ७३ ५. अ ॐ ा डि वाढदिवस पूजा हि सका ा का म ही रा १९ ही० १ ुभ जिर शाी नहरि ि क ণ म द त हार े *ক৯ক हा s-s - ॐ मार्च-एप्रिल २००५ र अनुक्रमणिका घे दान सुटे गिराण- २ श्रीमाताजींचा विवाह वाढदिवस समारंभ, प्रतिष्ठान पुणे. ७.४.२००५ (वृत्तांत) ३ वाढदिवस पूजा, गुढीपाडवा पूजा, होळी पूजा, प्रतिष्ठान २००५ (वृत्तांत) ४ ७ पुन: प्रक्षेपण । अमृतवाणी ६ श्रीसूक्त ७ सर. सी. पी.श्रीवास्तवसाहेब यांचे भाषण २० मार्च २००५, बालेवाडी पुणे ८ प.पू. श्रीमाताजी निर्मलादेवींचा सहजयोग्यांना उपदेश.फे बुवारी १९८७------ ९ शिवपूजा १२/१३ मार्च २००५ बालेवाडी, पुणे -वृत्तांत ९२ वाढ दिवस पूजा, बालेवाडी, पुणे (वृत्तांत) १ ४ सर्व सहजयोग्यांना कळविण्यात येते की, सहजयोगातील कॅसेट, सी.डी. पुस्तके, मासिके, श्रीमाताजींचे फोटों, कॅलेंडर, चैतन्यलहरी व युवादृष्टी मासिके, श्रीमाताजींची पेंडॉल्स, इ. साहित्य भारतभरातील वितरण व विक्री व्यवस्था "निर्मल इंन्फ़ोसिस्टीम अॅण्ड टेक्नॉलॉजि प्रा. लि पुणे" या कंपनीमार्फत होत आहे. तरी सर्व सहजयोग्यांना कळविण्यात येते की ,निर्मल इंन्फ़ोसिस्टीमस अॅण्ड टेक्नॉलॉजिस प्रा. लि.या कंपनीच्या लेखी परवानगीशिवाय वरील साहित्याची निर्मिती तसेच परस्पर विक्री कुणीही करू नये. तसे केल्यास त्याची जबाबदारी संबंधित सहजयोग्यावर व लीडरवर राहील. तसेच चैतन्य लहरी मासिकाचे नवीन सभासदत्व घेण्यासाठी धनादेश पाठविताना तो " NIRMAL INFOSYSTEMS AND TECHNOLOGIES PVT.LTD." या नावाने पाठविताना पाकिटावर चैतन्य लहरी (मराठी) लिहिणे आवश्यक आहे. कंपनीचा पत्रव्यवहाराचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे. NIRMAL INFOSYSTEMS AND TECHNOLOGIES PVT. LTD. BLDG. NO. 8, CHANDRAGUPT HSG. SOC. PAUD ROAD, KOTHRUD,PUNE 411 029, TEL. 020 25286537 मार्च-एप्रिल २०0५ .घे दान सुटे गिराण आजकालची राजकीय, सामाजिक, आर्थिक, शौक्षणिक व नैतक दुरवस्था झालेली परिस्थिति अनेक गैरप्रकारांमधून व उद्दिग्न करणाऱ्या घटनांमधून संवेदनशील मनोवृत्तीला जाणवल्याशिवाय रहात नाहीं. अर्थात कुठेंच कांहीं चांगले दृष्टीस पडत नाहीं. असे नाही; या मन:स्तापाबरोबरच सुखद आशा निर्माण करणाऱ्या घटना व माणसे दिसून येतात आणि त्यांचे विचार व कार्य पाहिले की आशेचा एक किरण नजरेस एकू ण पडतो. पण त्याचे प्रमाण अत्यल्प असल्यामूळे त्याचा प्रत्यक्क्ष प्रभाव समाजमानसावर कितपत केव्हां व कसा होणार हा विचार मनाला अस्वस्थ करत राहतो. म्हणूनच सध्यां कलियुग आहे असें म्हणतात आणि म्हणूनच आदिशक्तीचे अवतरण अशा प.पू.श्रीमाताजी आपल्यासमक्ष आहेत, हे आपले किती परम भाग्य आहे. हे समजते. श्रीमाताजींनी मानवप्रकृतीलाच स्पर्श केला आहे व मानवामधे अंतरंगामधून कायापालट करण्यासाठी जगभर सहजयोग सुरु केला आहे. आणि म्हणूनच त्याच्या या महान कार्याचे पाईक म्हणून आपणा सर्वाची जबाबदारी फार मोठी आहे. माणसामधें झाल्याशिवाय ल्याच्या संपूर्ण परिवर्तन घडून त्याच्या हृदयांत प्रेम व करुणा जागृत समस्या संपणार नाहींत. हा आवाका प्रचंड आहे व आपण सर्वस्वानें या कार्याला घेतल्याशिवाय हे संभव नाहीं. त्यासाठी लागणारी सर्व शक्ति मिळवण्याचा ध्यास वाहून व जिद्द आपण बाळगली पाहिजे. वृक्ष मोठा होतो तेव्हां आधीं त्याची मुळे खोलवर जातात, जीवनरस मिळवतात व त्यांतून वृक्षाच्या फाद्या बाजूला पसरतात. अशा वृक्षाच्या छायेतच मग माणसे विसाव्यासाठी येतात. सहजयोग्यांची वाढही अशीच का झाली पाहिजे असे श्रीमाताजींनी सांगितले आहेच. ही स्थिति मिळवण्याचा प्रयत्न आपण मा सातत्याने करूं या व त्यासाठींच शक्ति मागू या. समस्त मानवजातीच्या कल्याणासाठीं आपण सर्वस्वाचे दान श्रीमाताजींच्या चरणीं ठेऊन घे दान सुटे गिराण " अशी मानवजातीला लागलेले हे ग्रहण सोडवण्याची प्रार्थना करूं या. २ ॐ - मार्च-एप्रिल २००४ -4-4-4 श्रीमाताजीचा २८ वा विवाह वाढदिवस समारंभ, प्रतिष्ठान पुणे दिनांक ७.४ २००५ श्रीमाताजीच्या लग्नाच्या ५८ व्या वाढदिवसानिमित्त प्रतिष्ठानमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता. प्रतिष्ठानमधील लॉनवर स्टेज उभारले होते. स्टेजच्या मागच्या बाजूला पाच पांढर्या घोड्याच्या रथात श्रीमाताजी व पापाजी बसलेले दाखविले होते. आकाशांतून देव- देवता फुले उधळीत असून रथाच्या पुढच्या बाजूला गणेश, राधा-कृष्ण नृत्य करीत चालले असल्याचा अतिशय सुंदर देखावा होता. लॉनच्या सर्व बाजूला सजावट केलेले खांब उभाखून विद्युत रोषणाई केली होती. तसेच सिल्कच्या कापडाचा वापर करून श्रीमाताजींच्या येण्याच्या मार्गावर कमानी उभारल्या होत्या. बाजूला केटरींगची व्यवस्था केली होती. साधारण ९:३0 च्या सुमारास श्रीमाताजींचे स्टेजवर आगमन झाले . त्यांच्यासोबत पापाजी, कल्पनाढीदी, साधनादीदी होत्या. श्रीमाताजींच्या चरणावर सर्व जगातील सहजयोग्यांच्या वरतीने पुष्पमाला अर्पण करण्यात आली. प्रथम मीना फातरपेकर यांनी, " केली. त्यानंतर श्रीमाताजींच्या - पापाजींच्या समोर तपकिरी रंगाचा सुंदर केक ठेवण्यात आला. श्रीमाताजींनी व पापाजींनी प्रचंड टाळ्यांच्या आवाजात केक कापला. माता दुर्गा भवानी " हे अत्यंत हृदयातून भजन सादर करून कार्यक्रमाची सुरुवात ह पापाजींनी श्रीमाताजींना केक भरवला, श्रीमाताजींनी व पापाजीनी एकमेकांना " मुझे क्या गम है मेरी माता सामने है "होली खेलोगे तुम्हारे घर" हे भजन सादर करून कार्यक्रम केक भरवला. त्यानंतर हैद्राबादचे कव्वाल स्टेजवर आले. त्यांनी सुर्वातीला ही कव्वाली सादर केली. त्यानंतर होळीवर आधारीत संपवला. त्यानंतर श्रीमाताजींच्या समोर दिल्लीचे श्री राजीव, कलेक्टर श्री गौतम, तसेच नलगीरकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पापार्जीनीही छोटेसे भाषण केले. त्यानंतर वाढदिवस साजरा करण्यास श्रीमाताजींनी परवानगी दिल्याबद्दल श्री राजेंद्र पुगालिया यांनी आभार मानले. शेवटी श्रीमाताजींच्यासमवेत कल्पनादीदी, साधनादीदी यांचे तसेच जमलेल्या सर्व निरमंत्रितांचे फोटो काढण्यात आल्यानंतर आदिशक्ती आपल्या निवासस्थानी परतल्या. त्यावेळी रात्रीचे साधारण १२:00 वाजले होते, त्यानंतर जमलेल्या सर्व निरमंत्रितांनी प्रसाद घेतला. सर सी. पी. श्रीवास्तव साहेबांचे भाषण (संक्षिप्त) अशा प्रसंगी बोलणे तसे अवघड आहे पण बोलण्यासारखे खूप आहे. माझ्या शेजारी ह्या बसलेल्या आहेत. आज मला दिनांक ७ एप्रिल, १९४७ हा आमच्या लग्नाचा दिवस आठवत आहे. आमच्या लग्नाला आज सर्वात प्रथम तिने मला दोन मूर्ति (कल्पनादिदि व साधनादिदि) प्रेझेंट दिल्या असून त्या आपल्यासमोर आहेत. त्यानंतर तिने जगभर हजारो मूर्ति तयार केल्या असून त्यातील काही समोर आहेत. आपण सर्वजण त्यांची मुले आहोत. सर्वातीपासून मी त्यांच्याबरोबर राहून पहात आहे, त्यांनी सर्वांवर एकसारखेच प्रेम केले आहे. त्यांच्या प्रेमाला अंत नाही हे मी पहात आलो आहे. या प्रसंगी मी एकदोन गोष्टी सांगू इच्छितो, माझे जर ह्यांच्याशी लग्न झाले नसते तर मी आज इथे नसतो. मी जो जिवंत आहे ते फक्त ह्यांच्यामुळेच. त्यांनी मला सतत साथ व प्रेम देऊन प्रत्येक गोष्टीत त्या माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत.हे सर्व त्यांना कसे जमते ते मला समजत नाही. ती सर्व जगातील सहजयोग्यांकडे लक्ष देते तसेच आमच्याकडेही लक्ष देते. मला असे वाटते की त्या सर्व प्रेम मला देत आहेत तर आपणा सर्वांना असे वाटते की त्या सव्व प्रेम तुम्हाला देत आहेत. हे असेच चालू रहावे असे मला वाटते. त्या अशाच राहू द्या. आपण सर्वजण आपली मुले, त्यांची मुले, असे सर्वजण इथे येउऊन त्यांचा वाढदिवस साजरा करावा अशी मी परमेश्वराकडे प्रार्थन करतो. आजचा संगीताचा कार्यक्रम खूप चांगला झाला आहे. मीना फातरफेकर चांगल्या गायल्या. तसेच कव्वाल यांनी चांगली कव्वाली सादर केली. मला परत त्यांची कव्वाली ऐकायला आवडेल. सर्वांना श्रीमाताजींच्या कृपेत सुखसमाधान लाभो. ५८ वर्षे पूर्ण होत आहेत्त. शर ३ ब k-q° -এ मार्च-एप्रिल २००५ वाढदिवस पूजा प्रतिष्ठान २० मार्च २00५ आज रात्री १२ वाजता आदिशक्तीचा वाढदिवस सुरू होणार असल्याने प्रतिष्ठानमध्ये सजावट केली होती. सर्वत्र फूगे, फुलांच्या माळा, अनेक प्रकारचे बुके ठेवले होते. श्रीमाताजींच्या निवास कक्षात सर्वत्र फुगे, फूलांच्या माळा. तसेच हॅपी बर्थ डे नावाची आकर्षक अक्षरे लावली होती. बाहेरच्या बाजूला सगळीकडे रांगोळ्या काढल्या होत्या. संपूर्ण प्रतिष्ठानला दिव्यांची रोषणाई केली होती.त्यामुळे साक्षात स्वर्ग पृथ्वीवर साकार झाल्याचा भास होत होता.साधारण ११:४५ च्या सुमारास मुख्य स्टेडियममधील कार्यक्रम संपवून कल्पनादीढी, साधनादीदी, साळवीसाहेब, नात जावई श्री हेम साहेब व नात अनुपमादीदी यांचे प्रतिष्ठानमध्ये आगमन झाले. त्यांच्यासोबत जगातील लिडर्स व पाहणे मंडळी आली होती. श्रीमाताजींच्या आरामकक्षात श्रीमाताजी व पापाजी कोचावर बसलेले होते श्रीमाताजी अत्यंत प्रसन्न व आनंदी दिसत होत्या. श्री राजेंद्र पुगालिया व श्री नलगीरकर यांनी श्रीमाताजींच्या चरणावर सर्व जगातील सहजयोग्यांच्या वतीने पुष्पहार अर्पण केला. त्यावेळी रात्रीचे १२:0० वाजून गेले होते.त्यानंतर पांढर्या रंगाचा अत्यंत सुंदर केक श्रीमाताजींच्या समोर मांडण्यात आला. सर्वजण "हॅपी बर्थ डे टू श्रीमाताजी" हे गीत म्हणत असताना टाळ्यांच्या आवाजात श्रीमाताजींजी पापार्जींच्या मदतीने केक कापला, पापार्जींनी श्रीमाताजींना केक भरवला. त्यानंतर दुसरा मोठा चॉकलेट केक समोर ठेवण्यात आला. तो केक कापल्यानंतर पापार्जीनी एक केक कापला त्यावेळी तुम जिओ हजारो साल, बार बार ये दिन आये, ही गाणी सर्वजण म्हणत होते. त्यानंतर श्री राजेंद्र पुगालिया यांनी श्रीमाताजींना साडी अर्पण केली.त्यानंतर जगातील लिडर्सनी श्रीमाताजींच्या चरणावर बुके अर्पण केले. त्यावेळी साधनादीदींनी सुचविल्यानुसार, फ्रेंच, जर्मन, इटालीयन, जपानी, ऑस्ट्रेलियन भाषेत हॅपी बर्थ डे गीत म्हटले. त्यानंतर श्रीमाताजींच्या कुटुंबातील सर्व व्यक्तीनीं श्रीमाताजींना वाढदिव्साच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनतर सर्व कुटुंबीयांनी केकचा महाप्रसाद घेतला.त्यानंतर श्रीपुगालिया यांच्या मदतीने श्रीमाताजींच्या हर्ते तसेच कल्पनादीदींच्या हस्ते प्रतिष्ठानमधील सहकार्यांना प्रेझेंट देण्यात आली.आज प्रतिष्ठानमध्ये उपस्थित असलेल्या सर्वांना साक्षात स्वर्गात आल्यासारखे जाणवत होते. सर्वत्र प्रचंड चैतन्य जाणवत होते. गुढीपाडवा पूजा प्रतिष्ठान, पुणे, दिनांक १ एप्रिल २००५ आज गुढीपाडव्या निमित्त प्रतिष्ठानावर श्रीमाताजींची पूजा संपन्न झाली. ८:३० च्या सुमारास प्रतिष्ठान मधील श्रीमाताजीच्या आरामकक्षात श्री राजेंद्र पुगालिया व श्री पराग राजे यांनी श्रीमातारजींच्या चरणावर हार अर्पण केला। श्रीमाताजीं कोचावर बसलेल्या होत्या. त्यांच्या बाजूला पापाजी बसले होते. फुलांनी सजविलेल्या चांदीच्या तबकात श्रीमाताजींनी आपले चरण ठेवले होते. त्यानंतर श्री पुगालिया यांनी सर्व सहजयोग्यांच्या वतीने श्रीमाताजींना साडी व ओटी अर्पण केली. श्रीमाताजींना श्री पराग राजे यांनी सर्व सहजयोग्यांच्या वतीने भेट अर्पण केली. त्यानंतर एक फळांनी भरलेली परडी जिच्या वरच्या बाजूला आकर्षक गुढ्या उभारलेल्या होत्या अशी परडी श्रीमातार्जींच्या चरणासमोर ठेवली. त्यावेळी श्रीमाताजींनी सर्वांना गुढीपाडव्याचे अनंत आशीर्वाद दिले. श्रीमाताजींना प्रतिष्ठानमधील युवाशक्तीच्या वतीने रजई प्रेझेंट दिली. शेवटी श्रीमाताजींनी महाप्रसादाच्या नैवेद्याचा स्वीकार केला. आज श्रीमाताजी खूपच प्रसङ्ग व आनंदी होत्या. होळी -प्रतिष्ठान पूणे, दिनांक २५ मार्च २००७ संध्याकाळी ७:३० च्या सुमारास श्रीमातारजींच्या आरामकक्षात श्री राजेंद्र पुगालिया आणि डॉ उदवाणी, अमरावती यांनी श्रीमाताजींच्या चरणावर गुलाबपुष्पांची माळा अर्पण केली. त्यावेंळी श्रीमाताजींच्या बाजूला पापाजी तसेच कल्पनादीदी व पी. के. साहेब बसले होते. त्यानंतर चांदीच्या तबकात चांदीच्या वाटयांमधे अनेक रंग ठेवलेले तबक श्रीमाताजींच्या पुढे सादर केले. त्यावेळी श्रीमाताजींनी त्यातील रंग आपल्या हाताने व्हायब्रेट केले. त्यातील गुलाबी रंग श्रीमाताजींनी हाताला लावला आणि होळी साजरी केली. श्रीमाताजींनी सर्वांना अनंत आशीर्वाद दिले. ह ४ मार्च-एप्रिल २०09 पुन: प्रक्षेपण (अनुभवलेल्या, ऐकलेल्या, वाचलेल्या अनेक गोष्टी स्मृति-पटलावर कधीं कधीं कायमच्या टिकून रहात नाहींत. कोणत्या ना कोणत्या निमित्तानें त्या अचानक खोलवरून, जाग्याही होतात. प.पू. श्रीमाताजर्जींनी अवतरण व देव-देवतांबद्दल तसेच सहजयोगाबद्दल केलेली प्रवचने हे एक साहजयोग्यांसाठी अनमोल धन आहे. त्या उपदेशाची जाणीव जागृत रहावी या सीमित उद्देशाने त्यांच्या वेगवेगळ्या प्रवचनांतील संक्षिप्त अंश या सदरामधून पुन्हा प्रसिद्ध करणें सहजयोग्यांसाठी उपयुक्त ठरेल या भावनेने हे सदर सुखू करीत आहोंत. परमचैतन्याच्या इच्छेनुसारच हा प्रयत्न फलदायी होवो एवढीच श्रीमाताजींच्या चरणी प्रार्थना आहे.) रामनवमी पूजा,: २५ मार्च १९११ ....श्रीराम हे आपल्या अनाहत चक्रावरील फार महत्वाचे दैवत आहे. हृदयांत प्रेम व कर्तव्यपरायणता कमी असते तेव्हा या चक्रावर पकड़ येते. श्रीराम हे एक परिपूर्ण मानवस्वरूपातील अवतरण होते. ते पुरुषोत्तम होते. त्यांचे चारित्र्य अत्यंत शुद्ध व स्वच्छ होते. प्रजेचे हित कशात आहे याचाच त्यांनी विचार केला, त्याचबरोबर पुत्र, पती, बधू या सर्व संबंधामध्ये आदर्श दाखवून दिला, सर्व बाबतीत धर्माचेच आदर्श दाखवले. आजकालच्या आपल्या देशांतील परिस्थितीमध्ये याची फारच आवश्यकता आहे; नुसती मोठमोठ्याने भजने गाऊन, घोषणा करून वा मंदिर बांधून हे होणार नाही. त्यासाठी श्रीरामशक्तीचा प्रकाश आपल्या चित्तामध्ये आला पाहिजे. सहजयोग्यांनी हाच प्रयत्न केला पाहिजे, त्यांनाच ते शक्य आहे. श्रीरामांचे आदर्श आपल्या हृदयांत रुजवले तर आजकालचे सर्व गलिच्छ राजकारण व लोकांचे त्रास दूर होणार आहेत. राज्य करतांनाही श्रीराम निष्काम व निरासक्त राहिले. ....आपल्याच चित्तावर नियंत्रण ठेवा. भिरभिरणारी नजर हे अस्थिर चित्ताचे लक्षण आहे जीवनामधून प्रगट व्हायला हवा....श्रीरामांच्या जीवनकर्तृत्वामागे सीतादेवीची Potential शक्ती होती. तिच्यामध्ये पूर्णत्वाने कार्यान्वित झाल्याने सर्व संकटकालांत पत्नी व माता या आदर्श धर्माचे ती पूर्णपणे पालन करत होती. सहजयोगिनीनीं हे विशेष करून लक्षांत ठेवावे.... क्षमा व प्रेम हे गुण मिळवले तर हे अशक्य नाही..... त्याचप्रमाणें श्री हनुमानांचा समर्पित व तत्पर दासध्माचा गुणही आत्मसात केला पाहिजे. ... श्रीराम जागृत राहिले तर तुमचे सर्व विचार व सवयी यामध्ये खूप परिवर्तन घडेल. विश्वधर्माचे आदर्श असे सहजयोगी बनण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा.... जटी श्रीरामांचा आदर्श जीवनाच्या सर्व क्षेत्रांमधे आणण्याचा प्रयत्न करा. म्हणून ...श्रीरामांच्या आदर्शाचा आविष्कार तुमच्या विश्वनिर्मल धर्माची संस्कृती- ७ फेब्रुवारी,८५ ....विश्वनिर्मल धर्माचा गाभा हा अंतरंगातील शांती बोलून दाखवतां येत नसते. तसे करणें म्हणजे अहंकारामधून स्वतःचीच फसवणूक करणें आहे. ती आपली आपल्यालाच आंतमधून मिळवायची असते, त्यासाठीं प्रयत्न करायचा असतो. तुमच्या डोक्यांत जे कांहीं चालते त्याचाच परिणाम बाहेर दिसून येतो. मी जे कांहीं सांगते तो एक मंत्रच असतो, त्याचा अर्थ तुमच्या आंतमध्ये खोलवर शिरल्याचे तुम्हांला समजले पाहिजे.त्यासाठीच 'आंत' मध्ये तुम्ही शांत असले पाहिजे. तसे असाल तरच जे कांही तुमच्या कल्याणासाठी व प्रगल्भतेसाठी असते ते आंतपर्यंत रुजते.....कांहीं नवीन सहजयोग्यांनाही सहजयोगाबद्दल, ध्यानाबद्दल, बाधांबद्दल बोलण्याची संवय असते. हे अगदी चूक आहे. तुमची सर्व स्थिति तुमचे व्यक्तिमत्त्व, स्वभाव, वागणूक इ.मधून आपोआप दुसर्याला जाणवली पाहिजे. वृक्ष मोठा वाढला की लोक आपोआप त्याच्या छायेखाली येतात. तसे हे झाले पाहिजे..... तुम्हाला आजूबाजूला शांती निर्माण करायची आहे; म्हणून तुमच्या संवयीमधून, आवडी-निवडी मधून अशा सर्व प्रकारे ती दुसर्यांना जाणवली पाहिजे..... त्यासाठी एक म्हणजे सतत सुंदर व मंगल गोष्टींकडे चित्त द्या. मुले, फुले, यांच्याकडे बघा, तुम्हाला लाभलेले आशीर्वाद आठवा.... त्याचप्रमाणें आनंदाचे क्षण आठवा. आंतमधला आनंद सुख-शांती पसरवणारा असतो. असे झाले पाहिजे. मग छोटया-मोठया तक्रारी, कूरबूरी पळून " शांती " आहे; ही शांती तुमच्या अंतरंगात प्रथम पूर्णपणे प्रस्थापित झाली पाहिजे. छोटया - छोट्या वागण्याबोलण्यावरून, भाषेवरून विचारांमधून, जातात. संत असे असतात. ॐ ां *मम ्र ५ मार्च-एप्रिल २००५ अमृतवाणी प.परश्रीमाताजींजी वेळोवेली केलेल्या उपदेशांमधील अमृतकण आत्मसाक्षात्कारानंतर तुम्हाला भगवान शंकराचे ज्ञान होते कारण आपला आत्मा प्रकाशित झाल्यानंतर ..... (उपदेश - १९९३) चित्त सहसारांत श्रीसदाशिवांच्या चरणी लीन व एकाग्र होते. तुमच्या स्वत:च्या आत्मपरीक्षणासाठीं तुमच्यामध्ये शिव - तत्त्व, त्यांची निरागसता, भोळेपणा व अबोधितता- प्रस्थापित होणें आवश्यक आहे. आत्मसाक्षात्कारानंतर आणि सहस्रार उघडल्यानंतर तुम्हाला आणखी चार चक्रांमधून पार व्हायचे आहे- अंधबिंू, बिंदू, वलय आणि प्रदक्षिणा ही चक्रे पार केल्यानंतर तुम्ही स्वत:ला सहजयोगी म्हणूं शकता. (सहस्रार पूजा: १3८३) ...... तुमच्या या आयुष्यामध्येच उत्थानासाठीं तुम्हाला सात चक्रांच्या आणि त्या पुढच्या आणखी दोन चक्रांच्या म्हणजे नऊ चक्रांच्या पार व्हायचे आहे आणि तेच तुमचे अंतिम साध्य आहे. ... ध्यान केल्यास प्रगती चांगली होते. मंत्र यांत्रिकपणे म्हटले जाऊं नयेत; हृदयापासून त्याचे उच्चारण व्हावे, भावपूर्णपणें उच्चारावेत. ..सहजयोगी ही व्यक्ती कुण्डलिनीमधून आत्मसाक्षात्कार मिळालेली व्यक्ती असते व कुण्डलिनी तुमचे संगोपन क रणारी आहे. आई मुलाची काळजी घेते. त्याला प्रेम देते पण त्याच्याशी तडजोड करत नाही. ज्या दिवशी सहजयोगी आदर्श होऊन अलंकाराप्रमाणें चमकतील ते दिवस यायला हवेत. सर्व सहजयोगी अशाप्रकारे तयार झाल्याचे दिवस मला पहायचे आहेत. अस्वस्थ करणार्या ज्या गोष्टी तुम्ही अनुभवता त्या सर्व माया आहेत हे जेव्हा कळेल त्यावेळी तुम्ही चित्तावर प्रभुत्व मिळवाल. (शिव पूजा : १९९३) (नवरात्री पूजा १९८८) (दिवाळीपूजा १३3३) (दिवाळी पूजा १९९३) (दिवाळी पूजा १९९३) (ललिता-श्रीचक्र पूजा १९९०) के गाव EPRENT दाज Certificate of Special Congressional Recognition प्रात्र Presented to Shri Mataji In celebration of sour 82 6irthday and in recognitien of you many outstanding contrikuziona प c म हा Mand 21.200s DAYE IESAGER GE CONGREES श ज ६ से मार्च- एप्रिल २००५ श्रीसूक्त जि अंक क् 1/२ वरून पुढे आदित्यवर्णे तपसोधिजातो वनस्पतिस्तव वृक्षो S थ बिल्व: । तर्य फलानि तपसा नुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मी:॥६ ॥ विवरण:- जिचे मुखमण्डल अरुणव्णाने शोभत आहे; अश्या लक्ष्मीमातेने तपश्चर्येने बिल्ववृक्षाची निर्मिती केली. म्हणूनच बिल्ववृक्षाला " श्रीवृक्ष असेही म्हणतात. या बिल्वफळाच्या सेवनाने अंतर्बाह्य शुद्धी होते. बिल्ववृक्षाच्या त्रिदलसेवनाने त्रिविध ताप पूर्ण नाहीसे होतात. म्हणूनच बिल्ववृक्षाला आयुर्वेदात महत्त्वाचे स्थान दिले आहे. हे लक्ष्मीमाते, आम्ही अज्ञानी आहोत. ह्या अज्ञानातून पातके निर्माण होतात. आमच्यातील अकार्यक्षमतेमुळे मानसिक व भौतिक दारिद्रय निर्माण होते. या सर्व गोष्टींनाच अलक्ष्मी असे म्हटले आहे. श्रीलक्ष्मीमातेने निर्माण केलेल्या या बिल्ववृक्षातून वातावरणात सोडल्या जाणाऱ्या द्रव्यांचा मानवी शरीरावर विलक्षण चांगला परिणाम होत असतो. आपल्या शरीरातील रोमरंधांतूनही हा प्रवाह आत जाऊन अंतर्बाह्य शुद्धी होत असते. हा प्रवाह म्हणजे दुसरे तिसरे काही नसून परमचैतन्यच होय. तेव्हा, श्रीमाताजी., असे हे परमचैतन्य आम्हा सर्वांच्या रोमरंधांतन शोषले जाऊन आमच्यातील अलक्ष्मी दूर होऊ दे उपैतु मां देवसखः कीर्तिश्व मणिना सह । प्रादुर्भूतो S र्मि राष्ट्रे s सिमिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे ।। ७ । हे लक्ष्मीमाते, महादेवांचा मित्र म्हणून प्रसिद्ध असलेला कुबेर मला प्रसन्न होऊ दे. कुबेर यश, कीर्ती, समृद्धी विवरण :- देतो. म्हणजे याचाच अर्थ, दैवी शक्ती जर पाठीशी असेल तर कोणत्याही चांगल्या कार्यात आपल्याला यश येते, व आलेले यश हे चिरकाल टिकते. म्हणून हे लक्ष्मीमाते, तू आम्हाला दैवी शक्तीने संपन्न कर. भारतासारख्या श्रेष्ठ, पावन अश्या योगभूमीत आम्ही जन्माला आलो आहोत. म्हणून तू आम्हाला आध्यात्मिक समृद्धी दे. अशी प्रार्थना या मंत्रामध्ये ऋरषींनी केली आहे. ही प्रार्थना आपल्या सर्वांच्या माउलीने ऐकली आणि आध्यात्मिक समद्ीच्या ज्योतींचा प्रकाश केवल भारतापुरताच सीमित न ठेवता सारे विश्वच या प्रकाशाने उजलन निघाले. हा प्रेमाचा प्रकाश सतत वाटण्याची शुद्ध इच्छा आम्हां सर्व सहजयोग्यांना होऊ दे हीच श्रीमाताजींच्या चरणी नम्र प्रार्थना ! कप्तिपासामलां ज्येष्ठामलक्ष्मी नाशयाम्यहम् । अभूतिमसमृद्धिच सर्वां निर्णुद मे गृहात् ॥ ८ ।। विवरण : - हे लक्ष्मीमाते, आमच्या घरातील सर्व प्रकारची अवकळा, दारिद्रय, निरुत्साह यांनी युक्त असलेली जी असमृद्धी आहे ती नाहीशी होऊ दे. सर्व सुखं असतानाही अनेक घरांमधून मानरसिक असंतोष असतो. हे औदासीन्य, निरुत्साह म्हणजे अभूति होय. कितीही मिळाले तरी समाधानी वृत्ती नसेल, तर दुःख वाटयास येते. म्हणूनच अशी जी अतृप्ती असते ती आमच्या घरातून नाहीशी कर. यासाठी, श्रीमाताजी., आम्हा सर्वांमधील अतप्ती, लालसा ही नष्ट होऊउन आम्हा सर्वांची वक्ति ही आपल्या परमकृपेत समाधानी होऊ दे. - - ७ - खभ म ------এ-এ-এ=এএ मार्च-एप्रिल २००9 गन्धव्दारां दुराधर्षां नित्यपुष्टाम् करीषिणीम् । ईश्वरी सर्वभूतानां तामिहोपहवये श्रियम् ।। ९ विवरण :- वरील श्लोकात पृथ्वीमातेला दिलेली विशेषणे सांगितली आहेत. गंधवती पृथ्वी-सुगंधाने ओळखू येणाऱ्या, धनधान्यांनी नेहमी पुष्ट असणार्या, उदंड समृद्धी देणाऱ्या, संपूर्ण जगतितलावर सत्ता असणाऱ्या, अश्या या पृथ्वीरुप धारण केलेल्या लक्ष्मीमातेला आम्ही बोलवत आहोत. सर्व सृष्टीचे नियमन करणार्या,सर्व चराचरसृष्टीवरच जिची सत्ता आहे अश्या साक्षात आदिशक्तीनेच पृथ्वीचे रूप धारण केलेले आहे. आपल्याला जन्म तीच देते. आपल्या पालनपोषणासाठी आवश्यक असणारे सर्व तीच पुरवत असते. समृद्धी देणारी शक्तीही तीच. सर्व समृद्धी (आध्यात्मिक, भौतिक) जरी आली, तरी या सर्व गोष्टींचे नियंत्रण करणारी शक्तीही तीच. ही शक्ती म्हणजेच आपल्या सर्वांची आई आपण सर्व तिचीच लेकरे आहोत. अश्या या आपल्या सर्वांच्या आईच्या अंत:करणातून आपल्या लेकरांवर सतत निर्मलप्रेमखूपी वात्सल्याच्या धारांचा वर्षाव होत असतो. ह्याची जाणीव आम्हा सर्व सहजयोग्यांना सदैव असू दे. मनसः काममाकूर्ति वाचः सत्यमशीमहि । पशूनां रूपमङ्गस्य मयि श्री: श्रयतां यश: ॥१० ।। भा विवरण :- हे लक्ष्मीमाते, आमच्या मनातील शुद्ध इच्छा, चांगले संकल्प पूर्ण होवोत. आमची वाणी ही नेहमी सत्य व यथार्थ असू दे. आमच्या मनामध्ये कितीतरी विचार येत असतात, जे निरर्थक असतात. त्यांनी आमचे चित्त सतत भरकटत राहते. आमच्यातील कुविचार हे ज्ञानाग्नीने भर्मसात होऊ देत. सत्य वाणी ही गंगाजलाप्रमाणे शुद्ध व पवित्र असते. यासाठी, जर आमच्या वाणीतून सत्य मंगल, पवित्र बोल आले तर श्रीलक्ष्मीमातेचे कृपाशीर्वाद आपोआपच मिळतील व यश समृद्धी, कीर्ती या गोष्टी चालूनच येतील. म्हणूनच श्रीमाताजी, आम्हाला आपल्या परमकृपेत निर्विचारिता प्राप्त होऊ दे. म्हणजे आमच्या मुखातून बाहेर पडणारे बोल हे या त्रैलोक्यस्वामिनीच्या म्हणजेच आपल्या इच्छेनुसारच येतील व हे बोल आपल्या इच्छेजुसार आल्याने ते सत्य. मंगल व पवित्रच असतील. क्रमशाः सर. सी. पी. श्रीवास्तवसाहेब यांचे भाषण २० मार्च २००७ बालेवाडी पुणे. आजचा दिवस खूप महान आहे. तुमच्या श्रीमाताजीनी पृथ्वीवरील माणसांना आत्मसाक्षात्कार देऊन देवदूत बनविले असून आजच्या या शुभ प्रसंगी सर्वाना याठिकाणी एकत्र केले आहे. आपण सर्वजण आज श्रीमाताजींचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. श्रीमाताज्जीनी स्वर्गातून या पृथ्वीवर आपल्या सर्वांना देवदूत बनविण्यासाठी अवतार घेतला आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की, गेले ३५ वर्षे त्या बैलगाडी, आगगाडीं, विमानातून प्रवास करून जगभरातील लोकांना आत्मसाक्षात्कार देत आहेत. जगभरातून आपण श्रीमाताजींचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र जमला आहात आजचा हा आनंदाचा क्षण आहे. श्रीमाताजी सर्वसहजयोग्यांवर तसेच कुटुंबीयांवर एकसारखेच प्रेम करतात. आज योगायोगाने माझा वाढदिवस आहे. जगात असलेल्या १५ अब्ज लोकंपैकी मी एक आहे. पण एकमेव महत्त्वाचा जन्म म्हणजे श्रीमाता्जींचा वाढदिवस. तुम्हा सर्वाच्या वतीने मी श्रीमाताजींना प्रार्थना करतो की, आपण या पृथ्वीवर सर्वांना देवदूत बनविण्यासाठी अवतार घेतला असून त्या कार्यात आपण यशस्वी झाला आहात. पण अजून आपले कार्य पूर्ण झालेले नसून अजून जगातील अनेकांना आत्मसाक्षात्कार देणे बाकी आहे. म्हणून जो पर्यंत पृथ्वीवरील सर्व मानव आत्मसाक्षात्कार घेऊन देवदूत बनत नाहीत, सर्व पृथ्वी स्वर्ग होत नाही तोपर्यंत आपले हे साकार रूपातील अस्तित्व आम्हासर्वांना हवे आहे. जय श्री माताजी - ८ प्रतिष्ठान, २० मार्च २००७ ि स मे के लि ८ र १ क २१ मार्च २००५, बालेवाडी णे पु प री सेकःर यै र गुढीपाडवा पूजा, प्रतिष्ठान, पुणे, प्र ति भ लि लि ি होळी -प्रतिष्ठान, पुणे रा ब ज ति विवाह वाढदिवस समारंभ, प्रतिष्ठान, पुणे. श्र कि २. ॐ श्ी এ० ए्ी सी ट दाम এ मार्च-एप्रिल २००७ प.पू.श्रीमाताजी निर्मलादेवींचा सहजयोग्यांना उपदेश. मुंबई : २6-२७ फेब्रुटारी ८७ सहजयोग मला फार पूर्वीपासूनच माहीत होता; हे होऊन त्यांची कुण्डलिनी जागृत होत आहे, त्यांना साक्षात्कार ज्ञान मला - जन्मत:च उपजत होते. पण त्याबद्दल उघडपणें मिळत आहे आणि त्या चैतन्याची जाणीव हळू -हळू त्यांना सांगणे हीच मुख्य अडचण होती आणि ते अद्धितीय ज्ञान कसे हातांवर जाणवूं लागली आहे. म्हणूनच या व्हायब्रेशन्सबद्दल ি आजपर्यंत कुणी स्पष्टपणे बोलत नव्हते; आजपर्यंत अव्यक्त राहिल्यामुळेंच फक्त चैतन्यलहरी असेच शब्द वापरले जात. प्रकट करावे याचाच मी विचार करत असे. गोष्ट मात्र माझ्या मनांत ठाम होती आणि ती एक म्हणजे सातवे चक्र उद्डल्याशिवाय कांही होणार नाही, ते ती फक्त एक स्थिती होती आणि ती स्थिती प्राप्त झाल्यावरच मी ५ मे या दिवशी करू शकले. खरं तर ती एक गुप्त गोष्ट त्याचा अनुभव व आनंद मिळत असे पण जडरूपामुळे त्याची होती. पूर्वी ब्रहृदचैतन्य अव्यक्त होते; ते स्वत:ला प्रकट करू ओळख होत नव्हती. अर्थात त्या स्थितीवर आलेले संत शक त नव्हते. म्हणून ज्या काही थोड्याच व्यक्तींना मोह क्रोध इ. विकारांच्या पलीकडे गेले होते. हे सत्य साक्षात्कार मिळून तेथपर्यंत पोचता आले त्यांनी ते आपल्यासमोर आहे. पण कुण्डलिनी जागृत होते म्हणजे कारय, निराकार, निर्गुण आहे असेच सांगितले. ही स्थिती पाण्याचा ते कसे होते, ब्रह्दचैतन्य म्हणजे काय हे कुणी सांगितले नव्हते थैंब सागरांत मिसळून जणूं नाहींसा व्हावा अशी होती. म्हणजे किंवा त्याची प्रत्यक्ष अनत्भूती देऊं शकत नव्हते. त्यामुळेच ब्रहृचैतन्याबद्दल काय ,कसे व किती प्रकारे सांगावे याचा अनेकलोकांमध्ये कथा, कहाण्या इ. गोष्टीस्वरूपात त्याबद्दल उलगडा कुणालाच होत नव्हता. पृथ्वीच्या पाठीवर बोलले जात होते. अवतरलेल्या थोर सिद्ध-पुरुषांनी, आत्मसाक्षात्कार मिळूनही त्या स्थितीवर पोचलेल्या अनुयायांना - ( असे ब्रह्ृचैतन्याचे पूर्ण व साक्षात रूप तुमच्यासमोर आले आहे. योग्य शिष्यही फार थोडेच होते) - त्याचा अनुभव देण्याचा आतां तुम्ही त्याची अनुभूति मिळाल्यावरही त्या सागरामध्यें प्रयत्न केला; त्यांना ब्रह्लचैतन्याची अनुभूती दिली. पण विरघळून जाणार नाहीं इकडे माझे लक्ष राहील. असे समजा मुळांतच हे ब्रह्मचैतन्य व्यक्त स्थितीला नसल्याने ते सारेच त्या की सर्व ब्रह्ृचैतन्य एका विशाल घड्यामधें ओतले आहे आणि महासागरांत विरघळून गेले. संत ज्ञानेश्वरांनी समाधि घेतल्यावर लोकांना वाटले ठेवली आहेत.म्हणजे च मी तुम्हा सर्वाना माझ्यामधे की याबद्दल कुणी सांगू शकणार नाहीं. म्हणून फारच थोड्या जैविकांसारखे (Cells) धारण केले आहे आणि त्यांतूनच मंडळींना ब्रह्ृचैतन्याची अनुभूति मिळाली तरीही ही अनुभूती तुमचे रक्षण, सांभाळ, पोषण, स्वच्छता होणार अरसून इतरांना प्रत्यक्षपणे मिळणे म्हणजे हे चैतन्य आपल्या तुमच्यामधून पुढील कार्य घडवून आणणार आहे. त्याचबरोबर हातांच्या बोटांवर जाणवणे, इंद्रियांद्वारा त्याची संवेदना होणे, हेहि लक्षांत घ्या की मी - महामाया- आहे, म्हणून सर्व कांही मनोव्यापारातून किंवा बुद्धीमधून त्याची ओळख होणें हीच सावकाशीने, हळू-हळू योग्य वेळी व योग्य तन्हेने घडवून मोठी अडचण होती. तरीही पूर्वीच्या सर्व संतांच्या प्रयत्नामधून त्याच्यासाठीची पूर्वतयारी होत होती. आता मी त्या ब्रह्दचैतन्याचे म्हणून साक्षात स्वरूपांत तुमच्यासमोर आले; अर्थात जे आणि त्यांच्या देवतांवर कार्य करू शकले. कोणत्याही आजपर्यंत निराकार होते ते सगुण-साकार होऊन प्रगट झाले देवतेची तुम्ही प्रार्थना करा की त्या चक्रावर तुम्हाला आहे. पूर्वीचे सर्व ज्ञानी पुरुष त्याचेच अंश होते पण आतां ते व्हायब्रेशन्स जाणवतील . हाच मी साक्षात ब्रह्लचैतन्य पूर्ण स्वरूपांत प्रगट झाले आहे आणि त्या चैतन्यरूपी असल्याचा पुरावा आहे. ब्रन्हचैतन्यच आदिशक्ती आहे सागरांतील जलसिंचनाने लोकांच्या मनाचे पोषण- धारण आणिआदिशिवही माझ्या हृदयांत आहेत पण मी हेच सर्व प्रत्यक्षपणे मी दाखवूं शकले, म्हणजे तुमच्यामधील चैतन्याची लहान-लहान मडकी त्यामध्ये आणणार आहे. सातवे चक्रउघडल्यावर तुमची सर्व चक्रे कार्यान्वित झाली आहेत. त्यामुळेंच मी तुमच्या सर्व चक्रांवर सहस्रारामध्ये पूर्ण अवतरण र ९ -- --- -/-६/-। -2-2 ाह मार्च-एप्रिल २०0५ मानवीस्वरुपांत आले असल्यामुळे तुम्हाला हे ओळखणें ब्रहृचैतन्य आतां स्वत:लाच प्रगट करू लागले आहे. अवघड आहे. इतर सामान्य लोकांना हे सांगितले तरी समजणार नाहीं; पण सहजयोग्यांना ते समजेल म्हणून त्यांनाच फक्त हे सांगण्यासारखे आहे. हे सत्य पचवणंही सोपे नाहीं तर त्याचा कुणाला काय उपयोग होणार? पूर्वीच्या नाहीं. एवढेच काय पैसा-सत्ता सांभाळणेही आजकाल कठीण अवतरणांना तसे करण्याची जरूरी वाटली नाहीं असे नव्ह आहे; म्हणून सामान्य लोकांना मीच सर्व अवतरणांकडून कार्य तर लोकांबरोबर तो संवाद नव्हता. म्हणजे आंधळ्या करवते हे समज्णे फार अवघड आहे. साधं उदाहरण पहा; तुम्हाला इलेक्ट्रिसिटीचा शोध लागला आणि त्याबद्दल तुम्ही दुसर्याला कांहीच सांगितले माणसाला तुम्ही कारय दाखवणार असे ते होते. एकदा मी औरंगाबादमध्ये असताना एका मुलानें मला आत्मसाक्षात्काराची जाण असलेले आणि तो पचवण्याच्या सांगितले की त्याच्या असे वाचनात आले आहे की बहुचैतन्य स्थितीला आलेले लोक त्या काळी नव्हते. ज्या थोड्या हे त्याची जाणीव होण्या- न होण्याच्याही पलीकडे आहे. मग लोकांना आत्मसाक्षात्कार मिळाला, त्यांचे स्वत:चे सहस्रार मी त्याला सांगितले की ते खरे असले, तरी त्याची जाणीव उघडले होते पण ते त्यामध्येंच हरवून गेले आणि म्हणून त्याची करून घेण्याचा प्रयत्न कर; त्याचवेळीं माझ्या मनांत ठरले अनुभूति वैयक्तिक स्तरावरच राहिली आणि सामूहिक स्तरावर की आता मी कांहीं थोड्या लोकांना हे सांगितले पाहिजे: कारण पोचली नाही. पण आता ते सर्व संपले आहे आणि सामूहिक आतां ती वेळ आली आहे; आजपर्यंत सर्व धर्म वेगवेगळ्या स्तरावर त्याचा आविष्कार होऊ लागला आहे. तऱ्हेनें आपापल्या मा्गाने चालले होते पण आता त्यांचे एकसूत्रीकरण होत आहे. आतां मी ख़िस्त, मोहम्मद इ. सर्वाबद्दल समजावून सांगेन कारण ते सर्व एकाच पूर्णाचे- सारख्या थोर पुरुषांनाही बरेच कांहीं भोगावे लागले. खरे तर ब्रह्वचैतन्याचे -अंश आहेत. माझ्याबद्दल शास्त्रज्ञ मंडळींना मात्र अजिबात सांगू पण त्यांचाही छळच केला गेला. म्हणून त्यांच्या कष्टांतुन नका; त्यांना एवढेंच सांगा की ही एक नवीन प्रणाली आहे काहीं घडू शकले नाहीं. मला वैकुंठच काय पण त्यापलीकडचे आणि ती सांगून समजण्यासासखी नसली तरी ते " घटित " (happen) होत असल्याचे तुम्ही स्वतः अनुभवले आहे. नाहीं. अजून त्यासाठीं मानव तयार झालेला नाहीं. खिचडी माझ्याबद्दल कांही बोलू नका; त्यांना एवढेच सांगा की बनवण्यासारखे हे कार्य आहे, ती अजून बनली नाहीं, तिला कुण्डलिनी- जागृतीची ही पद्धत माताजी श्रीनिर्मलादेवीनी चांगले शिजायला पुरेसा वेळ हवा ना? सध्या जे थोडे लोक सांगितली आहे; " ते कसे घडून येते त्यांनाच माहीत " असे तयार होत आहेत ते पूर्वीच्या अवतरणांच्या मोजक्या सांगून सर्व माझ्यावर सोपवा. काही मोजके अपवाद सोडले तर आजपर्यंत कणी अजून खूप लोक येणार आहेत. वेळ लागला तरी ते येणारच. इतरांना आत्मसाक्षात्कार देऊं शकत नव्हते. ज्या लोकांना असे खूप लोक तयार होणार आहेत, बाकीचे जेराहतील त्यांना तो मिळाला ते स्वत:ला फार कठोरपणे शुद्ध (स्वच्छ)करण्याच्या मागे लागलेले साधक होते. उदाहरण द्यायचे तर बुद्धांना हीच तपश्चर्या समजली होती म्हणून त्यांना आत्मसाक्षात्कार मिळाला; तेत्याच्यासाठीच कष्ट करत होते.माणसाबरोबरच काळाचाही जन्म झाला. माणसाच्या त्याचाच त्यांना ध्यास लागला होता आणि त्यासाठींच ते सवयीमुळेच काळ निर्माण झाला. सहजयोगांत आल्यावर प्रार्थना करत होते. म्हणून ब्रह्ृचैतन्य जणूं त्यांच्यामध्ये शिरले. तुमच्या सवयी सुटतात. म्हणून कसल्याही संवयींचे समर्थन पण त्यांना फक्त ती स्थिती मिळाली; त्यानंतर दूसन्यांना तो करू नका, नाहीं तर त्या सुटणार नाहींत. एका आयुष्यांत अनुभव ते देऊ शकले नाहींत. आणि आता हेच सामूहिक तुम्ही आत्मसाक्षात्कार मिळवूं शकला आणि हे सर्व समजूं स्तरावर शक्य झाले आहे हे महत्त्वाचे आहे. म्हणजे अव्यक्त ही स्थिति येईपर्यंत बरेच कांही करावे लागले. त्यामध्ये खिस्त, मोहम्मद, नानकसाहेब, तुकाराम अशां ही मंडळी मानवकल्याणासाठीच वैकुठामधून आली होती. सर्व कांहीं माहीत आहे. पण मी त्याचा कधी उच्चार केला शिष्यांएवढेच तयार आहेत. माझ्यासमोरच्या तुमच्यासारखे विसरून जा. कांहीं लवकर तयार होतात तर कांहींना वेळ लागतो. काळ हे माणसाने निर्माण केलेले बंधन आहे, शकलात तर याच आयुष्यामध्यें तुम्ही वर वर्णन केलेल्या उच्च - - १० -0- - -এ मार्च-एप्रिल २009 स्थितीला पोचूंही शकता. नाहींतर अर्धे-कच्चे रहाल आणि पुढच्या प्रगतीसाठी पुन्हा नवीन जन्म घ्यावा लागेल. सहजयोग असाच काहीं काळ कार्यान्वित होणार आहे. पण चित्त या कापडासारखे पसरलेले असते. आता कापडाच्या ही शेवटची संधी आहे. सहजयोगांतही चुकीच्या मागनि मधोमध खालच्या बाजूला बोट धरून ते वर उचला; आता चाललेले लोक पाहिले की माझ्या अंगावर काटा येतो, काही पहा की उचलले जात असताना हे कापड बोटाच्या टोकाखाली वेळ असे लोकही भेटतात.पण लवकरच ते बाहेर फेकले पडतांना बोटाभोवती खाली येते. त्याचप्रमाणें कुण्डलिनी जातात. हे चालायचेच, म्हणून तुम्ही निराश होऊ नका, उलट जागृत होऊन जसजशी सहस्रारापर्यंत येते तसतसे तुमचे चित्ताचे कार्य समजण्यासाठी एक उदाहरण पाहू या. एक कापडाचा मोठा तुकडा घ्या; साक्षात्काराच्या आधी हे जास्त प्रयत्न करून स्वत:ला प्रस्थापित करा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कायम संतुलनांत रहा. ब्रहचैतन्याचा प्रकाश त्याच्यामध्यें उतरतो; आणि ते मध्य सहजामध्ये कसे पारंगत व्हायचे याची कাळजी करूं नका; बाजूच्या सुषम्ना नाडीच्या मार्गामध्यें पसरते, प्रत्यक्षामध्ये मध्यामध्ये राहिलात की सर्व कांही सुरळीत होत राहणार आहे. साक्षात्कारानंतर आपले चित्त बाहेरच्या दृश्य सृष्टीपासून आत माझे पूर्ण लक्ष असते व तुमच्या पोषणाची व्यवस्था मीच करत ओढले जाते. हीच वर म्हटलेली स्थिती. असते. एरवी तुम्ही डावीकडे किंवा उजवीकडे झुकता, वाईट सवयीमुळे डाव्या बाजूला तर महत्त्वाकाक्षा बाळगल्यामुळे सवयीमुळे चित्त या स्थितीमध्ये टिकून रहात नाहीं. म्हणून उजव्या बाजूला जाण्याची शक्यता असते. मला हृढयात त्याला सारखें आतंमध्यें वळवावे लागते. तुमच्याबरोबर चित्तही सहसारापर्यंत उचलते आणि तेथील जागृत आपल्या सततच्या बाह्य-दृश्याशी संबंध ठेवण्याच्या आणण्यासाठी तो भाव तमच्यामधे प्रखर झाला पाहिजे; तो भाव जोपासण्याचा सतत प्रयत्न करत रहा. एरवी तुमच्या असनही मला है कसे करावे समजत नाहीं. माझ्या दृष्टीने हे तुम्हाला बोटीमध्ये घेऊन ती बोट पलीकडे नेण्यासारखा प्रयत्न मी करत रहाते, पण तुम्हीच स्वर्थ बोटीमध्ये बसून न राहता, मी बोट चालवीत असूजही एक हात किंवा पाय बाहेर पाण्यामध्यें ठेवला, मग तुम्हाला सुरक्षित ठेवताठेवता माझी भावना वा संवयी तुमच्यावर सहज प्रभाव पाडतात. मग माइयाबद्दलचा श्रद्धा-भाव हृदयापासून बाळगणे काय अवघड आहे? एकदा हा भाव बळकट झाला की तो तुमच्या नसा- नसांमध्ये उतरतो आणि अखेरपर्यंत सोबत करतो. तो कसा व किती हृढ करायचा हे तुमच्यावरच अवलंबन आहे. तुम्ही डासांना पळवून लावण्यासाठी घरात धूर पसरवता तसा हा भाव हृदयांत पेटला पाहिजे. प्रश् पडतो तो हा, की हे कसे करायचे? हा भाव हढ़ होण्यासाठी काय करायचे? उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे तुमचे चित्त स्थिर -पूर्णपणे स्थिर- करायला शिका. हाच चित्त- निरोध. हृष्टीसमोर जे कांहीं दिसते त्यांत चित्त अडकून देऊं नका. सवयीने हे जमेल. बाह्य दृश्य-सृष्टीशी आपला संबंध व संपर्क चित्तामधून होत असतो. म्हणून चित्त कुठें धांवत आहे इकडे जागरूकपणें लक्ष ठेवा. " माझे चित्त कुठें चालले आहे असे स्वत:लाच विचारत रहा. संवेदनशीलता व ज्ञानयुक्त जाणीव या दोन्हीमध्यें आपले चित्त विभागलेले आहे. सरवेदना जेव्हा जाणीवयुक्त होते तेव्हां त्याला चैतन्यमय जाणीव असे म्हणतात. (vibratory awareness) ही चैतन्यमय जाणीवच तुम्हाला center मध्ये ठेवते. जर कुठे चित्त भरकटले की तुम्हाला उष्णता जाणवते. ही सर्वव्यापी शक्तीच तुमच्या प्रगतीसाठी हे सारे करत असते. काय त्रेधातिरपीट उड़त असेल कल्पना करा. म्हणून मी सत्संग करा असे म्हणते. सहजयोग्यांच्या संगतीत असलात की तुमचे चित्त सेंटरत्ध्यें -मधोमध- ठेवायला मदत मिळते.आत्मसाक्षात्कारामुळे तुमच्या डाव्या- उजव्या संस्थांना आराम मिळतो. त्यामुळें कुण्डलिनीकडून चुक्रांचे अधिक पोषण होते आणि कृण्डलिनीचे अधिक धागे वर येत राहतात: याबरोबरच चित्त मध्यामध्यें खेचले जाते, ते जास्त प्रकाशित होते व जास्त कार्यक्षम होते. असे प्रकाशित चित्त तुम्ही जिथें वळवाल तिथे कार्य घडून येईल आणि पुन्हा ते मध्यावर येईल. कारण त्या स्थितीमध्यें ते कशांत गुंतलेले नसते. या स्थितीमध्ये येण्यासाठी शरणागति हवी. श्रीमाताजी, सर्व आपण करता, मी कांहींच करत नाही." हा मंत्र जपा. कसल्याही मायेमध्ये अडकू नका, पैशाचा व्यवहार करतांना तर है फार महत्त्वाचे आहे. तुम्ही माइ्यासाठी सारे कांहीं करत आहांत हे विसरू नका. नवीन लोकांसाठीं मी या मानव स्वरूपात कृणी नाही हेही लक्षांत असूं द्या. सर्वांना अनंत आशीर्वाद. ॐ १ १ -এ---এ-444-- मार्च-एप्रिल २००५ जास्त ध्यान करावे असे सागितले. यानंतर र्वींद्र जैन यांचा कार्यक्रम होणार असल्याचे सांगितले ॐ ०. %९ %% शिवपूजा त्यानंतर श्रीबागडदे यांनी-सवर जाये जीवन मेरा, श्री सुब्रमण्यम् यांनी- मेरी दुनिया है मा तेरे चरणो में, डॉ. राजेश -बैठके माँ ने बोले मेरे तकदा गया ही भजने सादर १२-१३ मार्च, २००५ बालेवाडी, पुणे -वृत्तांत करीत असताना श्री माताजींच्या वतीने त्याच्या फॅमिलीतील *************** ॐ श्री रोमेल यांचे स्टेजवर आगमन झाले. श्री नलगीरकर यांनी आदल्या दिवसापासूनच परगांवचे सहजयोगी स्टेडियमध्ये मुकामास आले होते. त्यामध्ये विदेशी शिवपूजा कर्मिटीतर्फे त्यांचे स्वागत श्री पुगालिया यांच्या हस्ते सहजयोग्यांचे प्रमाण जास्त होते.भारतातील व विदेशी सहजयोग्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था वेगवेगळ्या ठिकाणी केलेली होती.तसेच दिवसाचे सर्व कार्यक्रम हे बॅडमिंटन हॉलमध्ये तर संध्याकाळचे सर्व कार्यक्रम है मुख्य जांगितले की ते स्वतः बाबामामांचे चांगले मित्र होते. रवंद्र केले. रात्री ८:४५ च्या सुमारास गायक, संगीतकार, गीतकार श्री रवींद्र जैन यांच्या ऑक्रेस्ट्रा ग्रुपचे स्टेजवर आगमन झाले. त्यावेळी संयोजक श्री किसन शर्मा यांनी स्टेडियममध्ये ठेवण्यात आले होते. जैन यांच्याबद्दल सांगितले की, त्यांनी १० वर्षापूर्वी श्रीमाताजींच्या समोर कार्यक्रम सादर केला होता.त्यांच्या सहकान्यांनी शंकर मेरे कब होंगे दर्शन तेरे, हे भोले शभू पधारों १२ मार्च २00४ आजच्या दिवसाची सुरुवात सकाळी ६: ३0 वा सामुहिक ध्यानाने झाली. त्यानंतर सकाळी १०:00 च्या सुमारास बैठे छूपके सती के पास, इत्यादी गाणी गायली त्यानंतर पं. वींद़र जैन यांचे स्टेजवर आगमन झाले. कार्यक्रमाची सुरवात वैतरणा अॅकॅडमीच्या कार्यक्रमाने झाली त्यामध्ये श्री सुब्रमुण्यम आणि त्यांचे शिष्य यांनी भजने सादर केली. त्यानंतर सितारवर राग शामकल्याण झाला. रागमाला डॉ. आपटेंच्या शिष्यांनी वाजविला. त्यानंतर कुचीपुडी त्यांनी सख्वातील पूर्ण वदं पूर्ण विदं पूर्णा पूर्ण हा श्लोक गायला. त्यानतर राम सिया राम जय जय राम ही चौपाई देवी माँ पुनावाली जय देवी माँ सहजर ोगी माँ निर्मल माँ मूलाधार सिद्धीविनायक ब्रह्ृदेवसरस्वती ज्योत त्यानंतर जय विदेशी मूलींनी सादर केले नृत्याचे प्रकार अॅकॅडमीच्या सात त्यातील शिवस्तुती/ तांडव प्रकार उल्लेखनीय होता. सदर कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन अॅकडमीचे संचालक डॉ. जगायी है भजन सादर करताना सर्व चक्रांच्या देवदेवतांची स्तुती करीत हे सर्व श्रीमाताजींनी मला सांगितले आहे हे गात अरुण आपटे यांनी केले. एकी व सर्वांना मंत्रमुग्ध केले, ही रचना स्टेजवर एका दुपारच्या ३:३0 च्या सत्रात डॉ अरुण आपटे यांनी चक्रे त्यांचे राग व त्याचा उपयोग यावर सर्वांना मार्गदर्शन केले. उत्स्फू्तपणे झाली हे खरोखरच उल्लेखनीय आहे. त्यानंतर ओम नमः शिवाय, मंगल कारण शिवका नाम, मंगल को ही जन्मे मंगलही करके मंगल है हनुमान, शिवजी जटापे गंगा संध्याकाळी ७:०0 च्या सुमारास मुख्य स्टेडियममध्ये स्टेजचा पडढा उघडला गेला आणि स्टेजवर श्रीमाताजींचे सिंहासनावरील फोटोचे दर्शन सर्वाना झआले. मागच्या बाजूला नृत्य करीत असलेला तीनमुखी गणपती शोभून दिसत होता. कार्यक्रमाच्या सुरवातीस श्रीबागड ढे यांनी 'र्िल्या ऋषीमुनीनी ' श्री सुब्रमण्यम यांनी नमामि शंकर भजामि शंकर डॉ राजेश यांनी जय शिव शंकर भोले, मेरी माँ पूजम का चांद ही भजने गायली त्यानंतर श्री राजेंद्र पुगालिया यांनी शिवपूजा कार्यक्रमाची करताना सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा तसेच सर्वांनी जास्तीत तैले, घुगरू की तरहा बजाता ही रहू, माताने राह दिखाई है सहजकी ज्योत दिखाई है, डम डम डम डम डमरू बोले, शेवटी विश्व वर्दीता सर्व पूजिता ही भजने सादर करीत असताना सर्वत्र प्रचंड व्हायब्रेशन् जाणवत होती. प्रत्यक्ष श्रीमाताजी साकार रुपात उपरि्थित असल्याचा भास होत होता. सढर भजने ऐकताना अनेकांचे डोळे आनंदाने पाणावले होते. साधारण १२.३० च्या सुमारास कार्यक्रम संपला, १३ मार्च २००५ सुखवात होत असल्याचे जाहीर आजच्या पूजेच्या दिवशी सकाळचे ध्यान ६:०0 ते ६:३० या वेळात कॅसेट लावून ध्यान झाले. त्यानंतर १०.०० च्या ऊ १२ मार्च एप्रिल २००५ सबेरा आया है, शंकर भोले भाले, शंभू भोला भाला. ही भजने झाली. पूजेत श्री शंकराची आरती झाली. त्यानंतर तीन महामंत्र झाल्यानंतर पूजा सोहळा संपन्न झाला. श्रीमाताजींना महाप्रसादाचा नैवेद्य अर्पण केल्यानंतर आदिशक्ती परत आपल्या निवासस्थानी गेल्या. त्यानंतर सर्वत्र पसरलेल्या चैतन्यात तास/दीडतार सहज म्युझिक ग्रुपने विविध भजने गाऊन, नाचून सर्वांनी पूजेचा आनंद साजरा केला. बाहेरच्या सुमारास वाशी हॉस्पिटलच्या डायरेक्टर मिसेस राय यांनी हॉस्पिटलमध्ये सहजयोगाच्या माध्यमातून दिल्या जात असलेल्या उपचारांची व त्यामुळे बरे झालेल्या आजारांची माहिती दिली. तसेच हॉस्पिटलचा ई मेल व दूरध्वनी क्रमांक देऊन आपल्याला विनामूल्य माहिती देण्याची व्यवस्था केली असल्याचे सांगितले. शेवटी डॉक्टरांनी सहजयोग्यांनी विचारलेल्या प्रश्वांना उत्तरे दिली. दुपारी भजनांचा कार्यक्रम बाजूला महाप्रसादाची व्यवस्था केली होती. झाला. दिनांक १३ मार्च रोजी शिवपूजा संपन्न झाल्यानंतर येऊ लागले. पूजेचा दिवस असल्याने वातावरण प्रसन्न होते. ज्यांना वाढदिवस पूजेसाठी थांबावयाचे होते अशा सर्वांची ७:०० च्या सुमारास स्टेजसमोरील पडदा बाजूला झाला आणि राहण्याची व जेवणाची व्यवस्था स्टेडियममध्ये केली होती. स्टेजवरील डेकोरेशन दिसले. त्यात मागच्या बाजूला त्यांच्यासाठी दिनांक १४ ते १८ या कालावधीत रोज सकाळी श्रीमाताजींच्या चेहऱ्यात शिवाची बसलेली प्रचंड ध्यान मूर्ती ६:00 वा सामूहिक ध्यान तसेच संध्याकाळी ७:०० च्या व बाजूला ब्रह्मांड होते. तर स्टेजसमोरील व स्टेजच्या दोन्ही सुमारास रोज बॅडमिें टन हॉलमध्ये भजनाचा कार्यक्रम बाजूच्या कमानीवर द्वाक्षाचे घड लावून सजविले होते. आयोजित केला होता.अनेक विदेशी सहाजयोग्यांच्या सोबत दि १४ ते १८ या कालावधीत अनेक पब्लिक प्रोग्राम तसेच मिरवणुका काढून सहजयोगाच्या प्रसाराचे कार्य झाले तसेच स्थानिक ठिकाणी भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते संध्याकाळी ६:00 पासूनच स्टेडियममध्ये सर्वजण त्यासाठी जवळजवळ १ टन द्वाक्षांचा वापर केला होता. सुरूवातीला तीन महामंत्र झाल्यावर डॉ. अरुण आपटे व श्रीबागडदे यांनी जय गणराया श्री गणराया मंगल मूर्ती मोरया हे भजन गायले. त्यानंतर शिवरात्री पुजा २००१ ची सी.डी. कॅसेट मोठ्या स्क्रीनवर दाखविण्यात आली. . श्रीमाताजींच्या वाढदिवसाबद्दल जगभरांतील अनेक मान्यवर व नेत्यांकडून शुभसंदेश आले त्यामधें त्यांनी व्यक्त केलेल्या भावना: ८:१५ च्या सुमारास श्रीमाताजींचे स्टेजवर आगमन होत असताना स्टेडियमध्ये त्यांच्या गाडीच्या दोन्ही बाजूला भुईनळे लावण्यात आले होते. तसेच आकाशात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती. श्रीमाताजी आसनावर स्थानापन्न झाल्यानंतर समोरचा पडदा बाजूला केला आणि श्रीमाताजीचे सर्वांना दर्शन झाले. दोन सुवासिनींनी त्यांना ओवाळले व सर्व जगातील सहजयोग्यांच्या वतीने चरणावर : ही इच्छा आहे. त्यांना दीर्घायुष्य मिळो ही प्रार्थना," पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर गौरी पूजा सुरू झाली त्यावेळी २१ लहान मुलांनी श्रीमाताजीच्या चरणाची पूजा केली. त्यानंतर ओटी भरण्यात आली. आणि आदिशक्तीचे गौरी स्वरूपातील दर्शन सर्वांना झाले. गौरी पूजेनंतर श्रीमाताजीचे सिंहासन शुभ् वस्त्राने सुशोभित करण्यात आले तसेच कपाळी भरम, गळ्यात रुद्राक्षाची माळ ,अशा श्रीमाताजींचे श्री शिवरूपात दर्शनाचा लाभ झाला. त्यावेळी त्यांच्या चरणावर श्रीपुगालिया व श्री नलगीरकर यांनी बेल अर्पण केला. पूजेच्या वेळी सुरूवातीला गणपती अथर्वशीर्ष, जागो o भारताचे राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम त्यांनी सर्व जगभर फार मोहे कार्य केले आहे. मी त्यांना एकदा प्रत्यक्ष भेटलोही आहे. परत भेट व्हावी o तैवानचे राष्ट्रप्रमुख श्रीमाताजी आदिशक्तीचा अवतार आहेत. त्यांनी जगभर परमेचराचे कार्य केले आहे. ० ऑस्ट्रियाचे राष्ट्रपती श्रीमाताजींना दीर्घ आयुरारोग्य लाभो ही प्रार्थना." o कोलंबियाचे राष्ट्रपती कोलंबियातील सहजयोग्यांनी पुढाकार घेऊन श्रीमाताजींचे कार्य पुढे न्यावे." त्याचबरोबर टकीचे महापौर, जपानचते महापौर इ. नेत्यांनीही वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठविल्या आहेत. शुभ् व्त्र परिधान करून, हते ॐ १३ ৮-% - =- এ मार्च-एप्रिल २००५ व्हायब्रेशन या दोन कॅसेट निघाल्या होत्या. त्यांनी राग अही भैरव वाजवला त्यांना तबल्याला श्री संदेश भोपटकर यांनी साथ दिली, त्यांना रॉयल्टी व सत्कार श्री नलगीरकर यांनी केला. वाढदिवस पूजा, बालेवाडी, पुणे दिनांक १९,२०,२१ मार्च २००५ (वृत्तांत) सदर कंपनीच्या उपस्थित असलेल्या वितरकांचा बालेवाडीत दिनांक १८ मार्चपासूनच माठ्या सत्कार कंपनीचे डायरेक्टर श्री राजेंद्र पुगालिया यांच्या हस्ते प्रमाणावर सहजयोगी येण्यास सुरूवात करण्यात आला. त्यानंतर कु. वर्षा कळंबटे हिने बसविलेले स्वागत व राहण्याची तसेच सर्व सोइंची व्यवस्था करण्यात लहान मुला-मुलींनी, वाघ्या चालला जेजुरीला या गाण्यावर येत होती. झाली होती. त्यांचे नृत्य केले.त्यानंतर मुखिराम यांचे स्टेजवर आगमन झाले. त्यांनी श्री जगदंबे आई रे मेरी निर्मल माँ हे भजन म्हटले. आजच्या दिवसाची सरूवात सकाळी ६:00 वा त्यांचा सत्कार श्री पूगालिया यांनी केला. श्री राजीव बागडदे ९९. मार्च २00५ सामूहिक ध्यानाने झाली. त्यानंतर ९:३0 वा. निर्मल व पुणे म्युझिक गरूपने नानक मोहम्मद इब्राहिम हे भजन इन्फोसिस प्रा.लि. या कंपनीतर्फे स्वरतरंग हा बॅडमिंटन म्हटले त्यांना रॉयल्टी व सत्कार श्री पुगालिया यांनी केला, हॉलमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाची शेतटी आज ज्यांनी भजने म्हटली अशा सर्वाना स्टेजवर सखवात करताना सूत्रसंचालक श्री प्रशांत दिवेकर व कु प्रिया निमंत्रित करण्यात आले त्यांनी, प्यार भरे ये जो निर्मल नैन यांनी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ या श्लोकाने केली. सिटींग इन ढ हार्ट ऑफ दि युनिव्हर्स ही भजने झाल्यावर सदर सूत्रसंचलन करताना अतिशय खुबीने सिथेसायझर, सकाळचे सत्र संपले. दुपारी ३:३० वा. परत भजनाचा कार्यक्रम तबला, पेटी याचा वापर करीत वातावरणात चैतन्य व प्रसन्गता झाला. आणली होती. त्यानंतर संजय तलवार यांना स्टेजवर निर्मंत्रित केले. सटेजसमोरचा पडदा दर झाला आणि समोरचे डेकोरेशन त्यांनी १९८६ साली आत्मसाक्षात्कार मिळाल्यानंतर गाणी दिसले. स्टेजच्या मधोमध श्रीमाताजींचे आसन बाजूला पांढरे लिहिण्याची व कंपोज करण्याची त्यांना शक्ती श्रीमाताजींनी दिल्याचे त्यांनी सांगितले. सुरूवात शंकराचार्याच्या श्लोकाने केली. त्यानंतर जागो कुंडलिनी माँ करो सबपे कृपा, We जांभळ्या सिल्कच्या कापडाचा वापर करून आरास केली are in heart of Shri Mata Nirmala Ma हे इग्रजी होती. वरच्या बाजूला मधोमध झुंबर बाजूला सर्वत्र दिवे असे भजन गाऊन सर्व विदेशी सहजयोग्यांना नाचवले. त्यांच्या अतिशय संदर मोहक डेकोरेशन दिसत होते. आजपर्यंत १६ कॅसेट प्रकाशित झालेल्या आहेत त्याची रॉयल्टी श्री राजेंद्र पुगालिया यांच्या हस्ते देण्यात आली, त्यानंतर प्रशांत/ प्रिया यांनी कंपनी स्थापनेमागचा श्रीमाताजींचा उद्देश सांगताना सांगितले की, सहजप्रचार सर्वाचे स्वागत केले. पराग राजे यांना कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रसारात एकवाक्यता आणि कं पनीच्या माध्यमातून करण्यास आमंत्रित केले. सुरूवातीला श्रीबागडदे यांनी, जय सहजयोगाचे सर्व साहित्य के से ट, पुस्तके परिचयपुस्तिका, एकाच किमतीत, स्वस्तात, तसेच वर्षभर जय हो महिमा तेरा, सौ सुरेखा आपटे यांनी तुम आशा विश्वास उपलब्ध होण्यासाठी आणि कलाकारांची कदर करण्यासाठी स्थापना झाली असल्याचे सांगितले. त्यानंतर किराणा घराण्याच्या कु. मधूदीदी स्टेजवर आल्या. त्यांनी श्री माँ आके दिलमे समाओ, श्री माँ के सब गाईये ही भजने म्हटली. त्यांचा सत्कार श्री नलगीरकर यांनी केला. पं. धाकडे गुरुजी व्हायलिन वाजवण्यासाठी स्टेजवर आले.त्यांच्या सहजयोगात व्हायलिनच्या मेडिटेंशन संध्याकाळी ७:00 वा मुख्य स्टे डियमधील दोन खांब मागच्या बाजूला मोठे दोन खांब बाजूला आणखी दोन खांब, श्रीमाताजींच्या सिहासनाला व खांबांना फिक्कट कार्यक्रमाची सरूवात ३ महामंत्रांनी झाली. त्यानंतर दीपक वर्मा यांनी, जय गणपती वंदन गणनायक है भजन म्हटले राजेंद्र पुगालिया यांनी वाढदिवस पूजेसाठी जमलेल्या फोटो, हे जय हे मोक्षप्रदायनी निर्मल माँ, डॉ अरुण आपटे यांनी जय हमारा, दीपक वर्मा यांनी जपलो नाम है प्यारा श्री माँ जय माँ जय जय माँ, आंध्र प्रदेश ग्रुपने तेलगु, कन्लड व इंग्रजी भाषेत एकत्र विश यु हुॅपी बर्थ डे हे भजन म्हटले श्री बागडदे यांनी गुण नजरमे मेरी तू ही कव्वाली गायली. ८:३0 च्या सुमारास श्री नलगिरकर यांनी श्रीमाताजींनी ८२ वा वाढदिवस या चैतन्यमय भूमीमध्यें पुण्यात साजरा करण्याची परवानगी दिल्याबद्दल सर्व व सहजयोग्यांतर्फे आभार मानले तसेच सर्व जगातील गुई १४ P-६-----। मार्च-एप्रिल २००५ परिसरातील पिंपरी-चिंचवड पुण्यातील सहजयोगी वाढदिवसासाठी उपस्थित राहिल्याबद्दल कमिटीतर्फे त्यांचे आभार मानले. तसेच सर्वांनी या काळात सहजयोग्यांनी, गुरूतत्त्व आणि आत्मपरीक्षण ही समूह नाटिका जास्तीत जास्त ध्यान करण्याचे आवाहन केले. सादर करताना कलियुगरूपी राक्षस मानवाला कसा त्रास त्यानंतर आजचे प्रमुख गायक श्री अजित कडकडे देतो मात्र सहजयोगात आत्मसाक्षात्कार घेतल्यानंतर यांचे स्टेजवर आगमन झाले. त्यांनी सरूवातीला पिया घर कलीचा त्रास होऊ शकत नाही. तसेच कली सहजयोग्यांना आये मोरे सैया हे गाणे तासभर म्हटले.. त्यानंतर नारायणी बिघडवू शकत नाही तर तोच शेवटी सहजयोगी होतो हे जाटक नमोस्तुते, संत कबिर यांचे साहेबजी वाहवा प्यार तुम्हारा सादर करीत असतानाच सहजयोगातील प्रोटोकॅॉल्सबाबत वाहवा. ब्रम्ह शोधिले ब्रम्हांड मिळाले आई तुझिया धामी, ओ विनोदी पद्धतीने माहिती देत सर्वांना हसवले. सदर नाटक मैया ओ मैया ही भजने गाऊन कार्यक्रम संपवला, त्यांचा अत्यंत सुंदर झाले. सत्कार श्री राजेंद्र पुणालिया यांनी केला, त्यावेळी अजित कडकडे म्हणाले की, १५ वर्षापूर्वीं शिवाजी पार्क वर त्यानंतर आज ज्यांनी भजने सादर केली असे सर्व कलाकार श्रीमाताजींच्या समोर गाण्यासाठी त्यांना निमंत्रित केले होते. स्टेजवर जमले त्यांनी एकत्र, गुंजे सदा जयजयकार, गाईये त्यावेळी माझा आवाज बसला होता. मी तसे श्रीमाताजींना गणपती जग वंदन, जब हुृदय मे बसी मेरी माँ, हे भजन सांगितले असता त्यांनी मला सांगितले की, काही काळजी झाल्यानंतर कार्यक्रम साधारण १:०० बा संपला. कस नका सर्व काही ठीक होईल आणि श्रीमाताजींच्या आशीर्वादात खूप सुंदर आवाज लागला. त्यानंतर ज्या ज्या उघडण्यात आला. सरुवातीला एन.जी.ओ.च्या डायरेक्टर मिस वेळी सहजयोगाच्या कार्यक्रमासाठी मला निमंत्रण मिळते त्या गिजीला यांनी एन.जी.ओ. मधील कामाची माहिती देताना त्या वेळी मी श्रद्धेने उपस्थित राहतो. कार्यक्रम संपला, तेव्हा सांगितले की श्रीमातार्जीच्या कृपेत सदर संस्थेत २ ते १८ रात्रीचे १२:३० वाजून गेले होते. डॉ अरुण आपटे यांनी अबिर गुलाल हे भजन म्हटले. मुख्य स्टेडियम मध्ये संध्याकाळी ७:00 वा पडढा वर्षाच्या निराधार मूलांना शिक्षण देऊन त्यांना पायावर उभे के ले जाते, तसेच विधवा/घटरूफोटित ४० वर्षापर्यंतच्या २0.३.२009 सकाळी ६.00 सामूहिक ध्यान झाले. त्यानंतर ९:३० महिलांना आधार देऊन व्यवसाय शिंकविला जातो, अद्याप वा निर्मल इन्फोसिस्टिम प्रा.लि.च्या स्वरतरंग कार्यक्रमाचा ५0 मुलांसाठी व महिलांची सोय आहे. तसेच सदर उपक्रमाला दुसरा भाग सुरू झाला. सुरूवातीला नाशिकचे धनंजय धुमाळ आपली देणगी देण्याचे आवाहन केले त्यावेळी स्क्रीनवर आणि सहकारी यांना निमंत्रित करण्यात आले त्यांनी एन. जी. ओ. ची सी.डी दाखविण्यात आली. सुखवातीला जगदंबेचा जोगवा मागते, जय भारत है महान है, त्यानंतर धनंजय धुमाळ यांनी सिंथेसायझरवर राग दुर्गाकली जय माँ निर्मल माँ हे भजन म्हटले. श्री बागडदे- मोहे चैन ना वाजवला त्यांना तबल्याला साथ संदेश पोपटकर यांनी दिली. आरये मैया तेरे बिना, सुरेखा आपटे-अल्ला तेरे नाम ईश्वर तेरो त्यांनी श्री पुगालिया यांना त्यांच्या आजपर्यंत निधालेल्या नाम म्हटले त्यानंतर धाकडे गुरुजींना स्टेजवर आमंत्रित कॅसेच्या मास्टर कापी दिल्या. त्यानंतर वैतरणा अॅकॅडमीचे करण्यात आले. त्यांनी व्हायलिनवर राग सादर के ला, शिक्षक श्री सुब्रमण्यम् यांनी कनैया कनैया फूकारा करेंगे, व्हायलीनवर ब्रम्ह शोधिले ब्रम्हांड मिळाले हे भजन वाजवले श्री अजित सिंग यांनी मीठा मीठा है मेरी निर्मल माँ का नाम, पुण्यातील लहान मुलांनी कॅसेटवर कोळी डान्स सादर केला. सरवातीला अमिर खुस्रो यांचे गीत सादर केले, मौला अली त्यानंतर पुण्यातील युवाशक्तीने शेतकरी जृत्य सादर केले. मौला, सारे सहजयोगी खुशिया मनावो निर्मल माँ का जनम डॉ राजेश स्टेजवर गायला बसले. त्यांना १९९२ साली दिन है आज ह्या कव्वाल्या गात मध्येच शेर शायरी करीत श्रीमाताजींचा आशीर्वाद मिळाल्यापासून ते सहजयोगात सर्वांना गायला लागल्याचे सांगितले. त्यांनी सरूवातीला जिधर देखू बाढदिवसानिमित्त आलेले संदेश वाचण्यासाठी श्री नलगीरकर उधर तू निर्मल माँ निर्मल माँ निर्मल मा, दीपक वर्मा यांनी स्टेजवर आले. त्यांनी सांगितले की जगातून अनेक संदेश आले तुम बसी हो कन कन मे माँ हे भजन सादर केल्यानंतर त्यांचा असून वेळेअभावी त्यातील थोडेसेच वाचून दाखवीत आहे. सत्कार श्री पुगालिया यांनी केला, तसेच भारतातील टॉपच्या आज श्रीमातार्जीचे नातलगांपैकी कल्पनादिदि, साधनादिदि, तीन डिस्ट्रीब्युटर्सचा सत्कार स्मृतिचिन्ह देऊन केला. त्यावेळी अनुपमादिदि, श्री हेम उपस्थित होते. कंपनीच्या डायरेक्टर बॉडीवर असलेल्यांची नावे सांगितली. पी.के.साळवे अॅकॅडमीच्या मुलांनी, माँ निर्मल माँ जय हैढ्राबादचे कव्वाल यांचे स्टेजवर आगमन झाले. संपल्यानंतर नाचवले.१0:00कव्वाली 20 त्यानंतर गिडो यांनी आपल्या भावना व्यक्त करताना १ ७) - ॐ এ- मार्च एप्रिल २००५ कापडांच्या रंगसंगतीचा वापर करून डेकोरेशन केले होते. मधोमध सिंहासन व बाजूला सर्व पूजेची तयारी केली होती. सुरूवातीला श्रीबागडदे व डॉ आपटे यांनी जय सांगितले की, श्रीमाताजी मला नेहमी म्हणत असत की सर्वांत महत्त्वाची श्रीकृष्ण पूजा आहे.., आदिशक्ती पूजा आहे, गुरु- पूजा आहे. पण त्या कधी अस म्हणाल्या नाहीत की बर्थ डे पूजा महत्त्वाची आहे. पण मला असे वाटते की सर्व गणराया श्री गणराया हे भजन म्हटले. त्यानंतर स्क्रीनवर सहजयोग्यांसाठी सर्वात महत्वाची बर्थ डे पूजाच आहे. श्री मागच्या वर्षीच्या वाढदिवस पूजेची कॅसेट दाखविण्यात डेविड यांनी सांगितले की श्रीमाताजींच्या तीन फॉमिली असून आली. त्यानंतर आदल्या दिवशी प्रतिष्ठानमध्ये एक म्हणजे त्यांचे स्वत:चे कुटुंब, दूसरे म्हणजे सहजयोगी श्रीमाताजींच्या शयनक क्षातै रात्री १२ :०० वाजता के क आणि तिसरी म्हणजे देवदेवतांची फॅमिली. वाढदिवस साजरा कापण्यात आला होता त्याची सी.डी. दाखविण्यात आली. करण्यासाठी सर्व फॅमिली उपस्थित राहिल्या आहेत. श्री राजीव यांनी कविता दवाखविली. श्री पी.के. साळवे आतंषबाजीमध्ये स्टेडियममध्ये आगमन झाले.त्यावेळी जनम म्हणाले की श्रीमाताजी ह्या सर्व जगाच्या आई असून मी दिन आया आदिशक्तीका, आगत स्वागत स्वागतम्, ही भजने नशीबवान आहे कारण त्या माझ्या आई आहेत. त्यांचे कार्य चालू होती.त्यानं तर दोन सुवासिनींनी श्रीमाताजींना आपण सर्वांनी केले पाहिजे सर्व जगाने प्रेमाने वागले पाहिजे. ओवाळले. सर्व जरातील सहजयोग्यांच्या वतीने साधनादिदि म्हणाल्या की श्रीमाताजी आज खूप खूश असून श्रीमाताज्जींच्या चरणावर हार अर्पण केला. जमलेल्या २१ त्यांना वाढदिवस साजरा करायला आवडते. आज त्या मुलांनी श्रीमातार्जींच्या चरणांवर फुले वाहिली. त्यावेळी निराकार रुपात उपस्थित असून आपल्या सर्वांच्या शुभेच्छा गणेशर्तुती म्हणण्यात आली. त्यानंतर ओटी भरण्याच्या श्रीमाताजीपर्यंत पोहोचल्या आहेत. कल्पनादीदी म्हणाल्या, कार्यक्रम मी अशी प्रार्थना करते की त्यांना फार मोठे आयुष्य मिळो, वाढदिवसाच्या पूजेतील साकार रूपातील दर्शन झाले. जगभर शांतता व प्रेम पसरविण्याचे त्यांचे कार्य आपण पूर्ण त्यानंतर श्रीमाताजींच्या समोर के क आणण्यात आला. केले पाहिजे. त्यानंतर ११:०० सुमारास हैद्राबादचे दुसरे कव्वाल कडकडाटात केक कापला. त्यावेळी हॅपी बर्थ डे ट्र यू हे गीत गायला बसले. त्यांनी श्रीमाताजी शक्ती का भंडार तेरी सर्वजण गात होते. त्यानंतर श्रीमाताजींना पापाजींनी केक जयजयकार ही कव्वाली सादर करताना अनेक शेर शायरी भरवला. त्यानंतर आज पापा्जींचाही वाढदिवस असल्याने करीत सर्वांना नाचविले तासभराने कार्यक्रम संपला ও :00 च्या सुमारास श्रीमाताज्जींचे फटाक्यांच्या वाचून झाला. त्यानंतर सर्वाना श्रीमाताजींच्या श्रीमाताजींनी पापाजींच्या मदतीने प्रचंड टाळ्यांच्या एक केक पापाजींच्या समोर ठेवण्यात आला. पापाजीनी प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात केक कापला. तो त्यांनी श्रीमाताजींना २१.३.२००५ आज श्रीमाताजींचा वाढदिवस तसेच पूजेचा दिवस भरवला. त्यानंतर कल्पनादीदी, साधनादीदी, अनुपमादीदी असल्याने सकाळी ६:00 च्या ध्यानाच्या वेळीच उपस्थिती यांनी श्रीमाताजीना व पापा्ींना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर जाणवत होती. सगळीकडे आनंदी वातावरण झाले श्रीमातार्जीच्या चरणांवर महाप्रसाद आणण्यात आला. होते.त्यानंतर सकाळी ९:३० वा म्यूझिक प्रोग्राममध्ये राहुल श्रीमाताजीनी त्याचा स्वीकार के ला. आणि उपस्थित कुलकर्णी यांनी १२ च्या सुमारास पोवाडा गायला पसायदान असलेल्या सर्व जनसमुदायास अनंत आशीर्वाद दिले. झाल्यानंतर कु. भुवनेश केतकर याने ज्ञानेश्वरांच्या पेहरावात कार्यक्रम सादर करून सर्वांना चकित केले. त्यावेळी प्रत्यक्ष त्यावेळी १०:१५ वाजले होते. त्यानंतर स्टेडियममध्ये अनेक ज्ञानेश्वरच स्टेजवर आल्यासारखे वाटले. त्यानंतर श्रीमाताजींचे निवासस्थानाकडे प्रस्थान झाले भजने झाली.त्यावेळी सर्व जण आनं दाने नाचत होते. संध्याकाळी ७:०० च्या सुमारास स्टेजवरचा पडदा बाहेरच्या बाजूला प्रसादाची व्यवस्था केली होती. यावेळचे बाजूला झाला आणि स्टेजवरील भव्य डेकोरेशन हृष्टीस पडले. स्टेज डेकोरेशन फारच सुंदर झाले होते. ते मुंबईचे प्रशांत, त्यात वरच्या बाजूला मधोमध झुंबर, त्याच्या बाजूला पिवळ्या आणि पोपटी कापडाचा वापर करून आकर्षक साकार रूपातील दर्शनाचा लाभ मिळाल्याच्या आनंदात सर्व डिझाईन केले होते. स्टेजच्या मागच्या बाजूला तशाचप्रकारे जण आपल्या परतीच्या वाटेकडे जायला निघाले दिपाली व कापसे यांनी केले होते. आदिशक्तीच्या प्रत्यक्ष ० तरी न्यून ते पुरते । अधिक ते सरते ॥ करुनी घेयावे हे तुमते । विनवितु असे । १६ -0- -@- शिव पूजा मुझिक प्रोग्राम ---------------------- 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-0.txt बा लি चैतन्य लहरी मार्च/एप्रिल २००५ अंक क्रमांक ३/४ जं. वे ७३ ५. अ ॐ ा डि 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-1.txt वाढदिवस पूजा हि सका ा का म ही रा १९ ही० १ ुभ जिर शाी नहरि ि क ণ म द त हार े *ক৯ক हा 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-2.txt s-s - ॐ मार्च-एप्रिल २००५ र अनुक्रमणिका घे दान सुटे गिराण- २ श्रीमाताजींचा विवाह वाढदिवस समारंभ, प्रतिष्ठान पुणे. ७.४.२००५ (वृत्तांत) ३ वाढदिवस पूजा, गुढीपाडवा पूजा, होळी पूजा, प्रतिष्ठान २००५ (वृत्तांत) ४ ७ पुन: प्रक्षेपण । अमृतवाणी ६ श्रीसूक्त ७ सर. सी. पी.श्रीवास्तवसाहेब यांचे भाषण २० मार्च २००५, बालेवाडी पुणे ८ प.पू. श्रीमाताजी निर्मलादेवींचा सहजयोग्यांना उपदेश.फे बुवारी १९८७------ ९ शिवपूजा १२/१३ मार्च २००५ बालेवाडी, पुणे -वृत्तांत ९२ वाढ दिवस पूजा, बालेवाडी, पुणे (वृत्तांत) १ ४ सर्व सहजयोग्यांना कळविण्यात येते की, सहजयोगातील कॅसेट, सी.डी. पुस्तके, मासिके, श्रीमाताजींचे फोटों, कॅलेंडर, चैतन्यलहरी व युवादृष्टी मासिके, श्रीमाताजींची पेंडॉल्स, इ. साहित्य भारतभरातील वितरण व विक्री व्यवस्था "निर्मल इंन्फ़ोसिस्टीम अॅण्ड टेक्नॉलॉजि प्रा. लि पुणे" या कंपनीमार्फत होत आहे. तरी सर्व सहजयोग्यांना कळविण्यात येते की ,निर्मल इंन्फ़ोसिस्टीमस अॅण्ड टेक्नॉलॉजिस प्रा. लि.या कंपनीच्या लेखी परवानगीशिवाय वरील साहित्याची निर्मिती तसेच परस्पर विक्री कुणीही करू नये. तसे केल्यास त्याची जबाबदारी संबंधित सहजयोग्यावर व लीडरवर राहील. तसेच चैतन्य लहरी मासिकाचे नवीन सभासदत्व घेण्यासाठी धनादेश पाठविताना तो " NIRMAL INFOSYSTEMS AND TECHNOLOGIES PVT.LTD." या नावाने पाठविताना पाकिटावर चैतन्य लहरी (मराठी) लिहिणे आवश्यक आहे. कंपनीचा पत्रव्यवहाराचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे. NIRMAL INFOSYSTEMS AND TECHNOLOGIES PVT. LTD. BLDG. NO. 8, CHANDRAGUPT HSG. SOC. PAUD ROAD, KOTHRUD,PUNE 411 029, TEL. 020 25286537 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-3.txt मार्च-एप्रिल २०0५ .घे दान सुटे गिराण आजकालची राजकीय, सामाजिक, आर्थिक, शौक्षणिक व नैतक दुरवस्था झालेली परिस्थिति अनेक गैरप्रकारांमधून व उद्दिग्न करणाऱ्या घटनांमधून संवेदनशील मनोवृत्तीला जाणवल्याशिवाय रहात नाहीं. अर्थात कुठेंच कांहीं चांगले दृष्टीस पडत नाहीं. असे नाही; या मन:स्तापाबरोबरच सुखद आशा निर्माण करणाऱ्या घटना व माणसे दिसून येतात आणि त्यांचे विचार व कार्य पाहिले की आशेचा एक किरण नजरेस एकू ण पडतो. पण त्याचे प्रमाण अत्यल्प असल्यामूळे त्याचा प्रत्यक्क्ष प्रभाव समाजमानसावर कितपत केव्हां व कसा होणार हा विचार मनाला अस्वस्थ करत राहतो. म्हणूनच सध्यां कलियुग आहे असें म्हणतात आणि म्हणूनच आदिशक्तीचे अवतरण अशा प.पू.श्रीमाताजी आपल्यासमक्ष आहेत, हे आपले किती परम भाग्य आहे. हे समजते. श्रीमाताजींनी मानवप्रकृतीलाच स्पर्श केला आहे व मानवामधे अंतरंगामधून कायापालट करण्यासाठी जगभर सहजयोग सुरु केला आहे. आणि म्हणूनच त्याच्या या महान कार्याचे पाईक म्हणून आपणा सर्वाची जबाबदारी फार मोठी आहे. माणसामधें झाल्याशिवाय ल्याच्या संपूर्ण परिवर्तन घडून त्याच्या हृदयांत प्रेम व करुणा जागृत समस्या संपणार नाहींत. हा आवाका प्रचंड आहे व आपण सर्वस्वानें या कार्याला घेतल्याशिवाय हे संभव नाहीं. त्यासाठी लागणारी सर्व शक्ति मिळवण्याचा ध्यास वाहून व जिद्द आपण बाळगली पाहिजे. वृक्ष मोठा होतो तेव्हां आधीं त्याची मुळे खोलवर जातात, जीवनरस मिळवतात व त्यांतून वृक्षाच्या फाद्या बाजूला पसरतात. अशा वृक्षाच्या छायेतच मग माणसे विसाव्यासाठी येतात. सहजयोग्यांची वाढही अशीच का झाली पाहिजे असे श्रीमाताजींनी सांगितले आहेच. ही स्थिति मिळवण्याचा प्रयत्न आपण मा सातत्याने करूं या व त्यासाठींच शक्ति मागू या. समस्त मानवजातीच्या कल्याणासाठीं आपण सर्वस्वाचे दान श्रीमाताजींच्या चरणीं ठेऊन घे दान सुटे गिराण " अशी मानवजातीला लागलेले हे ग्रहण सोडवण्याची प्रार्थना करूं या. २ ॐ - 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-4.txt मार्च-एप्रिल २००४ -4-4-4 श्रीमाताजीचा २८ वा विवाह वाढदिवस समारंभ, प्रतिष्ठान पुणे दिनांक ७.४ २००५ श्रीमाताजीच्या लग्नाच्या ५८ व्या वाढदिवसानिमित्त प्रतिष्ठानमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता. प्रतिष्ठानमधील लॉनवर स्टेज उभारले होते. स्टेजच्या मागच्या बाजूला पाच पांढर्या घोड्याच्या रथात श्रीमाताजी व पापाजी बसलेले दाखविले होते. आकाशांतून देव- देवता फुले उधळीत असून रथाच्या पुढच्या बाजूला गणेश, राधा-कृष्ण नृत्य करीत चालले असल्याचा अतिशय सुंदर देखावा होता. लॉनच्या सर्व बाजूला सजावट केलेले खांब उभाखून विद्युत रोषणाई केली होती. तसेच सिल्कच्या कापडाचा वापर करून श्रीमाताजींच्या येण्याच्या मार्गावर कमानी उभारल्या होत्या. बाजूला केटरींगची व्यवस्था केली होती. साधारण ९:३0 च्या सुमारास श्रीमाताजींचे स्टेजवर आगमन झाले . त्यांच्यासोबत पापाजी, कल्पनाढीदी, साधनादीदी होत्या. श्रीमाताजींच्या चरणावर सर्व जगातील सहजयोग्यांच्या वरतीने पुष्पमाला अर्पण करण्यात आली. प्रथम मीना फातरपेकर यांनी, " केली. त्यानंतर श्रीमाताजींच्या - पापाजींच्या समोर तपकिरी रंगाचा सुंदर केक ठेवण्यात आला. श्रीमाताजींनी व पापाजींनी प्रचंड टाळ्यांच्या आवाजात केक कापला. माता दुर्गा भवानी " हे अत्यंत हृदयातून भजन सादर करून कार्यक्रमाची सुरुवात ह पापाजींनी श्रीमाताजींना केक भरवला, श्रीमाताजींनी व पापाजीनी एकमेकांना " मुझे क्या गम है मेरी माता सामने है "होली खेलोगे तुम्हारे घर" हे भजन सादर करून कार्यक्रम केक भरवला. त्यानंतर हैद्राबादचे कव्वाल स्टेजवर आले. त्यांनी सुर्वातीला ही कव्वाली सादर केली. त्यानंतर होळीवर आधारीत संपवला. त्यानंतर श्रीमाताजींच्या समोर दिल्लीचे श्री राजीव, कलेक्टर श्री गौतम, तसेच नलगीरकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पापार्जीनीही छोटेसे भाषण केले. त्यानंतर वाढदिवस साजरा करण्यास श्रीमाताजींनी परवानगी दिल्याबद्दल श्री राजेंद्र पुगालिया यांनी आभार मानले. शेवटी श्रीमाताजींच्यासमवेत कल्पनादीदी, साधनादीदी यांचे तसेच जमलेल्या सर्व निरमंत्रितांचे फोटो काढण्यात आल्यानंतर आदिशक्ती आपल्या निवासस्थानी परतल्या. त्यावेळी रात्रीचे साधारण १२:00 वाजले होते, त्यानंतर जमलेल्या सर्व निरमंत्रितांनी प्रसाद घेतला. सर सी. पी. श्रीवास्तव साहेबांचे भाषण (संक्षिप्त) अशा प्रसंगी बोलणे तसे अवघड आहे पण बोलण्यासारखे खूप आहे. माझ्या शेजारी ह्या बसलेल्या आहेत. आज मला दिनांक ७ एप्रिल, १९४७ हा आमच्या लग्नाचा दिवस आठवत आहे. आमच्या लग्नाला आज सर्वात प्रथम तिने मला दोन मूर्ति (कल्पनादिदि व साधनादिदि) प्रेझेंट दिल्या असून त्या आपल्यासमोर आहेत. त्यानंतर तिने जगभर हजारो मूर्ति तयार केल्या असून त्यातील काही समोर आहेत. आपण सर्वजण त्यांची मुले आहोत. सर्वातीपासून मी त्यांच्याबरोबर राहून पहात आहे, त्यांनी सर्वांवर एकसारखेच प्रेम केले आहे. त्यांच्या प्रेमाला अंत नाही हे मी पहात आलो आहे. या प्रसंगी मी एकदोन गोष्टी सांगू इच्छितो, माझे जर ह्यांच्याशी लग्न झाले नसते तर मी आज इथे नसतो. मी जो जिवंत आहे ते फक्त ह्यांच्यामुळेच. त्यांनी मला सतत साथ व प्रेम देऊन प्रत्येक गोष्टीत त्या माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत.हे सर्व त्यांना कसे जमते ते मला समजत नाही. ती सर्व जगातील सहजयोग्यांकडे लक्ष देते तसेच आमच्याकडेही लक्ष देते. मला असे वाटते की त्या सर्व प्रेम मला देत आहेत तर आपणा सर्वांना असे वाटते की त्या सव्व प्रेम तुम्हाला देत आहेत. हे असेच चालू रहावे असे मला वाटते. त्या अशाच राहू द्या. आपण सर्वजण आपली मुले, त्यांची मुले, असे सर्वजण इथे येउऊन त्यांचा वाढदिवस साजरा करावा अशी मी परमेश्वराकडे प्रार्थन करतो. आजचा संगीताचा कार्यक्रम खूप चांगला झाला आहे. मीना फातरफेकर चांगल्या गायल्या. तसेच कव्वाल यांनी चांगली कव्वाली सादर केली. मला परत त्यांची कव्वाली ऐकायला आवडेल. सर्वांना श्रीमाताजींच्या कृपेत सुखसमाधान लाभो. ५८ वर्षे पूर्ण होत आहेत्त. शर ३ 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-5.txt ब k-q° -এ मार्च-एप्रिल २००५ वाढदिवस पूजा प्रतिष्ठान २० मार्च २00५ आज रात्री १२ वाजता आदिशक्तीचा वाढदिवस सुरू होणार असल्याने प्रतिष्ठानमध्ये सजावट केली होती. सर्वत्र फूगे, फुलांच्या माळा, अनेक प्रकारचे बुके ठेवले होते. श्रीमाताजींच्या निवास कक्षात सर्वत्र फुगे, फूलांच्या माळा. तसेच हॅपी बर्थ डे नावाची आकर्षक अक्षरे लावली होती. बाहेरच्या बाजूला सगळीकडे रांगोळ्या काढल्या होत्या. संपूर्ण प्रतिष्ठानला दिव्यांची रोषणाई केली होती.त्यामुळे साक्षात स्वर्ग पृथ्वीवर साकार झाल्याचा भास होत होता.साधारण ११:४५ च्या सुमारास मुख्य स्टेडियममधील कार्यक्रम संपवून कल्पनादीढी, साधनादीदी, साळवीसाहेब, नात जावई श्री हेम साहेब व नात अनुपमादीदी यांचे प्रतिष्ठानमध्ये आगमन झाले. त्यांच्यासोबत जगातील लिडर्स व पाहणे मंडळी आली होती. श्रीमाताजींच्या आरामकक्षात श्रीमाताजी व पापाजी कोचावर बसलेले होते श्रीमाताजी अत्यंत प्रसन्न व आनंदी दिसत होत्या. श्री राजेंद्र पुगालिया व श्री नलगीरकर यांनी श्रीमाताजींच्या चरणावर सर्व जगातील सहजयोग्यांच्या वतीने पुष्पहार अर्पण केला. त्यावेळी रात्रीचे १२:0० वाजून गेले होते.त्यानंतर पांढर्या रंगाचा अत्यंत सुंदर केक श्रीमाताजींच्या समोर मांडण्यात आला. सर्वजण "हॅपी बर्थ डे टू श्रीमाताजी" हे गीत म्हणत असताना टाळ्यांच्या आवाजात श्रीमाताजींजी पापार्जींच्या मदतीने केक कापला, पापार्जींनी श्रीमाताजींना केक भरवला. त्यानंतर दुसरा मोठा चॉकलेट केक समोर ठेवण्यात आला. तो केक कापल्यानंतर पापार्जीनी एक केक कापला त्यावेळी तुम जिओ हजारो साल, बार बार ये दिन आये, ही गाणी सर्वजण म्हणत होते. त्यानंतर श्री राजेंद्र पुगालिया यांनी श्रीमाताजींना साडी अर्पण केली.त्यानंतर जगातील लिडर्सनी श्रीमाताजींच्या चरणावर बुके अर्पण केले. त्यावेळी साधनादीदींनी सुचविल्यानुसार, फ्रेंच, जर्मन, इटालीयन, जपानी, ऑस्ट्रेलियन भाषेत हॅपी बर्थ डे गीत म्हटले. त्यानंतर श्रीमाताजींच्या कुटुंबातील सर्व व्यक्तीनीं श्रीमाताजींना वाढदिव्साच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनतर सर्व कुटुंबीयांनी केकचा महाप्रसाद घेतला.त्यानंतर श्रीपुगालिया यांच्या मदतीने श्रीमाताजींच्या हर्ते तसेच कल्पनादीदींच्या हस्ते प्रतिष्ठानमधील सहकार्यांना प्रेझेंट देण्यात आली.आज प्रतिष्ठानमध्ये उपस्थित असलेल्या सर्वांना साक्षात स्वर्गात आल्यासारखे जाणवत होते. सर्वत्र प्रचंड चैतन्य जाणवत होते. गुढीपाडवा पूजा प्रतिष्ठान, पुणे, दिनांक १ एप्रिल २००५ आज गुढीपाडव्या निमित्त प्रतिष्ठानावर श्रीमाताजींची पूजा संपन्न झाली. ८:३० च्या सुमारास प्रतिष्ठान मधील श्रीमाताजीच्या आरामकक्षात श्री राजेंद्र पुगालिया व श्री पराग राजे यांनी श्रीमातारजींच्या चरणावर हार अर्पण केला। श्रीमाताजीं कोचावर बसलेल्या होत्या. त्यांच्या बाजूला पापाजी बसले होते. फुलांनी सजविलेल्या चांदीच्या तबकात श्रीमाताजींनी आपले चरण ठेवले होते. त्यानंतर श्री पुगालिया यांनी सर्व सहजयोग्यांच्या वतीने श्रीमाताजींना साडी व ओटी अर्पण केली. श्रीमाताजींना श्री पराग राजे यांनी सर्व सहजयोग्यांच्या वतीने भेट अर्पण केली. त्यानंतर एक फळांनी भरलेली परडी जिच्या वरच्या बाजूला आकर्षक गुढ्या उभारलेल्या होत्या अशी परडी श्रीमातार्जींच्या चरणासमोर ठेवली. त्यावेळी श्रीमाताजींनी सर्वांना गुढीपाडव्याचे अनंत आशीर्वाद दिले. श्रीमाताजींना प्रतिष्ठानमधील युवाशक्तीच्या वतीने रजई प्रेझेंट दिली. शेवटी श्रीमाताजींनी महाप्रसादाच्या नैवेद्याचा स्वीकार केला. आज श्रीमाताजी खूपच प्रसङ्ग व आनंदी होत्या. होळी -प्रतिष्ठान पूणे, दिनांक २५ मार्च २००७ संध्याकाळी ७:३० च्या सुमारास श्रीमातारजींच्या आरामकक्षात श्री राजेंद्र पुगालिया आणि डॉ उदवाणी, अमरावती यांनी श्रीमाताजींच्या चरणावर गुलाबपुष्पांची माळा अर्पण केली. त्यावेंळी श्रीमाताजींच्या बाजूला पापाजी तसेच कल्पनादीदी व पी. के. साहेब बसले होते. त्यानंतर चांदीच्या तबकात चांदीच्या वाटयांमधे अनेक रंग ठेवलेले तबक श्रीमाताजींच्या पुढे सादर केले. त्यावेळी श्रीमाताजींनी त्यातील रंग आपल्या हाताने व्हायब्रेट केले. त्यातील गुलाबी रंग श्रीमाताजींनी हाताला लावला आणि होळी साजरी केली. श्रीमाताजींनी सर्वांना अनंत आशीर्वाद दिले. ह ४ 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-6.txt मार्च-एप्रिल २०09 पुन: प्रक्षेपण (अनुभवलेल्या, ऐकलेल्या, वाचलेल्या अनेक गोष्टी स्मृति-पटलावर कधीं कधीं कायमच्या टिकून रहात नाहींत. कोणत्या ना कोणत्या निमित्तानें त्या अचानक खोलवरून, जाग्याही होतात. प.पू. श्रीमाताजर्जींनी अवतरण व देव-देवतांबद्दल तसेच सहजयोगाबद्दल केलेली प्रवचने हे एक साहजयोग्यांसाठी अनमोल धन आहे. त्या उपदेशाची जाणीव जागृत रहावी या सीमित उद्देशाने त्यांच्या वेगवेगळ्या प्रवचनांतील संक्षिप्त अंश या सदरामधून पुन्हा प्रसिद्ध करणें सहजयोग्यांसाठी उपयुक्त ठरेल या भावनेने हे सदर सुखू करीत आहोंत. परमचैतन्याच्या इच्छेनुसारच हा प्रयत्न फलदायी होवो एवढीच श्रीमाताजींच्या चरणी प्रार्थना आहे.) रामनवमी पूजा,: २५ मार्च १९११ ....श्रीराम हे आपल्या अनाहत चक्रावरील फार महत्वाचे दैवत आहे. हृदयांत प्रेम व कर्तव्यपरायणता कमी असते तेव्हा या चक्रावर पकड़ येते. श्रीराम हे एक परिपूर्ण मानवस्वरूपातील अवतरण होते. ते पुरुषोत्तम होते. त्यांचे चारित्र्य अत्यंत शुद्ध व स्वच्छ होते. प्रजेचे हित कशात आहे याचाच त्यांनी विचार केला, त्याचबरोबर पुत्र, पती, बधू या सर्व संबंधामध्ये आदर्श दाखवून दिला, सर्व बाबतीत धर्माचेच आदर्श दाखवले. आजकालच्या आपल्या देशांतील परिस्थितीमध्ये याची फारच आवश्यकता आहे; नुसती मोठमोठ्याने भजने गाऊन, घोषणा करून वा मंदिर बांधून हे होणार नाही. त्यासाठी श्रीरामशक्तीचा प्रकाश आपल्या चित्तामध्ये आला पाहिजे. सहजयोग्यांनी हाच प्रयत्न केला पाहिजे, त्यांनाच ते शक्य आहे. श्रीरामांचे आदर्श आपल्या हृदयांत रुजवले तर आजकालचे सर्व गलिच्छ राजकारण व लोकांचे त्रास दूर होणार आहेत. राज्य करतांनाही श्रीराम निष्काम व निरासक्त राहिले. ....आपल्याच चित्तावर नियंत्रण ठेवा. भिरभिरणारी नजर हे अस्थिर चित्ताचे लक्षण आहे जीवनामधून प्रगट व्हायला हवा....श्रीरामांच्या जीवनकर्तृत्वामागे सीतादेवीची Potential शक्ती होती. तिच्यामध्ये पूर्णत्वाने कार्यान्वित झाल्याने सर्व संकटकालांत पत्नी व माता या आदर्श धर्माचे ती पूर्णपणे पालन करत होती. सहजयोगिनीनीं हे विशेष करून लक्षांत ठेवावे.... क्षमा व प्रेम हे गुण मिळवले तर हे अशक्य नाही..... त्याचप्रमाणें श्री हनुमानांचा समर्पित व तत्पर दासध्माचा गुणही आत्मसात केला पाहिजे. ... श्रीराम जागृत राहिले तर तुमचे सर्व विचार व सवयी यामध्ये खूप परिवर्तन घडेल. विश्वधर्माचे आदर्श असे सहजयोगी बनण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा.... जटी श्रीरामांचा आदर्श जीवनाच्या सर्व क्षेत्रांमधे आणण्याचा प्रयत्न करा. म्हणून ...श्रीरामांच्या आदर्शाचा आविष्कार तुमच्या विश्वनिर्मल धर्माची संस्कृती- ७ फेब्रुवारी,८५ ....विश्वनिर्मल धर्माचा गाभा हा अंतरंगातील शांती बोलून दाखवतां येत नसते. तसे करणें म्हणजे अहंकारामधून स्वतःचीच फसवणूक करणें आहे. ती आपली आपल्यालाच आंतमधून मिळवायची असते, त्यासाठीं प्रयत्न करायचा असतो. तुमच्या डोक्यांत जे कांहीं चालते त्याचाच परिणाम बाहेर दिसून येतो. मी जे कांहीं सांगते तो एक मंत्रच असतो, त्याचा अर्थ तुमच्या आंतमध्ये खोलवर शिरल्याचे तुम्हांला समजले पाहिजे.त्यासाठीच 'आंत' मध्ये तुम्ही शांत असले पाहिजे. तसे असाल तरच जे कांही तुमच्या कल्याणासाठी व प्रगल्भतेसाठी असते ते आंतपर्यंत रुजते.....कांहीं नवीन सहजयोग्यांनाही सहजयोगाबद्दल, ध्यानाबद्दल, बाधांबद्दल बोलण्याची संवय असते. हे अगदी चूक आहे. तुमची सर्व स्थिति तुमचे व्यक्तिमत्त्व, स्वभाव, वागणूक इ.मधून आपोआप दुसर्याला जाणवली पाहिजे. वृक्ष मोठा वाढला की लोक आपोआप त्याच्या छायेखाली येतात. तसे हे झाले पाहिजे..... तुम्हाला आजूबाजूला शांती निर्माण करायची आहे; म्हणून तुमच्या संवयीमधून, आवडी-निवडी मधून अशा सर्व प्रकारे ती दुसर्यांना जाणवली पाहिजे..... त्यासाठी एक म्हणजे सतत सुंदर व मंगल गोष्टींकडे चित्त द्या. मुले, फुले, यांच्याकडे बघा, तुम्हाला लाभलेले आशीर्वाद आठवा.... त्याचप्रमाणें आनंदाचे क्षण आठवा. आंतमधला आनंद सुख-शांती पसरवणारा असतो. असे झाले पाहिजे. मग छोटया-मोठया तक्रारी, कूरबूरी पळून " शांती " आहे; ही शांती तुमच्या अंतरंगात प्रथम पूर्णपणे प्रस्थापित झाली पाहिजे. छोटया - छोट्या वागण्याबोलण्यावरून, भाषेवरून विचारांमधून, जातात. संत असे असतात. ॐ ां *मम ्र ५ 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-7.txt मार्च-एप्रिल २००५ अमृतवाणी प.परश्रीमाताजींजी वेळोवेली केलेल्या उपदेशांमधील अमृतकण आत्मसाक्षात्कारानंतर तुम्हाला भगवान शंकराचे ज्ञान होते कारण आपला आत्मा प्रकाशित झाल्यानंतर ..... (उपदेश - १९९३) चित्त सहसारांत श्रीसदाशिवांच्या चरणी लीन व एकाग्र होते. तुमच्या स्वत:च्या आत्मपरीक्षणासाठीं तुमच्यामध्ये शिव - तत्त्व, त्यांची निरागसता, भोळेपणा व अबोधितता- प्रस्थापित होणें आवश्यक आहे. आत्मसाक्षात्कारानंतर आणि सहस्रार उघडल्यानंतर तुम्हाला आणखी चार चक्रांमधून पार व्हायचे आहे- अंधबिंू, बिंदू, वलय आणि प्रदक्षिणा ही चक्रे पार केल्यानंतर तुम्ही स्वत:ला सहजयोगी म्हणूं शकता. (सहस्रार पूजा: १3८३) ...... तुमच्या या आयुष्यामध्येच उत्थानासाठीं तुम्हाला सात चक्रांच्या आणि त्या पुढच्या आणखी दोन चक्रांच्या म्हणजे नऊ चक्रांच्या पार व्हायचे आहे आणि तेच तुमचे अंतिम साध्य आहे. ... ध्यान केल्यास प्रगती चांगली होते. मंत्र यांत्रिकपणे म्हटले जाऊं नयेत; हृदयापासून त्याचे उच्चारण व्हावे, भावपूर्णपणें उच्चारावेत. ..सहजयोगी ही व्यक्ती कुण्डलिनीमधून आत्मसाक्षात्कार मिळालेली व्यक्ती असते व कुण्डलिनी तुमचे संगोपन क रणारी आहे. आई मुलाची काळजी घेते. त्याला प्रेम देते पण त्याच्याशी तडजोड करत नाही. ज्या दिवशी सहजयोगी आदर्श होऊन अलंकाराप्रमाणें चमकतील ते दिवस यायला हवेत. सर्व सहजयोगी अशाप्रकारे तयार झाल्याचे दिवस मला पहायचे आहेत. अस्वस्थ करणार्या ज्या गोष्टी तुम्ही अनुभवता त्या सर्व माया आहेत हे जेव्हा कळेल त्यावेळी तुम्ही चित्तावर प्रभुत्व मिळवाल. (शिव पूजा : १९९३) (नवरात्री पूजा १९८८) (दिवाळीपूजा १३3३) (दिवाळी पूजा १९९३) (दिवाळी पूजा १९९३) (ललिता-श्रीचक्र पूजा १९९०) के गाव EPRENT दाज Certificate of Special Congressional Recognition प्रात्र Presented to Shri Mataji In celebration of sour 82 6irthday and in recognitien of you many outstanding contrikuziona प c म हा Mand 21.200s DAYE IESAGER GE CONGREES श ज ६ से 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-8.txt मार्च- एप्रिल २००५ श्रीसूक्त जि अंक क् 1/२ वरून पुढे आदित्यवर्णे तपसोधिजातो वनस्पतिस्तव वृक्षो S थ बिल्व: । तर्य फलानि तपसा नुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मी:॥६ ॥ विवरण:- जिचे मुखमण्डल अरुणव्णाने शोभत आहे; अश्या लक्ष्मीमातेने तपश्चर्येने बिल्ववृक्षाची निर्मिती केली. म्हणूनच बिल्ववृक्षाला " श्रीवृक्ष असेही म्हणतात. या बिल्वफळाच्या सेवनाने अंतर्बाह्य शुद्धी होते. बिल्ववृक्षाच्या त्रिदलसेवनाने त्रिविध ताप पूर्ण नाहीसे होतात. म्हणूनच बिल्ववृक्षाला आयुर्वेदात महत्त्वाचे स्थान दिले आहे. हे लक्ष्मीमाते, आम्ही अज्ञानी आहोत. ह्या अज्ञानातून पातके निर्माण होतात. आमच्यातील अकार्यक्षमतेमुळे मानसिक व भौतिक दारिद्रय निर्माण होते. या सर्व गोष्टींनाच अलक्ष्मी असे म्हटले आहे. श्रीलक्ष्मीमातेने निर्माण केलेल्या या बिल्ववृक्षातून वातावरणात सोडल्या जाणाऱ्या द्रव्यांचा मानवी शरीरावर विलक्षण चांगला परिणाम होत असतो. आपल्या शरीरातील रोमरंधांतूनही हा प्रवाह आत जाऊन अंतर्बाह्य शुद्धी होत असते. हा प्रवाह म्हणजे दुसरे तिसरे काही नसून परमचैतन्यच होय. तेव्हा, श्रीमाताजी., असे हे परमचैतन्य आम्हा सर्वांच्या रोमरंधांतन शोषले जाऊन आमच्यातील अलक्ष्मी दूर होऊ दे उपैतु मां देवसखः कीर्तिश्व मणिना सह । प्रादुर्भूतो S र्मि राष्ट्रे s सिमिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे ।। ७ । हे लक्ष्मीमाते, महादेवांचा मित्र म्हणून प्रसिद्ध असलेला कुबेर मला प्रसन्न होऊ दे. कुबेर यश, कीर्ती, समृद्धी विवरण :- देतो. म्हणजे याचाच अर्थ, दैवी शक्ती जर पाठीशी असेल तर कोणत्याही चांगल्या कार्यात आपल्याला यश येते, व आलेले यश हे चिरकाल टिकते. म्हणून हे लक्ष्मीमाते, तू आम्हाला दैवी शक्तीने संपन्न कर. भारतासारख्या श्रेष्ठ, पावन अश्या योगभूमीत आम्ही जन्माला आलो आहोत. म्हणून तू आम्हाला आध्यात्मिक समृद्धी दे. अशी प्रार्थना या मंत्रामध्ये ऋरषींनी केली आहे. ही प्रार्थना आपल्या सर्वांच्या माउलीने ऐकली आणि आध्यात्मिक समद्ीच्या ज्योतींचा प्रकाश केवल भारतापुरताच सीमित न ठेवता सारे विश्वच या प्रकाशाने उजलन निघाले. हा प्रेमाचा प्रकाश सतत वाटण्याची शुद्ध इच्छा आम्हां सर्व सहजयोग्यांना होऊ दे हीच श्रीमाताजींच्या चरणी नम्र प्रार्थना ! कप्तिपासामलां ज्येष्ठामलक्ष्मी नाशयाम्यहम् । अभूतिमसमृद्धिच सर्वां निर्णुद मे गृहात् ॥ ८ ।। विवरण : - हे लक्ष्मीमाते, आमच्या घरातील सर्व प्रकारची अवकळा, दारिद्रय, निरुत्साह यांनी युक्त असलेली जी असमृद्धी आहे ती नाहीशी होऊ दे. सर्व सुखं असतानाही अनेक घरांमधून मानरसिक असंतोष असतो. हे औदासीन्य, निरुत्साह म्हणजे अभूति होय. कितीही मिळाले तरी समाधानी वृत्ती नसेल, तर दुःख वाटयास येते. म्हणूनच अशी जी अतृप्ती असते ती आमच्या घरातून नाहीशी कर. यासाठी, श्रीमाताजी., आम्हा सर्वांमधील अतप्ती, लालसा ही नष्ट होऊउन आम्हा सर्वांची वक्ति ही आपल्या परमकृपेत समाधानी होऊ दे. - - ७ - खभ म 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-9.txt ------এ-এ-এ=এএ मार्च-एप्रिल २००9 गन्धव्दारां दुराधर्षां नित्यपुष्टाम् करीषिणीम् । ईश्वरी सर्वभूतानां तामिहोपहवये श्रियम् ।। ९ विवरण :- वरील श्लोकात पृथ्वीमातेला दिलेली विशेषणे सांगितली आहेत. गंधवती पृथ्वी-सुगंधाने ओळखू येणाऱ्या, धनधान्यांनी नेहमी पुष्ट असणार्या, उदंड समृद्धी देणाऱ्या, संपूर्ण जगतितलावर सत्ता असणाऱ्या, अश्या या पृथ्वीरुप धारण केलेल्या लक्ष्मीमातेला आम्ही बोलवत आहोत. सर्व सृष्टीचे नियमन करणार्या,सर्व चराचरसृष्टीवरच जिची सत्ता आहे अश्या साक्षात आदिशक्तीनेच पृथ्वीचे रूप धारण केलेले आहे. आपल्याला जन्म तीच देते. आपल्या पालनपोषणासाठी आवश्यक असणारे सर्व तीच पुरवत असते. समृद्धी देणारी शक्तीही तीच. सर्व समृद्धी (आध्यात्मिक, भौतिक) जरी आली, तरी या सर्व गोष्टींचे नियंत्रण करणारी शक्तीही तीच. ही शक्ती म्हणजेच आपल्या सर्वांची आई आपण सर्व तिचीच लेकरे आहोत. अश्या या आपल्या सर्वांच्या आईच्या अंत:करणातून आपल्या लेकरांवर सतत निर्मलप्रेमखूपी वात्सल्याच्या धारांचा वर्षाव होत असतो. ह्याची जाणीव आम्हा सर्व सहजयोग्यांना सदैव असू दे. मनसः काममाकूर्ति वाचः सत्यमशीमहि । पशूनां रूपमङ्गस्य मयि श्री: श्रयतां यश: ॥१० ।। भा विवरण :- हे लक्ष्मीमाते, आमच्या मनातील शुद्ध इच्छा, चांगले संकल्प पूर्ण होवोत. आमची वाणी ही नेहमी सत्य व यथार्थ असू दे. आमच्या मनामध्ये कितीतरी विचार येत असतात, जे निरर्थक असतात. त्यांनी आमचे चित्त सतत भरकटत राहते. आमच्यातील कुविचार हे ज्ञानाग्नीने भर्मसात होऊ देत. सत्य वाणी ही गंगाजलाप्रमाणे शुद्ध व पवित्र असते. यासाठी, जर आमच्या वाणीतून सत्य मंगल, पवित्र बोल आले तर श्रीलक्ष्मीमातेचे कृपाशीर्वाद आपोआपच मिळतील व यश समृद्धी, कीर्ती या गोष्टी चालूनच येतील. म्हणूनच श्रीमाताजी, आम्हाला आपल्या परमकृपेत निर्विचारिता प्राप्त होऊ दे. म्हणजे आमच्या मुखातून बाहेर पडणारे बोल हे या त्रैलोक्यस्वामिनीच्या म्हणजेच आपल्या इच्छेनुसारच येतील व हे बोल आपल्या इच्छेजुसार आल्याने ते सत्य. मंगल व पवित्रच असतील. क्रमशाः सर. सी. पी. श्रीवास्तवसाहेब यांचे भाषण २० मार्च २००७ बालेवाडी पुणे. आजचा दिवस खूप महान आहे. तुमच्या श्रीमाताजीनी पृथ्वीवरील माणसांना आत्मसाक्षात्कार देऊन देवदूत बनविले असून आजच्या या शुभ प्रसंगी सर्वाना याठिकाणी एकत्र केले आहे. आपण सर्वजण आज श्रीमाताजींचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. श्रीमाताज्जीनी स्वर्गातून या पृथ्वीवर आपल्या सर्वांना देवदूत बनविण्यासाठी अवतार घेतला आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की, गेले ३५ वर्षे त्या बैलगाडी, आगगाडीं, विमानातून प्रवास करून जगभरातील लोकांना आत्मसाक्षात्कार देत आहेत. जगभरातून आपण श्रीमाताजींचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र जमला आहात आजचा हा आनंदाचा क्षण आहे. श्रीमाताजी सर्वसहजयोग्यांवर तसेच कुटुंबीयांवर एकसारखेच प्रेम करतात. आज योगायोगाने माझा वाढदिवस आहे. जगात असलेल्या १५ अब्ज लोकंपैकी मी एक आहे. पण एकमेव महत्त्वाचा जन्म म्हणजे श्रीमाता्जींचा वाढदिवस. तुम्हा सर्वाच्या वतीने मी श्रीमाताजींना प्रार्थना करतो की, आपण या पृथ्वीवर सर्वांना देवदूत बनविण्यासाठी अवतार घेतला असून त्या कार्यात आपण यशस्वी झाला आहात. पण अजून आपले कार्य पूर्ण झालेले नसून अजून जगातील अनेकांना आत्मसाक्षात्कार देणे बाकी आहे. म्हणून जो पर्यंत पृथ्वीवरील सर्व मानव आत्मसाक्षात्कार घेऊन देवदूत बनत नाहीत, सर्व पृथ्वी स्वर्ग होत नाही तोपर्यंत आपले हे साकार रूपातील अस्तित्व आम्हासर्वांना हवे आहे. जय श्री माताजी - ८ 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-10.txt प्रतिष्ठान, २० मार्च २००७ ि स मे के लि ८ र १ क 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-11.txt २१ मार्च २००५, बालेवाडी णे पु प री सेकःर यै र 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-12.txt गुढीपाडवा पूजा, प्रतिष्ठान, पुणे, प्र ति भ लि लि ি होळी -प्रतिष्ठान, पुणे रा ब ज ति 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-13.txt विवाह वाढदिवस समारंभ, प्रतिष्ठान, पुणे. श्र कि २. ॐ श्ी এ० ए्ी सी ट दाम 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-14.txt এ मार्च-एप्रिल २००७ प.पू.श्रीमाताजी निर्मलादेवींचा सहजयोग्यांना उपदेश. मुंबई : २6-२७ फेब्रुटारी ८७ सहजयोग मला फार पूर्वीपासूनच माहीत होता; हे होऊन त्यांची कुण्डलिनी जागृत होत आहे, त्यांना साक्षात्कार ज्ञान मला - जन्मत:च उपजत होते. पण त्याबद्दल उघडपणें मिळत आहे आणि त्या चैतन्याची जाणीव हळू -हळू त्यांना सांगणे हीच मुख्य अडचण होती आणि ते अद्धितीय ज्ञान कसे हातांवर जाणवूं लागली आहे. म्हणूनच या व्हायब्रेशन्सबद्दल ি आजपर्यंत कुणी स्पष्टपणे बोलत नव्हते; आजपर्यंत अव्यक्त राहिल्यामुळेंच फक्त चैतन्यलहरी असेच शब्द वापरले जात. प्रकट करावे याचाच मी विचार करत असे. गोष्ट मात्र माझ्या मनांत ठाम होती आणि ती एक म्हणजे सातवे चक्र उद्डल्याशिवाय कांही होणार नाही, ते ती फक्त एक स्थिती होती आणि ती स्थिती प्राप्त झाल्यावरच मी ५ मे या दिवशी करू शकले. खरं तर ती एक गुप्त गोष्ट त्याचा अनुभव व आनंद मिळत असे पण जडरूपामुळे त्याची होती. पूर्वी ब्रहृदचैतन्य अव्यक्त होते; ते स्वत:ला प्रकट करू ओळख होत नव्हती. अर्थात त्या स्थितीवर आलेले संत शक त नव्हते. म्हणून ज्या काही थोड्याच व्यक्तींना मोह क्रोध इ. विकारांच्या पलीकडे गेले होते. हे सत्य साक्षात्कार मिळून तेथपर्यंत पोचता आले त्यांनी ते आपल्यासमोर आहे. पण कुण्डलिनी जागृत होते म्हणजे कारय, निराकार, निर्गुण आहे असेच सांगितले. ही स्थिती पाण्याचा ते कसे होते, ब्रह्दचैतन्य म्हणजे काय हे कुणी सांगितले नव्हते थैंब सागरांत मिसळून जणूं नाहींसा व्हावा अशी होती. म्हणजे किंवा त्याची प्रत्यक्ष अनत्भूती देऊं शकत नव्हते. त्यामुळेच ब्रहृचैतन्याबद्दल काय ,कसे व किती प्रकारे सांगावे याचा अनेकलोकांमध्ये कथा, कहाण्या इ. गोष्टीस्वरूपात त्याबद्दल उलगडा कुणालाच होत नव्हता. पृथ्वीच्या पाठीवर बोलले जात होते. अवतरलेल्या थोर सिद्ध-पुरुषांनी, आत्मसाक्षात्कार मिळूनही त्या स्थितीवर पोचलेल्या अनुयायांना - ( असे ब्रह्ृचैतन्याचे पूर्ण व साक्षात रूप तुमच्यासमोर आले आहे. योग्य शिष्यही फार थोडेच होते) - त्याचा अनुभव देण्याचा आतां तुम्ही त्याची अनुभूति मिळाल्यावरही त्या सागरामध्यें प्रयत्न केला; त्यांना ब्रह्लचैतन्याची अनुभूती दिली. पण विरघळून जाणार नाहीं इकडे माझे लक्ष राहील. असे समजा मुळांतच हे ब्रह्मचैतन्य व्यक्त स्थितीला नसल्याने ते सारेच त्या की सर्व ब्रह्ृचैतन्य एका विशाल घड्यामधें ओतले आहे आणि महासागरांत विरघळून गेले. संत ज्ञानेश्वरांनी समाधि घेतल्यावर लोकांना वाटले ठेवली आहेत.म्हणजे च मी तुम्हा सर्वाना माझ्यामधे की याबद्दल कुणी सांगू शकणार नाहीं. म्हणून फारच थोड्या जैविकांसारखे (Cells) धारण केले आहे आणि त्यांतूनच मंडळींना ब्रह्ृचैतन्याची अनुभूति मिळाली तरीही ही अनुभूती तुमचे रक्षण, सांभाळ, पोषण, स्वच्छता होणार अरसून इतरांना प्रत्यक्षपणे मिळणे म्हणजे हे चैतन्य आपल्या तुमच्यामधून पुढील कार्य घडवून आणणार आहे. त्याचबरोबर हातांच्या बोटांवर जाणवणे, इंद्रियांद्वारा त्याची संवेदना होणे, हेहि लक्षांत घ्या की मी - महामाया- आहे, म्हणून सर्व कांही मनोव्यापारातून किंवा बुद्धीमधून त्याची ओळख होणें हीच सावकाशीने, हळू-हळू योग्य वेळी व योग्य तन्हेने घडवून मोठी अडचण होती. तरीही पूर्वीच्या सर्व संतांच्या प्रयत्नामधून त्याच्यासाठीची पूर्वतयारी होत होती. आता मी त्या ब्रह्दचैतन्याचे म्हणून साक्षात स्वरूपांत तुमच्यासमोर आले; अर्थात जे आणि त्यांच्या देवतांवर कार्य करू शकले. कोणत्याही आजपर्यंत निराकार होते ते सगुण-साकार होऊन प्रगट झाले देवतेची तुम्ही प्रार्थना करा की त्या चक्रावर तुम्हाला आहे. पूर्वीचे सर्व ज्ञानी पुरुष त्याचेच अंश होते पण आतां ते व्हायब्रेशन्स जाणवतील . हाच मी साक्षात ब्रह्लचैतन्य पूर्ण स्वरूपांत प्रगट झाले आहे आणि त्या चैतन्यरूपी असल्याचा पुरावा आहे. ब्रन्हचैतन्यच आदिशक्ती आहे सागरांतील जलसिंचनाने लोकांच्या मनाचे पोषण- धारण आणिआदिशिवही माझ्या हृदयांत आहेत पण मी हेच सर्व प्रत्यक्षपणे मी दाखवूं शकले, म्हणजे तुमच्यामधील चैतन्याची लहान-लहान मडकी त्यामध्ये आणणार आहे. सातवे चक्रउघडल्यावर तुमची सर्व चक्रे कार्यान्वित झाली आहेत. त्यामुळेंच मी तुमच्या सर्व चक्रांवर सहस्रारामध्ये पूर्ण अवतरण र ९ 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-15.txt -- --- -/-६/-। -2-2 ाह मार्च-एप्रिल २०0५ मानवीस्वरुपांत आले असल्यामुळे तुम्हाला हे ओळखणें ब्रहृचैतन्य आतां स्वत:लाच प्रगट करू लागले आहे. अवघड आहे. इतर सामान्य लोकांना हे सांगितले तरी समजणार नाहीं; पण सहजयोग्यांना ते समजेल म्हणून त्यांनाच फक्त हे सांगण्यासारखे आहे. हे सत्य पचवणंही सोपे नाहीं तर त्याचा कुणाला काय उपयोग होणार? पूर्वीच्या नाहीं. एवढेच काय पैसा-सत्ता सांभाळणेही आजकाल कठीण अवतरणांना तसे करण्याची जरूरी वाटली नाहीं असे नव्ह आहे; म्हणून सामान्य लोकांना मीच सर्व अवतरणांकडून कार्य तर लोकांबरोबर तो संवाद नव्हता. म्हणजे आंधळ्या करवते हे समज्णे फार अवघड आहे. साधं उदाहरण पहा; तुम्हाला इलेक्ट्रिसिटीचा शोध लागला आणि त्याबद्दल तुम्ही दुसर्याला कांहीच सांगितले माणसाला तुम्ही कारय दाखवणार असे ते होते. एकदा मी औरंगाबादमध्ये असताना एका मुलानें मला आत्मसाक्षात्काराची जाण असलेले आणि तो पचवण्याच्या सांगितले की त्याच्या असे वाचनात आले आहे की बहुचैतन्य स्थितीला आलेले लोक त्या काळी नव्हते. ज्या थोड्या हे त्याची जाणीव होण्या- न होण्याच्याही पलीकडे आहे. मग लोकांना आत्मसाक्षात्कार मिळाला, त्यांचे स्वत:चे सहस्रार मी त्याला सांगितले की ते खरे असले, तरी त्याची जाणीव उघडले होते पण ते त्यामध्येंच हरवून गेले आणि म्हणून त्याची करून घेण्याचा प्रयत्न कर; त्याचवेळीं माझ्या मनांत ठरले अनुभूति वैयक्तिक स्तरावरच राहिली आणि सामूहिक स्तरावर की आता मी कांहीं थोड्या लोकांना हे सांगितले पाहिजे: कारण पोचली नाही. पण आता ते सर्व संपले आहे आणि सामूहिक आतां ती वेळ आली आहे; आजपर्यंत सर्व धर्म वेगवेगळ्या स्तरावर त्याचा आविष्कार होऊ लागला आहे. तऱ्हेनें आपापल्या मा्गाने चालले होते पण आता त्यांचे एकसूत्रीकरण होत आहे. आतां मी ख़िस्त, मोहम्मद इ. सर्वाबद्दल समजावून सांगेन कारण ते सर्व एकाच पूर्णाचे- सारख्या थोर पुरुषांनाही बरेच कांहीं भोगावे लागले. खरे तर ब्रह्वचैतन्याचे -अंश आहेत. माझ्याबद्दल शास्त्रज्ञ मंडळींना मात्र अजिबात सांगू पण त्यांचाही छळच केला गेला. म्हणून त्यांच्या कष्टांतुन नका; त्यांना एवढेंच सांगा की ही एक नवीन प्रणाली आहे काहीं घडू शकले नाहीं. मला वैकुंठच काय पण त्यापलीकडचे आणि ती सांगून समजण्यासासखी नसली तरी ते " घटित " (happen) होत असल्याचे तुम्ही स्वतः अनुभवले आहे. नाहीं. अजून त्यासाठीं मानव तयार झालेला नाहीं. खिचडी माझ्याबद्दल कांही बोलू नका; त्यांना एवढेच सांगा की बनवण्यासारखे हे कार्य आहे, ती अजून बनली नाहीं, तिला कुण्डलिनी- जागृतीची ही पद्धत माताजी श्रीनिर्मलादेवीनी चांगले शिजायला पुरेसा वेळ हवा ना? सध्या जे थोडे लोक सांगितली आहे; " ते कसे घडून येते त्यांनाच माहीत " असे तयार होत आहेत ते पूर्वीच्या अवतरणांच्या मोजक्या सांगून सर्व माझ्यावर सोपवा. काही मोजके अपवाद सोडले तर आजपर्यंत कणी अजून खूप लोक येणार आहेत. वेळ लागला तरी ते येणारच. इतरांना आत्मसाक्षात्कार देऊं शकत नव्हते. ज्या लोकांना असे खूप लोक तयार होणार आहेत, बाकीचे जेराहतील त्यांना तो मिळाला ते स्वत:ला फार कठोरपणे शुद्ध (स्वच्छ)करण्याच्या मागे लागलेले साधक होते. उदाहरण द्यायचे तर बुद्धांना हीच तपश्चर्या समजली होती म्हणून त्यांना आत्मसाक्षात्कार मिळाला; तेत्याच्यासाठीच कष्ट करत होते.माणसाबरोबरच काळाचाही जन्म झाला. माणसाच्या त्याचाच त्यांना ध्यास लागला होता आणि त्यासाठींच ते सवयीमुळेच काळ निर्माण झाला. सहजयोगांत आल्यावर प्रार्थना करत होते. म्हणून ब्रह्ृचैतन्य जणूं त्यांच्यामध्ये शिरले. तुमच्या सवयी सुटतात. म्हणून कसल्याही संवयींचे समर्थन पण त्यांना फक्त ती स्थिती मिळाली; त्यानंतर दूसन्यांना तो करू नका, नाहीं तर त्या सुटणार नाहींत. एका आयुष्यांत अनुभव ते देऊ शकले नाहींत. आणि आता हेच सामूहिक तुम्ही आत्मसाक्षात्कार मिळवूं शकला आणि हे सर्व समजूं स्तरावर शक्य झाले आहे हे महत्त्वाचे आहे. म्हणजे अव्यक्त ही स्थिति येईपर्यंत बरेच कांही करावे लागले. त्यामध्ये खिस्त, मोहम्मद, नानकसाहेब, तुकाराम अशां ही मंडळी मानवकल्याणासाठीच वैकुठामधून आली होती. सर्व कांहीं माहीत आहे. पण मी त्याचा कधी उच्चार केला शिष्यांएवढेच तयार आहेत. माझ्यासमोरच्या तुमच्यासारखे विसरून जा. कांहीं लवकर तयार होतात तर कांहींना वेळ लागतो. काळ हे माणसाने निर्माण केलेले बंधन आहे, शकलात तर याच आयुष्यामध्यें तुम्ही वर वर्णन केलेल्या उच्च - - १० -0- - 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-16.txt -এ मार्च-एप्रिल २009 स्थितीला पोचूंही शकता. नाहींतर अर्धे-कच्चे रहाल आणि पुढच्या प्रगतीसाठी पुन्हा नवीन जन्म घ्यावा लागेल. सहजयोग असाच काहीं काळ कार्यान्वित होणार आहे. पण चित्त या कापडासारखे पसरलेले असते. आता कापडाच्या ही शेवटची संधी आहे. सहजयोगांतही चुकीच्या मागनि मधोमध खालच्या बाजूला बोट धरून ते वर उचला; आता चाललेले लोक पाहिले की माझ्या अंगावर काटा येतो, काही पहा की उचलले जात असताना हे कापड बोटाच्या टोकाखाली वेळ असे लोकही भेटतात.पण लवकरच ते बाहेर फेकले पडतांना बोटाभोवती खाली येते. त्याचप्रमाणें कुण्डलिनी जातात. हे चालायचेच, म्हणून तुम्ही निराश होऊ नका, उलट जागृत होऊन जसजशी सहस्रारापर्यंत येते तसतसे तुमचे चित्ताचे कार्य समजण्यासाठी एक उदाहरण पाहू या. एक कापडाचा मोठा तुकडा घ्या; साक्षात्काराच्या आधी हे जास्त प्रयत्न करून स्वत:ला प्रस्थापित करा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कायम संतुलनांत रहा. ब्रहचैतन्याचा प्रकाश त्याच्यामध्यें उतरतो; आणि ते मध्य सहजामध्ये कसे पारंगत व्हायचे याची कাळजी करूं नका; बाजूच्या सुषम्ना नाडीच्या मार्गामध्यें पसरते, प्रत्यक्षामध्ये मध्यामध्ये राहिलात की सर्व कांही सुरळीत होत राहणार आहे. साक्षात्कारानंतर आपले चित्त बाहेरच्या दृश्य सृष्टीपासून आत माझे पूर्ण लक्ष असते व तुमच्या पोषणाची व्यवस्था मीच करत ओढले जाते. हीच वर म्हटलेली स्थिती. असते. एरवी तुम्ही डावीकडे किंवा उजवीकडे झुकता, वाईट सवयीमुळे डाव्या बाजूला तर महत्त्वाकाक्षा बाळगल्यामुळे सवयीमुळे चित्त या स्थितीमध्ये टिकून रहात नाहीं. म्हणून उजव्या बाजूला जाण्याची शक्यता असते. मला हृढयात त्याला सारखें आतंमध्यें वळवावे लागते. तुमच्याबरोबर चित्तही सहसारापर्यंत उचलते आणि तेथील जागृत आपल्या सततच्या बाह्य-दृश्याशी संबंध ठेवण्याच्या आणण्यासाठी तो भाव तमच्यामधे प्रखर झाला पाहिजे; तो भाव जोपासण्याचा सतत प्रयत्न करत रहा. एरवी तुमच्या असनही मला है कसे करावे समजत नाहीं. माझ्या दृष्टीने हे तुम्हाला बोटीमध्ये घेऊन ती बोट पलीकडे नेण्यासारखा प्रयत्न मी करत रहाते, पण तुम्हीच स्वर्थ बोटीमध्ये बसून न राहता, मी बोट चालवीत असूजही एक हात किंवा पाय बाहेर पाण्यामध्यें ठेवला, मग तुम्हाला सुरक्षित ठेवताठेवता माझी भावना वा संवयी तुमच्यावर सहज प्रभाव पाडतात. मग माइयाबद्दलचा श्रद्धा-भाव हृदयापासून बाळगणे काय अवघड आहे? एकदा हा भाव बळकट झाला की तो तुमच्या नसा- नसांमध्ये उतरतो आणि अखेरपर्यंत सोबत करतो. तो कसा व किती हृढ करायचा हे तुमच्यावरच अवलंबन आहे. तुम्ही डासांना पळवून लावण्यासाठी घरात धूर पसरवता तसा हा भाव हृदयांत पेटला पाहिजे. प्रश् पडतो तो हा, की हे कसे करायचे? हा भाव हढ़ होण्यासाठी काय करायचे? उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे तुमचे चित्त स्थिर -पूर्णपणे स्थिर- करायला शिका. हाच चित्त- निरोध. हृष्टीसमोर जे कांहीं दिसते त्यांत चित्त अडकून देऊं नका. सवयीने हे जमेल. बाह्य दृश्य-सृष्टीशी आपला संबंध व संपर्क चित्तामधून होत असतो. म्हणून चित्त कुठें धांवत आहे इकडे जागरूकपणें लक्ष ठेवा. " माझे चित्त कुठें चालले आहे असे स्वत:लाच विचारत रहा. संवेदनशीलता व ज्ञानयुक्त जाणीव या दोन्हीमध्यें आपले चित्त विभागलेले आहे. सरवेदना जेव्हा जाणीवयुक्त होते तेव्हां त्याला चैतन्यमय जाणीव असे म्हणतात. (vibratory awareness) ही चैतन्यमय जाणीवच तुम्हाला center मध्ये ठेवते. जर कुठे चित्त भरकटले की तुम्हाला उष्णता जाणवते. ही सर्वव्यापी शक्तीच तुमच्या प्रगतीसाठी हे सारे करत असते. काय त्रेधातिरपीट उड़त असेल कल्पना करा. म्हणून मी सत्संग करा असे म्हणते. सहजयोग्यांच्या संगतीत असलात की तुमचे चित्त सेंटरत्ध्यें -मधोमध- ठेवायला मदत मिळते.आत्मसाक्षात्कारामुळे तुमच्या डाव्या- उजव्या संस्थांना आराम मिळतो. त्यामुळें कुण्डलिनीकडून चुक्रांचे अधिक पोषण होते आणि कृण्डलिनीचे अधिक धागे वर येत राहतात: याबरोबरच चित्त मध्यामध्यें खेचले जाते, ते जास्त प्रकाशित होते व जास्त कार्यक्षम होते. असे प्रकाशित चित्त तुम्ही जिथें वळवाल तिथे कार्य घडून येईल आणि पुन्हा ते मध्यावर येईल. कारण त्या स्थितीमध्यें ते कशांत गुंतलेले नसते. या स्थितीमध्ये येण्यासाठी शरणागति हवी. श्रीमाताजी, सर्व आपण करता, मी कांहींच करत नाही." हा मंत्र जपा. कसल्याही मायेमध्ये अडकू नका, पैशाचा व्यवहार करतांना तर है फार महत्त्वाचे आहे. तुम्ही माइ्यासाठी सारे कांहीं करत आहांत हे विसरू नका. नवीन लोकांसाठीं मी या मानव स्वरूपात कृणी नाही हेही लक्षांत असूं द्या. सर्वांना अनंत आशीर्वाद. ॐ १ १ 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-17.txt -এ---এ-444-- मार्च-एप्रिल २००५ जास्त ध्यान करावे असे सागितले. यानंतर र्वींद्र जैन यांचा कार्यक्रम होणार असल्याचे सांगितले ॐ ०. %९ %% शिवपूजा त्यानंतर श्रीबागडदे यांनी-सवर जाये जीवन मेरा, श्री सुब्रमण्यम् यांनी- मेरी दुनिया है मा तेरे चरणो में, डॉ. राजेश -बैठके माँ ने बोले मेरे तकदा गया ही भजने सादर १२-१३ मार्च, २००५ बालेवाडी, पुणे -वृत्तांत करीत असताना श्री माताजींच्या वतीने त्याच्या फॅमिलीतील *************** ॐ श्री रोमेल यांचे स्टेजवर आगमन झाले. श्री नलगीरकर यांनी आदल्या दिवसापासूनच परगांवचे सहजयोगी स्टेडियमध्ये मुकामास आले होते. त्यामध्ये विदेशी शिवपूजा कर्मिटीतर्फे त्यांचे स्वागत श्री पुगालिया यांच्या हस्ते सहजयोग्यांचे प्रमाण जास्त होते.भारतातील व विदेशी सहजयोग्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था वेगवेगळ्या ठिकाणी केलेली होती.तसेच दिवसाचे सर्व कार्यक्रम हे बॅडमिंटन हॉलमध्ये तर संध्याकाळचे सर्व कार्यक्रम है मुख्य जांगितले की ते स्वतः बाबामामांचे चांगले मित्र होते. रवंद्र केले. रात्री ८:४५ च्या सुमारास गायक, संगीतकार, गीतकार श्री रवींद्र जैन यांच्या ऑक्रेस्ट्रा ग्रुपचे स्टेजवर आगमन झाले. त्यावेळी संयोजक श्री किसन शर्मा यांनी स्टेडियममध्ये ठेवण्यात आले होते. जैन यांच्याबद्दल सांगितले की, त्यांनी १० वर्षापूर्वी श्रीमाताजींच्या समोर कार्यक्रम सादर केला होता.त्यांच्या सहकान्यांनी शंकर मेरे कब होंगे दर्शन तेरे, हे भोले शभू पधारों १२ मार्च २00४ आजच्या दिवसाची सुरुवात सकाळी ६: ३0 वा सामुहिक ध्यानाने झाली. त्यानंतर सकाळी १०:00 च्या सुमारास बैठे छूपके सती के पास, इत्यादी गाणी गायली त्यानंतर पं. वींद़र जैन यांचे स्टेजवर आगमन झाले. कार्यक्रमाची सुरवात वैतरणा अॅकॅडमीच्या कार्यक्रमाने झाली त्यामध्ये श्री सुब्रमुण्यम आणि त्यांचे शिष्य यांनी भजने सादर केली. त्यानंतर सितारवर राग शामकल्याण झाला. रागमाला डॉ. आपटेंच्या शिष्यांनी वाजविला. त्यानंतर कुचीपुडी त्यांनी सख्वातील पूर्ण वदं पूर्ण विदं पूर्णा पूर्ण हा श्लोक गायला. त्यानतर राम सिया राम जय जय राम ही चौपाई देवी माँ पुनावाली जय देवी माँ सहजर ोगी माँ निर्मल माँ मूलाधार सिद्धीविनायक ब्रह्ृदेवसरस्वती ज्योत त्यानंतर जय विदेशी मूलींनी सादर केले नृत्याचे प्रकार अॅकॅडमीच्या सात त्यातील शिवस्तुती/ तांडव प्रकार उल्लेखनीय होता. सदर कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन अॅकडमीचे संचालक डॉ. जगायी है भजन सादर करताना सर्व चक्रांच्या देवदेवतांची स्तुती करीत हे सर्व श्रीमाताजींनी मला सांगितले आहे हे गात अरुण आपटे यांनी केले. एकी व सर्वांना मंत्रमुग्ध केले, ही रचना स्टेजवर एका दुपारच्या ३:३0 च्या सत्रात डॉ अरुण आपटे यांनी चक्रे त्यांचे राग व त्याचा उपयोग यावर सर्वांना मार्गदर्शन केले. उत्स्फू्तपणे झाली हे खरोखरच उल्लेखनीय आहे. त्यानंतर ओम नमः शिवाय, मंगल कारण शिवका नाम, मंगल को ही जन्मे मंगलही करके मंगल है हनुमान, शिवजी जटापे गंगा संध्याकाळी ७:०0 च्या सुमारास मुख्य स्टेडियममध्ये स्टेजचा पडढा उघडला गेला आणि स्टेजवर श्रीमाताजींचे सिंहासनावरील फोटोचे दर्शन सर्वाना झआले. मागच्या बाजूला नृत्य करीत असलेला तीनमुखी गणपती शोभून दिसत होता. कार्यक्रमाच्या सुरवातीस श्रीबागड ढे यांनी 'र्िल्या ऋषीमुनीनी ' श्री सुब्रमण्यम यांनी नमामि शंकर भजामि शंकर डॉ राजेश यांनी जय शिव शंकर भोले, मेरी माँ पूजम का चांद ही भजने गायली त्यानंतर श्री राजेंद्र पुगालिया यांनी शिवपूजा कार्यक्रमाची करताना सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा तसेच सर्वांनी जास्तीत तैले, घुगरू की तरहा बजाता ही रहू, माताने राह दिखाई है सहजकी ज्योत दिखाई है, डम डम डम डम डमरू बोले, शेवटी विश्व वर्दीता सर्व पूजिता ही भजने सादर करीत असताना सर्वत्र प्रचंड व्हायब्रेशन् जाणवत होती. प्रत्यक्ष श्रीमाताजी साकार रुपात उपरि्थित असल्याचा भास होत होता. सढर भजने ऐकताना अनेकांचे डोळे आनंदाने पाणावले होते. साधारण १२.३० च्या सुमारास कार्यक्रम संपला, १३ मार्च २००५ सुखवात होत असल्याचे जाहीर आजच्या पूजेच्या दिवशी सकाळचे ध्यान ६:०0 ते ६:३० या वेळात कॅसेट लावून ध्यान झाले. त्यानंतर १०.०० च्या ऊ १२ 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-18.txt मार्च एप्रिल २००५ सबेरा आया है, शंकर भोले भाले, शंभू भोला भाला. ही भजने झाली. पूजेत श्री शंकराची आरती झाली. त्यानंतर तीन महामंत्र झाल्यानंतर पूजा सोहळा संपन्न झाला. श्रीमाताजींना महाप्रसादाचा नैवेद्य अर्पण केल्यानंतर आदिशक्ती परत आपल्या निवासस्थानी गेल्या. त्यानंतर सर्वत्र पसरलेल्या चैतन्यात तास/दीडतार सहज म्युझिक ग्रुपने विविध भजने गाऊन, नाचून सर्वांनी पूजेचा आनंद साजरा केला. बाहेरच्या सुमारास वाशी हॉस्पिटलच्या डायरेक्टर मिसेस राय यांनी हॉस्पिटलमध्ये सहजयोगाच्या माध्यमातून दिल्या जात असलेल्या उपचारांची व त्यामुळे बरे झालेल्या आजारांची माहिती दिली. तसेच हॉस्पिटलचा ई मेल व दूरध्वनी क्रमांक देऊन आपल्याला विनामूल्य माहिती देण्याची व्यवस्था केली असल्याचे सांगितले. शेवटी डॉक्टरांनी सहजयोग्यांनी विचारलेल्या प्रश्वांना उत्तरे दिली. दुपारी भजनांचा कार्यक्रम बाजूला महाप्रसादाची व्यवस्था केली होती. झाला. दिनांक १३ मार्च रोजी शिवपूजा संपन्न झाल्यानंतर येऊ लागले. पूजेचा दिवस असल्याने वातावरण प्रसन्न होते. ज्यांना वाढदिवस पूजेसाठी थांबावयाचे होते अशा सर्वांची ७:०० च्या सुमारास स्टेजसमोरील पडदा बाजूला झाला आणि राहण्याची व जेवणाची व्यवस्था स्टेडियममध्ये केली होती. स्टेजवरील डेकोरेशन दिसले. त्यात मागच्या बाजूला त्यांच्यासाठी दिनांक १४ ते १८ या कालावधीत रोज सकाळी श्रीमाताजींच्या चेहऱ्यात शिवाची बसलेली प्रचंड ध्यान मूर्ती ६:00 वा सामूहिक ध्यान तसेच संध्याकाळी ७:०० च्या व बाजूला ब्रह्मांड होते. तर स्टेजसमोरील व स्टेजच्या दोन्ही सुमारास रोज बॅडमिें टन हॉलमध्ये भजनाचा कार्यक्रम बाजूच्या कमानीवर द्वाक्षाचे घड लावून सजविले होते. आयोजित केला होता.अनेक विदेशी सहाजयोग्यांच्या सोबत दि १४ ते १८ या कालावधीत अनेक पब्लिक प्रोग्राम तसेच मिरवणुका काढून सहजयोगाच्या प्रसाराचे कार्य झाले तसेच स्थानिक ठिकाणी भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते संध्याकाळी ६:00 पासूनच स्टेडियममध्ये सर्वजण त्यासाठी जवळजवळ १ टन द्वाक्षांचा वापर केला होता. सुरूवातीला तीन महामंत्र झाल्यावर डॉ. अरुण आपटे व श्रीबागडदे यांनी जय गणराया श्री गणराया मंगल मूर्ती मोरया हे भजन गायले. त्यानंतर शिवरात्री पुजा २००१ ची सी.डी. कॅसेट मोठ्या स्क्रीनवर दाखविण्यात आली. . श्रीमाताजींच्या वाढदिवसाबद्दल जगभरांतील अनेक मान्यवर व नेत्यांकडून शुभसंदेश आले त्यामधें त्यांनी व्यक्त केलेल्या भावना: ८:१५ च्या सुमारास श्रीमाताजींचे स्टेजवर आगमन होत असताना स्टेडियमध्ये त्यांच्या गाडीच्या दोन्ही बाजूला भुईनळे लावण्यात आले होते. तसेच आकाशात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती. श्रीमाताजी आसनावर स्थानापन्न झाल्यानंतर समोरचा पडदा बाजूला केला आणि श्रीमाताजीचे सर्वांना दर्शन झाले. दोन सुवासिनींनी त्यांना ओवाळले व सर्व जगातील सहजयोग्यांच्या वतीने चरणावर : ही इच्छा आहे. त्यांना दीर्घायुष्य मिळो ही प्रार्थना," पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर गौरी पूजा सुरू झाली त्यावेळी २१ लहान मुलांनी श्रीमाताजीच्या चरणाची पूजा केली. त्यानंतर ओटी भरण्यात आली. आणि आदिशक्तीचे गौरी स्वरूपातील दर्शन सर्वांना झाले. गौरी पूजेनंतर श्रीमाताजीचे सिंहासन शुभ् वस्त्राने सुशोभित करण्यात आले तसेच कपाळी भरम, गळ्यात रुद्राक्षाची माळ ,अशा श्रीमाताजींचे श्री शिवरूपात दर्शनाचा लाभ झाला. त्यावेळी त्यांच्या चरणावर श्रीपुगालिया व श्री नलगीरकर यांनी बेल अर्पण केला. पूजेच्या वेळी सुरूवातीला गणपती अथर्वशीर्ष, जागो o भारताचे राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम त्यांनी सर्व जगभर फार मोहे कार्य केले आहे. मी त्यांना एकदा प्रत्यक्ष भेटलोही आहे. परत भेट व्हावी o तैवानचे राष्ट्रप्रमुख श्रीमाताजी आदिशक्तीचा अवतार आहेत. त्यांनी जगभर परमेचराचे कार्य केले आहे. ० ऑस्ट्रियाचे राष्ट्रपती श्रीमाताजींना दीर्घ आयुरारोग्य लाभो ही प्रार्थना." o कोलंबियाचे राष्ट्रपती कोलंबियातील सहजयोग्यांनी पुढाकार घेऊन श्रीमाताजींचे कार्य पुढे न्यावे." त्याचबरोबर टकीचे महापौर, जपानचते महापौर इ. नेत्यांनीही वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठविल्या आहेत. शुभ् व्त्र परिधान करून, हते ॐ १३ 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-19.txt ৮-% - =- এ मार्च-एप्रिल २००५ व्हायब्रेशन या दोन कॅसेट निघाल्या होत्या. त्यांनी राग अही भैरव वाजवला त्यांना तबल्याला श्री संदेश भोपटकर यांनी साथ दिली, त्यांना रॉयल्टी व सत्कार श्री नलगीरकर यांनी केला. वाढदिवस पूजा, बालेवाडी, पुणे दिनांक १९,२०,२१ मार्च २००५ (वृत्तांत) सदर कंपनीच्या उपस्थित असलेल्या वितरकांचा बालेवाडीत दिनांक १८ मार्चपासूनच माठ्या सत्कार कंपनीचे डायरेक्टर श्री राजेंद्र पुगालिया यांच्या हस्ते प्रमाणावर सहजयोगी येण्यास सुरूवात करण्यात आला. त्यानंतर कु. वर्षा कळंबटे हिने बसविलेले स्वागत व राहण्याची तसेच सर्व सोइंची व्यवस्था करण्यात लहान मुला-मुलींनी, वाघ्या चालला जेजुरीला या गाण्यावर येत होती. झाली होती. त्यांचे नृत्य केले.त्यानंतर मुखिराम यांचे स्टेजवर आगमन झाले. त्यांनी श्री जगदंबे आई रे मेरी निर्मल माँ हे भजन म्हटले. आजच्या दिवसाची सरूवात सकाळी ६:00 वा त्यांचा सत्कार श्री पूगालिया यांनी केला. श्री राजीव बागडदे ९९. मार्च २00५ सामूहिक ध्यानाने झाली. त्यानंतर ९:३0 वा. निर्मल व पुणे म्युझिक गरूपने नानक मोहम्मद इब्राहिम हे भजन इन्फोसिस प्रा.लि. या कंपनीतर्फे स्वरतरंग हा बॅडमिंटन म्हटले त्यांना रॉयल्टी व सत्कार श्री पुगालिया यांनी केला, हॉलमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाची शेतटी आज ज्यांनी भजने म्हटली अशा सर्वाना स्टेजवर सखवात करताना सूत्रसंचालक श्री प्रशांत दिवेकर व कु प्रिया निमंत्रित करण्यात आले त्यांनी, प्यार भरे ये जो निर्मल नैन यांनी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ या श्लोकाने केली. सिटींग इन ढ हार्ट ऑफ दि युनिव्हर्स ही भजने झाल्यावर सदर सूत्रसंचलन करताना अतिशय खुबीने सिथेसायझर, सकाळचे सत्र संपले. दुपारी ३:३० वा. परत भजनाचा कार्यक्रम तबला, पेटी याचा वापर करीत वातावरणात चैतन्य व प्रसन्गता झाला. आणली होती. त्यानंतर संजय तलवार यांना स्टेजवर निर्मंत्रित केले. सटेजसमोरचा पडदा दर झाला आणि समोरचे डेकोरेशन त्यांनी १९८६ साली आत्मसाक्षात्कार मिळाल्यानंतर गाणी दिसले. स्टेजच्या मधोमध श्रीमाताजींचे आसन बाजूला पांढरे लिहिण्याची व कंपोज करण्याची त्यांना शक्ती श्रीमाताजींनी दिल्याचे त्यांनी सांगितले. सुरूवात शंकराचार्याच्या श्लोकाने केली. त्यानंतर जागो कुंडलिनी माँ करो सबपे कृपा, We जांभळ्या सिल्कच्या कापडाचा वापर करून आरास केली are in heart of Shri Mata Nirmala Ma हे इग्रजी होती. वरच्या बाजूला मधोमध झुंबर बाजूला सर्वत्र दिवे असे भजन गाऊन सर्व विदेशी सहजयोग्यांना नाचवले. त्यांच्या अतिशय संदर मोहक डेकोरेशन दिसत होते. आजपर्यंत १६ कॅसेट प्रकाशित झालेल्या आहेत त्याची रॉयल्टी श्री राजेंद्र पुगालिया यांच्या हस्ते देण्यात आली, त्यानंतर प्रशांत/ प्रिया यांनी कंपनी स्थापनेमागचा श्रीमाताजींचा उद्देश सांगताना सांगितले की, सहजप्रचार सर्वाचे स्वागत केले. पराग राजे यांना कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रसारात एकवाक्यता आणि कं पनीच्या माध्यमातून करण्यास आमंत्रित केले. सुरूवातीला श्रीबागडदे यांनी, जय सहजयोगाचे सर्व साहित्य के से ट, पुस्तके परिचयपुस्तिका, एकाच किमतीत, स्वस्तात, तसेच वर्षभर जय हो महिमा तेरा, सौ सुरेखा आपटे यांनी तुम आशा विश्वास उपलब्ध होण्यासाठी आणि कलाकारांची कदर करण्यासाठी स्थापना झाली असल्याचे सांगितले. त्यानंतर किराणा घराण्याच्या कु. मधूदीदी स्टेजवर आल्या. त्यांनी श्री माँ आके दिलमे समाओ, श्री माँ के सब गाईये ही भजने म्हटली. त्यांचा सत्कार श्री नलगीरकर यांनी केला. पं. धाकडे गुरुजी व्हायलिन वाजवण्यासाठी स्टेजवर आले.त्यांच्या सहजयोगात व्हायलिनच्या मेडिटेंशन संध्याकाळी ७:00 वा मुख्य स्टे डियमधील दोन खांब मागच्या बाजूला मोठे दोन खांब बाजूला आणखी दोन खांब, श्रीमाताजींच्या सिहासनाला व खांबांना फिक्कट कार्यक्रमाची सरूवात ३ महामंत्रांनी झाली. त्यानंतर दीपक वर्मा यांनी, जय गणपती वंदन गणनायक है भजन म्हटले राजेंद्र पुगालिया यांनी वाढदिवस पूजेसाठी जमलेल्या फोटो, हे जय हे मोक्षप्रदायनी निर्मल माँ, डॉ अरुण आपटे यांनी जय हमारा, दीपक वर्मा यांनी जपलो नाम है प्यारा श्री माँ जय माँ जय जय माँ, आंध्र प्रदेश ग्रुपने तेलगु, कन्लड व इंग्रजी भाषेत एकत्र विश यु हुॅपी बर्थ डे हे भजन म्हटले श्री बागडदे यांनी गुण नजरमे मेरी तू ही कव्वाली गायली. ८:३0 च्या सुमारास श्री नलगिरकर यांनी श्रीमाताजींनी ८२ वा वाढदिवस या चैतन्यमय भूमीमध्यें पुण्यात साजरा करण्याची परवानगी दिल्याबद्दल सर्व व सहजयोग्यांतर्फे आभार मानले तसेच सर्व जगातील गुई १४ 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-20.txt P-६-----। मार्च-एप्रिल २००५ परिसरातील पिंपरी-चिंचवड पुण्यातील सहजयोगी वाढदिवसासाठी उपस्थित राहिल्याबद्दल कमिटीतर्फे त्यांचे आभार मानले. तसेच सर्वांनी या काळात सहजयोग्यांनी, गुरूतत्त्व आणि आत्मपरीक्षण ही समूह नाटिका जास्तीत जास्त ध्यान करण्याचे आवाहन केले. सादर करताना कलियुगरूपी राक्षस मानवाला कसा त्रास त्यानंतर आजचे प्रमुख गायक श्री अजित कडकडे देतो मात्र सहजयोगात आत्मसाक्षात्कार घेतल्यानंतर यांचे स्टेजवर आगमन झाले. त्यांनी सरूवातीला पिया घर कलीचा त्रास होऊ शकत नाही. तसेच कली सहजयोग्यांना आये मोरे सैया हे गाणे तासभर म्हटले.. त्यानंतर नारायणी बिघडवू शकत नाही तर तोच शेवटी सहजयोगी होतो हे जाटक नमोस्तुते, संत कबिर यांचे साहेबजी वाहवा प्यार तुम्हारा सादर करीत असतानाच सहजयोगातील प्रोटोकॅॉल्सबाबत वाहवा. ब्रम्ह शोधिले ब्रम्हांड मिळाले आई तुझिया धामी, ओ विनोदी पद्धतीने माहिती देत सर्वांना हसवले. सदर नाटक मैया ओ मैया ही भजने गाऊन कार्यक्रम संपवला, त्यांचा अत्यंत सुंदर झाले. सत्कार श्री राजेंद्र पुणालिया यांनी केला, त्यावेळी अजित कडकडे म्हणाले की, १५ वर्षापूर्वीं शिवाजी पार्क वर त्यानंतर आज ज्यांनी भजने सादर केली असे सर्व कलाकार श्रीमाताजींच्या समोर गाण्यासाठी त्यांना निमंत्रित केले होते. स्टेजवर जमले त्यांनी एकत्र, गुंजे सदा जयजयकार, गाईये त्यावेळी माझा आवाज बसला होता. मी तसे श्रीमाताजींना गणपती जग वंदन, जब हुृदय मे बसी मेरी माँ, हे भजन सांगितले असता त्यांनी मला सांगितले की, काही काळजी झाल्यानंतर कार्यक्रम साधारण १:०० बा संपला. कस नका सर्व काही ठीक होईल आणि श्रीमाताजींच्या आशीर्वादात खूप सुंदर आवाज लागला. त्यानंतर ज्या ज्या उघडण्यात आला. सरुवातीला एन.जी.ओ.च्या डायरेक्टर मिस वेळी सहजयोगाच्या कार्यक्रमासाठी मला निमंत्रण मिळते त्या गिजीला यांनी एन.जी.ओ. मधील कामाची माहिती देताना त्या वेळी मी श्रद्धेने उपस्थित राहतो. कार्यक्रम संपला, तेव्हा सांगितले की श्रीमातार्जीच्या कृपेत सदर संस्थेत २ ते १८ रात्रीचे १२:३० वाजून गेले होते. डॉ अरुण आपटे यांनी अबिर गुलाल हे भजन म्हटले. मुख्य स्टेडियम मध्ये संध्याकाळी ७:00 वा पडढा वर्षाच्या निराधार मूलांना शिक्षण देऊन त्यांना पायावर उभे के ले जाते, तसेच विधवा/घटरूफोटित ४० वर्षापर्यंतच्या २0.३.२009 सकाळी ६.00 सामूहिक ध्यान झाले. त्यानंतर ९:३० महिलांना आधार देऊन व्यवसाय शिंकविला जातो, अद्याप वा निर्मल इन्फोसिस्टिम प्रा.लि.च्या स्वरतरंग कार्यक्रमाचा ५0 मुलांसाठी व महिलांची सोय आहे. तसेच सदर उपक्रमाला दुसरा भाग सुरू झाला. सुरूवातीला नाशिकचे धनंजय धुमाळ आपली देणगी देण्याचे आवाहन केले त्यावेळी स्क्रीनवर आणि सहकारी यांना निमंत्रित करण्यात आले त्यांनी एन. जी. ओ. ची सी.डी दाखविण्यात आली. सुखवातीला जगदंबेचा जोगवा मागते, जय भारत है महान है, त्यानंतर धनंजय धुमाळ यांनी सिंथेसायझरवर राग दुर्गाकली जय माँ निर्मल माँ हे भजन म्हटले. श्री बागडदे- मोहे चैन ना वाजवला त्यांना तबल्याला साथ संदेश पोपटकर यांनी दिली. आरये मैया तेरे बिना, सुरेखा आपटे-अल्ला तेरे नाम ईश्वर तेरो त्यांनी श्री पुगालिया यांना त्यांच्या आजपर्यंत निधालेल्या नाम म्हटले त्यानंतर धाकडे गुरुजींना स्टेजवर आमंत्रित कॅसेच्या मास्टर कापी दिल्या. त्यानंतर वैतरणा अॅकॅडमीचे करण्यात आले. त्यांनी व्हायलिनवर राग सादर के ला, शिक्षक श्री सुब्रमण्यम् यांनी कनैया कनैया फूकारा करेंगे, व्हायलीनवर ब्रम्ह शोधिले ब्रम्हांड मिळाले हे भजन वाजवले श्री अजित सिंग यांनी मीठा मीठा है मेरी निर्मल माँ का नाम, पुण्यातील लहान मुलांनी कॅसेटवर कोळी डान्स सादर केला. सरवातीला अमिर खुस्रो यांचे गीत सादर केले, मौला अली त्यानंतर पुण्यातील युवाशक्तीने शेतकरी जृत्य सादर केले. मौला, सारे सहजयोगी खुशिया मनावो निर्मल माँ का जनम डॉ राजेश स्टेजवर गायला बसले. त्यांना १९९२ साली दिन है आज ह्या कव्वाल्या गात मध्येच शेर शायरी करीत श्रीमाताजींचा आशीर्वाद मिळाल्यापासून ते सहजयोगात सर्वांना गायला लागल्याचे सांगितले. त्यांनी सरूवातीला जिधर देखू बाढदिवसानिमित्त आलेले संदेश वाचण्यासाठी श्री नलगीरकर उधर तू निर्मल माँ निर्मल माँ निर्मल मा, दीपक वर्मा यांनी स्टेजवर आले. त्यांनी सांगितले की जगातून अनेक संदेश आले तुम बसी हो कन कन मे माँ हे भजन सादर केल्यानंतर त्यांचा असून वेळेअभावी त्यातील थोडेसेच वाचून दाखवीत आहे. सत्कार श्री पुगालिया यांनी केला, तसेच भारतातील टॉपच्या आज श्रीमातार्जीचे नातलगांपैकी कल्पनादिदि, साधनादिदि, तीन डिस्ट्रीब्युटर्सचा सत्कार स्मृतिचिन्ह देऊन केला. त्यावेळी अनुपमादिदि, श्री हेम उपस्थित होते. कंपनीच्या डायरेक्टर बॉडीवर असलेल्यांची नावे सांगितली. पी.के.साळवे अॅकॅडमीच्या मुलांनी, माँ निर्मल माँ जय हैढ्राबादचे कव्वाल यांचे स्टेजवर आगमन झाले. संपल्यानंतर नाचवले.१0:00कव्वाली 20 त्यानंतर गिडो यांनी आपल्या भावना व्यक्त करताना १ ७) 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-21.txt - ॐ এ- मार्च एप्रिल २००५ कापडांच्या रंगसंगतीचा वापर करून डेकोरेशन केले होते. मधोमध सिंहासन व बाजूला सर्व पूजेची तयारी केली होती. सुरूवातीला श्रीबागडदे व डॉ आपटे यांनी जय सांगितले की, श्रीमाताजी मला नेहमी म्हणत असत की सर्वांत महत्त्वाची श्रीकृष्ण पूजा आहे.., आदिशक्ती पूजा आहे, गुरु- पूजा आहे. पण त्या कधी अस म्हणाल्या नाहीत की बर्थ डे पूजा महत्त्वाची आहे. पण मला असे वाटते की सर्व गणराया श्री गणराया हे भजन म्हटले. त्यानंतर स्क्रीनवर सहजयोग्यांसाठी सर्वात महत्वाची बर्थ डे पूजाच आहे. श्री मागच्या वर्षीच्या वाढदिवस पूजेची कॅसेट दाखविण्यात डेविड यांनी सांगितले की श्रीमाताजींच्या तीन फॉमिली असून आली. त्यानंतर आदल्या दिवशी प्रतिष्ठानमध्ये एक म्हणजे त्यांचे स्वत:चे कुटुंब, दूसरे म्हणजे सहजयोगी श्रीमाताजींच्या शयनक क्षातै रात्री १२ :०० वाजता के क आणि तिसरी म्हणजे देवदेवतांची फॅमिली. वाढदिवस साजरा कापण्यात आला होता त्याची सी.डी. दाखविण्यात आली. करण्यासाठी सर्व फॅमिली उपस्थित राहिल्या आहेत. श्री राजीव यांनी कविता दवाखविली. श्री पी.के. साळवे आतंषबाजीमध्ये स्टेडियममध्ये आगमन झाले.त्यावेळी जनम म्हणाले की श्रीमाताजी ह्या सर्व जगाच्या आई असून मी दिन आया आदिशक्तीका, आगत स्वागत स्वागतम्, ही भजने नशीबवान आहे कारण त्या माझ्या आई आहेत. त्यांचे कार्य चालू होती.त्यानं तर दोन सुवासिनींनी श्रीमाताजींना आपण सर्वांनी केले पाहिजे सर्व जगाने प्रेमाने वागले पाहिजे. ओवाळले. सर्व जरातील सहजयोग्यांच्या वतीने साधनादिदि म्हणाल्या की श्रीमाताजी आज खूप खूश असून श्रीमाताज्जींच्या चरणावर हार अर्पण केला. जमलेल्या २१ त्यांना वाढदिवस साजरा करायला आवडते. आज त्या मुलांनी श्रीमातार्जींच्या चरणांवर फुले वाहिली. त्यावेळी निराकार रुपात उपस्थित असून आपल्या सर्वांच्या शुभेच्छा गणेशर्तुती म्हणण्यात आली. त्यानंतर ओटी भरण्याच्या श्रीमाताजीपर्यंत पोहोचल्या आहेत. कल्पनादीदी म्हणाल्या, कार्यक्रम मी अशी प्रार्थना करते की त्यांना फार मोठे आयुष्य मिळो, वाढदिवसाच्या पूजेतील साकार रूपातील दर्शन झाले. जगभर शांतता व प्रेम पसरविण्याचे त्यांचे कार्य आपण पूर्ण त्यानंतर श्रीमाताजींच्या समोर के क आणण्यात आला. केले पाहिजे. त्यानंतर ११:०० सुमारास हैद्राबादचे दुसरे कव्वाल कडकडाटात केक कापला. त्यावेळी हॅपी बर्थ डे ट्र यू हे गीत गायला बसले. त्यांनी श्रीमाताजी शक्ती का भंडार तेरी सर्वजण गात होते. त्यानंतर श्रीमाताजींना पापाजींनी केक जयजयकार ही कव्वाली सादर करताना अनेक शेर शायरी भरवला. त्यानंतर आज पापा्जींचाही वाढदिवस असल्याने करीत सर्वांना नाचविले तासभराने कार्यक्रम संपला ও :00 च्या सुमारास श्रीमाताज्जींचे फटाक्यांच्या वाचून झाला. त्यानंतर सर्वाना श्रीमाताजींच्या श्रीमाताजींनी पापाजींच्या मदतीने प्रचंड टाळ्यांच्या एक केक पापाजींच्या समोर ठेवण्यात आला. पापाजीनी प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात केक कापला. तो त्यांनी श्रीमाताजींना २१.३.२००५ आज श्रीमाताजींचा वाढदिवस तसेच पूजेचा दिवस भरवला. त्यानंतर कल्पनादीदी, साधनादीदी, अनुपमादीदी असल्याने सकाळी ६:00 च्या ध्यानाच्या वेळीच उपस्थिती यांनी श्रीमाताजीना व पापा्ींना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर जाणवत होती. सगळीकडे आनंदी वातावरण झाले श्रीमातार्जीच्या चरणांवर महाप्रसाद आणण्यात आला. होते.त्यानंतर सकाळी ९:३० वा म्यूझिक प्रोग्राममध्ये राहुल श्रीमाताजीनी त्याचा स्वीकार के ला. आणि उपस्थित कुलकर्णी यांनी १२ च्या सुमारास पोवाडा गायला पसायदान असलेल्या सर्व जनसमुदायास अनंत आशीर्वाद दिले. झाल्यानंतर कु. भुवनेश केतकर याने ज्ञानेश्वरांच्या पेहरावात कार्यक्रम सादर करून सर्वांना चकित केले. त्यावेळी प्रत्यक्ष त्यावेळी १०:१५ वाजले होते. त्यानंतर स्टेडियममध्ये अनेक ज्ञानेश्वरच स्टेजवर आल्यासारखे वाटले. त्यानंतर श्रीमाताजींचे निवासस्थानाकडे प्रस्थान झाले भजने झाली.त्यावेळी सर्व जण आनं दाने नाचत होते. संध्याकाळी ७:०० च्या सुमारास स्टेजवरचा पडदा बाहेरच्या बाजूला प्रसादाची व्यवस्था केली होती. यावेळचे बाजूला झाला आणि स्टेजवरील भव्य डेकोरेशन हृष्टीस पडले. स्टेज डेकोरेशन फारच सुंदर झाले होते. ते मुंबईचे प्रशांत, त्यात वरच्या बाजूला मधोमध झुंबर, त्याच्या बाजूला पिवळ्या आणि पोपटी कापडाचा वापर करून आकर्षक साकार रूपातील दर्शनाचा लाभ मिळाल्याच्या आनंदात सर्व डिझाईन केले होते. स्टेजच्या मागच्या बाजूला तशाचप्रकारे जण आपल्या परतीच्या वाटेकडे जायला निघाले दिपाली व कापसे यांनी केले होते. आदिशक्तीच्या प्रत्यक्ष ० तरी न्यून ते पुरते । अधिक ते सरते ॥ करुनी घेयावे हे तुमते । विनवितु असे । १६ -0- -@- 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-22.txt शिव पूजा 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-23.txt मुझिक प्रोग्राम