चैतन्य लहरी ऑगस्ट २००५ जुलै/ अक क्रमाक ७/८ बि हर क] १५ ऑगस्ट, २००५ ला 0ज िम है ु सजी पतत ॐ वन्दे मातरम् सुजलाम् सुफलाम् मलयज शीतलाम् सस्टा श्टामलाम् मातरम् वन्े मातरम् ।। शुभज्योत्सना पुलकित यामिनीम् , फुल्ल कुसुमित दुमवल शोभिनीम् सुहासिनीम् सुमधुर भाषिणीम् सुखछाम् वरळाम् मातरम् वन्हे मातरम ।॥ सप्तकोटि कंठ कलकल निनाह करले, विहसल् कोटी भुजै: धृत खर कल वाले, अबलाकैनोमा एतो बोले । बहुबलधारिणीम् नमामि तारिणीम्, रिपुढल वारिणीम् मातरम् वन्दे मातरम । रा ॐ करजुलै-ऑगस्ट २००9 क ৮ गरू तूच बनवी मला माझा गुरू-पूजनाचा पवित्र सोहळा सर्वत्र भक्तिभावाने साजरा झाला. गुरु-शिष्यांचा नातेसंबंध दृढ़ होण्याचा हा परम दिवस. गुरू पूर्ण ज्ञानी असतो आणि त्याच्या कृपेने हा ज्ञान-प्रसाद आपल्याला मिळावा ही उत्कट भावना बाळगून आपण गुरूचा आदरपूर्वक सत्कार व पूजन करतो आणि गुरु-कृपेचा आनंद व्यक्त करतो. प.पू.श्रीमाताजी आपणा सर्व सहजयोग्यांच्या महागुरू आहेत. त्यांचे हृदय प्रेम व करुणेने इतके भरलेले आहे की त्यांच्या अपार चैतन्य-शक्तीचे स्फुरण आपणा सर्वापर्यंत 'सहज' पोचते. तो प्रसाद ग्रहण करण्यासाठीं आपण सैव सिद्ध व तत्पर राहुन कृतज्ञतापूर्वक त्याचा सांभाळ केला पाहिजे. त्याचबरोबर तो प्रसाद सर्वदूर पोचवण्याची जबाबदारीही आपण जागरूकपणें बाळगली पाहिजे. त्यानुसार आपली आणि इतरांचीही उन्नती होईल अशा कार्याला स्वतःला जूंपून घेतले पाहिजे. श्रीमाताजी सर्व सहजयोग्यांनी गुरु-पद स्थितीला उन्नत होण्यासाठीं सतत प्रयत्नशीलराहिले पाहिजे असे सांगतात व त्यासाठी आपल्या अमृतवाणीमधून सदैव उपदेश व मार्गदर्शन करत असतात. समस्त मानवजातीचे कल्याण त्याच्यामध्ये सामावलेले आहे. पूर्वीचे गुरू शिष्याकडून कठोर तपश्चर्या व कष्ट करून घ्यायचे आणि एखाद-दुस-्यालाच पूर्ण ज्ञान द्यायचे. पण त्यामधून सर्व मानवांचे कल्याण साधत नसे. म्हणून आदिशक्तीनेच अवतरण घेतले आणि श्रीमाताजींच्या स्वरूपांत आपल्याला महागुरू म्हणून लाभल्या; त्यांच्या प्रेम व करुणेंने ओथंबलेल्या हृदयांतून सहजयोग फुलला देता किती घेशिल दो करांनी' अशी कृपा त्यांच्या आशीर्वादातून बरसत असल्याचा अनुभव आपल्याला आहेच. आपणा सर्व सहजयोग्यांना गुरु-पढ़ापर्यंत पोचायचा प्रयत्न करायचा आहे व समस्त मानवजातीमध्ये आंतरिक परिवर्तन घडवायचे श्रीमाताजींचे स्वप्न साकार करायचे आहे. म्हणून आपण सर्वजण नतमस्तक होऊन 'गुरु तूंचे बनवी मला माझा ' अशी नम्र प्रार्थना त्यांच्या चरणी करूं या. अनुक्रमणिका गुरु-पोर्णिमा पूजा (न्यू जर्सी -अमेरिका) २१ जुलै २००५ वृतांत २ गुरु-पूजा, कबेला : ११ जुलै १३ गुरु-वाणी पुज; प्रक्षेपण श्रीसूक्त ९ धट्चके व बीजाक्षरे =- १ 0 कुण्डलिनी आणि ब्रह्ृशक्ती , दादर २३ सप्टेंबर १९७९ -- १२ ফ ট ु ఒక్కకు लिवोसोनीोस क क केप्रकी देय्त्र्र्त् ষ্টটট ऑगस्ट २००५ कক जुलै- ॐ ी ০] ০9৫ ० ৭০C गुरु-पोर्णिमा पूजा (न्यू जर्सी -अमेरिका) २१ जुलै, २00५ २१ जुलै २00५ या गुरुपोर्णिमेच्या दिवशी श्रीमाताजींच्या चरणी गुरूपूजा अर्पण करण्याचे न्यू-जर्सी (अमेरिका)येथील सहजयोग्यांच्या मनांत आले. श्रीमाताजी त्यावेळेस तिथेच होत्या ही पर्वणी साधण्याचे त्यांच्या मनांत होते. आदल्या दिवशीं २० तारखेला त्यांनी श्रीमाताजींची परवानगी मागितली आणि त्यांच्या शुध्द इच्छेमुळें लगेच मिळाली. २१ रोजी श्रीमाताजींच्या निवासस्थानीच ही पूजा योजण्यात आली होती. संध्याकाळी लवकरच श्रीमाताजर्जीच्या दालनांत पूजेसाठी त्या तयार होऊन आल्या. अमेरिकेतील कांही लीडर्स व इतर सहजयोगी पूजेसाठीं हजरच होते.संध्याकाळी ८.00 वाजता योगिनींनी श्रीमातार्जींचे ओवाळून स्वागत केल्यावर श्रीमाताजीच्या चरणांची रीतीनुसार पूजा झाली. नंतर श्रीगणेशांचे भजन व त्यानंतर 'जागो सवेरा' हे भजन झाले. श्रीमाताजी प्रसन्न मुद्ेने सर्व सहजयोग्यांना न्याहाळीत होत्या. नंतर श्रीमाताज्जींच्या चरणी भेटवस्तू अर्पण करण्यात आल्या आणि त्यांनी त्यांचे कौतुक केले. सर्व उपस्थित सहजयोग्यांना श्रीमाताजी प्रसन्नचित्त असल्याचे पाहन धन्यता वाटली, तसेच त्यांच्या चैतन्यलहरींमुळें चैतन्याच्या लाटाच आपल्याकडे येत असल्याची अवर्णनीय अनुभूति मिळाली. श्रीमाताजींनी आपूलकीने सर्वांची चौकशी केली. याच शुभदिवर्शी "श्रीमाताजी निर्मलादेवी सहज-योग वर्ल्ड फाउंडेशन (World Foundation)ही संस्था रजिस्टर करण्यांत आली व ती कागढ-पत्रे श्रीमाताजर्जींच्या चरणी अर्पण करण्यांत आली. हे काम करणार्या सहजयोग्यांची त्यांनी भरभरुन स्तुति केली व कार्याला आशीर्वाद दिले. |न জ न्यू जर्सीमधून इ-मेल द्वारा. क ০ नवरात्री पूजा दिवाळी पूजा खिसमस पूजा s० o০ ८ ४ श्री ्य दिनांक १४,१५ व १६ आवटोबर २०0५ दिल्ली दिनांक १२ व १३ नोहेंबर २००५, पुणे दिनांक २३,२४ व २५ डिसेंबर २00५, पुणे सर्व सहजयोग्यांना कळविण्यात येते की, दिनांक १६ एप्रिल २००४ पासून सहजयोगातील कॅसेट, सी.डी. पुस्तके, मासिके, श्रीमाताजींचे फोटों, कॅलेंडर, चैतन्य लहरी व युवाहष्टी मासिके, ्रीमाताजींची पेंडॉल्स, इ. साहित्य भारतभरातील वितरण व विक्री व्यवस्था "निर्मल इंज्फ़ोसिस्टीम ऑॅण्ड टेक्नॉलॉजि प्रा. लिपुर्णे या कंपनी मार्फत होत आहे. तरी सर्व सहजयोग्यांना कळविण्यात येते की,निर्मल इंन्फोसिस्टीमस अॅण्ड टेक्नॉलॉजिस प्रा. लि.या कंपनीच्या लेखी परवानगी शिवाय वरील साहित्याची निर्मिती तसेच परस्पर विक्री कूणीही करु नये. तसे केल्यास त्याची जबाबद्धारी संबंधित सहजयोग्यावर व लीडरवर राहील. तसेच चैतन्य लहरी मासिकाचे नवीन सभासदत्व घेप्यासाठी धनादेश पाठविताना तो "NIRMAL INFOSYSTEMS AND TECHNOLOGIES PVTUTD." यो नावाने पाठवावा. संदर कंपनीचा पत्रव्यवहाराचा पता पुढीलप्रमाणे आहे. NIRMAL INFOSYSTEMS AND TECHNOLOGIES PVT. LTD. BLDG. NO. 8., CHANDRAGUPT HSG. SOC. PAUD ROAD, KOTHRUD.PUNE 411 029. TEL. 020 25286537 बफे के चपन कौक]पक़ कोज़ रक़ड क ककरके टे पि जुलै-ऑगस्ट २00५ क पृथ्वीमातेच्या गुरुत्वाकर्षणामुळेच आपण जमिनीवर उभे असतो. तसे तुमचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व, तुमचा स्वभाव, तुमचे वागणे-बोलणे, सर्व कांहीं प्रभावशाली होते. झाडा- झुडपांच्या पानांवर पडलेल्या सूर्यकिरणांमुळे हरितद्भव्य बनते गुरुतत्वापर्यंत पोचणे ही एक स्थिति आहे; कुणी बहाल तसे तुमचे केवळ अस्तित्वच प्रभाव पाडते. मग तुमच्या मनांत अ জিে गुरु- पूजा कबेला : १९ जुलै ९२ स करावा असा गुरुचा कांहीं अधिकार नाहीं. अधिकार हा बाह्यांत सर्व, कांहीं न विसरतां, लक्षांत राहते. असतो म्हणून तो कुणी देण्यासारखा असतो. पण गुरुपद ही तुम्ही जेव्हां साक्षीभावाने एखादी गोष्ट वा घटना अंतरात्म्याची स्थिति असते आणि त्या उन्नत स्थितीला पाहतां तेव्हा निर्विचार असल्यामुळे त्या घटनेचे संपूर्ण ज्ञान पोचल्यावर तुम्ही खरे गुरू बनता. त्यासाठीं सतत प्रयत्नशील प्राप्त होते. मग तुमच्यामधील परमात्म्याची शक्ती कार्य करं राहून आपल्या जाणिवा तुम्हाला समृद्ध केल्या पाहिजेत. लागते. आपल्या गुरुत्वशक्तीमुळें आपण आंतमद्वे खोलवर त्यांतील स्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निर्विचारता. उतरतो आणि त्यानंतरच ही परमशक्ती जागृत होऊन ध्यानामध्ये कांहीं थोडया क्षणांपुरती तुम्हाला ती मिळते आणि कार्यान्वित होउऊं शकते. हे झाल्याशिवाय सहजयोग करणे मग तुम्हांला ती वृद्धिंगत करावी लागते. निर्विचारतेचा मंत्र नुसते हरे -राम- हरे कृष्ण म्हणत जप करण्यासारखे होते. तुम्हाला माहीत आहेच. ही सहज होणारी घटना असल्यामुळे त्यामुळेंच मला सहजयोगी बर-वरचा सहजयोग करणारे लोकांना बरेच वेळा ते समजत नाहीं. पण निर्विचारतेचा काल आढळतात; तसेच बरेचसे सहजयोगी भरकटल्यासारखे मला जाणीवपूर्वक लक्षांत आला की तुम्ही एक साक्षी बनता आणि दिसतात. त्याचे कारण हेच की असे सहजयोगी स्वतःमधें, त्या साक्षीभावातून तुम्ही जे कांही बघता त्यांतील सर्व सूक्ष्म आंतमध्ये गहनतेत उतरुन गुरुत्वाकर्षणाची शक्ति, व जड अर्थ तुमच्या लक्षांत येतो. हेच सहजयोग्याचे ज्ञान. ज्याच्यामधून परमात्म्याची शक्ति प्रगट होणार असते. साध्या भाषेत सांगायचे तर तुम्ही जे कांही पाहता त्याचे समग्र मिळवीत नाहीत. म्हणजे असें पहा, आपल्याजवळ गारडी आहे चित्र तुमच्या मनावर कोरले जाते आणि त्या-त्या प्रसंगाप्रमाणें पण तिची सारी यंत्रणा जर ठीक नसेल तर तिचा व्हायचा तसा आनंद, करुणा किंवा ज्ञानात्मक प्रतिक्रिया मनामद्धे उपयोग होणार नाहीं. जीवनामधें आपल्याजवळील सर्वांत उमटतात. उदाहरण द्यायचे झाले तर समजा, कांहीं कामासाठीं महान गोष्ट कोणती असेल तरी ती आपल्यामधील तुम्ही एखाद्या जुसती बडबड करणार्या माणसाला भेटता तेव्हां परमात्म्याची शक्ति; ती अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे एरवी ती तुम्ही थोड़ा वेळ अगदी निर्विचार राहिलात तर त्या क्षणांत आपल्याला समजत नाहीं व जाणवत नाह़ीं. तसेच आपल्या तुमचा प्रभाव त्या व्यक्तीला असा जाणवेल की ती एकदम शांत नाड्या जर स्वच्छ नसतील तर ती व्यवस्थित प्रवाहित होत होईल व बडबड थांबवील. गुरू या शब्दांतच गुरुत्वाकर्षण सामावलेले आहे. परमेश्वरी कार्याचे उपकरण समजत असलो तर आपण त्या आपल्या धरणीमातेमध्ये कमालीचे असला तर त्याच्यामध्ये हे आकर्षण असलेच पाहिजे. उपकरणच ठीक नसेल तर त्या शक्तीच्या प्रगटीकरणासाठीं गुरुपदावर पोचलेल्या व्यक्तीचा हा दुसरा गुण आहे. हा सहज त्याचा उपयोग कसा होणार? कार्यान्वित होणारा गुण आहे. वरवरचा किंवा दिखाऊ गंभीरपणाचा याच्याशी संबंध जाहीं; ती एक वेगळीच शक्ति म्हणजे आत्मप्रतिष्ठा. हे फार महत्त्वाचं आहे. आत्मप्रतिष्ठा आहे. जसजसा तुमचा साक्षीभाव बळावेल तसतसा हा गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव स्पष्ट होत जाईल आणि मग सर्व आत्मविश्वास मिळतो की-मी आता पूर्वीसारखा सामान्य व्यवहार किंवा संबंधामद्धे एक प्रकारचे सौष्ठव व वजन येईल. मानव नाहीं, मी आत्मसाक्षात्कारी आहे. माइ्याजवळ प्रेम पूर्वी जे कांहीं प्रसंगानुरूप केलेल्या बोलण्यातून साधावे करुणा व ज्ञान आहे. मी दुस-्यालाही साक्षात्कार देऊ शकतो, लागायचे ते तुमच्या शांत-निर्विचार भावांतून प्रगट होईल. ही मी आता एक गुरू आहे- हा आत्मवि्वास हढ केला पाहिजे. गुरुत्वशक्ति एखाद्या चुंबकासारखी काम करत असते. सहजयोगांत आल्यावर पुर्वीसारखेच स्वतःला विशेष समजत नाहीं आणि कार्यान्वित होत नाहीं. आपण आपल्याला गुरुत्वाकर्षण आहे. गुरू शक्ति-स्त्रोताबरोबर नीट जोडलेले असले पाहिजे; जर म्हणून गुरुसाठी अत्यावश्यक असेल अशी गोष्ट मिळवण्यासाठी आत्मपरीक्षण आवश्यक आहे. त्यातून घफै ि ी दीि कीज्रयके दो है ी जुलै-ऑगस्ट २००५ कক राहिलात तर अहंकार वाढेल. असे गुरुपद मिळवलेत की आणि त्यातून अ-संतुलनच निर्माण होत असे. कदाचित तुम्हालाच वाटेल की अज्ञानामुळे अंधकारात आंधळे माणसाना आत्म-प्रवृत्त करण्यासाठी हे उपाय केले जात झालेल्यांना वाचवणे हेच मग तुमचे काम आहे. मगच तुम्हांला आंतमधील शांतीचा अनुभव मिळेल. अलिप्त व निरासत्त असतो म्हणून संन्याशासारखा वाटतो. त्यानंतर कठीण प्रसंग व अडचणी आल्या तरी ही शांति खरा गुरु राजा असेल किंवा भिकारी असेल पण तो सदैव ढळणार नाहीं. ही सुध्दां एक स्थितीच असेल. कांहीं संतुलनांत असतो; त्याला कसलाही मोह, लालसा शिवतही असमाधानकारक व उदवेगजनक गोष्टी घडल्या तरी या नाहीं. ही स्थिति एकदां मिळवली की तुम्हाला कसलीही शांतीचाच आधार घ्या, त्यातूनच तुम्हाला मग शक्ति मिळेल. भीति-काळजी नाही; तुम्हाला कशापासूनही पळून कारण या शांततेच सर्वव्यापी शक्ती बरोबर तुम्ही जोड़लेले जाण्याचीही गरज नाही. पळून जाण्याने फक्त कृत्रिम विरक्ती असता; हीच शक्ति सर्व विश्वाचा कारभार चालवत असते; येते तर खरा गुरू अंतरंगातच विरक्त असतो. तीच सर्व काही करणार असल्यामुळे तुम्ही आपोआप शात होता. त्यावेळीं तुम्हाला कांहींच करायचे नसते. म्हणून तुम्हीं लायकीचे ते नाहीत, मलाही ते म्हणतात 'तुम्ही साणसांचे जे फक्त शींतीच्या अनुभवांत असता. ही स्थिति साध्य झाली होष सांगता, ते आमच्यामधेही आहेत; पण असे स्वत:कडे पाहिजे.मग कसल्याही अवघड प्रसंगांत तुम्ही या स्थितीमद्धे असतील. खरा गुरु स्वभावतः संन्यासी नसतो; पण तो इतका बन्याच सहजयोग्यांना वाटते की गुरु म्हणवून घेण्याच्या बघण्याची प्रवत्ती चुकीची आहे. तसे मी सांगते म्हणून स्वत:ला परखूनकी. फक्त स्वत:ला उन्गत करत रहा आणि स्वतःबहल आत्मविशवास बाळगा; तुमची प्रगती कथी होत आहे है जीट उतरता. ही सर्वव्यापी प्रेमशक्ति म्हणजे कारय? ती एक ऊर्जा आहे का पाण्याचा प्रवाह आहे? ती कशी कार्य करते? ही शक्ति म्हणजेच संपूर्ण सत्य; बाकी इतर सर्व असत्य आहे. म्हणून महणाल्या,मी तसे बोलले असेन किंवा नसेन; तुम्ही स्वतः ही शक्ति कार्य करुं शकते. माणसाला या शक्तिचे कार्य कसे काय महणता याला महत्त्व आहे; तुम्ही स्वत:च्या अनुभवातून जाणून घ्या. बन्याचजणाना -श्रीमाताजी असं असं चालते हे समजणे अवघड आहे. उदा, म्हणून निसग पहा; आपण किती प्रगल्भ होत आहोत हे पहात चला आणि त्यातून गुलाबाच्या झाडाला गुलाबाचींच फुलें येतात. ती गुलाबाची झाडे विशिष्ट उंचीपर्यंत वाढतात. नारळाच्या झाडाखाली उंच जिसर्गातील ही सर्व विविधता, चांगले वाईट समजून घेण्याचा प्रयत्न करा. यांतून माझ्यापेक्षा तुम्हालाच जास्त आनंद मिळणार आहे. कारण तुम्ही मानव असल्यामुळे मानवामधील सर्व कमतरता माझ्यापे क्षा तुम्हालाच जास्त माहीत असल्यामुळें उद्नतीमधून मिळणारा आनंद तुम्हीच जास्त चांगला अनुभवू शकता. माझे वेगळ होणारच नाहीं. ऋतुकालाप्रमाणें त्यांत घडणारे बढ़ल सांभाळणारी हीच शक्ति आहे. तिलाच ऋतंभरा-प्रज्ञा म्हणूजच नांव आहे. ही शक्ति विचार करुं शकते; समजू शकते. सर्व प्रकारची विविधता सांभाळ शकते. सर्वांकडे लक्ष ठेवून त्यांचा सांभाळ करते आणि नेहमी म्हणते की तुम्ही मानव असूनही साक्षात्कार मिळवून आहे, मला मानवाच्या अडचणी परिचिंत नाहीत.म्हणूनच मी मुख्य म्हणजे तुमच्यावर प्रेम करते. एकदा तिच्याशी जोडले गेलात की कुठेंही असलात तरी ती तुमच्याबरोबर सदैव असते. या दृष्टीनें तुम्ही सहजयोगी एक विशेष लोक आहात म्हणून सगंध तुम्हीच पसरवूं शकता. त्याचबरोबर हे भाग्य न ती तुमचा सदैव पाठीराखा करते व तुम्हांला सर्व सरक्षण लाभलेल्या इतर मानवांबद्दल तुम्हाला जास्त सहानुभूती पुरवते. तुम्हाला फक्त आत्मप्रतिष्ठा बाणवायची आहे व सदेव वाटेल, तुमच्या अशा कार्यामधूनच तुम्ही सहज-गुरु बनणार संतुलनांत रहायचे आहे. तुम्ही स्वत: संतुलनात प्रस्थापित झालात की गुरु म्हणून इतरांनाही संतुलनात आणणें हे तुमचे काम आहे. उल्तीच्या वरच्या स्थथितीवर आलात ही फार मोठी गोष्ट आहे; आणि म्हणूनच या उच्च स्थितीचा, सद्गुणांचा, दिव्यत्वाचा आहांत. पूर्वीचे गुरु फार कडक, शीघ्रकोपी होते. तुम्ही सहज- गुरु म्हणजे वेगळ्या जातीचे गुरु आहात. सहज-गुरु म्हणून तुम्ही न रागावता, न ओरडता सर्वाशी प्रेम व सहानुभूतिपूर्वक, मिळवल्यावर संतुलन येणारच. हे संतुलन कसे गुरुतत्त्व मिळणार? पूर्वीच्या काळी त्यासाठी उपासतापास, कडक गोरड़ीगलाबीनेच वागले पाहिजे व त्यांना आपलेसे केले वैराग्य, आसने, इ. साधनें व तपश्चर्या करावी लागत असे, के कसी R पीनन् चोकन ं ी कफी क जुलै-ऑगस्ट २००५- पाहिजे, तुम्हाला आत्मसाक्षात्कार सहज मिळाला तसाच होत जातील आणि तुमच्याकडे पाहणारे लोक आश्चर्यचकित सहजतन्हेनें तो तुम्हांला इतरांना वाटायचा आहे. सहजामध्ये होतील; तुमच्यामधील नम्रता, साधेपणा, सरलता कसल्याही शिस्तीचा आग्रह नाही, सैन्यदलासारखे शिस्तीचे हृदयांपर्यंत पोचेल. मग संपूर्ण सत्याचा तुमच्यामधून कडक नियम इथे चालणार नाहीत. पूर्वीच्या गुरुनी (अ- आविष्कार होईल. सहज गुरु) कुणालाही आत्मसाक्षात्कार दिला नाहीं, जुसत्या हातांची हालचाल करून दुसर्याची कुंडलिनी जागृत वाद करतात. ते साक्षात परमेश्वरच होते; त्यांना काहीही करता येते हे त्यांना माहितच नव्हते. पण तुम्ही लोक आतां अशक्य जव्हते. अशा चर्चा लोक कशाला करतात? त्यांचे सहज सर्रास ते करत आहांत. हे परमचैतन्याचे विज्ञान अवतरंण - स्वरूप जाणण्यासाठी आधी तुम्ही अत्यंत नम्र तुम्हाला आतां चांगले अवगत झाले आहे. त्याचबरोबर हे व्हायला हवैः तरच तुम्हाला ते जाणवेल. तुम्ही परमेश्वरी करतांना तुमच्यामधील गुरु-पद प्रतिष्ठेने व्यक्त होण्यासाठी कार्याचे उपकरण झाला आहांत व ही श्रद्धा जाणीवपूर्वक तुम्हाला नम्रपणा, करुणा, माधुर्य आणि कळकळ हे गुण तुमच्यामद्धे परिपूर्णपणे रुजली पाहिजे. एकदा मी एका बाणवले पाहिजेत. माझ्याकडून तुम्हाला हेच मिळवायचे आहे. सहजयोगाचा प्रसार करुन समस्त मानवजातीच्या तेव्हां मी म्हणाले, कांही असले तरी ती सर्व माझीच लेकरे उत्थानाचे कार्य करणे ही तुमची जबाबदारी आहे. तेव्हा आहेत.'मग त्यांना तुम्ही सुधारत का नाहीं असे त्यांनी एकमेकांबद्दल कागाळ्या व तक्रार करण्याच्या भानगडीत पडू विचारल्यावर मी म्हणाले, 'मी मनांत आले तर काहीही कर दुसन्याच्या लोक खरिस्तांच्या पवित्र अ-योनी जन्माबद्दल चर्चा- साक्षात्कारी महागुरुला भेटले होते तेव्हां ते म्हणाले 'जगांतल्या लोकांबद्दल एकंदरीत तुम्हाला काय वाटते? जका. एखादा चुकीचा वागत असेल तर त्याच्या तोंडावर तसे म्हणा वत्याच्या अपरोक्ष कुणा दूसन्याकडे वा माइ्याकडे शकत असले तरी मी त्यांच्या स्वातंत्र्याचा आदर करते. मी तक्रार करू नका. त्यामुळे तुम्हालाच तुमचा प्रभाव कसा पडायला हवा हे समजेल. सहजयोगाच्या सामूहिकतेमधे तशी तत्र)हवी असेल तर त्यांच्या स्वत:च्या इच्छेनुसार त्यांना ती सुधारणा हळूहळू होत आहे हे मला दिसत आहे. गुरुपदाला शोभेल असे प्रेमळ, संयमित, सद्गुणसंपन्न, करुणायुक्त, सौजन्यशील, विनयशील असे भारदस्त व्यक्तिमत्त्व हेच तुमचे कुण्डलिनी-जागृतीचा आग्रह धरला तरी मी ते करू शकत वैभव आहे हे विसरू नका. हे तुम्हीच मिळवं शकता. म्हणन जाही. त्यासाठी मागणार्याजवळ नम्रता व श्रद्धा हवी. ही प्रतिष्ठापूर्वक गुरुपदावर आरूढ़ व्हा.(Assume your powers) स्वत:बद्दल शंका घेत राहिलात व हा आत्मविश्वास या श्रध्देलाच आज विज्ञान, चर्च आणि धर्मवेड्यांकडून ठेवला नाहीं तर 'श्रीमाताजी, मी माझा स्वत:चा गरु आहे' आव्हान होत आहे. तुमची श्रध्दा ही कमकुवत नको तर हा मंत्र म्हणण्याचा कांहीं उपयोग नाहीं. हे गुरुपदाचे महत्व कसल्याही आघाताने न ढळणारीहवी. तुम्ही त्याचे अनेक सर्व सहजयोग्यांनी जाणले पाहिजे. त्यांच्यावर जबरदस्ती करणार नाहीं. त्यांना जर मुक्ती (स्व- मिळणार आहे. भक्तीशिवाय परमात्मा भेटत नाहीं. कुरणी हक्कानें सहज होणारी घटना आहे; नुसती भक्ती नाहीं तर श्रद्धा हुवी. चमत्कार पाहिले आहेत. तरीही ही श्रध्दा अजून हृढ व्हायला याकरता आत्मपरीक्षण करून स्वत:कड़े या दृष्टीनें हवी. असा गुरु म्हणजे साक्षात परमात्माच असतो; जो स्वत:च साक्षात ब्रह्मचैतन्यस्वरूप होऊन जातो तोच गुरु. आजच्या गुरुपूजेच्या दिवशी मी तुम्हाला आशीर्वाद पहा. पूर्वीच्या साधकांना फार कठोर तपश्चया करून साक्षात्कार मिळाला, म्हणून इतरांनी, शिष्यांनी पण तशी कठोर तपश्चर्या केली पाहिजे असे ते म्हणत. तुमचे तसे नाही देते की तुम्ही ते गुरुपद मिळवा आणि त्या स्थितीवर तुम्ही खास लोक आहात; तुम्ही फार शिकलेले, फार श्रीमंत विराजमान रहा. मग ब्रह्ृचैतन्यच तुमच्यामधून आविष्कृत या गोष्टीशी तुमच्या गुरु-पदाचा कांही संबंध नाहीं. गुरू इालात तर गुरूची सर्व प्रतिष्ठा आली परमे वरावर व त्याच्या सर्वव्यापी शक्तीवर अखंड श्रद्धा पाहिजे. मग तुमच्याकडे पाहणारे लोक आश्चर्यचकित होतीलः बाळगून त्याच्या राज्यांत प्रवेश मिळेल असे सिद्ध व्हा. तुमच्यामधील सर्व प्रकारची कमतरता व दोष कमी-कमी होईल आणि सर्व कांही करेल. म्हणून आज सर्वशक्तिमान तुमच्यामध्ये दिसून सर्वांना अनंत आशीर्वाद. कोजेंननकेके मैरसन्डकं कसं प मस्ज्धीत्र द्र केके नो कहि इg এ 9 गंड्चुनिवीी] - जुलै-ऑगस्ट २००५ क गुरु-वाणी श्री आदिगुरू दत्तात्रेय अनादि कालापासून मानवाच्या उत्थानासाठी कार्यरत आहेत. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी दहा अवतार संत-पुरुषांच्या रूपांत या पृथ्वीवर घेतले. या अवतारी पुरुषांनी केलेला उपदेश ही गुरु-गीता आहे.त्याचा तत्त्वार्थ अधोरेखित करणारी या संतपुरुषांची काही वचने : "हा देह म्हणजे मी ही भावना म्हणजे बंधन : हा देह म्हणजे मी नाहीं हे ज्ञान म्हणजे मुक्ति, हातांत तुडुंब भरलेल्या दुधाच्या भांड्यामधून जशी तूं काळजी घेतोस तसे माझे चित (आत्म्यापासून)क्षणभरही ढळणार नाहीं इकडे राजा जनक थेंबभरही दूध सांडणार नाहीं याची हं काम मी सतत पहात असतो.' अत्यंत नम्र व अखंड शान्तीमधे रमणाऱ्या अब्राहमांनी आपल्या आचरणांतूनच आपला उपदेश व्यक्त केला. दारावरून चाललेल्या प्रत्येक वाटसरूला ते म्हणतात, "हे भगवान, अब्राहम माइयावर कृपा करा आणि या सेवकाची इच्छा नाकारू नका; आांत या, जरा विश्रांम करा आणि आमच्याबरोबर दोन घास घ्या." त्यांनी घालून दिलेल्या दहा आज्ञांपैकी कांही: "तूं कुणालाही ठार करणार नाहींस. तू कसलेही अनैतिक आचरण करणार नाहींस, तूं कधीही चोरी करणार नाहींस. तूं कधीहीं दुसर्याविरुध्द खोटी साक्ष देणार नाहींस... मोझेस ता जें उत्तम आहे तेच तुमच्या कानांनी ऐका व त्याचा तेजस्वी मनावे विचार करा. झरथुष्टर अंतिम निर्णयाची वेळ येईल तेव्हा आमची ही वाणी तुमच्यामधें जागृत होऊ दे." "विश्व-निर्मितीची सुरुवात आदि-मातेकडूनच झाली. तिला जाणल्यानंतर तिच्या मूलांनाही जाणा. मुलांना ओळखाल्यानंतर मातेच्या चरणी हढ श्रध्दा बाळगा. मग तुम्हाला कशापासूनही भय उरणार नाहीं. अंतिम सत्याबरोबर रहा; देह सोडून निर्मल, शुध्द व्हा. नम्र व्हा आणि आपल्या इच्छा लाओ-त्से शुध्द ठेवा." कल्याण ही भावना, शुध्द आचार-विचार, समयसूचकता, सूज़्ता व सचोटी सर्वाचे कन्फूशिअस हे उच्च माणसाचे गुण." स्वत:ला काय ज्ञान आहे व काय ज्ञान नाहीं या दोन्हींबद्दल ज्ञान असणे याचेच नांव ज्ञान," वीीपी शुट केपेनकनो ब न 3 लि लडिनुडी चीर" केपकेपो्सदी कके से पी बम जुलै-ऑगस्ट २००५ ক सॉक्रेटिस " आत्मसाक्षात्काराशिवाय ज्याला दूसरा जन्म मिळतो तो भ्रान्तिमधेच अडकून राहतो. ज्याला आत्मसाक्षात्कार मिळालेला असतो तो पुनर्जन्मानंतरही देवदूतांच्या संगतीमधेंच राहतो. जोपर्यंत माणूस देहबंधनांच अडकून राहिल्यामुळें आत्म्याला अंधारात ठेवतो तोपर्यंत तो सत्यापर्यंत पोचूं शकत नाहीं. जो 'मला माहित आहे' असे म्हणतो तो अज्ञानी, जो 'मला माहीत नाहीं' असे म्हणतो तो शहाणा. मोहम्मद " "त्या दिवशी त्यांच्या तोंडावर पट्टी चिटकवलेली असेल पण त्यांचे हात आपल्याशी बोलतील आणि पाय साक्ष देतील आणि त्यांनी काय केले ते उघड होईल." "सुपीक जमिनीवरच परमात्म्याच्या आशीर्वादानें चांगले पीक येणार, खडकाळ जमिनीमधून कांहींच उगवत नाहीं. ततंना "जानव्याचा कांही उपयोग नसेल तर मला ते नको. मला करुणा व समाधानाचे जानवे द्या, " नानक "परमात्मा सर्वत्र पसरलेला आहे. मग त्याच्याकडे पडणार नाहींत अशाकोणत्या दिशेकडे पाय करून मी झोपूं? "माझ्याकडे लोक जे मागतात ते मी पूरवतो कारण मला आशा आहे की जे मला द्यायचे आहे तेच ते कधी तरी मागतील" "तुम्ही फक्त शांत रहा, जे करायचे आहे ते मी करीन." साईनाथ ॐ "माझी मुलें असणे सोपे नाहीं, कारण तुम्ही काय करता ते मला समजते; तुमची प्रत्येक गोष्ट मला माहीत आहे" श्रीमाताजी 'सहजयोगी असणें सोपे नाहीं व माझे शिष्य झाल्यावरही तुम्हाला बन्याच परीक्षांमधें उतरावे लागते. त्यासाठीं मेहनत करावी लागते. त्यासाठी कुटुंबामध्येच राहून पुष्कळ तपस्या करावी लागते." 'सहजयोग पूर्णपणें समजून घ्या, श्रध्दा बाळगा आणि जाहीर करा, तुमचे ध्येय जगामध्ये परिवर्तन घडवून आणणें हे आहे. तुमच्यामध्ये परिवर्तन झाले की आपोआप इतरांमध्ये तसे होईल.' "प्रत्येक सहजयोग्याने गुरु बनले पाहिजे.' े० ५ টकननोचे नी की क के क । ७ कच क द द री द प जुलै-ऑगस्ट २00५ ॐ- पुन: प्रक्षेपण कुण्डलिनी पूजा १९९१ तुमच्या स्वत:च्या कुण्डलिनीला समजणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला आत्मसाक्षात्कार देणारी तुमची कुण्डलिनीच आहे. ती शुद्ध इच्छारूप आहे. म्हणजे तिच्यामधे कसल्याही वासना नाहीत. ती स्पर्श करते त्या चक्रांमधे जो बिघाड आहे तो उत्थान होत असतांना ती ठीक करते. तुमची वैयक्तिक आई आहे. तुमच्याविषयी सर्व माहिती तिच्याकडे आहे. ती शुद्ध असल्यामुळें ज्या चक्रांना ती स्पर्श करते त्यांतील बिधाड हळूवारपणे दूर करते, जरुरीप्रमाणें त्या ठिकार्णी शांबून चक्र हळुवारपणे सुधारते. या क्रियेमधून चक्र आणखी उधडते.... ही कुंडलिनी एकत्र वळलेल्या अनेक धाग्यांच्या दोरीसारखी आहे. या धाग्यांची संख्या ((३ x ७) = २ १ X २१ X २१ X . १०८ वेळा) इतकी आहे. सुरवातीला मानवाला आत्मसाक्षात्काराची जाणीव (टाळूचे भेदन) होतांना त्यातील एक-दोन धागेच टाळूपर्यंत येऊन ब्रह्मरंध्राचे भेदन करतात..... कुण्डलिनी म्हणजे प्रेम, करुणा आणि चित्त यांचा प्रकाश आहे. या शक्तीमध्यें हे तीनही असतात...... विद्युत, प्रकाश वगैरेसारख्या इतर शक्ती स्वतः विचार करू शकत नाहीत, स्वतः बदलूं शकत नाहींत वा कार्यान्वित होत नाहींत.ते काम आपल्याला करावे लागते. परंतु कुण्डलिनी शक्ति जिवंत शक्ति असल्यामुळें, विचार करू शकते व स्वत: कार्यान्वित कसे व्हायचे हे जाणते. बीजाला अंकुर फुटल्यावर बाहेर पडणारा अंकुर मातीमधील दगडांना वळसे घालत वाढीसाठी आवश्यक असते तेथपर्यंत जात असतो. त्या पेशीमध्येही अगदी अल्प स्वरूपांत कुण्डलिनी असते... ही शक्तीही ते मागत नाहींत. म्हणून ते मोठे होत नाहींत. आपली चेतना वाढावी अशी तुमची इच्छा नसेल तर तुमच्यातील शक्तीचा साठा ती (कुण्डलिनी ) तुम्हाला पैसा मिळावा म्हणून येतात; पण तुमची सर्व काळजी घेऊन, तुमचे पोषण करून, तुम्हाला मोठे करून, तुमचे व्यक्तिभत्व बहुआयामी व गहन व्हावे यासाठी कुण्डलिनीचे स्वरूपच प्रेम, करुणा, मार्दव इ.नी भरलेले आहे. विष्णु माया पूजा, अमेरिका - १९९२ विष्णुमायेचा उगम लक्षणीय आहे. तिचा जन्म श्रीकृष्णांच्या जन्मानंतर झाला. ती त्यांची स्वत:ची बहीण नव्हती. तर नंद-यशोदाची कन्या होती व कृष्णाला पर्याय म्हणून तिला ठेवण्यात आले. कंसाने तिला मारण्यासाठी आकाशात फेकले आणि तिने श्रीकृष्णाचे अवतरण इझाले आहे असे जाहीर केले. महाभारताच्या काळांत ती द्रौपदी म्हणून जन्माला आली. वस्त्रहरणाचे प्रसंगी श्रीकृष्णांचाच तिने धावा केला. म्हणून विष्णुमाया ही कुमारी असून ती सर्व पंचमहाभूतात व्याप्त आहे हे पांच पांडवांच्या विवाहाच्या वेळेस दिसून आले. विशुद्धिचक्राच्या डाव्या बाजूला दोषी समजत रहातो तेव्हा या चक्रावर पकड येते. चूक घडली असे वाटते तर तिला सामोरे जा आणि पुन्हा तसे करणार नाही असे म्हणा. तुम्ही त्याच त्याच चुका पुन्हा करत राहिलात तर त्याचा परिणाम उद्धटपणात होतो. मग म्हणून माणूस ठासून म्हणायला लागतो की, 'त्याचे काय चुकले ?' अपराधीपणाची जाणीव वाढत जाते आणि वृत्ती संवेदना-विरहित बनते. व्याधीना मुक्त आणि त्याचे काळे ढग तयार होतात. विष्णुमाया वीज असल्यामुळे ढगांच्या संघर्षातून ती बाहेर पडते. वीज आहे म्हणून सर्व काही स्वच्छ दाखवते. ती फक्त सत्यच जाणते. ती तुमच्यावर कार्य करते.तेव्हा सत्य उघड होतात. ती शुभघटना दाखवते. एवढेच नाही तर वाईट गोष्टी भरूमसात करते. विष्णुमाया कुमारी आहे, ती पावित्र्याचा आदर करते. हे पावित्र्य स्त्रियांपुरते मर्यादीत नसून जे पुरुष पावित्र्याचा व नीतीमत्तेचा देत नाहीं. सर्वसाधारणपणे लोक नोकरी मिळावी, आजार बरे व्हावेत. कुण्डलिनी आहे . तिचे स्थान आहे. जेव्हा आपण केलेल्या चुकांना सामोरे जात नाही आणि स्वतःला ः वाट मिळते. डाव्या हातावर या परिस्थितीत चैतन्य जाणवत नाही. असे दोष कालान्तराने साठून राहुतात अनादर करतात त्यांचाही ती समाचार घेते. डावी विशुद्धी जेव्हा बिघडते, त्यावेळी हंस चक्रावर परिणाम होऊन तुम्ही तारतम्य गमावता. कुठली गोष्ट विधायक आहे की मारक आहे हे समजेनारसे होते. .विष्णुमाया दोन गोष्टींनी बिघडते. एक म्हणजे धूम्रपान व दुसरे - चुकीच्या मंत्रांचा उच्चार. डावीकडच्या समस्या विष्णुमायेशी संबंधित असतात. ती तुम्हाला शिक्षा करेल, उघडे पाडेल. तुम्ही नदीकडे वा समुद्राकडे जा आणि म्हणा की ही चूक मी केलीं पण आता करणार नाही. त्या तत्त्वांना तुम्ही आश्वासन द्या. कारण ही विष्णुमाया सर्व तत्त्वांना छेढू शकते. तिच्यापर्यंत हा संदेश पोहचेल व ती तुम्हाला त्रास देणार नाही. శల్లో టసోట కట పట వరి తట వడితోడుల క चंज कক क चजकी कै चनी न ? गुरु - पोर्णिमा पूजा, न्यू जरस्सी, अमेरिका र े ा ाम पए स ु और MDS 24 जुलै-ऑगस्ट २०0५< र ु श्रीसूक्त अंक क्रमांक ५-5 वरान पुढे ता म आवह जातवेदो लक्ष्मीमनपुगामिनीम । यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्यों s श्वान् विन्देयम् पुरुषानहम् | ॥१५॥| आतापर्यंत झालेल्या सर्व श्लोकांचा सारांश ह्या श्लोकामध्ये आला आहे. विवरण :- हे अग्निदेवा, तू माइ्यासाठी, अविनाशी स्थिर लक्ष्मीमातेला आवाहन कर. म्हणजे मला त्या लक्ष्मीमातेच्या निमित्ताने सर्व समृद्धी प्राप्त होईल. लक्ष्मीमाता ही एक स्वतंत्र अशी शक्ती आहे. आध्यात्मिक समद्धी भौतिक समृद्धी या सर्वांचे खरे निमित्त म्हणजे जगज्जननी लक्ष्मीमाता म्हणजेच आदिशत्ती. आदिशक्तीवरील श्रद्धा व समर्पण जसजसे नितांत व गाढ़ होत जाते, ध्यान होते, तसतसे चैतन्यरूपी तेजाचा प्रकाश ओसंडून वाह लागतो. स्वयंप्रकाश आत्मशक्तीचा स्त्रोत हा शक्तीत येऊन एकरूप झाला की त्याची प्रभा इन्द्रियादी मार्गानी ज्यावेळी बाहेर फाकते, त्यावेळी, चराचरात ओतप्रोत व्यापून उरलेल्या आत्मश्रीचे दर्शन आपल्याला होते; आणि म्हणून सगळीकडे आनंदी वातावरण, प्रसन्नता वाटू लागते. अशाप्रकारे आध्यात्मिक समृद्धी मिळाली की प्रत्येकाच्या चांगल्या इच्छा गरजा ह्या पूर्ण होतातच. पण त्याचबरोबर सर्व सुखसमृध्द्वीचीही पूर्तता आदिमाता जगज्जननीकडून होत असतेच. फलश्रुी यः शुचिः प्रयतो भूत्वा जुहुयादाज्यमन्वहम् । सूक्तं पत्रचदशचं च श्री कामः सततं जपेत् ॥ १६ ।। सतत आत्मपरीक्षणानी, शरीरातील सर्व शक्ती केंद्रांची शुद्धता, स्वच्छता होत असते, आदिशक्तीवर नितांत श्रद्धा ठेवून निरपेक्षपणे प्रार्थना करणे. निरपेक्ष प्रार्थनेत संपूर्ण विश्वास हा परमेश्वरावर टाकलेला असतो. त्यामुळे परमेश्वरी इच्छेनुसार, जे ज्याला आवश्यक आहे, जे ज्याच्यासाठी उत्तमातील उत्तम आहे, त्या -त्या नुसार ते फळ प्रत्येकाला मिळते. पुढील श्लोकांमध्ये श्रीसूक्ताचेच फलसंकीर्तन आहे. त्यामुळे श्रीसूक्ताचाच हा एक विशेष श्रद्धा निर्माण करणारा असा भाग आहे. ह्यापुढील भागाला लक्ष्मीसूक्त असेही म्हणतात. चটफेरोरीननकडो क्कें छ्छे को क चीनेच नकदोर ह्े चनचीत्र की ॐ के क- जुलै-ऑगस्ट २००५ पद्मानने । पद्मऊ पद्मक्षि पद्मसंभवें तन्मे भजसि पद्माक्षि येन सौख्यं लभाम्यहम् ॥१ । अर्थ : हे कमलमुखी, कमलासारखे नेत्र असणाच्या, कमळांत उत्पन्न होणाया लक्ष्मीमाते, तू माझ्यासंक्लिध राहुन मला सौख्य दे अश्वदायि गोदायि धनदायि महाधने । धनं में जुषतां देवि सर्वकामांश्च देहि मे ।। २ ।॥ अर्थ : हे माते, तू अश्व देतेस, गायी देतेस, धन देतेस. तू म्हणजेच मोठे धन होय. हे देवी, माझ्या सर्व शुद्ध इच्छा पूर्ण कर. पद्मानने पद्मनिपद्मपत्रे । पद्मप्रिये पद्मदलायताक्षि विश्वप्रिये विश्वमनो S नुकूले । त्वत्पादपद्मं मयि सङ्गिधल्स्व ।।३ ।। अर्थ :- हे कमलमुखी, कमळे व कमळाची पाने तुझ्याजवळ आहेत, तुला कमळ प्रिय आहे व तुझे डोळे कमलदलांसारखे (कमळाच्या पाकळ्यांसारखे आहेत. तू विश्वाची आवडती आहेस व विश्वाच्या मनाला अनुकूल आहेस. तू माझ्या ठायी (क्रमश:) तुझे चरणकमल स्थापन कर अशी प्रार्थना, षट्चक्रे व बीजाक्षरे प.पू.श्रीमाताजींनी पूर्वी अनेक वेळा चक्रांविषयी व त्यांच्या बीजाक्षरांविषयी माहिती दिलेली आहे. प्रत्येक चक्रांवरील बीजाक्षरे व संबंधित अवयव व कार्य याबाबत श्रीमाताजींच्या कृपेत उपलब्ध झालेली माहिती पुढीलप्रमाणे. वं शं षं सं बं भं मं यंरंलं डं ढं णं तं थ दं धं नं पं फं कं खं गं घं डं. चं छं जं झं ञ टं ठं अं आं इं ई उंऊं ऋंऋं लं ल एं ऐं ओं औं अं अं: हं क्षं मूलाधार चक्र स्वाधिष्ठान चक्र : : मणिपूर चक्र अनाहत चक्र विशुद्धी चक्र आज्ञा चक्र : म-मोठया आंतड्याचा शेवटचा लहान भाग, मलोत्स्गाची संवेदना (सेगमॉइड) य - भगंदर, मूळव्याध, गुढ (सुपीरिअल हेमरॉइडल) र- मोठया आंतड्याचा रक्ताभिसरण प्रवाह कमी जास्त करणे (इनफीरिअर मेसेटेरिक) मूलाधार चक्र :- व - मलविसर्जन, मूळव्याध, अंग बाहेर येणे (इन्फिरिअर हेमरॉडल) श - मूत्राशय व धातुरथान (व्हेसिकल) ष - धातुकोष, जननेद्रियांचे उत्थापन, योनी (प्रोस्ट्रेटिक) स - गर्भाशिय, गर्भाशयाचे मुख, बीजवाहिनी (फॅलोपिईन्स ल- कटिप्रदेश, आंतरपुच्छ (हायपोगॅस्ट्रीक). व्यूब्ज) धातुकोष (युटराइन) स्वाधिष्ठान चक्र ब - अंडकोशांतील वीर्योत्पादन, वृषण, अंडाशय (स्पेरमॅटीक) भ - मोठ्या आंतड्याचा प्लीहेपासून उतरता भाग(लेपट त- आमशय. (सुप्रारिअल गॅस्ट्रिक) कॉलिक), लहान आंतडे. मणिपूर चक्र : ड डायफ्रॉम,सुप्रारिनल, श्वासोश्वास क्रिया, फ्रेनिक) ढ- यकृत्, आमाशय (हिपॅटिक) ण- प्लीहा (स्प्लेनिक) केकेनोनो सीी के 08 ि ी जुलै-ऑगस्ट २००५ ক लू- जिव्हाग्र (सुपिरिअर अॅन्ड इन्फ़िरिअर मिडल सव्हायकल ) थ- शरीराच्या साधारण पोषणाची क्रिया (सुप्रारिजल) द- मूत्रपिंड, मूत्रवाहिनी, वृषण(रिनल) ध- अंडकोष, ओव्हरी, गर्भाशय, मुतखडा (स्पेरमॅटिक) लू - जिभेच्या खालील भाग न- अंत्रावरण व लहान आंतड्याचे सर्व भाग, विषविकृतीवर ए- नियंत्रण(सुपीरिअर मेसेंटरिक) प-अन्लपाचक रसद्भव्ये (पॅंक्रिटिक) फ-लहान आंतडे,मोठे आंतडे, अॅपेंडिक्स (कॉलिक) थायरॉईडवर नियंत्रण, ( थायराईड) ऐ- हृदयाच्या कार्यावर नियंत्रण, (मिडल कार्डिअॅक) ओ-मान ते खांदे या भागांवर नियंत्रण, ओठांचा आतील भाग(सुपिरिअर अॅन्ड इन्फ़िअर सव्हायकल) औ-हाताला होणारा रक्तपुरवठा, पडजीभ सब क्लेव्हिअन) अं- हृदय, वासनलिका, नाक (इन्फ़िरिअर कार्डिअंक) अ:- पाठीचा कणा, मेंढू यांचा रक्तपुरवठा, शवसनक्रिया (एक्स्टर्नल व्हर्टिब्रा) आज्ञा चक्र :- हं.क्षं-ज्ञानेंद्रिये व कर्मेद्रिये यावर ताबा. अनाहत चक्र :- क-उजवे फुप्फुस व हृदयाचा उजवा भाग (राईट डीप कार्डिअंक) ख- हृदयाचे डाव्या बाजूचा वरचा भाग (लेफ्ट डीप कार्डिअँक) ग-फुफ्फुस व त्यावरील आवरण(अॅटीरिअर पल्मोनरी) घ- फुपफुस ( पोस्टिरिअर पल्मोनरी) इ. -हृदयाचे बाह्य आवरण, रक्तसंचय (सुपरफिशिअल कार्डिअॅक) च- रक्तप्रवाहाचे नियंत्रण (कार्डिअॅक गॅग्लिअन) छ-हृदयाची उजवी रक्तवाहिनी(राईट करोनरी) ज-हृदयाच्या खालच्या खोल्या, रक्तांतील तांबडेपणा (व्हेट्रिक्युलर) झ-हृदयास पोषण करणारी डावी रक्तवाहिनी, स्तन व मन (लेफ़्ट करोनरी) অ-हृदयाचे आंतील बाजूचे पातळ आवरण, मनाला मिळणारी प्राणशक्ती (एंडोकार्डिअॅक) ट-हृदयाचे स्नायु व हृदयाची क्रिया, हृदयाची स्पंदनशीलता आहेत. बीजाक्षर अनुस्वार देऊन म्हणायचे म्हणजे त्या (रेमॅक) ठ-हृदयाच्या स्पंदनावर नियंत्रण (बिडर्स गॅग्लिया) विशुद्धी चक्र अ-मेंदू, ज्ञानतंतू, कंठप्रारंभ(सुपीरिअर सव्हायकल) आ-डोळे, नाक जीभ व मेंढू, यांची रक्तवाहिनी, कंठ अंत करण्याचे अनेक उपाय सांगितले आहेत. आपण त्याचाच नेहमी (कॅरॉटीड) इ-तोंड,ढांत,कान,डोळे, लाळपिंड यांच्या क्रियेवर नियंत्रण (कॅव्हर्न प्लेक्सस) ई-जीभ, पाठीचा कणा, व्हेगस नव्ह, दांत यावर नियंत्रण. आहे. सहजयोगी हे प्रत्येक गोष्ट करताना व्हयायेब्रेशन्स आली उ-कान, जाक, शवसननलिका, अन्ननलिका, तोंड,ओठ (फॅरिजिअल) ऊ -श्वास नलिकेच्या कार्यावर यंत्रण गाल(लॉरिजिअल) (सदर्भ : अट्चकरे व बीजाक्षरे - लेखक अरविंद जोशी, गोविंद ऋ-हृदय व श्वासनलिका, टाळू, (सुपरफिशिअल कार्डिअॅक) बीजाक्षरे कशी म्हणावीत. अ. आ, इ. ईऋ. ऋ ल, ल, ए, ऐ., ओ, औ, अं. अः क. ख. ग, घ, ड, च, छ, ज, झ, - ट, ठ, ड, ढ, ण त, थ, द, ध, ज प, फ, ब, भ, म य, र, ल, व, श, ष, से, ह, ळ, क्ष, ज्ञ वरील अ गटांतील अं, क गटांतील इ.., च गटातील ज. ट गटांतील ण. त गटांतील न. प गटांतील म हे अनुस्वार गटांतील अनुस्वार त्यागटांतील बीजाक्षरांवर देऊन म्हणायचे. बोली भाषेंत बोलताना आपण सर्वसाधारणपणे अनुस्वाराचा उच्चार म किंवा न करतो. सहजयोगात प.पू.श्रीमाताजींनी आपली चक्रे स्वच्छ उपयोग करणे आवश्यक आहे. तसेच श्रीमाताजींनी पूर्वी प्रत्येक चक्रांच्या बीजाक्षरांबाबत सांगितलेले आहे. सहजयोग्यांना अधिक माहितीसाठी उपरोक्त बीजाक्षरांची माहिती दिलेली तरच करतात है आपणा सर्वांना माहीतच आहे. प्रकाशन, पुणे-३0. फोन, २४४५०२७३) क ৪ ট क कक फफ क क जुलै-ऑगस्ट २००१< आपल्या उजव्या बाजूने आलेली आहे. ती आपल्या मध्ये पिंगला नाडीतून वाहत असते. या दोन नाड्या खाली जिशे मिळतात तिथेच श्रीगणेशाचे स्थान आहे. इच्छाशक्ती ही कुण्डलिनी आणि ब्रह्ृशक्ती प.पू.श्रीमाताजी निर्मलाढेवींचे भाषण, दादर , (संक्षिप्त) २३ सप्टेंबर १९७१ भावनामय आहे. भावनात्मक आहे. माणसाच्या भावना दविसत नाहीत दृश्य होत नाहीत. त्या भावनेला जेव्हा साकार रूप आजचा विषय आहे कुण्डलिनी आणि विष्णुशक्ती येते तेव्हाच त्याचा आविष्कार होतो. ते साकार रूप-सुद्धा या आणि ब्रह्शक्ती. तसे पहायला गेलं तर हा फार प्रचंड मोठा विषय शक्तीमुळेच होते. तेव्हाच ही दुसरी क्रियाशक्ती डावीकडून आहे. थोड्या वेळात त्यात फारच अगदी ज्याला Elementary उजवीकडे येते. ह्या क्रियाशक्तीला आम्ही सहजयोगामध्ये म्हणतात, वरवरचे असे सांगता येईल. तरीसुद्धा जरा लक्षपूर्वक हा विषय ऐकला तर आपणाला लक्षात येईल, भाषण देताना सुद्धा माझे लक्ष आपल्या कुण्डलिनीवरच असते. तेव्हा आपले हात माझ्याकडे ही बहुशक्ती जेव्हा कार्यान्वित होते, अर्थात क्रियाशक्ती जेव्हा काहीतरी मागत आहेत अश्या रीतीने सगळ्यांनी ठेवावे त्यामुळे सगळ्या भाषणाला व ध्यानाला अर्थ प्राप्त होतो, तेव्हा तुम्ही पार होता, जाहीतर त्याला काही अध्थ राहत नाही, हात असे ठेवावयाचे. पायात जोडे असले तर काढून ठेवावे, गळ्यात काळे लिहिलेले आहे. आश्चर्याची गोष्ट आहे की, ज्यावेळी मानव गंडे (दोरे) असतील तर ते काढून टाकावे हे बरे कमरेला जर संसारात आला तेव्हा त्यालासुद्धा क्रिया करण्याची इच्छा काळा करदोड़ा असला तर तोही काढलेला बरा. महासरस्वतीची शक्ती म्हणतो. पहिली माहाकालीची व दुसरी महासरस्वतीची शक्ती. महासरस्वतीची शक्ती ही आपल्या (उजव्या) पिंगला नाडीतून वाहत असते. हीच द्रह्रशक्ती आहे. कार्यान्वित होते, तिलाच आपण ब्रम्हशक्ती म्हणतो आणि त्याची देवता आहे ब्रह्ृदैव म्हणजे महासरस्वती. आता जे काही आपण वेदान्त वगेरे वाचलेले आहे हे फक्त ब्रह्मशक्तीवरच झाली. आता काल मी आपल्याला थोडे से सांशितले की परमेश्वराची इच्छा, किंवा त्याची इच्छाशक्ती ही आपल्या डावीकडील इडा नाडीतून वाहत असते. त्या इच्छाशक्तीचा आपल्यामध्ये आली कुठून? तर त्यांच्या पाच तन्मात्रा थोडासा भाग कुण्डलिनी ही आहे. म्हणजे परमेश्वराने आपली असतात. त्यांच्याही आधी महत् अहंकार. ह्या सर्व शक्तीतूनच स्वत:ची इच्छाच आपल्यामध्ये ह्या त्रिकोणाकार अस्थीमध्ये हे सर्व २४ गुण प्रगट झाले आणि त्यांनी संसारामध्ये पंचमहाभूते ठेवली आहे. मनुष्यांचा पिंडतयार झाल्यावर जी वाचलेली शक्ती असते ती ही शक्ती आहे. म्हणून इंग्लीशमध्ये तिला रेसिड्यूअलत्यांच्यावर मास्टरी कशी मिळवायची, त्यांना उपयोगात कसे एनर्जी (Residual Energy) असे म्हणतात. पण ही शुद्धशक्ती आणावयाचे त्यांना जाणून कसे घ्यायचे? तेव्हा एका गोष्टीचा आहे तसेच ही शुद्ध इच्छाशक्ती सुद्धा आहे. ही इच्छा संपूर्ण अंदाज लागला की ह्या पंचमहाभूताचे काहीतरी एकेक दैवत, परमेवराची इच्छा असल्यामुळे तिच्यात आपल्या इच्छेचा एके क अशी काही शक्ती आहे; ती त्यांना नियमित कोणताही परिणाम न झाल्यामुळे ती अत्यंत शुद्ध आहे आणि (कंटोल) करते. तेव्हा त्यांनी अग्जी, वायू वगैरे प्रत्येक देवतेची त्या शुद्धतेत ती तिथे बसलेली आहे. आपण याच्यावर पूजा सुरुवातीला केली. नंतर त्यांनी यज्ञ-हवन करुन या लिहिलेली जी पुस्तके आहेत, ती वाचावी. आमच्याकडे दि केले. त्यांना जागृत करताना त्यांना अॅडव्हेन्ट (The Advent)एक फार छान पुस्तक इंग्लीशमध्ये आढळून आले की, त्याच्यामध्ये सात शक्त्या आहेत, त्या सात आहे, ते पण वाचून काढले तर फार फायदा होईल, ही शक्ती शक्त्यापैकी एक शक्ती ही गायत्री आहे, दुसरी सावित्री आहे. एखाद्या बीजाप्रमाणे ती अपार शक्ती प्रमाणे आहे. आता ही जी इच्छाशक्ती आहे, ती जेव्हा आपण वापरू लागला तेव्हा, ती आपल्या इडा नाडीतून वाहते त्यामुळे इच्छेला बसलेल्या सर्व देवताना, तसेच पंचमहाभूतांवर जागृत पूर्ण करण्यासाठी काहीतरी क्रिया करावी लागते. नुसती इच्छा असलेल्या सर्व देवतांना, त्याशिवाय विराटाच्या उजव्या करुन उपयोग नाही तर ह्या इच्छेला क्रयेमध्ये घालावे आणि त्याच इच्छेतून क्रियाशक्ती निघालेली आहे आणि तीच शक्ती क्रिया करण्यासाठी आधी मानवाला पहिला सामना करावा लागला तो पंचमहाभूतांशी. ही पंचमहाभूते निर्माण केली. ह्या पंचमहाभूतांना हातात कसे धरावयाचे, पंचमहाभूतांना जागृत अशा सात शक्त्या आहेत. तेव्हा गायत्रीमंत्र हा त्या वेदातून निघाला आहे. गायत्री मंत्र हासुद्धा त्या पिंगला जाडीवरती बाजूला असलेल्या सर्व देवतांना जागृत करण्यासाठी आहे. एक महान शक्ती माणसाने निर्माण केली, जेव्हा त्यांनी क नचं्ुड वीक्र चीत् कौर् ीके कन िची क कचीे जुलै-ऑगस्ट २००५ ক या पंचमहाभूतांना आहुत्या देऊन त्यांच्यातल्या देवतांना मुलगी अजून लग्न झालेली नाहीत, भाऊबहीण बनून एकत्रित आवाहन केले. तेव्हा त्या देवता जागृत झाल्या. जेव्हा त्या राहुन तेव्हा एखाद्या आत्मसाक्षात्कारी पुरुषाकडे राहुन त्या सर्व शक्त्या जागृत झाल्या, तेव्हा त्यापासून त्यांनी गुण जागृत आसनांची दीक्षा घेत बसत. सध्याच्या आसनामध्ये मी बघते करून सर्व सुखसोयी जिमाण करून, मानव उच्च स्थितीला की कुंडलिनीला विरोध करून घटना घडतात. आसनापैकी पोहोचला. रामाच्या काळीसुद्धा विमाने होती. विमानातून लोक जी खरी आसने आहेत. त्यापैकी फारच थोडी आत्मिक जात असत. त्यांनी लंकेतून अयोध्येस प्रवास केला आहे आणि उल्लतीला पोषक आहेत. पूर्वीच्या काही खन्या गुरुंच्याकडेसुद्धा अर्जुनाच्या वेळेला आपल्याकडे चक्रव्यूह होते अशी विशेष जी मुले जात असत, ती सुद्धा अत्यंत मोजकी असायची. त्यांना साधने होती किंवा अशा तन्हेची उपकरणे होती की ज्यांनी लहान वयापासून २५ वर्षे होईपर्यंत खूपच खडतर मेहनतीने आपण मोठमोक्या लढाया जिंकू शकत होतो. आयुधं वगैरे सगळे योगाभ्यास शिकावा लागे. या स्थितीमध्ये साधक मुलांची काही आपल्याकडे होते आणि हल्ली अॅटम बॉम्ब आहेत तशा धार्मिकता अत्यंत उत्तम तऱ्हेने बांधली जात असे. अशा तन्हेची अस्त्रेसुद्धा होती. तसेच अंतरिक्षामध्ये जाण्याच्या सर्व मुलांपैकी परत निवडक मुलांना गुरू आत्मज्ञान देत. परंतु व्यवस्था होत्या. ही गोष्ट अगढी खरी आहे. त्यावेळी वास्तुशास्त्रामध्ये भारताची स्थिती फारच उच्च हिमालयातले खरे गुरू त्यांची हकालपटी करतील, यात काय होती. लोकांच्याजवळ अनेक तन्हेची वाहने असायची. प्रासाद नवल? या शिवाय असे हठयोगाचे ज्ञान समाजात पसरवणारे वगैरे सर्व खूप सुंदर बांधलेले असायचे. हे सर्व पिंगला नाडीच्या जे गुरू आहेत त्यांच्याजवळ जर धर्माचा बांधाच नाही तर मग कृपेने मिळालेले होते. इंग्लीशमध्ये याला आपण सुप्रा कॉन्शस आत्मज्ञान कुठून येणार? एरियल असे म्हणतो. म्हणजे या प्रांतात जर मनुष्य आला आणि उच्चदशेला पोहचला, तर भूगभामध्ये काय आहे? आकाशात नाही. सहजयोगामध्ये आपल्याला हा मार्ग अवलंबून घ्यायचा काय आहे ? हे विवरण करू शकतो. पण या पिंगला नाडीला नाही. या माग्गानी म्हणे काही लोक महर्षी झाले असतील|ापण प्रार्थना करतांना, अनेक गोष्टींचा विचार केला जाईल. प्रथम त्यांचा उपयोग माणसाला काय होणार? किंवा त्यांनी इतके म्हणजे पूर्वीची आपली वर्णावस्था होती. ती वर्णावस्था एक करून तरी काय मिळवलय? संन्याशाला सहजयोगात स्थान विशिष्ट पद्धतीने झाली होती. म्हणजे मुलगा २५ वर्षांचा झाला, नाही. संन्याशी वृत्ती ही पिंगला नाडीच्या पूर्व-जागृतीने होते, २0-२५ म्हटलं तरी चालेल की, मुलगा किंवा मुलगी एकाच पण ती লাड़ी सहजयोगात आत्मज्ञान आल्यानंतर जागृत युनिव्हर्सिटीतली मुलं किंवा मुली विवाह करू शकत नसत. झाली पाहिजे. त्याच्या आधी झालेली जागृती काही बरोबर इतकंच जव्हे, तर वर्षानुवर्षे किंवा पिढ्यानुपिढ्या सुद्धा, जर नाही. अर्धवट म्हणजेच एकमार्गी किंवा चुकींची असते. म्हणूनच त्यांची अशी इच्छा झाली की, इथे लग्न करायचे तर रुढीविरुद्ध तुम्हाला मी स्पष्ट करते की संन्याशी लोक भगवे कपडे असे सध्या असे ज्ञान एक ढोन जण घेण्याकरिता गेलेत तर. पण हे काही कल्याणाचे मार्ग नाहीत. हा मार्ग आपला ति असूजसद्धा आपल्याकडे सगोत्र विवाह करत नाहीत. घालण्याकरता संन्यासी असतात. म्हणजे असे त्यांचे कितीही म्हणजे तेव्हाची जी प्रथा होती, की एका युলिव्हर्सिटीत वाढलेली वय झाले तरी नको तो त्यांचा नाद सुटत नाहीत आणि त्या मुले-मुली लग्ज करू शकत नसत. २५ वर्षेः ब्रह्दचर्यामद्धे राहवे नादातच गुंतलेले असतात. त्यासाठी त्यांना उभा जन्म फुकट लागत होते. त्यांचे आत्मसाक्षात्कारी गुरू होते. ते मुलांना त्या घालवावा लागतो. ब्रह्ृचर्यामद्धे हठयोग शिकवत असत. आजकालचा हठयोग म्हणजे सिनेमा अॅक्टर, अॅक्ट्रेस व्यवस्थित सर्व काही धर्माची बांधणी बसून जाते की, तुम्हाला बनविण्याचा आहे. कालच मला प्रश्न विचारला होता की, एवढा आटोकाट प्रयत्न करावा लागत नाही आणि माणसामध्ये श्रीमाताजी हठयोग आणि कुंडलिनीचा काय संबंध आहे ? आता आपोआप शुद्धता जागृत होते. त्याला बायकांच्या बद्दल किंवा आधुनिक सगळेच घाणेरडे झाल्यामुळे पूर्वीचे जे पातंजली शात्र दुसर्या स्त्रीबद्दल काहीही आकर्षण रहात नाही. कारण तो आहे, त्याच्यात अष्टांगयोग जो सांगितलेला आहे की, त्यामुळे समाधानी होऊन जातो. सारी आठच्या आठही अंगांवरती जोर आहे त्यामुळे नुसती आसने करणे हे काही लोकांच्या डोक्यातसुद्धा येणार नव्हतं ह्या पाच पंचमहाभूतांना जागृत करण्याची शक्ती आहे. ती पिंगला कारण आसन वगैरे, प्रकार २५ वर्षापर्यंत जेव्हा मूलगा किंवा नाडीवर आहे. मग मनुष्य जेव्हा कोणतीही क्रिया करतो किंवा पण एकदा तुम्ही सहजयोगात आल्यावर इतके ब्रह्ृशक्ती म्हणजे तन्मात्रा आणि त्यातून निधालेल्या कके कैवीपीदौ ी ক ॐ १३ इंटि 5E se sতি ভঁঠ শহি এে जुलै-ऑगस्ट २००9- पुढचा कोणताही विचार करतो. किंवा भविष्याचा विचार करतो तो कधी कधी फार यशस्वीसुद्धा होतो कारण ज्याला आपण किंवा जेव्हा तो आपल्या शारीरिक कार्यासाठी उद्यूक्त होतो, यश म्हणतो ते पाच तत्त्वांना जिंकल्यानंतर येऊ शकते. म्हणजे शरीर चांगलं राहिले पाहिजे, शरीराचा बांधा ठीक झाला पाहिजे. एखादा मनुष्य फार मोठा ऑफिसर असला किंवा काहीतरी माझी प्रकृती ठीक झाली पाहिजे. वगैरे असेही विचार करतो, त्यांनी मोठी सत्ता मिळवली असली, म्हणजे हमखास पिंगला तेव्हा ही पिंगला नाडीतील शक्ती वाहू लागते. त्याशिवाय जेव्हा नाडीचा रोग होतो. म्हणजे आपल्या शारीरिक स्थितीचा उपयोग करतो, तेव्हा-सुद्धा ही बाधा झाली म्हणजे अशा माणसाजवळ एक ढाल घेऊन गेले शक्ती फार वाहू लागते. म्हणजे एकच शक्ती जर फार वाहलागली, पाहिजे. तुम्ही भेटायला गेलात तर कधी तुमचे डोके फूटेल याचा तर दुसरी शकी थिजून जाते आणि एक शक्ती जास्त काही नेम नाही. पिंगला जाडीवर जे फार कार्य करतात त्यांच्या वाहिल्यामुळे कधी कधी अशा मनुष्यामध्ये विकृती निर्माण होते. मागे एक अत्यंत विक्षिप्त प्राणी जिवंत असतो आणि तो म्हणजे आता पहिल्यांदा म्हणजे असे की, ही शक्ती फार अत्यंत कठोर हृदय ज्याला प्रेमाचा विचार जसतो, ज्याला वापरल्यामुळे आपल्याला जे मुख्य कार्य करायचे ते आपण करु कुणाचे सुखदुःख समजत नाही. शकत नाही. स्वाधिष्ठान चक्रातही ह्या नाडीला महत्त्वाचे स्थान आहे. कारण ब्रह्ृदेव हे स्वाधिष्ठान चक्रাवर बसलेले आहेत त्याच्यामद्धे तुम्ही काही कोणाची हांजी हांजी करत नाही. आणि तेच ह्याला शक्ती देत असतात तर असे असण्याचे पहिले एकतर तुम्ही कोणाची हाजी करायला जाल, नाहीतर तोडायला कार्य हे आहे की सृजनशक्तीसाठी लागणारी कोणती शक्ती आहे, बघाल. काही मधोमध आहे की नाही? सहजयोग आमचा हा तुम्ही आर्टिस्ट असलात समजा, आणि जर तुम्ही सहजयोगी मधोमध असतो तेव्हा माणसामध्ये एक तन्हेचा गोडवा असला नसला अन पूर्ती करायची जर तुम्ही मोठाले/ आर्टिस्टच असला पाहिजे. बोलताना त्याच्यामध्ये भावना असली पाहिजे. दुसन्या तर तुम्हाला पहिला रोग तुम्हाला असा होईल की, तुम्ही फार माणसालाही भावना असतात. त्याला दुखवतानासुद्धा आपण कठोर स्वभावाचे होऊ शकता. तुमच्यामध्ये काहीही प्रेमळ पणा त्याचा विचार केला पाहिजे. राहणार नाही. तुमच्याजवळ कोणी मनुष्य उभा राहू शकणार नाही. कोणी म्हणतात तो मोठा आर्टिस्ट असणार की मग तो आज आम्हाला जेवणाला काय करायचे? आता ती मुलगी दाढ़ी वाढवतो, काहीतरी आपण संन्याशी वगैरे आहे हे ऑफिसला तिचे जेवण पाठवायचंय, माझ्या नवऱ्याचे अस्सं दाखवायला, असला प्रकार करायला लागतो. आर्टिस्ट म्हणजे करायचं? अशा त-्हेने सगळा भविष्याचा विचार करू लागतात. हजार माणसात तुम्ही ओळखायचे की, काहो तुम्हीं आर्टिस्ट त्यावेळी ही उजवी बाजू पकडली जाते. ही बाजू धरली गेली का? असे म्हटल्याबरोबर त्यांनी एक कॉलर वरती करावी. म्हणजे असा मनुष्य अत्यंत दुःखी जीव असतो. कारण अशा असा मनुष्य अत्यंत क्रोधी असतो त्याला कारण की. माणसाला कोणीही जवळ करत नाही. हा सर्वात मोठा रोग आहे. उजवीकडली बाजू वापरल्या कारणाने संतुलन येत नाही. तो कोणाला दिसत नाही. त्यांच्या भावना कमी होतात. -ग-ची बाधा होते त्याলा -ग-ची आपण सगळ्यांशी गोड बोलले पाहिजे. गोड बोलणे म्हणजे विशेषत: बायका,आज स्वयंपाक काय करायचा? आता या मागवर चालणार्या लोकांची, जे अतीवर एखादा माणूस सतत धावपळ करीत असतो. एके उरतात म्हणजे अतिक्रियेमध्ये उरतात, ते म्हणजे आम्ही दिवशी सकाळी असा एक आमच्याकडे आला आणि मला काहीतरी मोठे भाआरी कार्य करीत आहोत, अशी कल्पना करन, म्हणायला लागला की, मी सारखा धावत असतो पण मला काही बाकी सर्व कार्याला मुकतात. म्हणजे तुमची फॅमिली आहे, तुमचे सुखहोत नाही. दुःख होत नाही मी सुख-दुखः च्या पलीकडे घर आहे, तुमची मुले आहेत हा एकमार्गीपणा झाला. विशेष गेलोय. मी म्हटले असे नसते ते. आनंद ही दुसरी गोष्ट आहे करून हे आपल्या देशात फार आहे, बायकांचे तसेच आहे. आणि सुखदुःखाच्या पलीकडे जाऊन पचवणे दगडासारखं होणं पुरुषांचे तसेच आहे, त्यांना पूर्णवेळ म्हणजे काहीतरी नांव म्हणजे काही माणुसकीला विसरूनच जातो म्हणजे आता तिसरे करून दाखविले पाहिजे. जगामध्ये काहीतरी विशेष दाखवलं लोक अत्यंत सडेतोड बोलतात किंवा रुपष्टवत्ते म्हणतात. पाहिजे असे प्रत्येकाला वाटत असते. मुख्य म्हणजे पैसे कमविले कुणाचे काहीही दुखले किंवा कुणाला काही त्रास होईल किंवा पाहिजेत आणि ते पैसे कसे जमविले पाहिजेत, हे मुख्य असते. कोणाला आपण बोललो तर त्यामुळे त्याला काहीतरी दु:ख त्याच्यामुळे सगळ्या बायका आणि पुरुष यांच्याच मागे होईल वगैरे कल्पना अशा त्या माणसाला येत नाहीत. कारण लागलेले आहेत की आम्ही पैसे कसे कमविले पाहिजेत या कपीगरी् चीत R नक नी के च ची पी यी ক ॐ - जुलै-ऑगस्ट २०09 - पैसे कमविण्यामुळे कधी कधी नवराबायकोचे पण पटत नाही काय करू? तर मी म्हटलं Interior Decorator व्हा.तर ते म्हणे आणि कुणाचेच कोणाशी पटत नाही. मी लंडनला पहाते की, टेलिव्हीजनवर नवरा- तुम्ही मला Interior Decorator व्हायला सांगता! मी म्हटलं बायकोची भांडणे ढाखविणार नाहीतर आई मुलांची भांडणं करून तर बघा. जुसत्या व्हायद्रेशनवर आणि आज त्यांनी दाखविणार नाहीतर भाऊ बहिणीचे भंडण दाखविणार, भांडणच दाखवितात दुसरं काहीच नाही. म्हणजे कुठे प्रेमाने व्हाय्रेशन्सनी कळते आणि जे व्हायब्रेशन्सकी ठीक आहे ते कुणी कुणाशी बोलताना कधी दिसतच नाही. हसायला लागले जागतिक आहे. जी गोष्ट सर्व संसारात मान्य असते तिलाच की, इतके घाणेरडे हसतील की हे ही बघायला नको. शेवटी चांगले व्हायब्रेशन्स येतात. तर सौदर्यहष्टी त्यांनीयेते. आता तुम्हाला टेलि्हिजन बंद करावा असे वाटेल तेव्हा आपापसात प्रेमाने रहावं. तुसडे पणा करणे किंवा कुणाला ठिकाणी व्हायब्रेशन्स आहेत. तुमचे गुरू कोण? काही हरकत कमी लेखणं, कुणाशी वाईट रीतीने बोलणे हेसुद्धा माणसाचे नाही. आता ते ह्या संसारात नाहीत। तरी तुम्ही सांगू शकता दोष आहेत, हे रोग एकदा जडले की समाज एकदम ढासळून की. ते खरे होते की खोटे! फार तर काय इथून तुम्ही लंडनला पडतो. जेव्हा पिंगला नाडीवर आपण फार प्रवेश करतो आणि फोन करू शकता. फार फार पण लंडनला एखादा मित्र असला पिंगला नाड़ी जेव्हा फार आपल्यात बलवत्तर होते त्यावेळेला तर तो मनुष्य आजारी आहे की नाही, हे तुम्ही इथे बसल्या माणसामध्ये एक तन्हेचा उद्दामपणाचा वेग येतो आणि बसल्या सांगू शकता. त्याला एकही पैसा लागत नाही. त्यावर त्वेषामध्ये त्याचे हे लक्षात येत नाही की, आपण दुसर्याला आता पुढे असं की, तेथे ते आजारी आहेत आणि तुम्ही इथून काहीं वाईट बोलत आहे. आपण बेशरमासारखे वागत आहोत, आता त्यांना बंधन दिल्यावर तिथे ते ठीक होणार हे तुम्हाला कपाळ माझे, लाकूड कशाशी खातात ते मला माहीत नाही, तर लाखों रुपये कमविले. म्हणजे असे आहे की जुसल्या इथे बसल्याबसल्यासुद्धा तुम्ही सांगू शकता की कुठल्या दुसन्याच्या भावना दुखवत आहोत, दुसन्याला आपण ठेच जमू शकणार आणि त्याचे खूप मजेदार खेळ पण चालत मारलेली आहे. यावर आता काय उपाय केले पाहिजेत? मी लोकांना म्हणतें की, तुम्ही प्लॅनिंग करू नका; आधी परमे वराचं प्लॅनिंग बघा आणि मग प्लॅनिंग करा परमेश्वराचे (Planning) हे ओळखलं पाहिजे आणि परमेश्वराचं स्वत:ला साधक ओळखू शकत नाही, इतक्या अंधकारात प्लॅनिंग आपण जोपरयंत ओळखू शकत नाही. तोप्यंत आपल्या प्लॉर्जिंगला काही अर्थ लागत नाही. प्रत्येक ढाखविते. आता ही इडा नाडी ही इथून अशी सुरूवात होते, प्लॅनिंगमध्ये अध्यात्म आहे. प्रत्येक प्लॅनिंग मध्ये परमेश्वराचा आणि ही पिंगला नाडी या जेव्हा कार्यान्वित होतात, तेव्हा हात आहे कारण त्याचे कार्य हे फार मोठे आहे. आणि त्याची त्यांच्यातून निघालेला धूर म्हणा किंवा एखाद्या फॅक्टरीतून धूर शक्ती ही फार मोठी आहे. त्याचेजवळ सर्व तन्हेच्या शक्त्या निघतात की नाही, किंवा त्याचे एखादे By Product म्हणा. आहेत आता है जे ब्रह्ृत्व आहे ते आपल्या हालातून येत राहते. म्हणून दोन संस्था तयार होतात. एक म्हणजे अहंकार व दुसरा तेव्हा त्याचा फायदा आपल्याला सहजयोगात कसा होतो है म्हणजे प्रतिअहंकार, म्हणजे आपण जी क्रियाश्ती वापरतो. मी सांगणार आहे. जेव्हा ब्रहृतत्व जागृत होते तेव्हा आपला संबंध जाऊन आणि विरुद्ध बाजूला येतो आणि जेव्हा आपण कार्यक्षेत्रात जे काही आपण करतो त्याला एक तन्हेची इतकी भावनात्मक वागतो तेव्हा प्रतिअहंकार तयार होतो. जे लोक धार लागते म्हणा किंवा त्या कृतीला एक रूपरेषा येते. त्या फार भावनात्मक असतात, त्या लोकांमध्ये प्रतिअहंकार रपरेषेची एक गुणकसंख्या (Coefficient) आहे. त्याचे असतो. समजा एखाद़े लहान मूल आईजवळ दूध पीत असलं गुणसंख्या (Coefficient) काढले तर त्याच्यातून बरोबर आणि दूध पिताना त्याला अगदी आनंदात व्हायब्रेशन्स येतील. या व्हायद्रेशन्स सुरू झाल्याबरोबर दुसरा आई त्याला सांगते की, आता बघ रडू नको तुला दुसरीकडे मनुष्य जो बसलेला असतो, त्याच्या आत्म्याला आनंद होऊ घेते. तिने जसे वळवले तसे त्याला अहंकार आला. कशाला लागतो आणि त्यालाही ते प्राप्त होते आता आमच्यातले एक माझ्या आनंदात बिब्बा घातला? अहंकार आल्याबरोबर, बघ सहजयोगी होते ते माइ्याकडे आले ते म्हणाले, माताजी मी आता रडायचं नाही, चूप रहा, आईने असे म्हटल्याबरोबर असतात. अहंकार अशी वस्तू आहे की ती जर तुमच्यात एकदा पसरली तर मात्र तुम्हाला पुष्कळ अंधकारात ओढू शकेल. . मनुष्य ढकलला जातो. आता अहंकार कसा येतो हे मी तिच्यामुळे आपल्यात अहंकार निर्माण होतो. तो असा इकडून तेव्हा राहायचय, पीनकी कपे कै ककी कকक कनी ि ेकनीचक]को ी केपस केरेनी नी क. ক जुलै-ऑगस्ट २००५ त्याच्यात प्रतिअहंकार आला, म्हणजे तो चूप झाला. जेव्हा जाडी(पिंगला)फार जास्त वापरू लागलो तर डावी नाडी (इडा) अहंकार दाबला जातो तेव्हा प्रतिअहंकार येतो. आपण जे वाचन फार भारली जाते व बाजूचे हे चक्र आहे ते तुटते आणि करतो, म्हणजे जे आपल्यामध्ये संख्कार होतात. ते सर्व आपल्यातल्या त्या त्या चक्रावरच्या देवता आहेत त्याएकतर प्रतिअहंकारानी होतात आणि जे अहंकारानी आपण कार्य झोपी जातात किंवा कधी कधी लुप्तही होतात. त्यानंतर ती करतो, ते तर आपल्याला माहीतच आहे. पण सुख सुसंस्कार बाजू (इडा किं वा ्पिंगला जी जास्त भारलेली असते बेगळी गोष्ट आहे. संस्कार नुसते करून घ्यायचे तर पुष्कळसे ती) आपोआप चालू लागते व त्यामुळे कॅन्सरचा रोग होऊ लोक म्हणतात आम्ही मानतच नाही ही गोष्ट, ही शकतो. तर कोणत्याही गोष्टींनी तुमची सिम्पर्थॅटिक जव्हस प्रतिअहंकाराची गोष्ट आहे. दुसरा अहंकारी मनुष्य असतो. तो सिस्टीम जास्त उत्तेजित होता कामा नये. तसेच खोटे गुरू म्हणतो माझा परमेश्वरावरच विश्वास नाही. मी देवालाच मानत केल्यामुळे किंवा काळ्या विद्येमुळे होतात. आश्चयाची गोष्ट नाही. मी कुणालाच मानत नाही. म्हणजे कोणतेच संस्कार आहे की, कॅन्सरच्या मागे कोणत्या ना कोणत्या गुरूचा प्रकार जाहीत त्याच्यावर. एकामध्ये अत्यंत, अतिसंस्कार झालेत असतो. आणि एका मध्ये कोणतेच नाहीत. त्यांना अहंकार आणि प्रतिअहंकार म्हणतात. आता ही शक्ती आहे. पिंगला म्हणतात. ह्या शक्तीबडल मी उद्या सांगेन. जर मी आज जाडीत.आपल्यामध्ये कॅ न्सर सारखा रोग होऊ शकतो. सागितलेल्या ह्या दोन शक्त्या नसत्या तर आपले इव्हॉल्युशन कॅन्सरसारखा रोग कसा होतो ते आपण पाहिले पाहिजे. एक झाले नसते. आपण अमीबाचे मानव झालो नसतो व आज ह्या डावी संस्था आहे. एक उजवी संस्था आहे त्यानंतर हे जे इडा स्थितीला आलो जसतो की आपण सहजयोगामध्ये येऊन त्या जाडीचे कार्य आहे आणि पिंगलानाडीचे कार्य आहे आणि परमस्थितीला प्राप्त झालो नसतो. मधोमध सुषुम्ना नाडी आहे तर आपण जर ही उजवी आता जी मधली शक्ती आहे तिला विष्णु शक्ती तिंज परमेश्वर आपणास सुखी ठेवो असा माझा आशीर्वाद, सहज योग प्रसार-प्रचार कार्य सहजयोगाचा प्रसार करून आधिकाधिक लोकांना कुण्डलिनी जागृतीचा अनुभव देणे ही प्रत्येक सहजयोग्याची प्राथमिक जबाबदारी आहे हे प.पू.श्रीमाताजीनी अनेक वेळा आग्रहाने सांगितले आहे. सहजयोगांतच समस्त मानवजातींचे कल्याण आहे हीच त्यामागची धारणा आहे.या कार्याला अधिक चालना देण्यासाठी पूणे सहजयोग केद्राने गेल्या दोन वर्षापासून विशेष लक्षपूर्वक प्रयत्न चालवले आहेत. त्याची प्रेरक व्यवस्था म्हणून एक विशेष कमिटी कार्यरत आहे. या कार्यासाठी जास्तीत जास्त युवा पुढे यावेत व सामूहिकतेमधून जागृतीचे कार्य जोमदारपणें व्हावे हा या प्रयत्नांमागचा मुख्य उद्देश आहे. त्याचबरोबर समाजाच्या वेगवेगळ्या शीक्षणिक प्रशासनिक, औद्योगिक आणि सेवा-संस्था- अशा क्षेत्रांमध्ये कार्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवाय आधुनिक काळानुसार संगणक व स्लाईडचा वापर करून सहजयोगाची माहिती दिली जात आहे आणि त्यासाठी विशेषकरून युवा पिढीकडून हे कार्य व्हावे असा प्रयत्न आहे. सध्या साधारणपणे दर आठवड्याला चार-पाच कार्यक्रम होतात हा प्रतिसाद आणखी व्यापक व्हावा असेही लक्ष ठेवले जाते; महिलांसाठी असे वेगळे कार्यक्रम घेण्याचेही प्रयत्न केले जातात. कांहीं उल्लेख करायचे म्हटले तर पुण्यातील जि.ज.एन.एन.डी.टी.संस्था, जिवन माता विद्यालय, पुण्याजवळील आकुर्डी, वारजे, कळस (विश्रांतवाडी), धायरी, बारामती जवळ होळ व वडगांव हा ग्रामीण भाग, नारायणगांव इत्यादी ठिकाणी चांगला प्रतिसाद आहे व कांही नवीन ध्यान केंद्रे ही सुरु झाली आहेत. कार्यक्रमधें सुसूत्रता योग्य स्तरावर सहजयोग कसा सांगावा यासाठीं उपयुक्त होईल अशी मार्गदर्शक प्रणाली तयार करण्याचेही प्रयत्न चालू आहेत. या कमिटीचे कार्यकर्ते वेगवेगळ्या केंद्रावर जाऊन ही माहिती देत आहेतच. वाचकांनीही या कार्याची माहिती इतरांना देऊन कार्य पुढे नेण्यासाठी आणखी सामूहिक प्रयत्न व्हावेत यासाठी ही माहिती दिली आहे, हे सतत चालणारे कार्य आहे व त्याला सामूहिक यश अधिकाधिक मिळावे हा उद्देश आहे. यावी या उद्देशानें उपस्थितांना महिला, युवा, वयस्कर, सुशिक्षित, ग्रामीण इ.লা तरी न्यूज ते पुरते । अधिक ते सरते ॥ करुनी घेयावे हेै तुमते । विनवितु असे । शএ ट ट. 38 बेमिटेनेसेचोचोक रडों करकोबको चोककीक की कक गुरु पूजा, २००५ ২ - - ॐ ३० ८ ० प. पू. श्रीमाताजी निर्मलादेवीचे जन्मस्थान छिंदवाडा (मध्यप्रदेश) ं म ा र ी मर व5ाक ८ सहनयोग ध्यान केन्द्र कम स कय की ंय ---------------------- 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-0.txt चैतन्य लहरी ऑगस्ट २००५ जुलै/ अक क्रमाक ७/८ बि हर क] 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-1.txt १५ ऑगस्ट, २००५ ला 0ज िम है ु सजी पतत ॐ वन्दे मातरम् सुजलाम् सुफलाम् मलयज शीतलाम् सस्टा श्टामलाम् मातरम् वन्े मातरम् ।। शुभज्योत्सना पुलकित यामिनीम् , फुल्ल कुसुमित दुमवल शोभिनीम् सुहासिनीम् सुमधुर भाषिणीम् सुखछाम् वरळाम् मातरम् वन्हे मातरम ।॥ सप्तकोटि कंठ कलकल निनाह करले, विहसल् कोटी भुजै: धृत खर कल वाले, अबलाकैनोमा एतो बोले । बहुबलधारिणीम् नमामि तारिणीम्, रिपुढल वारिणीम् मातरम् वन्दे मातरम । रा ॐ 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-2.txt करजुलै-ऑगस्ट २००9 क ৮ गरू तूच बनवी मला माझा गुरू-पूजनाचा पवित्र सोहळा सर्वत्र भक्तिभावाने साजरा झाला. गुरु-शिष्यांचा नातेसंबंध दृढ़ होण्याचा हा परम दिवस. गुरू पूर्ण ज्ञानी असतो आणि त्याच्या कृपेने हा ज्ञान-प्रसाद आपल्याला मिळावा ही उत्कट भावना बाळगून आपण गुरूचा आदरपूर्वक सत्कार व पूजन करतो आणि गुरु-कृपेचा आनंद व्यक्त करतो. प.पू.श्रीमाताजी आपणा सर्व सहजयोग्यांच्या महागुरू आहेत. त्यांचे हृदय प्रेम व करुणेने इतके भरलेले आहे की त्यांच्या अपार चैतन्य-शक्तीचे स्फुरण आपणा सर्वापर्यंत 'सहज' पोचते. तो प्रसाद ग्रहण करण्यासाठीं आपण सैव सिद्ध व तत्पर राहुन कृतज्ञतापूर्वक त्याचा सांभाळ केला पाहिजे. त्याचबरोबर तो प्रसाद सर्वदूर पोचवण्याची जबाबदारीही आपण जागरूकपणें बाळगली पाहिजे. त्यानुसार आपली आणि इतरांचीही उन्नती होईल अशा कार्याला स्वतःला जूंपून घेतले पाहिजे. श्रीमाताजी सर्व सहजयोग्यांनी गुरु-पद स्थितीला उन्नत होण्यासाठीं सतत प्रयत्नशीलराहिले पाहिजे असे सांगतात व त्यासाठी आपल्या अमृतवाणीमधून सदैव उपदेश व मार्गदर्शन करत असतात. समस्त मानवजातीचे कल्याण त्याच्यामध्ये सामावलेले आहे. पूर्वीचे गुरू शिष्याकडून कठोर तपश्चर्या व कष्ट करून घ्यायचे आणि एखाद-दुस-्यालाच पूर्ण ज्ञान द्यायचे. पण त्यामधून सर्व मानवांचे कल्याण साधत नसे. म्हणून आदिशक्तीनेच अवतरण घेतले आणि श्रीमाताजींच्या स्वरूपांत आपल्याला महागुरू म्हणून लाभल्या; त्यांच्या प्रेम व करुणेंने ओथंबलेल्या हृदयांतून सहजयोग फुलला देता किती घेशिल दो करांनी' अशी कृपा त्यांच्या आशीर्वादातून बरसत असल्याचा अनुभव आपल्याला आहेच. आपणा सर्व सहजयोग्यांना गुरु-पढ़ापर्यंत पोचायचा प्रयत्न करायचा आहे व समस्त मानवजातीमध्ये आंतरिक परिवर्तन घडवायचे श्रीमाताजींचे स्वप्न साकार करायचे आहे. म्हणून आपण सर्वजण नतमस्तक होऊन 'गुरु तूंचे बनवी मला माझा ' अशी नम्र प्रार्थना त्यांच्या चरणी करूं या. अनुक्रमणिका गुरु-पोर्णिमा पूजा (न्यू जर्सी -अमेरिका) २१ जुलै २००५ वृतांत २ गुरु-पूजा, कबेला : ११ जुलै १३ गुरु-वाणी पुज; प्रक्षेपण श्रीसूक्त ९ धट्चके व बीजाक्षरे =- १ 0 कुण्डलिनी आणि ब्रह्ृशक्ती , दादर २३ सप्टेंबर १९७९ -- १२ ফ ট ु ఒక్కకు लिवोसोनीोस क क केप्रकी देय्त्र्र्त् ষ্টটট 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-3.txt ऑगस्ट २००५ कক जुलै- ॐ ी ০] ০9৫ ० ৭০C गुरु-पोर्णिमा पूजा (न्यू जर्सी -अमेरिका) २१ जुलै, २00५ २१ जुलै २00५ या गुरुपोर्णिमेच्या दिवशी श्रीमाताजींच्या चरणी गुरूपूजा अर्पण करण्याचे न्यू-जर्सी (अमेरिका)येथील सहजयोग्यांच्या मनांत आले. श्रीमाताजी त्यावेळेस तिथेच होत्या ही पर्वणी साधण्याचे त्यांच्या मनांत होते. आदल्या दिवशीं २० तारखेला त्यांनी श्रीमाताजींची परवानगी मागितली आणि त्यांच्या शुध्द इच्छेमुळें लगेच मिळाली. २१ रोजी श्रीमाताजींच्या निवासस्थानीच ही पूजा योजण्यात आली होती. संध्याकाळी लवकरच श्रीमाताजर्जीच्या दालनांत पूजेसाठी त्या तयार होऊन आल्या. अमेरिकेतील कांही लीडर्स व इतर सहजयोगी पूजेसाठीं हजरच होते.संध्याकाळी ८.00 वाजता योगिनींनी श्रीमातार्जींचे ओवाळून स्वागत केल्यावर श्रीमाताजीच्या चरणांची रीतीनुसार पूजा झाली. नंतर श्रीगणेशांचे भजन व त्यानंतर 'जागो सवेरा' हे भजन झाले. श्रीमाताजी प्रसन्न मुद्ेने सर्व सहजयोग्यांना न्याहाळीत होत्या. नंतर श्रीमाताज्जींच्या चरणी भेटवस्तू अर्पण करण्यात आल्या आणि त्यांनी त्यांचे कौतुक केले. सर्व उपस्थित सहजयोग्यांना श्रीमाताजी प्रसन्नचित्त असल्याचे पाहन धन्यता वाटली, तसेच त्यांच्या चैतन्यलहरींमुळें चैतन्याच्या लाटाच आपल्याकडे येत असल्याची अवर्णनीय अनुभूति मिळाली. श्रीमाताजींनी आपूलकीने सर्वांची चौकशी केली. याच शुभदिवर्शी "श्रीमाताजी निर्मलादेवी सहज-योग वर्ल्ड फाउंडेशन (World Foundation)ही संस्था रजिस्टर करण्यांत आली व ती कागढ-पत्रे श्रीमाताजर्जींच्या चरणी अर्पण करण्यांत आली. हे काम करणार्या सहजयोग्यांची त्यांनी भरभरुन स्तुति केली व कार्याला आशीर्वाद दिले. |न জ न्यू जर्सीमधून इ-मेल द्वारा. क ০ नवरात्री पूजा दिवाळी पूजा खिसमस पूजा s० o০ ८ ४ श्री ्य दिनांक १४,१५ व १६ आवटोबर २०0५ दिल्ली दिनांक १२ व १३ नोहेंबर २००५, पुणे दिनांक २३,२४ व २५ डिसेंबर २00५, पुणे सर्व सहजयोग्यांना कळविण्यात येते की, दिनांक १६ एप्रिल २००४ पासून सहजयोगातील कॅसेट, सी.डी. पुस्तके, मासिके, श्रीमाताजींचे फोटों, कॅलेंडर, चैतन्य लहरी व युवाहष्टी मासिके, ्रीमाताजींची पेंडॉल्स, इ. साहित्य भारतभरातील वितरण व विक्री व्यवस्था "निर्मल इंज्फ़ोसिस्टीम ऑॅण्ड टेक्नॉलॉजि प्रा. लिपुर्णे या कंपनी मार्फत होत आहे. तरी सर्व सहजयोग्यांना कळविण्यात येते की,निर्मल इंन्फोसिस्टीमस अॅण्ड टेक्नॉलॉजिस प्रा. लि.या कंपनीच्या लेखी परवानगी शिवाय वरील साहित्याची निर्मिती तसेच परस्पर विक्री कूणीही करु नये. तसे केल्यास त्याची जबाबद्धारी संबंधित सहजयोग्यावर व लीडरवर राहील. तसेच चैतन्य लहरी मासिकाचे नवीन सभासदत्व घेप्यासाठी धनादेश पाठविताना तो "NIRMAL INFOSYSTEMS AND TECHNOLOGIES PVTUTD." यो नावाने पाठवावा. संदर कंपनीचा पत्रव्यवहाराचा पता पुढीलप्रमाणे आहे. NIRMAL INFOSYSTEMS AND TECHNOLOGIES PVT. LTD. BLDG. NO. 8., CHANDRAGUPT HSG. SOC. PAUD ROAD, KOTHRUD.PUNE 411 029. TEL. 020 25286537 बफे के चपन कौक]पक़ कोज़ रक़ड क ककरके टे पि 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-4.txt जुलै-ऑगस्ट २00५ क पृथ्वीमातेच्या गुरुत्वाकर्षणामुळेच आपण जमिनीवर उभे असतो. तसे तुमचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व, तुमचा स्वभाव, तुमचे वागणे-बोलणे, सर्व कांहीं प्रभावशाली होते. झाडा- झुडपांच्या पानांवर पडलेल्या सूर्यकिरणांमुळे हरितद्भव्य बनते गुरुतत्वापर्यंत पोचणे ही एक स्थिति आहे; कुणी बहाल तसे तुमचे केवळ अस्तित्वच प्रभाव पाडते. मग तुमच्या मनांत अ জিে गुरु- पूजा कबेला : १९ जुलै ९२ स करावा असा गुरुचा कांहीं अधिकार नाहीं. अधिकार हा बाह्यांत सर्व, कांहीं न विसरतां, लक्षांत राहते. असतो म्हणून तो कुणी देण्यासारखा असतो. पण गुरुपद ही तुम्ही जेव्हां साक्षीभावाने एखादी गोष्ट वा घटना अंतरात्म्याची स्थिति असते आणि त्या उन्नत स्थितीला पाहतां तेव्हा निर्विचार असल्यामुळे त्या घटनेचे संपूर्ण ज्ञान पोचल्यावर तुम्ही खरे गुरू बनता. त्यासाठीं सतत प्रयत्नशील प्राप्त होते. मग तुमच्यामधील परमात्म्याची शक्ती कार्य करं राहून आपल्या जाणिवा तुम्हाला समृद्ध केल्या पाहिजेत. लागते. आपल्या गुरुत्वशक्तीमुळें आपण आंतमद्वे खोलवर त्यांतील स्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निर्विचारता. उतरतो आणि त्यानंतरच ही परमशक्ती जागृत होऊन ध्यानामध्ये कांहीं थोडया क्षणांपुरती तुम्हाला ती मिळते आणि कार्यान्वित होउऊं शकते. हे झाल्याशिवाय सहजयोग करणे मग तुम्हांला ती वृद्धिंगत करावी लागते. निर्विचारतेचा मंत्र नुसते हरे -राम- हरे कृष्ण म्हणत जप करण्यासारखे होते. तुम्हाला माहीत आहेच. ही सहज होणारी घटना असल्यामुळे त्यामुळेंच मला सहजयोगी बर-वरचा सहजयोग करणारे लोकांना बरेच वेळा ते समजत नाहीं. पण निर्विचारतेचा काल आढळतात; तसेच बरेचसे सहजयोगी भरकटल्यासारखे मला जाणीवपूर्वक लक्षांत आला की तुम्ही एक साक्षी बनता आणि दिसतात. त्याचे कारण हेच की असे सहजयोगी स्वतःमधें, त्या साक्षीभावातून तुम्ही जे कांही बघता त्यांतील सर्व सूक्ष्म आंतमध्ये गहनतेत उतरुन गुरुत्वाकर्षणाची शक्ति, व जड अर्थ तुमच्या लक्षांत येतो. हेच सहजयोग्याचे ज्ञान. ज्याच्यामधून परमात्म्याची शक्ति प्रगट होणार असते. साध्या भाषेत सांगायचे तर तुम्ही जे कांही पाहता त्याचे समग्र मिळवीत नाहीत. म्हणजे असें पहा, आपल्याजवळ गारडी आहे चित्र तुमच्या मनावर कोरले जाते आणि त्या-त्या प्रसंगाप्रमाणें पण तिची सारी यंत्रणा जर ठीक नसेल तर तिचा व्हायचा तसा आनंद, करुणा किंवा ज्ञानात्मक प्रतिक्रिया मनामद्धे उपयोग होणार नाहीं. जीवनामधें आपल्याजवळील सर्वांत उमटतात. उदाहरण द्यायचे झाले तर समजा, कांहीं कामासाठीं महान गोष्ट कोणती असेल तरी ती आपल्यामधील तुम्ही एखाद्या जुसती बडबड करणार्या माणसाला भेटता तेव्हां परमात्म्याची शक्ति; ती अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे एरवी ती तुम्ही थोड़ा वेळ अगदी निर्विचार राहिलात तर त्या क्षणांत आपल्याला समजत नाहीं व जाणवत नाह़ीं. तसेच आपल्या तुमचा प्रभाव त्या व्यक्तीला असा जाणवेल की ती एकदम शांत नाड्या जर स्वच्छ नसतील तर ती व्यवस्थित प्रवाहित होत होईल व बडबड थांबवील. गुरू या शब्दांतच गुरुत्वाकर्षण सामावलेले आहे. परमेश्वरी कार्याचे उपकरण समजत असलो तर आपण त्या आपल्या धरणीमातेमध्ये कमालीचे असला तर त्याच्यामध्ये हे आकर्षण असलेच पाहिजे. उपकरणच ठीक नसेल तर त्या शक्तीच्या प्रगटीकरणासाठीं गुरुपदावर पोचलेल्या व्यक्तीचा हा दुसरा गुण आहे. हा सहज त्याचा उपयोग कसा होणार? कार्यान्वित होणारा गुण आहे. वरवरचा किंवा दिखाऊ गंभीरपणाचा याच्याशी संबंध जाहीं; ती एक वेगळीच शक्ति म्हणजे आत्मप्रतिष्ठा. हे फार महत्त्वाचं आहे. आत्मप्रतिष्ठा आहे. जसजसा तुमचा साक्षीभाव बळावेल तसतसा हा गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव स्पष्ट होत जाईल आणि मग सर्व आत्मविश्वास मिळतो की-मी आता पूर्वीसारखा सामान्य व्यवहार किंवा संबंधामद्धे एक प्रकारचे सौष्ठव व वजन येईल. मानव नाहीं, मी आत्मसाक्षात्कारी आहे. माइ्याजवळ प्रेम पूर्वी जे कांहीं प्रसंगानुरूप केलेल्या बोलण्यातून साधावे करुणा व ज्ञान आहे. मी दुस-्यालाही साक्षात्कार देऊ शकतो, लागायचे ते तुमच्या शांत-निर्विचार भावांतून प्रगट होईल. ही मी आता एक गुरू आहे- हा आत्मवि्वास हढ केला पाहिजे. गुरुत्वशक्ति एखाद्या चुंबकासारखी काम करत असते. सहजयोगांत आल्यावर पुर्वीसारखेच स्वतःला विशेष समजत नाहीं आणि कार्यान्वित होत नाहीं. आपण आपल्याला गुरुत्वाकर्षण आहे. गुरू शक्ति-स्त्रोताबरोबर नीट जोडलेले असले पाहिजे; जर म्हणून गुरुसाठी अत्यावश्यक असेल अशी गोष्ट मिळवण्यासाठी आत्मपरीक्षण आवश्यक आहे. त्यातून घफै ि ी दीि कीज्रयके दो है ी 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-5.txt जुलै-ऑगस्ट २००५ कক राहिलात तर अहंकार वाढेल. असे गुरुपद मिळवलेत की आणि त्यातून अ-संतुलनच निर्माण होत असे. कदाचित तुम्हालाच वाटेल की अज्ञानामुळे अंधकारात आंधळे माणसाना आत्म-प्रवृत्त करण्यासाठी हे उपाय केले जात झालेल्यांना वाचवणे हेच मग तुमचे काम आहे. मगच तुम्हांला आंतमधील शांतीचा अनुभव मिळेल. अलिप्त व निरासत्त असतो म्हणून संन्याशासारखा वाटतो. त्यानंतर कठीण प्रसंग व अडचणी आल्या तरी ही शांति खरा गुरु राजा असेल किंवा भिकारी असेल पण तो सदैव ढळणार नाहीं. ही सुध्दां एक स्थितीच असेल. कांहीं संतुलनांत असतो; त्याला कसलाही मोह, लालसा शिवतही असमाधानकारक व उदवेगजनक गोष्टी घडल्या तरी या नाहीं. ही स्थिति एकदां मिळवली की तुम्हाला कसलीही शांतीचाच आधार घ्या, त्यातूनच तुम्हाला मग शक्ति मिळेल. भीति-काळजी नाही; तुम्हाला कशापासूनही पळून कारण या शांततेच सर्वव्यापी शक्ती बरोबर तुम्ही जोड़लेले जाण्याचीही गरज नाही. पळून जाण्याने फक्त कृत्रिम विरक्ती असता; हीच शक्ति सर्व विश्वाचा कारभार चालवत असते; येते तर खरा गुरू अंतरंगातच विरक्त असतो. तीच सर्व काही करणार असल्यामुळे तुम्ही आपोआप शात होता. त्यावेळीं तुम्हाला कांहींच करायचे नसते. म्हणून तुम्हीं लायकीचे ते नाहीत, मलाही ते म्हणतात 'तुम्ही साणसांचे जे फक्त शींतीच्या अनुभवांत असता. ही स्थिति साध्य झाली होष सांगता, ते आमच्यामधेही आहेत; पण असे स्वत:कडे पाहिजे.मग कसल्याही अवघड प्रसंगांत तुम्ही या स्थितीमद्धे असतील. खरा गुरु स्वभावतः संन्यासी नसतो; पण तो इतका बन्याच सहजयोग्यांना वाटते की गुरु म्हणवून घेण्याच्या बघण्याची प्रवत्ती चुकीची आहे. तसे मी सांगते म्हणून स्वत:ला परखूनकी. फक्त स्वत:ला उन्गत करत रहा आणि स्वतःबहल आत्मविशवास बाळगा; तुमची प्रगती कथी होत आहे है जीट उतरता. ही सर्वव्यापी प्रेमशक्ति म्हणजे कारय? ती एक ऊर्जा आहे का पाण्याचा प्रवाह आहे? ती कशी कार्य करते? ही शक्ति म्हणजेच संपूर्ण सत्य; बाकी इतर सर्व असत्य आहे. म्हणून महणाल्या,मी तसे बोलले असेन किंवा नसेन; तुम्ही स्वतः ही शक्ति कार्य करुं शकते. माणसाला या शक्तिचे कार्य कसे काय महणता याला महत्त्व आहे; तुम्ही स्वत:च्या अनुभवातून जाणून घ्या. बन्याचजणाना -श्रीमाताजी असं असं चालते हे समजणे अवघड आहे. उदा, म्हणून निसग पहा; आपण किती प्रगल्भ होत आहोत हे पहात चला आणि त्यातून गुलाबाच्या झाडाला गुलाबाचींच फुलें येतात. ती गुलाबाची झाडे विशिष्ट उंचीपर्यंत वाढतात. नारळाच्या झाडाखाली उंच जिसर्गातील ही सर्व विविधता, चांगले वाईट समजून घेण्याचा प्रयत्न करा. यांतून माझ्यापेक्षा तुम्हालाच जास्त आनंद मिळणार आहे. कारण तुम्ही मानव असल्यामुळे मानवामधील सर्व कमतरता माझ्यापे क्षा तुम्हालाच जास्त माहीत असल्यामुळें उद्नतीमधून मिळणारा आनंद तुम्हीच जास्त चांगला अनुभवू शकता. माझे वेगळ होणारच नाहीं. ऋतुकालाप्रमाणें त्यांत घडणारे बढ़ल सांभाळणारी हीच शक्ति आहे. तिलाच ऋतंभरा-प्रज्ञा म्हणूजच नांव आहे. ही शक्ति विचार करुं शकते; समजू शकते. सर्व प्रकारची विविधता सांभाळ शकते. सर्वांकडे लक्ष ठेवून त्यांचा सांभाळ करते आणि नेहमी म्हणते की तुम्ही मानव असूनही साक्षात्कार मिळवून आहे, मला मानवाच्या अडचणी परिचिंत नाहीत.म्हणूनच मी मुख्य म्हणजे तुमच्यावर प्रेम करते. एकदा तिच्याशी जोडले गेलात की कुठेंही असलात तरी ती तुमच्याबरोबर सदैव असते. या दृष्टीनें तुम्ही सहजयोगी एक विशेष लोक आहात म्हणून सगंध तुम्हीच पसरवूं शकता. त्याचबरोबर हे भाग्य न ती तुमचा सदैव पाठीराखा करते व तुम्हांला सर्व सरक्षण लाभलेल्या इतर मानवांबद्दल तुम्हाला जास्त सहानुभूती पुरवते. तुम्हाला फक्त आत्मप्रतिष्ठा बाणवायची आहे व सदेव वाटेल, तुमच्या अशा कार्यामधूनच तुम्ही सहज-गुरु बनणार संतुलनांत रहायचे आहे. तुम्ही स्वत: संतुलनात प्रस्थापित झालात की गुरु म्हणून इतरांनाही संतुलनात आणणें हे तुमचे काम आहे. उल्तीच्या वरच्या स्थथितीवर आलात ही फार मोठी गोष्ट आहे; आणि म्हणूनच या उच्च स्थितीचा, सद्गुणांचा, दिव्यत्वाचा आहांत. पूर्वीचे गुरु फार कडक, शीघ्रकोपी होते. तुम्ही सहज- गुरु म्हणजे वेगळ्या जातीचे गुरु आहात. सहज-गुरु म्हणून तुम्ही न रागावता, न ओरडता सर्वाशी प्रेम व सहानुभूतिपूर्वक, मिळवल्यावर संतुलन येणारच. हे संतुलन कसे गुरुतत्त्व मिळणार? पूर्वीच्या काळी त्यासाठी उपासतापास, कडक गोरड़ीगलाबीनेच वागले पाहिजे व त्यांना आपलेसे केले वैराग्य, आसने, इ. साधनें व तपश्चर्या करावी लागत असे, के कसी R पीनन् चोकन ं ी कफी क 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-6.txt जुलै-ऑगस्ट २००५- पाहिजे, तुम्हाला आत्मसाक्षात्कार सहज मिळाला तसाच होत जातील आणि तुमच्याकडे पाहणारे लोक आश्चर्यचकित सहजतन्हेनें तो तुम्हांला इतरांना वाटायचा आहे. सहजामध्ये होतील; तुमच्यामधील नम्रता, साधेपणा, सरलता कसल्याही शिस्तीचा आग्रह नाही, सैन्यदलासारखे शिस्तीचे हृदयांपर्यंत पोचेल. मग संपूर्ण सत्याचा तुमच्यामधून कडक नियम इथे चालणार नाहीत. पूर्वीच्या गुरुनी (अ- आविष्कार होईल. सहज गुरु) कुणालाही आत्मसाक्षात्कार दिला नाहीं, जुसत्या हातांची हालचाल करून दुसर्याची कुंडलिनी जागृत वाद करतात. ते साक्षात परमेश्वरच होते; त्यांना काहीही करता येते हे त्यांना माहितच नव्हते. पण तुम्ही लोक आतां अशक्य जव्हते. अशा चर्चा लोक कशाला करतात? त्यांचे सहज सर्रास ते करत आहांत. हे परमचैतन्याचे विज्ञान अवतरंण - स्वरूप जाणण्यासाठी आधी तुम्ही अत्यंत नम्र तुम्हाला आतां चांगले अवगत झाले आहे. त्याचबरोबर हे व्हायला हवैः तरच तुम्हाला ते जाणवेल. तुम्ही परमेश्वरी करतांना तुमच्यामधील गुरु-पद प्रतिष्ठेने व्यक्त होण्यासाठी कार्याचे उपकरण झाला आहांत व ही श्रद्धा जाणीवपूर्वक तुम्हाला नम्रपणा, करुणा, माधुर्य आणि कळकळ हे गुण तुमच्यामद्धे परिपूर्णपणे रुजली पाहिजे. एकदा मी एका बाणवले पाहिजेत. माझ्याकडून तुम्हाला हेच मिळवायचे आहे. सहजयोगाचा प्रसार करुन समस्त मानवजातीच्या तेव्हां मी म्हणाले, कांही असले तरी ती सर्व माझीच लेकरे उत्थानाचे कार्य करणे ही तुमची जबाबदारी आहे. तेव्हा आहेत.'मग त्यांना तुम्ही सुधारत का नाहीं असे त्यांनी एकमेकांबद्दल कागाळ्या व तक्रार करण्याच्या भानगडीत पडू विचारल्यावर मी म्हणाले, 'मी मनांत आले तर काहीही कर दुसन्याच्या लोक खरिस्तांच्या पवित्र अ-योनी जन्माबद्दल चर्चा- साक्षात्कारी महागुरुला भेटले होते तेव्हां ते म्हणाले 'जगांतल्या लोकांबद्दल एकंदरीत तुम्हाला काय वाटते? जका. एखादा चुकीचा वागत असेल तर त्याच्या तोंडावर तसे म्हणा वत्याच्या अपरोक्ष कुणा दूसन्याकडे वा माइ्याकडे शकत असले तरी मी त्यांच्या स्वातंत्र्याचा आदर करते. मी तक्रार करू नका. त्यामुळे तुम्हालाच तुमचा प्रभाव कसा पडायला हवा हे समजेल. सहजयोगाच्या सामूहिकतेमधे तशी तत्र)हवी असेल तर त्यांच्या स्वत:च्या इच्छेनुसार त्यांना ती सुधारणा हळूहळू होत आहे हे मला दिसत आहे. गुरुपदाला शोभेल असे प्रेमळ, संयमित, सद्गुणसंपन्न, करुणायुक्त, सौजन्यशील, विनयशील असे भारदस्त व्यक्तिमत्त्व हेच तुमचे कुण्डलिनी-जागृतीचा आग्रह धरला तरी मी ते करू शकत वैभव आहे हे विसरू नका. हे तुम्हीच मिळवं शकता. म्हणन जाही. त्यासाठी मागणार्याजवळ नम्रता व श्रद्धा हवी. ही प्रतिष्ठापूर्वक गुरुपदावर आरूढ़ व्हा.(Assume your powers) स्वत:बद्दल शंका घेत राहिलात व हा आत्मविश्वास या श्रध्देलाच आज विज्ञान, चर्च आणि धर्मवेड्यांकडून ठेवला नाहीं तर 'श्रीमाताजी, मी माझा स्वत:चा गरु आहे' आव्हान होत आहे. तुमची श्रध्दा ही कमकुवत नको तर हा मंत्र म्हणण्याचा कांहीं उपयोग नाहीं. हे गुरुपदाचे महत्व कसल्याही आघाताने न ढळणारीहवी. तुम्ही त्याचे अनेक सर्व सहजयोग्यांनी जाणले पाहिजे. त्यांच्यावर जबरदस्ती करणार नाहीं. त्यांना जर मुक्ती (स्व- मिळणार आहे. भक्तीशिवाय परमात्मा भेटत नाहीं. कुरणी हक्कानें सहज होणारी घटना आहे; नुसती भक्ती नाहीं तर श्रद्धा हुवी. चमत्कार पाहिले आहेत. तरीही ही श्रध्दा अजून हृढ व्हायला याकरता आत्मपरीक्षण करून स्वत:कड़े या दृष्टीनें हवी. असा गुरु म्हणजे साक्षात परमात्माच असतो; जो स्वत:च साक्षात ब्रह्मचैतन्यस्वरूप होऊन जातो तोच गुरु. आजच्या गुरुपूजेच्या दिवशी मी तुम्हाला आशीर्वाद पहा. पूर्वीच्या साधकांना फार कठोर तपश्चया करून साक्षात्कार मिळाला, म्हणून इतरांनी, शिष्यांनी पण तशी कठोर तपश्चर्या केली पाहिजे असे ते म्हणत. तुमचे तसे नाही देते की तुम्ही ते गुरुपद मिळवा आणि त्या स्थितीवर तुम्ही खास लोक आहात; तुम्ही फार शिकलेले, फार श्रीमंत विराजमान रहा. मग ब्रह्ृचैतन्यच तुमच्यामधून आविष्कृत या गोष्टीशी तुमच्या गुरु-पदाचा कांही संबंध नाहीं. गुरू इालात तर गुरूची सर्व प्रतिष्ठा आली परमे वरावर व त्याच्या सर्वव्यापी शक्तीवर अखंड श्रद्धा पाहिजे. मग तुमच्याकडे पाहणारे लोक आश्चर्यचकित होतीलः बाळगून त्याच्या राज्यांत प्रवेश मिळेल असे सिद्ध व्हा. तुमच्यामधील सर्व प्रकारची कमतरता व दोष कमी-कमी होईल आणि सर्व कांही करेल. म्हणून आज सर्वशक्तिमान तुमच्यामध्ये दिसून सर्वांना अनंत आशीर्वाद. कोजेंननकेके मैरसन्डकं कसं प मस्ज्धीत्र द्र केके नो कहि इg এ 9 गंड्चुनिवीी] 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-7.txt - जुलै-ऑगस्ट २००५ क गुरु-वाणी श्री आदिगुरू दत्तात्रेय अनादि कालापासून मानवाच्या उत्थानासाठी कार्यरत आहेत. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी दहा अवतार संत-पुरुषांच्या रूपांत या पृथ्वीवर घेतले. या अवतारी पुरुषांनी केलेला उपदेश ही गुरु-गीता आहे.त्याचा तत्त्वार्थ अधोरेखित करणारी या संतपुरुषांची काही वचने : "हा देह म्हणजे मी ही भावना म्हणजे बंधन : हा देह म्हणजे मी नाहीं हे ज्ञान म्हणजे मुक्ति, हातांत तुडुंब भरलेल्या दुधाच्या भांड्यामधून जशी तूं काळजी घेतोस तसे माझे चित (आत्म्यापासून)क्षणभरही ढळणार नाहीं इकडे राजा जनक थेंबभरही दूध सांडणार नाहीं याची हं काम मी सतत पहात असतो.' अत्यंत नम्र व अखंड शान्तीमधे रमणाऱ्या अब्राहमांनी आपल्या आचरणांतूनच आपला उपदेश व्यक्त केला. दारावरून चाललेल्या प्रत्येक वाटसरूला ते म्हणतात, "हे भगवान, अब्राहम माइयावर कृपा करा आणि या सेवकाची इच्छा नाकारू नका; आांत या, जरा विश्रांम करा आणि आमच्याबरोबर दोन घास घ्या." त्यांनी घालून दिलेल्या दहा आज्ञांपैकी कांही: "तूं कुणालाही ठार करणार नाहींस. तू कसलेही अनैतिक आचरण करणार नाहींस, तूं कधीही चोरी करणार नाहींस. तूं कधीहीं दुसर्याविरुध्द खोटी साक्ष देणार नाहींस... मोझेस ता जें उत्तम आहे तेच तुमच्या कानांनी ऐका व त्याचा तेजस्वी मनावे विचार करा. झरथुष्टर अंतिम निर्णयाची वेळ येईल तेव्हा आमची ही वाणी तुमच्यामधें जागृत होऊ दे." "विश्व-निर्मितीची सुरुवात आदि-मातेकडूनच झाली. तिला जाणल्यानंतर तिच्या मूलांनाही जाणा. मुलांना ओळखाल्यानंतर मातेच्या चरणी हढ श्रध्दा बाळगा. मग तुम्हाला कशापासूनही भय उरणार नाहीं. अंतिम सत्याबरोबर रहा; देह सोडून निर्मल, शुध्द व्हा. नम्र व्हा आणि आपल्या इच्छा लाओ-त्से शुध्द ठेवा." कल्याण ही भावना, शुध्द आचार-विचार, समयसूचकता, सूज़्ता व सचोटी सर्वाचे कन्फूशिअस हे उच्च माणसाचे गुण." स्वत:ला काय ज्ञान आहे व काय ज्ञान नाहीं या दोन्हींबद्दल ज्ञान असणे याचेच नांव ज्ञान," वीीपी शुट केपेनकनो ब न 3 लि लडिनुडी चीर" केपकेपो्सदी कके से पी बम 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-8.txt जुलै-ऑगस्ट २००५ ক सॉक्रेटिस " आत्मसाक्षात्काराशिवाय ज्याला दूसरा जन्म मिळतो तो भ्रान्तिमधेच अडकून राहतो. ज्याला आत्मसाक्षात्कार मिळालेला असतो तो पुनर्जन्मानंतरही देवदूतांच्या संगतीमधेंच राहतो. जोपर्यंत माणूस देहबंधनांच अडकून राहिल्यामुळें आत्म्याला अंधारात ठेवतो तोपर्यंत तो सत्यापर्यंत पोचूं शकत नाहीं. जो 'मला माहित आहे' असे म्हणतो तो अज्ञानी, जो 'मला माहीत नाहीं' असे म्हणतो तो शहाणा. मोहम्मद " "त्या दिवशी त्यांच्या तोंडावर पट्टी चिटकवलेली असेल पण त्यांचे हात आपल्याशी बोलतील आणि पाय साक्ष देतील आणि त्यांनी काय केले ते उघड होईल." "सुपीक जमिनीवरच परमात्म्याच्या आशीर्वादानें चांगले पीक येणार, खडकाळ जमिनीमधून कांहींच उगवत नाहीं. ततंना "जानव्याचा कांही उपयोग नसेल तर मला ते नको. मला करुणा व समाधानाचे जानवे द्या, " नानक "परमात्मा सर्वत्र पसरलेला आहे. मग त्याच्याकडे पडणार नाहींत अशाकोणत्या दिशेकडे पाय करून मी झोपूं? "माझ्याकडे लोक जे मागतात ते मी पूरवतो कारण मला आशा आहे की जे मला द्यायचे आहे तेच ते कधी तरी मागतील" "तुम्ही फक्त शांत रहा, जे करायचे आहे ते मी करीन." साईनाथ ॐ "माझी मुलें असणे सोपे नाहीं, कारण तुम्ही काय करता ते मला समजते; तुमची प्रत्येक गोष्ट मला माहीत आहे" श्रीमाताजी 'सहजयोगी असणें सोपे नाहीं व माझे शिष्य झाल्यावरही तुम्हाला बन्याच परीक्षांमधें उतरावे लागते. त्यासाठीं मेहनत करावी लागते. त्यासाठी कुटुंबामध्येच राहून पुष्कळ तपस्या करावी लागते." 'सहजयोग पूर्णपणें समजून घ्या, श्रध्दा बाळगा आणि जाहीर करा, तुमचे ध्येय जगामध्ये परिवर्तन घडवून आणणें हे आहे. तुमच्यामध्ये परिवर्तन झाले की आपोआप इतरांमध्ये तसे होईल.' "प्रत्येक सहजयोग्याने गुरु बनले पाहिजे.' े० ५ টकननोचे नी की क के क । ७ कच क द द री द प 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-9.txt जुलै-ऑगस्ट २00५ ॐ- पुन: प्रक्षेपण कुण्डलिनी पूजा १९९१ तुमच्या स्वत:च्या कुण्डलिनीला समजणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला आत्मसाक्षात्कार देणारी तुमची कुण्डलिनीच आहे. ती शुद्ध इच्छारूप आहे. म्हणजे तिच्यामधे कसल्याही वासना नाहीत. ती स्पर्श करते त्या चक्रांमधे जो बिघाड आहे तो उत्थान होत असतांना ती ठीक करते. तुमची वैयक्तिक आई आहे. तुमच्याविषयी सर्व माहिती तिच्याकडे आहे. ती शुद्ध असल्यामुळें ज्या चक्रांना ती स्पर्श करते त्यांतील बिधाड हळूवारपणे दूर करते, जरुरीप्रमाणें त्या ठिकार्णी शांबून चक्र हळुवारपणे सुधारते. या क्रियेमधून चक्र आणखी उधडते.... ही कुंडलिनी एकत्र वळलेल्या अनेक धाग्यांच्या दोरीसारखी आहे. या धाग्यांची संख्या ((३ x ७) = २ १ X २१ X २१ X . १०८ वेळा) इतकी आहे. सुरवातीला मानवाला आत्मसाक्षात्काराची जाणीव (टाळूचे भेदन) होतांना त्यातील एक-दोन धागेच टाळूपर्यंत येऊन ब्रह्मरंध्राचे भेदन करतात..... कुण्डलिनी म्हणजे प्रेम, करुणा आणि चित्त यांचा प्रकाश आहे. या शक्तीमध्यें हे तीनही असतात...... विद्युत, प्रकाश वगैरेसारख्या इतर शक्ती स्वतः विचार करू शकत नाहीत, स्वतः बदलूं शकत नाहींत वा कार्यान्वित होत नाहींत.ते काम आपल्याला करावे लागते. परंतु कुण्डलिनी शक्ति जिवंत शक्ति असल्यामुळें, विचार करू शकते व स्वत: कार्यान्वित कसे व्हायचे हे जाणते. बीजाला अंकुर फुटल्यावर बाहेर पडणारा अंकुर मातीमधील दगडांना वळसे घालत वाढीसाठी आवश्यक असते तेथपर्यंत जात असतो. त्या पेशीमध्येही अगदी अल्प स्वरूपांत कुण्डलिनी असते... ही शक्तीही ते मागत नाहींत. म्हणून ते मोठे होत नाहींत. आपली चेतना वाढावी अशी तुमची इच्छा नसेल तर तुमच्यातील शक्तीचा साठा ती (कुण्डलिनी ) तुम्हाला पैसा मिळावा म्हणून येतात; पण तुमची सर्व काळजी घेऊन, तुमचे पोषण करून, तुम्हाला मोठे करून, तुमचे व्यक्तिभत्व बहुआयामी व गहन व्हावे यासाठी कुण्डलिनीचे स्वरूपच प्रेम, करुणा, मार्दव इ.नी भरलेले आहे. विष्णु माया पूजा, अमेरिका - १९९२ विष्णुमायेचा उगम लक्षणीय आहे. तिचा जन्म श्रीकृष्णांच्या जन्मानंतर झाला. ती त्यांची स्वत:ची बहीण नव्हती. तर नंद-यशोदाची कन्या होती व कृष्णाला पर्याय म्हणून तिला ठेवण्यात आले. कंसाने तिला मारण्यासाठी आकाशात फेकले आणि तिने श्रीकृष्णाचे अवतरण इझाले आहे असे जाहीर केले. महाभारताच्या काळांत ती द्रौपदी म्हणून जन्माला आली. वस्त्रहरणाचे प्रसंगी श्रीकृष्णांचाच तिने धावा केला. म्हणून विष्णुमाया ही कुमारी असून ती सर्व पंचमहाभूतात व्याप्त आहे हे पांच पांडवांच्या विवाहाच्या वेळेस दिसून आले. विशुद्धिचक्राच्या डाव्या बाजूला दोषी समजत रहातो तेव्हा या चक्रावर पकड येते. चूक घडली असे वाटते तर तिला सामोरे जा आणि पुन्हा तसे करणार नाही असे म्हणा. तुम्ही त्याच त्याच चुका पुन्हा करत राहिलात तर त्याचा परिणाम उद्धटपणात होतो. मग म्हणून माणूस ठासून म्हणायला लागतो की, 'त्याचे काय चुकले ?' अपराधीपणाची जाणीव वाढत जाते आणि वृत्ती संवेदना-विरहित बनते. व्याधीना मुक्त आणि त्याचे काळे ढग तयार होतात. विष्णुमाया वीज असल्यामुळे ढगांच्या संघर्षातून ती बाहेर पडते. वीज आहे म्हणून सर्व काही स्वच्छ दाखवते. ती फक्त सत्यच जाणते. ती तुमच्यावर कार्य करते.तेव्हा सत्य उघड होतात. ती शुभघटना दाखवते. एवढेच नाही तर वाईट गोष्टी भरूमसात करते. विष्णुमाया कुमारी आहे, ती पावित्र्याचा आदर करते. हे पावित्र्य स्त्रियांपुरते मर्यादीत नसून जे पुरुष पावित्र्याचा व नीतीमत्तेचा देत नाहीं. सर्वसाधारणपणे लोक नोकरी मिळावी, आजार बरे व्हावेत. कुण्डलिनी आहे . तिचे स्थान आहे. जेव्हा आपण केलेल्या चुकांना सामोरे जात नाही आणि स्वतःला ः वाट मिळते. डाव्या हातावर या परिस्थितीत चैतन्य जाणवत नाही. असे दोष कालान्तराने साठून राहुतात अनादर करतात त्यांचाही ती समाचार घेते. डावी विशुद्धी जेव्हा बिघडते, त्यावेळी हंस चक्रावर परिणाम होऊन तुम्ही तारतम्य गमावता. कुठली गोष्ट विधायक आहे की मारक आहे हे समजेनारसे होते. .विष्णुमाया दोन गोष्टींनी बिघडते. एक म्हणजे धूम्रपान व दुसरे - चुकीच्या मंत्रांचा उच्चार. डावीकडच्या समस्या विष्णुमायेशी संबंधित असतात. ती तुम्हाला शिक्षा करेल, उघडे पाडेल. तुम्ही नदीकडे वा समुद्राकडे जा आणि म्हणा की ही चूक मी केलीं पण आता करणार नाही. त्या तत्त्वांना तुम्ही आश्वासन द्या. कारण ही विष्णुमाया सर्व तत्त्वांना छेढू शकते. तिच्यापर्यंत हा संदेश पोहचेल व ती तुम्हाला त्रास देणार नाही. శల్లో టసోట కట పట వరి తట వడితోడుల క चंज कক क चजकी कै चनी न ? 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-10.txt गुरु - पोर्णिमा पूजा, न्यू जरस्सी, अमेरिका र े ा ाम पए स ु और 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-12.txt MDS 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-14.txt 24 जुलै-ऑगस्ट २०0५< र ु श्रीसूक्त अंक क्रमांक ५-5 वरान पुढे ता म आवह जातवेदो लक्ष्मीमनपुगामिनीम । यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्यों s श्वान् विन्देयम् पुरुषानहम् | ॥१५॥| आतापर्यंत झालेल्या सर्व श्लोकांचा सारांश ह्या श्लोकामध्ये आला आहे. विवरण :- हे अग्निदेवा, तू माइ्यासाठी, अविनाशी स्थिर लक्ष्मीमातेला आवाहन कर. म्हणजे मला त्या लक्ष्मीमातेच्या निमित्ताने सर्व समृद्धी प्राप्त होईल. लक्ष्मीमाता ही एक स्वतंत्र अशी शक्ती आहे. आध्यात्मिक समद्धी भौतिक समृद्धी या सर्वांचे खरे निमित्त म्हणजे जगज्जननी लक्ष्मीमाता म्हणजेच आदिशत्ती. आदिशक्तीवरील श्रद्धा व समर्पण जसजसे नितांत व गाढ़ होत जाते, ध्यान होते, तसतसे चैतन्यरूपी तेजाचा प्रकाश ओसंडून वाह लागतो. स्वयंप्रकाश आत्मशक्तीचा स्त्रोत हा शक्तीत येऊन एकरूप झाला की त्याची प्रभा इन्द्रियादी मार्गानी ज्यावेळी बाहेर फाकते, त्यावेळी, चराचरात ओतप्रोत व्यापून उरलेल्या आत्मश्रीचे दर्शन आपल्याला होते; आणि म्हणून सगळीकडे आनंदी वातावरण, प्रसन्नता वाटू लागते. अशाप्रकारे आध्यात्मिक समृद्धी मिळाली की प्रत्येकाच्या चांगल्या इच्छा गरजा ह्या पूर्ण होतातच. पण त्याचबरोबर सर्व सुखसमृध्द्वीचीही पूर्तता आदिमाता जगज्जननीकडून होत असतेच. फलश्रुी यः शुचिः प्रयतो भूत्वा जुहुयादाज्यमन्वहम् । सूक्तं पत्रचदशचं च श्री कामः सततं जपेत् ॥ १६ ।। सतत आत्मपरीक्षणानी, शरीरातील सर्व शक्ती केंद्रांची शुद्धता, स्वच्छता होत असते, आदिशक्तीवर नितांत श्रद्धा ठेवून निरपेक्षपणे प्रार्थना करणे. निरपेक्ष प्रार्थनेत संपूर्ण विश्वास हा परमेश्वरावर टाकलेला असतो. त्यामुळे परमेश्वरी इच्छेनुसार, जे ज्याला आवश्यक आहे, जे ज्याच्यासाठी उत्तमातील उत्तम आहे, त्या -त्या नुसार ते फळ प्रत्येकाला मिळते. पुढील श्लोकांमध्ये श्रीसूक्ताचेच फलसंकीर्तन आहे. त्यामुळे श्रीसूक्ताचाच हा एक विशेष श्रद्धा निर्माण करणारा असा भाग आहे. ह्यापुढील भागाला लक्ष्मीसूक्त असेही म्हणतात. चটफेरोरीननकडो क्कें छ्छे को क चीनेच नकदोर ह्े चनचीत्र की 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-15.txt ॐ के क- जुलै-ऑगस्ट २००५ पद्मानने । पद्मऊ पद्मक्षि पद्मसंभवें तन्मे भजसि पद्माक्षि येन सौख्यं लभाम्यहम् ॥१ । अर्थ : हे कमलमुखी, कमलासारखे नेत्र असणाच्या, कमळांत उत्पन्न होणाया लक्ष्मीमाते, तू माझ्यासंक्लिध राहुन मला सौख्य दे अश्वदायि गोदायि धनदायि महाधने । धनं में जुषतां देवि सर्वकामांश्च देहि मे ।। २ ।॥ अर्थ : हे माते, तू अश्व देतेस, गायी देतेस, धन देतेस. तू म्हणजेच मोठे धन होय. हे देवी, माझ्या सर्व शुद्ध इच्छा पूर्ण कर. पद्मानने पद्मनिपद्मपत्रे । पद्मप्रिये पद्मदलायताक्षि विश्वप्रिये विश्वमनो S नुकूले । त्वत्पादपद्मं मयि सङ्गिधल्स्व ।।३ ।। अर्थ :- हे कमलमुखी, कमळे व कमळाची पाने तुझ्याजवळ आहेत, तुला कमळ प्रिय आहे व तुझे डोळे कमलदलांसारखे (कमळाच्या पाकळ्यांसारखे आहेत. तू विश्वाची आवडती आहेस व विश्वाच्या मनाला अनुकूल आहेस. तू माझ्या ठायी (क्रमश:) तुझे चरणकमल स्थापन कर अशी प्रार्थना, षट्चक्रे व बीजाक्षरे प.पू.श्रीमाताजींनी पूर्वी अनेक वेळा चक्रांविषयी व त्यांच्या बीजाक्षरांविषयी माहिती दिलेली आहे. प्रत्येक चक्रांवरील बीजाक्षरे व संबंधित अवयव व कार्य याबाबत श्रीमाताजींच्या कृपेत उपलब्ध झालेली माहिती पुढीलप्रमाणे. वं शं षं सं बं भं मं यंरंलं डं ढं णं तं थ दं धं नं पं फं कं खं गं घं डं. चं छं जं झं ञ टं ठं अं आं इं ई उंऊं ऋंऋं लं ल एं ऐं ओं औं अं अं: हं क्षं मूलाधार चक्र स्वाधिष्ठान चक्र : : मणिपूर चक्र अनाहत चक्र विशुद्धी चक्र आज्ञा चक्र : म-मोठया आंतड्याचा शेवटचा लहान भाग, मलोत्स्गाची संवेदना (सेगमॉइड) य - भगंदर, मूळव्याध, गुढ (सुपीरिअल हेमरॉइडल) र- मोठया आंतड्याचा रक्ताभिसरण प्रवाह कमी जास्त करणे (इनफीरिअर मेसेटेरिक) मूलाधार चक्र :- व - मलविसर्जन, मूळव्याध, अंग बाहेर येणे (इन्फिरिअर हेमरॉडल) श - मूत्राशय व धातुरथान (व्हेसिकल) ष - धातुकोष, जननेद्रियांचे उत्थापन, योनी (प्रोस्ट्रेटिक) स - गर्भाशिय, गर्भाशयाचे मुख, बीजवाहिनी (फॅलोपिईन्स ल- कटिप्रदेश, आंतरपुच्छ (हायपोगॅस्ट्रीक). व्यूब्ज) धातुकोष (युटराइन) स्वाधिष्ठान चक्र ब - अंडकोशांतील वीर्योत्पादन, वृषण, अंडाशय (स्पेरमॅटीक) भ - मोठ्या आंतड्याचा प्लीहेपासून उतरता भाग(लेपट त- आमशय. (सुप्रारिअल गॅस्ट्रिक) कॉलिक), लहान आंतडे. मणिपूर चक्र : ड डायफ्रॉम,सुप्रारिनल, श्वासोश्वास क्रिया, फ्रेनिक) ढ- यकृत्, आमाशय (हिपॅटिक) ण- प्लीहा (स्प्लेनिक) केकेनोनो सीी के 08 ि ी 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-16.txt जुलै-ऑगस्ट २००५ ক लू- जिव्हाग्र (सुपिरिअर अॅन्ड इन्फ़िरिअर मिडल सव्हायकल ) थ- शरीराच्या साधारण पोषणाची क्रिया (सुप्रारिजल) द- मूत्रपिंड, मूत्रवाहिनी, वृषण(रिनल) ध- अंडकोष, ओव्हरी, गर्भाशय, मुतखडा (स्पेरमॅटिक) लू - जिभेच्या खालील भाग न- अंत्रावरण व लहान आंतड्याचे सर्व भाग, विषविकृतीवर ए- नियंत्रण(सुपीरिअर मेसेंटरिक) प-अन्लपाचक रसद्भव्ये (पॅंक्रिटिक) फ-लहान आंतडे,मोठे आंतडे, अॅपेंडिक्स (कॉलिक) थायरॉईडवर नियंत्रण, ( थायराईड) ऐ- हृदयाच्या कार्यावर नियंत्रण, (मिडल कार्डिअॅक) ओ-मान ते खांदे या भागांवर नियंत्रण, ओठांचा आतील भाग(सुपिरिअर अॅन्ड इन्फ़िअर सव्हायकल) औ-हाताला होणारा रक्तपुरवठा, पडजीभ सब क्लेव्हिअन) अं- हृदय, वासनलिका, नाक (इन्फ़िरिअर कार्डिअंक) अ:- पाठीचा कणा, मेंढू यांचा रक्तपुरवठा, शवसनक्रिया (एक्स्टर्नल व्हर्टिब्रा) आज्ञा चक्र :- हं.क्षं-ज्ञानेंद्रिये व कर्मेद्रिये यावर ताबा. अनाहत चक्र :- क-उजवे फुप्फुस व हृदयाचा उजवा भाग (राईट डीप कार्डिअंक) ख- हृदयाचे डाव्या बाजूचा वरचा भाग (लेफ्ट डीप कार्डिअँक) ग-फुफ्फुस व त्यावरील आवरण(अॅटीरिअर पल्मोनरी) घ- फुपफुस ( पोस्टिरिअर पल्मोनरी) इ. -हृदयाचे बाह्य आवरण, रक्तसंचय (सुपरफिशिअल कार्डिअॅक) च- रक्तप्रवाहाचे नियंत्रण (कार्डिअॅक गॅग्लिअन) छ-हृदयाची उजवी रक्तवाहिनी(राईट करोनरी) ज-हृदयाच्या खालच्या खोल्या, रक्तांतील तांबडेपणा (व्हेट्रिक्युलर) झ-हृदयास पोषण करणारी डावी रक्तवाहिनी, स्तन व मन (लेफ़्ट करोनरी) অ-हृदयाचे आंतील बाजूचे पातळ आवरण, मनाला मिळणारी प्राणशक्ती (एंडोकार्डिअॅक) ट-हृदयाचे स्नायु व हृदयाची क्रिया, हृदयाची स्पंदनशीलता आहेत. बीजाक्षर अनुस्वार देऊन म्हणायचे म्हणजे त्या (रेमॅक) ठ-हृदयाच्या स्पंदनावर नियंत्रण (बिडर्स गॅग्लिया) विशुद्धी चक्र अ-मेंदू, ज्ञानतंतू, कंठप्रारंभ(सुपीरिअर सव्हायकल) आ-डोळे, नाक जीभ व मेंढू, यांची रक्तवाहिनी, कंठ अंत करण्याचे अनेक उपाय सांगितले आहेत. आपण त्याचाच नेहमी (कॅरॉटीड) इ-तोंड,ढांत,कान,डोळे, लाळपिंड यांच्या क्रियेवर नियंत्रण (कॅव्हर्न प्लेक्सस) ई-जीभ, पाठीचा कणा, व्हेगस नव्ह, दांत यावर नियंत्रण. आहे. सहजयोगी हे प्रत्येक गोष्ट करताना व्हयायेब्रेशन्स आली उ-कान, जाक, शवसननलिका, अन्ननलिका, तोंड,ओठ (फॅरिजिअल) ऊ -श्वास नलिकेच्या कार्यावर यंत्रण गाल(लॉरिजिअल) (सदर्भ : अट्चकरे व बीजाक्षरे - लेखक अरविंद जोशी, गोविंद ऋ-हृदय व श्वासनलिका, टाळू, (सुपरफिशिअल कार्डिअॅक) बीजाक्षरे कशी म्हणावीत. अ. आ, इ. ईऋ. ऋ ल, ल, ए, ऐ., ओ, औ, अं. अः क. ख. ग, घ, ड, च, छ, ज, झ, - ट, ठ, ड, ढ, ण त, थ, द, ध, ज प, फ, ब, भ, म य, र, ल, व, श, ष, से, ह, ळ, क्ष, ज्ञ वरील अ गटांतील अं, क गटांतील इ.., च गटातील ज. ट गटांतील ण. त गटांतील न. प गटांतील म हे अनुस्वार गटांतील अनुस्वार त्यागटांतील बीजाक्षरांवर देऊन म्हणायचे. बोली भाषेंत बोलताना आपण सर्वसाधारणपणे अनुस्वाराचा उच्चार म किंवा न करतो. सहजयोगात प.पू.श्रीमाताजींनी आपली चक्रे स्वच्छ उपयोग करणे आवश्यक आहे. तसेच श्रीमाताजींनी पूर्वी प्रत्येक चक्रांच्या बीजाक्षरांबाबत सांगितलेले आहे. सहजयोग्यांना अधिक माहितीसाठी उपरोक्त बीजाक्षरांची माहिती दिलेली तरच करतात है आपणा सर्वांना माहीतच आहे. प्रकाशन, पुणे-३0. फोन, २४४५०२७३) क ৪ ট क कक फफ क क 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-17.txt जुलै-ऑगस्ट २००१< आपल्या उजव्या बाजूने आलेली आहे. ती आपल्या मध्ये पिंगला नाडीतून वाहत असते. या दोन नाड्या खाली जिशे मिळतात तिथेच श्रीगणेशाचे स्थान आहे. इच्छाशक्ती ही कुण्डलिनी आणि ब्रह्ृशक्ती प.पू.श्रीमाताजी निर्मलाढेवींचे भाषण, दादर , (संक्षिप्त) २३ सप्टेंबर १९७१ भावनामय आहे. भावनात्मक आहे. माणसाच्या भावना दविसत नाहीत दृश्य होत नाहीत. त्या भावनेला जेव्हा साकार रूप आजचा विषय आहे कुण्डलिनी आणि विष्णुशक्ती येते तेव्हाच त्याचा आविष्कार होतो. ते साकार रूप-सुद्धा या आणि ब्रह्शक्ती. तसे पहायला गेलं तर हा फार प्रचंड मोठा विषय शक्तीमुळेच होते. तेव्हाच ही दुसरी क्रियाशक्ती डावीकडून आहे. थोड्या वेळात त्यात फारच अगदी ज्याला Elementary उजवीकडे येते. ह्या क्रियाशक्तीला आम्ही सहजयोगामध्ये म्हणतात, वरवरचे असे सांगता येईल. तरीसुद्धा जरा लक्षपूर्वक हा विषय ऐकला तर आपणाला लक्षात येईल, भाषण देताना सुद्धा माझे लक्ष आपल्या कुण्डलिनीवरच असते. तेव्हा आपले हात माझ्याकडे ही बहुशक्ती जेव्हा कार्यान्वित होते, अर्थात क्रियाशक्ती जेव्हा काहीतरी मागत आहेत अश्या रीतीने सगळ्यांनी ठेवावे त्यामुळे सगळ्या भाषणाला व ध्यानाला अर्थ प्राप्त होतो, तेव्हा तुम्ही पार होता, जाहीतर त्याला काही अध्थ राहत नाही, हात असे ठेवावयाचे. पायात जोडे असले तर काढून ठेवावे, गळ्यात काळे लिहिलेले आहे. आश्चर्याची गोष्ट आहे की, ज्यावेळी मानव गंडे (दोरे) असतील तर ते काढून टाकावे हे बरे कमरेला जर संसारात आला तेव्हा त्यालासुद्धा क्रिया करण्याची इच्छा काळा करदोड़ा असला तर तोही काढलेला बरा. महासरस्वतीची शक्ती म्हणतो. पहिली माहाकालीची व दुसरी महासरस्वतीची शक्ती. महासरस्वतीची शक्ती ही आपल्या (उजव्या) पिंगला नाडीतून वाहत असते. हीच द्रह्रशक्ती आहे. कार्यान्वित होते, तिलाच आपण ब्रम्हशक्ती म्हणतो आणि त्याची देवता आहे ब्रह्ृदैव म्हणजे महासरस्वती. आता जे काही आपण वेदान्त वगेरे वाचलेले आहे हे फक्त ब्रह्मशक्तीवरच झाली. आता काल मी आपल्याला थोडे से सांशितले की परमेश्वराची इच्छा, किंवा त्याची इच्छाशक्ती ही आपल्या डावीकडील इडा नाडीतून वाहत असते. त्या इच्छाशक्तीचा आपल्यामध्ये आली कुठून? तर त्यांच्या पाच तन्मात्रा थोडासा भाग कुण्डलिनी ही आहे. म्हणजे परमेश्वराने आपली असतात. त्यांच्याही आधी महत् अहंकार. ह्या सर्व शक्तीतूनच स्वत:ची इच्छाच आपल्यामध्ये ह्या त्रिकोणाकार अस्थीमध्ये हे सर्व २४ गुण प्रगट झाले आणि त्यांनी संसारामध्ये पंचमहाभूते ठेवली आहे. मनुष्यांचा पिंडतयार झाल्यावर जी वाचलेली शक्ती असते ती ही शक्ती आहे. म्हणून इंग्लीशमध्ये तिला रेसिड्यूअलत्यांच्यावर मास्टरी कशी मिळवायची, त्यांना उपयोगात कसे एनर्जी (Residual Energy) असे म्हणतात. पण ही शुद्धशक्ती आणावयाचे त्यांना जाणून कसे घ्यायचे? तेव्हा एका गोष्टीचा आहे तसेच ही शुद्ध इच्छाशक्ती सुद्धा आहे. ही इच्छा संपूर्ण अंदाज लागला की ह्या पंचमहाभूताचे काहीतरी एकेक दैवत, परमेवराची इच्छा असल्यामुळे तिच्यात आपल्या इच्छेचा एके क अशी काही शक्ती आहे; ती त्यांना नियमित कोणताही परिणाम न झाल्यामुळे ती अत्यंत शुद्ध आहे आणि (कंटोल) करते. तेव्हा त्यांनी अग्जी, वायू वगैरे प्रत्येक देवतेची त्या शुद्धतेत ती तिथे बसलेली आहे. आपण याच्यावर पूजा सुरुवातीला केली. नंतर त्यांनी यज्ञ-हवन करुन या लिहिलेली जी पुस्तके आहेत, ती वाचावी. आमच्याकडे दि केले. त्यांना जागृत करताना त्यांना अॅडव्हेन्ट (The Advent)एक फार छान पुस्तक इंग्लीशमध्ये आढळून आले की, त्याच्यामध्ये सात शक्त्या आहेत, त्या सात आहे, ते पण वाचून काढले तर फार फायदा होईल, ही शक्ती शक्त्यापैकी एक शक्ती ही गायत्री आहे, दुसरी सावित्री आहे. एखाद्या बीजाप्रमाणे ती अपार शक्ती प्रमाणे आहे. आता ही जी इच्छाशक्ती आहे, ती जेव्हा आपण वापरू लागला तेव्हा, ती आपल्या इडा नाडीतून वाहते त्यामुळे इच्छेला बसलेल्या सर्व देवताना, तसेच पंचमहाभूतांवर जागृत पूर्ण करण्यासाठी काहीतरी क्रिया करावी लागते. नुसती इच्छा असलेल्या सर्व देवतांना, त्याशिवाय विराटाच्या उजव्या करुन उपयोग नाही तर ह्या इच्छेला क्रयेमध्ये घालावे आणि त्याच इच्छेतून क्रियाशक्ती निघालेली आहे आणि तीच शक्ती क्रिया करण्यासाठी आधी मानवाला पहिला सामना करावा लागला तो पंचमहाभूतांशी. ही पंचमहाभूते निर्माण केली. ह्या पंचमहाभूतांना हातात कसे धरावयाचे, पंचमहाभूतांना जागृत अशा सात शक्त्या आहेत. तेव्हा गायत्रीमंत्र हा त्या वेदातून निघाला आहे. गायत्री मंत्र हासुद्धा त्या पिंगला जाडीवरती बाजूला असलेल्या सर्व देवतांना जागृत करण्यासाठी आहे. एक महान शक्ती माणसाने निर्माण केली, जेव्हा त्यांनी क नचं्ुड वीक्र चीत् कौर् ीके कन िची क कचीे 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-18.txt जुलै-ऑगस्ट २००५ ক या पंचमहाभूतांना आहुत्या देऊन त्यांच्यातल्या देवतांना मुलगी अजून लग्न झालेली नाहीत, भाऊबहीण बनून एकत्रित आवाहन केले. तेव्हा त्या देवता जागृत झाल्या. जेव्हा त्या राहुन तेव्हा एखाद्या आत्मसाक्षात्कारी पुरुषाकडे राहुन त्या सर्व शक्त्या जागृत झाल्या, तेव्हा त्यापासून त्यांनी गुण जागृत आसनांची दीक्षा घेत बसत. सध्याच्या आसनामध्ये मी बघते करून सर्व सुखसोयी जिमाण करून, मानव उच्च स्थितीला की कुंडलिनीला विरोध करून घटना घडतात. आसनापैकी पोहोचला. रामाच्या काळीसुद्धा विमाने होती. विमानातून लोक जी खरी आसने आहेत. त्यापैकी फारच थोडी आत्मिक जात असत. त्यांनी लंकेतून अयोध्येस प्रवास केला आहे आणि उल्लतीला पोषक आहेत. पूर्वीच्या काही खन्या गुरुंच्याकडेसुद्धा अर्जुनाच्या वेळेला आपल्याकडे चक्रव्यूह होते अशी विशेष जी मुले जात असत, ती सुद्धा अत्यंत मोजकी असायची. त्यांना साधने होती किंवा अशा तन्हेची उपकरणे होती की ज्यांनी लहान वयापासून २५ वर्षे होईपर्यंत खूपच खडतर मेहनतीने आपण मोठमोक्या लढाया जिंकू शकत होतो. आयुधं वगैरे सगळे योगाभ्यास शिकावा लागे. या स्थितीमध्ये साधक मुलांची काही आपल्याकडे होते आणि हल्ली अॅटम बॉम्ब आहेत तशा धार्मिकता अत्यंत उत्तम तऱ्हेने बांधली जात असे. अशा तन्हेची अस्त्रेसुद्धा होती. तसेच अंतरिक्षामध्ये जाण्याच्या सर्व मुलांपैकी परत निवडक मुलांना गुरू आत्मज्ञान देत. परंतु व्यवस्था होत्या. ही गोष्ट अगढी खरी आहे. त्यावेळी वास्तुशास्त्रामध्ये भारताची स्थिती फारच उच्च हिमालयातले खरे गुरू त्यांची हकालपटी करतील, यात काय होती. लोकांच्याजवळ अनेक तन्हेची वाहने असायची. प्रासाद नवल? या शिवाय असे हठयोगाचे ज्ञान समाजात पसरवणारे वगैरे सर्व खूप सुंदर बांधलेले असायचे. हे सर्व पिंगला नाडीच्या जे गुरू आहेत त्यांच्याजवळ जर धर्माचा बांधाच नाही तर मग कृपेने मिळालेले होते. इंग्लीशमध्ये याला आपण सुप्रा कॉन्शस आत्मज्ञान कुठून येणार? एरियल असे म्हणतो. म्हणजे या प्रांतात जर मनुष्य आला आणि उच्चदशेला पोहचला, तर भूगभामध्ये काय आहे? आकाशात नाही. सहजयोगामध्ये आपल्याला हा मार्ग अवलंबून घ्यायचा काय आहे ? हे विवरण करू शकतो. पण या पिंगला नाडीला नाही. या माग्गानी म्हणे काही लोक महर्षी झाले असतील|ापण प्रार्थना करतांना, अनेक गोष्टींचा विचार केला जाईल. प्रथम त्यांचा उपयोग माणसाला काय होणार? किंवा त्यांनी इतके म्हणजे पूर्वीची आपली वर्णावस्था होती. ती वर्णावस्था एक करून तरी काय मिळवलय? संन्याशाला सहजयोगात स्थान विशिष्ट पद्धतीने झाली होती. म्हणजे मुलगा २५ वर्षांचा झाला, नाही. संन्याशी वृत्ती ही पिंगला नाडीच्या पूर्व-जागृतीने होते, २0-२५ म्हटलं तरी चालेल की, मुलगा किंवा मुलगी एकाच पण ती লাड़ी सहजयोगात आत्मज्ञान आल्यानंतर जागृत युनिव्हर्सिटीतली मुलं किंवा मुली विवाह करू शकत नसत. झाली पाहिजे. त्याच्या आधी झालेली जागृती काही बरोबर इतकंच जव्हे, तर वर्षानुवर्षे किंवा पिढ्यानुपिढ्या सुद्धा, जर नाही. अर्धवट म्हणजेच एकमार्गी किंवा चुकींची असते. म्हणूनच त्यांची अशी इच्छा झाली की, इथे लग्न करायचे तर रुढीविरुद्ध तुम्हाला मी स्पष्ट करते की संन्याशी लोक भगवे कपडे असे सध्या असे ज्ञान एक ढोन जण घेण्याकरिता गेलेत तर. पण हे काही कल्याणाचे मार्ग नाहीत. हा मार्ग आपला ति असूजसद्धा आपल्याकडे सगोत्र विवाह करत नाहीत. घालण्याकरता संन्यासी असतात. म्हणजे असे त्यांचे कितीही म्हणजे तेव्हाची जी प्रथा होती, की एका युলिव्हर्सिटीत वाढलेली वय झाले तरी नको तो त्यांचा नाद सुटत नाहीत आणि त्या मुले-मुली लग्ज करू शकत नसत. २५ वर्षेः ब्रह्दचर्यामद्धे राहवे नादातच गुंतलेले असतात. त्यासाठी त्यांना उभा जन्म फुकट लागत होते. त्यांचे आत्मसाक्षात्कारी गुरू होते. ते मुलांना त्या घालवावा लागतो. ब्रह्ृचर्यामद्धे हठयोग शिकवत असत. आजकालचा हठयोग म्हणजे सिनेमा अॅक्टर, अॅक्ट्रेस व्यवस्थित सर्व काही धर्माची बांधणी बसून जाते की, तुम्हाला बनविण्याचा आहे. कालच मला प्रश्न विचारला होता की, एवढा आटोकाट प्रयत्न करावा लागत नाही आणि माणसामध्ये श्रीमाताजी हठयोग आणि कुंडलिनीचा काय संबंध आहे ? आता आपोआप शुद्धता जागृत होते. त्याला बायकांच्या बद्दल किंवा आधुनिक सगळेच घाणेरडे झाल्यामुळे पूर्वीचे जे पातंजली शात्र दुसर्या स्त्रीबद्दल काहीही आकर्षण रहात नाही. कारण तो आहे, त्याच्यात अष्टांगयोग जो सांगितलेला आहे की, त्यामुळे समाधानी होऊन जातो. सारी आठच्या आठही अंगांवरती जोर आहे त्यामुळे नुसती आसने करणे हे काही लोकांच्या डोक्यातसुद्धा येणार नव्हतं ह्या पाच पंचमहाभूतांना जागृत करण्याची शक्ती आहे. ती पिंगला कारण आसन वगैरे, प्रकार २५ वर्षापर्यंत जेव्हा मूलगा किंवा नाडीवर आहे. मग मनुष्य जेव्हा कोणतीही क्रिया करतो किंवा पण एकदा तुम्ही सहजयोगात आल्यावर इतके ब्रह्ृशक्ती म्हणजे तन्मात्रा आणि त्यातून निधालेल्या कके कैवीपीदौ ी ক ॐ १३ इंटि 5E se sতি ভঁঠ শহি এে 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-19.txt जुलै-ऑगस्ट २००9- पुढचा कोणताही विचार करतो. किंवा भविष्याचा विचार करतो तो कधी कधी फार यशस्वीसुद्धा होतो कारण ज्याला आपण किंवा जेव्हा तो आपल्या शारीरिक कार्यासाठी उद्यूक्त होतो, यश म्हणतो ते पाच तत्त्वांना जिंकल्यानंतर येऊ शकते. म्हणजे शरीर चांगलं राहिले पाहिजे, शरीराचा बांधा ठीक झाला पाहिजे. एखादा मनुष्य फार मोठा ऑफिसर असला किंवा काहीतरी माझी प्रकृती ठीक झाली पाहिजे. वगैरे असेही विचार करतो, त्यांनी मोठी सत्ता मिळवली असली, म्हणजे हमखास पिंगला तेव्हा ही पिंगला नाडीतील शक्ती वाहू लागते. त्याशिवाय जेव्हा नाडीचा रोग होतो. म्हणजे आपल्या शारीरिक स्थितीचा उपयोग करतो, तेव्हा-सुद्धा ही बाधा झाली म्हणजे अशा माणसाजवळ एक ढाल घेऊन गेले शक्ती फार वाहू लागते. म्हणजे एकच शक्ती जर फार वाहलागली, पाहिजे. तुम्ही भेटायला गेलात तर कधी तुमचे डोके फूटेल याचा तर दुसरी शकी थिजून जाते आणि एक शक्ती जास्त काही नेम नाही. पिंगला जाडीवर जे फार कार्य करतात त्यांच्या वाहिल्यामुळे कधी कधी अशा मनुष्यामध्ये विकृती निर्माण होते. मागे एक अत्यंत विक्षिप्त प्राणी जिवंत असतो आणि तो म्हणजे आता पहिल्यांदा म्हणजे असे की, ही शक्ती फार अत्यंत कठोर हृदय ज्याला प्रेमाचा विचार जसतो, ज्याला वापरल्यामुळे आपल्याला जे मुख्य कार्य करायचे ते आपण करु कुणाचे सुखदुःख समजत नाही. शकत नाही. स्वाधिष्ठान चक्रातही ह्या नाडीला महत्त्वाचे स्थान आहे. कारण ब्रह्ृदेव हे स्वाधिष्ठान चक्रাवर बसलेले आहेत त्याच्यामद्धे तुम्ही काही कोणाची हांजी हांजी करत नाही. आणि तेच ह्याला शक्ती देत असतात तर असे असण्याचे पहिले एकतर तुम्ही कोणाची हाजी करायला जाल, नाहीतर तोडायला कार्य हे आहे की सृजनशक्तीसाठी लागणारी कोणती शक्ती आहे, बघाल. काही मधोमध आहे की नाही? सहजयोग आमचा हा तुम्ही आर्टिस्ट असलात समजा, आणि जर तुम्ही सहजयोगी मधोमध असतो तेव्हा माणसामध्ये एक तन्हेचा गोडवा असला नसला अन पूर्ती करायची जर तुम्ही मोठाले/ आर्टिस्टच असला पाहिजे. बोलताना त्याच्यामध्ये भावना असली पाहिजे. दुसन्या तर तुम्हाला पहिला रोग तुम्हाला असा होईल की, तुम्ही फार माणसालाही भावना असतात. त्याला दुखवतानासुद्धा आपण कठोर स्वभावाचे होऊ शकता. तुमच्यामध्ये काहीही प्रेमळ पणा त्याचा विचार केला पाहिजे. राहणार नाही. तुमच्याजवळ कोणी मनुष्य उभा राहू शकणार नाही. कोणी म्हणतात तो मोठा आर्टिस्ट असणार की मग तो आज आम्हाला जेवणाला काय करायचे? आता ती मुलगी दाढ़ी वाढवतो, काहीतरी आपण संन्याशी वगैरे आहे हे ऑफिसला तिचे जेवण पाठवायचंय, माझ्या नवऱ्याचे अस्सं दाखवायला, असला प्रकार करायला लागतो. आर्टिस्ट म्हणजे करायचं? अशा त-्हेने सगळा भविष्याचा विचार करू लागतात. हजार माणसात तुम्ही ओळखायचे की, काहो तुम्हीं आर्टिस्ट त्यावेळी ही उजवी बाजू पकडली जाते. ही बाजू धरली गेली का? असे म्हटल्याबरोबर त्यांनी एक कॉलर वरती करावी. म्हणजे असा मनुष्य अत्यंत दुःखी जीव असतो. कारण अशा असा मनुष्य अत्यंत क्रोधी असतो त्याला कारण की. माणसाला कोणीही जवळ करत नाही. हा सर्वात मोठा रोग आहे. उजवीकडली बाजू वापरल्या कारणाने संतुलन येत नाही. तो कोणाला दिसत नाही. त्यांच्या भावना कमी होतात. -ग-ची बाधा होते त्याলा -ग-ची आपण सगळ्यांशी गोड बोलले पाहिजे. गोड बोलणे म्हणजे विशेषत: बायका,आज स्वयंपाक काय करायचा? आता या मागवर चालणार्या लोकांची, जे अतीवर एखादा माणूस सतत धावपळ करीत असतो. एके उरतात म्हणजे अतिक्रियेमध्ये उरतात, ते म्हणजे आम्ही दिवशी सकाळी असा एक आमच्याकडे आला आणि मला काहीतरी मोठे भाआरी कार्य करीत आहोत, अशी कल्पना करन, म्हणायला लागला की, मी सारखा धावत असतो पण मला काही बाकी सर्व कार्याला मुकतात. म्हणजे तुमची फॅमिली आहे, तुमचे सुखहोत नाही. दुःख होत नाही मी सुख-दुखः च्या पलीकडे घर आहे, तुमची मुले आहेत हा एकमार्गीपणा झाला. विशेष गेलोय. मी म्हटले असे नसते ते. आनंद ही दुसरी गोष्ट आहे करून हे आपल्या देशात फार आहे, बायकांचे तसेच आहे. आणि सुखदुःखाच्या पलीकडे जाऊन पचवणे दगडासारखं होणं पुरुषांचे तसेच आहे, त्यांना पूर्णवेळ म्हणजे काहीतरी नांव म्हणजे काही माणुसकीला विसरूनच जातो म्हणजे आता तिसरे करून दाखविले पाहिजे. जगामध्ये काहीतरी विशेष दाखवलं लोक अत्यंत सडेतोड बोलतात किंवा रुपष्टवत्ते म्हणतात. पाहिजे असे प्रत्येकाला वाटत असते. मुख्य म्हणजे पैसे कमविले कुणाचे काहीही दुखले किंवा कुणाला काही त्रास होईल किंवा पाहिजेत आणि ते पैसे कसे जमविले पाहिजेत, हे मुख्य असते. कोणाला आपण बोललो तर त्यामुळे त्याला काहीतरी दु:ख त्याच्यामुळे सगळ्या बायका आणि पुरुष यांच्याच मागे होईल वगैरे कल्पना अशा त्या माणसाला येत नाहीत. कारण लागलेले आहेत की आम्ही पैसे कसे कमविले पाहिजेत या कपीगरी् चीत R नक नी के च ची पी यी 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-20.txt ক ॐ - जुलै-ऑगस्ट २०09 - पैसे कमविण्यामुळे कधी कधी नवराबायकोचे पण पटत नाही काय करू? तर मी म्हटलं Interior Decorator व्हा.तर ते म्हणे आणि कुणाचेच कोणाशी पटत नाही. मी लंडनला पहाते की, टेलिव्हीजनवर नवरा- तुम्ही मला Interior Decorator व्हायला सांगता! मी म्हटलं बायकोची भांडणे ढाखविणार नाहीतर आई मुलांची भांडणं करून तर बघा. जुसत्या व्हायद्रेशनवर आणि आज त्यांनी दाखविणार नाहीतर भाऊ बहिणीचे भंडण दाखविणार, भांडणच दाखवितात दुसरं काहीच नाही. म्हणजे कुठे प्रेमाने व्हाय्रेशन्सनी कळते आणि जे व्हायब्रेशन्सकी ठीक आहे ते कुणी कुणाशी बोलताना कधी दिसतच नाही. हसायला लागले जागतिक आहे. जी गोष्ट सर्व संसारात मान्य असते तिलाच की, इतके घाणेरडे हसतील की हे ही बघायला नको. शेवटी चांगले व्हायब्रेशन्स येतात. तर सौदर्यहष्टी त्यांनीयेते. आता तुम्हाला टेलि्हिजन बंद करावा असे वाटेल तेव्हा आपापसात प्रेमाने रहावं. तुसडे पणा करणे किंवा कुणाला ठिकाणी व्हायब्रेशन्स आहेत. तुमचे गुरू कोण? काही हरकत कमी लेखणं, कुणाशी वाईट रीतीने बोलणे हेसुद्धा माणसाचे नाही. आता ते ह्या संसारात नाहीत। तरी तुम्ही सांगू शकता दोष आहेत, हे रोग एकदा जडले की समाज एकदम ढासळून की. ते खरे होते की खोटे! फार तर काय इथून तुम्ही लंडनला पडतो. जेव्हा पिंगला नाडीवर आपण फार प्रवेश करतो आणि फोन करू शकता. फार फार पण लंडनला एखादा मित्र असला पिंगला नाड़ी जेव्हा फार आपल्यात बलवत्तर होते त्यावेळेला तर तो मनुष्य आजारी आहे की नाही, हे तुम्ही इथे बसल्या माणसामध्ये एक तन्हेचा उद्दामपणाचा वेग येतो आणि बसल्या सांगू शकता. त्याला एकही पैसा लागत नाही. त्यावर त्वेषामध्ये त्याचे हे लक्षात येत नाही की, आपण दुसर्याला आता पुढे असं की, तेथे ते आजारी आहेत आणि तुम्ही इथून काहीं वाईट बोलत आहे. आपण बेशरमासारखे वागत आहोत, आता त्यांना बंधन दिल्यावर तिथे ते ठीक होणार हे तुम्हाला कपाळ माझे, लाकूड कशाशी खातात ते मला माहीत नाही, तर लाखों रुपये कमविले. म्हणजे असे आहे की जुसल्या इथे बसल्याबसल्यासुद्धा तुम्ही सांगू शकता की कुठल्या दुसन्याच्या भावना दुखवत आहोत, दुसन्याला आपण ठेच जमू शकणार आणि त्याचे खूप मजेदार खेळ पण चालत मारलेली आहे. यावर आता काय उपाय केले पाहिजेत? मी लोकांना म्हणतें की, तुम्ही प्लॅनिंग करू नका; आधी परमे वराचं प्लॅनिंग बघा आणि मग प्लॅनिंग करा परमेश्वराचे (Planning) हे ओळखलं पाहिजे आणि परमेश्वराचं स्वत:ला साधक ओळखू शकत नाही, इतक्या अंधकारात प्लॅनिंग आपण जोपरयंत ओळखू शकत नाही. तोप्यंत आपल्या प्लॉर्जिंगला काही अर्थ लागत नाही. प्रत्येक ढाखविते. आता ही इडा नाडी ही इथून अशी सुरूवात होते, प्लॅनिंगमध्ये अध्यात्म आहे. प्रत्येक प्लॅनिंग मध्ये परमेश्वराचा आणि ही पिंगला नाडी या जेव्हा कार्यान्वित होतात, तेव्हा हात आहे कारण त्याचे कार्य हे फार मोठे आहे. आणि त्याची त्यांच्यातून निघालेला धूर म्हणा किंवा एखाद्या फॅक्टरीतून धूर शक्ती ही फार मोठी आहे. त्याचेजवळ सर्व तन्हेच्या शक्त्या निघतात की नाही, किंवा त्याचे एखादे By Product म्हणा. आहेत आता है जे ब्रह्ृत्व आहे ते आपल्या हालातून येत राहते. म्हणून दोन संस्था तयार होतात. एक म्हणजे अहंकार व दुसरा तेव्हा त्याचा फायदा आपल्याला सहजयोगात कसा होतो है म्हणजे प्रतिअहंकार, म्हणजे आपण जी क्रियाश्ती वापरतो. मी सांगणार आहे. जेव्हा ब्रहृतत्व जागृत होते तेव्हा आपला संबंध जाऊन आणि विरुद्ध बाजूला येतो आणि जेव्हा आपण कार्यक्षेत्रात जे काही आपण करतो त्याला एक तन्हेची इतकी भावनात्मक वागतो तेव्हा प्रतिअहंकार तयार होतो. जे लोक धार लागते म्हणा किंवा त्या कृतीला एक रूपरेषा येते. त्या फार भावनात्मक असतात, त्या लोकांमध्ये प्रतिअहंकार रपरेषेची एक गुणकसंख्या (Coefficient) आहे. त्याचे असतो. समजा एखाद़े लहान मूल आईजवळ दूध पीत असलं गुणसंख्या (Coefficient) काढले तर त्याच्यातून बरोबर आणि दूध पिताना त्याला अगदी आनंदात व्हायब्रेशन्स येतील. या व्हायद्रेशन्स सुरू झाल्याबरोबर दुसरा आई त्याला सांगते की, आता बघ रडू नको तुला दुसरीकडे मनुष्य जो बसलेला असतो, त्याच्या आत्म्याला आनंद होऊ घेते. तिने जसे वळवले तसे त्याला अहंकार आला. कशाला लागतो आणि त्यालाही ते प्राप्त होते आता आमच्यातले एक माझ्या आनंदात बिब्बा घातला? अहंकार आल्याबरोबर, बघ सहजयोगी होते ते माइ्याकडे आले ते म्हणाले, माताजी मी आता रडायचं नाही, चूप रहा, आईने असे म्हटल्याबरोबर असतात. अहंकार अशी वस्तू आहे की ती जर तुमच्यात एकदा पसरली तर मात्र तुम्हाला पुष्कळ अंधकारात ओढू शकेल. . मनुष्य ढकलला जातो. आता अहंकार कसा येतो हे मी तिच्यामुळे आपल्यात अहंकार निर्माण होतो. तो असा इकडून तेव्हा राहायचय, पीनकी कपे कै ककी कকक कनी ि ेकनीचक]को ी केपस केरेनी नी क. 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-21.txt ক जुलै-ऑगस्ट २००५ त्याच्यात प्रतिअहंकार आला, म्हणजे तो चूप झाला. जेव्हा जाडी(पिंगला)फार जास्त वापरू लागलो तर डावी नाडी (इडा) अहंकार दाबला जातो तेव्हा प्रतिअहंकार येतो. आपण जे वाचन फार भारली जाते व बाजूचे हे चक्र आहे ते तुटते आणि करतो, म्हणजे जे आपल्यामध्ये संख्कार होतात. ते सर्व आपल्यातल्या त्या त्या चक्रावरच्या देवता आहेत त्याएकतर प्रतिअहंकारानी होतात आणि जे अहंकारानी आपण कार्य झोपी जातात किंवा कधी कधी लुप्तही होतात. त्यानंतर ती करतो, ते तर आपल्याला माहीतच आहे. पण सुख सुसंस्कार बाजू (इडा किं वा ्पिंगला जी जास्त भारलेली असते बेगळी गोष्ट आहे. संस्कार नुसते करून घ्यायचे तर पुष्कळसे ती) आपोआप चालू लागते व त्यामुळे कॅन्सरचा रोग होऊ लोक म्हणतात आम्ही मानतच नाही ही गोष्ट, ही शकतो. तर कोणत्याही गोष्टींनी तुमची सिम्पर्थॅटिक जव्हस प्रतिअहंकाराची गोष्ट आहे. दुसरा अहंकारी मनुष्य असतो. तो सिस्टीम जास्त उत्तेजित होता कामा नये. तसेच खोटे गुरू म्हणतो माझा परमेश्वरावरच विश्वास नाही. मी देवालाच मानत केल्यामुळे किंवा काळ्या विद्येमुळे होतात. आश्चयाची गोष्ट नाही. मी कुणालाच मानत नाही. म्हणजे कोणतेच संस्कार आहे की, कॅन्सरच्या मागे कोणत्या ना कोणत्या गुरूचा प्रकार जाहीत त्याच्यावर. एकामध्ये अत्यंत, अतिसंस्कार झालेत असतो. आणि एका मध्ये कोणतेच नाहीत. त्यांना अहंकार आणि प्रतिअहंकार म्हणतात. आता ही शक्ती आहे. पिंगला म्हणतात. ह्या शक्तीबडल मी उद्या सांगेन. जर मी आज जाडीत.आपल्यामध्ये कॅ न्सर सारखा रोग होऊ शकतो. सागितलेल्या ह्या दोन शक्त्या नसत्या तर आपले इव्हॉल्युशन कॅन्सरसारखा रोग कसा होतो ते आपण पाहिले पाहिजे. एक झाले नसते. आपण अमीबाचे मानव झालो नसतो व आज ह्या डावी संस्था आहे. एक उजवी संस्था आहे त्यानंतर हे जे इडा स्थितीला आलो जसतो की आपण सहजयोगामध्ये येऊन त्या जाडीचे कार्य आहे आणि पिंगलानाडीचे कार्य आहे आणि परमस्थितीला प्राप्त झालो नसतो. मधोमध सुषुम्ना नाडी आहे तर आपण जर ही उजवी आता जी मधली शक्ती आहे तिला विष्णु शक्ती तिंज परमेश्वर आपणास सुखी ठेवो असा माझा आशीर्वाद, सहज योग प्रसार-प्रचार कार्य सहजयोगाचा प्रसार करून आधिकाधिक लोकांना कुण्डलिनी जागृतीचा अनुभव देणे ही प्रत्येक सहजयोग्याची प्राथमिक जबाबदारी आहे हे प.पू.श्रीमाताजीनी अनेक वेळा आग्रहाने सांगितले आहे. सहजयोगांतच समस्त मानवजातींचे कल्याण आहे हीच त्यामागची धारणा आहे.या कार्याला अधिक चालना देण्यासाठी पूणे सहजयोग केद्राने गेल्या दोन वर्षापासून विशेष लक्षपूर्वक प्रयत्न चालवले आहेत. त्याची प्रेरक व्यवस्था म्हणून एक विशेष कमिटी कार्यरत आहे. या कार्यासाठी जास्तीत जास्त युवा पुढे यावेत व सामूहिकतेमधून जागृतीचे कार्य जोमदारपणें व्हावे हा या प्रयत्नांमागचा मुख्य उद्देश आहे. त्याचबरोबर समाजाच्या वेगवेगळ्या शीक्षणिक प्रशासनिक, औद्योगिक आणि सेवा-संस्था- अशा क्षेत्रांमध्ये कार्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवाय आधुनिक काळानुसार संगणक व स्लाईडचा वापर करून सहजयोगाची माहिती दिली जात आहे आणि त्यासाठी विशेषकरून युवा पिढीकडून हे कार्य व्हावे असा प्रयत्न आहे. सध्या साधारणपणे दर आठवड्याला चार-पाच कार्यक्रम होतात हा प्रतिसाद आणखी व्यापक व्हावा असेही लक्ष ठेवले जाते; महिलांसाठी असे वेगळे कार्यक्रम घेण्याचेही प्रयत्न केले जातात. कांहीं उल्लेख करायचे म्हटले तर पुण्यातील जि.ज.एन.एन.डी.टी.संस्था, जिवन माता विद्यालय, पुण्याजवळील आकुर्डी, वारजे, कळस (विश्रांतवाडी), धायरी, बारामती जवळ होळ व वडगांव हा ग्रामीण भाग, नारायणगांव इत्यादी ठिकाणी चांगला प्रतिसाद आहे व कांही नवीन ध्यान केंद्रे ही सुरु झाली आहेत. कार्यक्रमधें सुसूत्रता योग्य स्तरावर सहजयोग कसा सांगावा यासाठीं उपयुक्त होईल अशी मार्गदर्शक प्रणाली तयार करण्याचेही प्रयत्न चालू आहेत. या कमिटीचे कार्यकर्ते वेगवेगळ्या केंद्रावर जाऊन ही माहिती देत आहेतच. वाचकांनीही या कार्याची माहिती इतरांना देऊन कार्य पुढे नेण्यासाठी आणखी सामूहिक प्रयत्न व्हावेत यासाठी ही माहिती दिली आहे, हे सतत चालणारे कार्य आहे व त्याला सामूहिक यश अधिकाधिक मिळावे हा उद्देश आहे. यावी या उद्देशानें उपस्थितांना महिला, युवा, वयस्कर, सुशिक्षित, ग्रामीण इ.লা तरी न्यूज ते पुरते । अधिक ते सरते ॥ करुनी घेयावे हेै तुमते । विनवितु असे । शএ ट ट. 38 बेमिटेनेसेचोचोक रडों करकोबको चोककीक की कक 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-22.txt गुरु पूजा, २००५ ২ - - ॐ ३० ८ ० 2005_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-23.txt प. पू. श्रीमाताजी निर्मलादेवीचे जन्मस्थान छिंदवाडा (मध्यप्रदेश) ं म ा र ी मर व5ाक ८ सहनयोग ध्यान केन्द्र कम स कय की ंय