चैतन्य लहरी जुलै- ऑगस्ट २००६ अंक क्र. ७/८ ইेलिन ु० ए र हि े० पुट] १ ७0] ీల வட भगश ১ ৩ ১ ০ ০০ ७७Q गुरु पुजा २००६ छ को य ाम र ি र ० की म े० ट दिन ह ०१ ४ सकत ु हर आु पा जुलै-ऑगस्ट २00६ अनुक्रमणिका २। । गुरुपूजा २००६ -कबेला. । .....गौरव समारंभ, २१,२२ जुलै प्रेममयीं असे १००0 महिने. ३ श्रीमाताजी निर्मलादेवींचे भाषण (सारांश) .. । श्री गणेश पूजा - प.पू. ६ स्वाधिष्ठान - चक्र । संत ज्ञानेश्वर आणि भावंडे १२ ा । ईस्टर पूजा- प.पू.श्रीमाताजी निर्मला दे्वीचे भाषण (सारांश) १७। प.पू.श्रीमाताजींची साकार दिवाळी पूजा श्री शिवछत्रपती क्रिडा नगरी, महाळूंगे बालेवाडी, पुणे येथे दिनांक २२ व २३ आक्टोबर २००६ सोजी होणार आहे. सर्व सहजयोग्यांना कळविण्यात येते की, सहजयोगातील कॅसेट, सी.डी. पुस्तके, मासिके, श्रीमाताज्जींचे फोटों, कॅलेंडर, चैतन्यलहरी व युवादृष्टी मासिके, श्रीमाताजींची पेंडॉल्स, इ. साहित्य भारतभरातील वितरण व विक्री व्यवस्था "निर्मल इंन्फोसिस्टीम अॅण्ड टेक्नॉलॉजि प्रा. लि पुणे" या कंपनीमार्फत होत आहे. तरी सर्व सहजयोग्यांना कळविण्यात येते की,निर्मल इंन्फ़ोसिस्टीमस अॅण्ड टेक्नॉलॉजिस प्रा. लि.या कंपनीच्या लेखी परवानगीशिवाय वरील साहित्याची निर्मिती तसेच परस्पर विक्री कुणीही करू नये. तसे केल्यास त्याची जबाबदारी संबंधित सहजयोग्यावर व लीडरबर राहील. तसेच चैतन्य लहरी मराठी मासिकाचे सन २००६ सालासाठी नवीन सभासदत्व घेण्यासाठी धनादेश पाठविताना तो "NIRMAL INFOSYSTEMS AND TECHNOLOGIES PVT.LTD." या नावाने पाठविताना पाकिटावर चैतन्य लहरी ( मराठी) लिहिणे आवश्यक आहे. सभासदांची वार्षिक वर्गणी मागील वर्षाप्रमाणेच अंक हातपोच घेणाऱ्यासाठी रुपये २०0/- व पोष्टाने मागविणार्यांसाठी रुपये २२५/- एवढी ठेवली आहे. तसेच परगांवच्या सहजयोग्यांनी शक्य झाल्यास गुप बुकिंग केल्यास अंक पोष्टाने पाठविताना सोयीचे होईल.कंपनीचा पत्रव्यवहाराचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे. NIRMAL INFOSYSTEMS AND TECHNOLOGIES PVT. LTD. BLDG. NO. 8, CHANDRAGUPT HSG. SOC. PAUD ROAD, উীযदनचेनो कैलकरो म्ते টিদ্কটन्नेनोनेत्रसोतर्कीत्र केर घौते ी द. द.़ क. के टा ॐ जुलै-ऑगस्ट २00८ आगस्ट २००६ गुरुपूजा २००६ - कबेला कबेलाच्या भोवतालच्या टेकड्यांमध्ये हळूवारपणे शनिवारने सूर्यास्त पाहिला आणि सर्व युरोपमधून सहजयोगी येऊ लागले. युरोप,रशिया आणि तुर्कस्थान येथून आलेल्या योग्यांचे एक संमेलनच गुरुपूजेच्या गुरुपूजेच्या पूर्वतयारीसाठी बरेच जण आधी आले होते. पुष्कळजण पूर्ण पूर्वसप्ताहात हष्टीस पडले. आठवडाभर तेथे राहणार होते. श्रीमाताजींच्या निवासस्थानापूढील अंगणात सर्वजण जमले. श्रीमाताजींना नम्र अभिवादन करून लहान मुले शांतपणे बसली होती. श्रीमाताजींच्या दैवी सौंदर्याने ती भारावली होती. विस्फारित डोळे, अबोधित चेहरे, हा सर्व आनंद अनुभवत होती. मुलांना मोटारी, चेंडू, खेळण्यातील धनुष्य बाण तर मुलींना सुंदर मूर्ती व दागिने मिळाले. सर्व मुले खूष झाली. नंतर युवाशक्ती आली. मुलांना पोलो शर्ट तर मुलींना अलंकार मिळाले. नंतर पुरुषांनी प्रवेश केला. श्रीमाताजींना नमस्कार केल्यावर त्यांनाही पोलो शर्ट व सुंदर टाय मिळाले. प्रत्यक्ष श्रीमाताजींकडून मिळाल्यामुळे लहान मुलांप्रमाणेच तेही सर्वजण आनंदले. नंतर शांतपणे सहजयोगी भगिनी आल्या. त्यांनाही अलंकार देण्यात आले. सर्वांचा आनंद त्यांच्या नजरेतून ओसंडून वाहत होता. सर्वांची महान द्वारं उघडली गेली आणि सर्वजण आनंदसागरात ड्ंबू लागले. संगीत चालू झाले. कव्वाली झाल्या. संपूर्ण वातावरण संगीतमय झाले. त्यानंतर सर सी . पी. श्रीवास्तवसाहेबांनी सर्व सहजयोग्यांना पुढीलप्रमाणे संदेश दिला. -सहजयोग्यांचे, सहजयोग प्रसार हे ध्येय हवे. श्रीमाताजींनी आत्मसाक्षात्काऱ्यांचे नवे जग निर्माण केले आहे. आता प्रत्येकाला हा आत्मसाक्षात्काराचा प्रसाद मिळाला पाहिजे. म्हणजे ते लोकही दैवी शक्तीशी जोडले जाऊन त्यांच्यातूनही चैतन्य पसरू लागेल.मंगळवार ११ जुलै या दिवशी गुरुपूर्णिमा होती. कबेलामध्ये पूर्णवेळ वाटोळा चंद्र आकाशमध्यावर चकाकत होता. कितीतरी योगी श्रीमाताजींच्या निवासस्थानाभोवती जमले होते. सर्व वातावरण भक्तीने भारावले होते प्रत्येकजण आपला आदरभाव आणि भक्ती श्री माताजींना अर्पण करण्यासाठी उत्सुक होता. प सुवर्ण नूपुरांनी आणि फुलांनी अलंकृत असे त्यांचे चरणकमलांतील मध पिण्यात सर्व सहजयोगी बंधू भगिनी दंग झाले होते. श्रीमाताजींना गिफ्टस तसेच फुले अर्पण करण्यात आली. एक एक राष्ट्राचे प्रतिनिधी येऊन भेटवस्तू अर्पण करीत होते. नंतर युवाशक्ती व धरमशाळा येथील मुलांनी श्रीमाताजींना फूले अर्पण केली. केंद्रस्थानी श्रीमाताजी आणि सभोवती इतर गुरुंची नावे असा एक भरतकामाचा नमुना इराणतर्फे अर्पण करण्यात आला. ते भरतकाम करण्यास जवळजवळ १९०० तास लागले असे त्यांनी सांगितले. টটनक क दीकी िके कककेन्चीलकीक् र.तचर् कर कीर् के प ककरदी क जुलै-ऑगस्ट २००६ का श्रीमाताजींचे इटलीत आगमन १८ जून २००६ या दिवशी मिलन येथील विमानतळावर प्रचंड उत्साहात श्रीमाताजींचे स्वागत करण्यात आले. त्यामध्ये भरपूर फूले, स्वागतपताका आणि उत्स्फूर्त गाणी यांचा समावेश होता. श्रीमाताजी कबेल्यात परत आल्यावरचा सर्वांना झालेला आनंद हा अवर्णनीय होता. श्रीमाताजी कबेला येथे आल्यावर वातावरण पुन्हा प्रसन्न झाले. श्रीमाताजी गाडीतून बाहेर पडताक्षणी निरभ आकाशात भरपूर फुगे सोडून आनंद व्यक्त करण्यात आला. श्रीमाताजींच्या अवती-भोवती पुष्पवृष्टी करण्यात आली. आरती करण्यात आली. प्रेममयी असे १००० महिने......गौरव समारंभ, २१,२२ जुलै ा पृथ्वीवर श्रीमाताजींचे अवतरण होऊन १००0 महिने झाल्याबद्दल २१ जुलै रोजी एक समारंभ झाला. गुलाबाच्या पाकळ्यांनी सजविलेला एक मोठा केक श्रीमाताजींना अर्पण करण्यात आला. या दिवशी एका स्थानिक वृत्तपत्राने एक पूर्ण पानभर असणारी आणि इटलीतील योग्यांनी लिहिलेली एक प्रसिद्धिका छापली. त्यामध्ये या २५ वर्षात जे लोकोपयोगी कार्य श्रीमाताजींनी केले आणि आम्हाला आशीर्वाद दिले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती. दुसरया दिवशी La Republica च्या चार आवृत्त्यांमध्ये हेच प्रसिद्ध करण्यात आले २२ जुलै रोजी इटली आणि आजूबाजूच्या ४ देशांतून शेकडो सहजयोगी बंधु-भगिनी या कार्यक्रमासाठी जमले होते. त्यारात्री कबेला येथील सहजयोगिनींनी एक नृत्य सादर केले. नंतर सर्वांनी श्रीमाताजींच्या चरणकमलाशी बसून भजने सादर केली. त्यानंतर श्रीमाताजींनी त्यांची-कबेल्यातील १५ वर्षे व २५ वर्षे इटलीतील-ही DVD पाहिली. १०00 दिवे प्रज्वलित केले गेले. त्यानंतर सहजयोग्यांची मिरवणूक चालू झाली, नंतर श्रीमाताजींचे सर्वांनी दर्शन घेतले व काही भेटवस्तू अर्पिल्या. नंतर १ मोठा केक-गुरुंच्या गुरू श्रीमाताजी यांना अर्पण करण्यात आला . त्याच्याबरोबर १० लहान केक्सही होते. १० गुरूंचे प्रतीक म्हणून. हे सर्व चालू असताना, एकीकडे युवाशक्तीने श्रीमाताजींची स्तुतिसुमने असलेली भजने गायली. श्रीमाताजी निर्मलादेवींना नागरिकत्व प्रदान कार्यक्रम, दिनांक २९ जून २००६ श्रीमाताजी निर्मलादेवी यांना सन्मान्य नागरिकत्व घोषित करताना अतिशय आनंद होत आहे. आलहू इटलीतील Cabella Ligure, Alessandria यांच्या पालिका कार्यालयाच्या र्थानिक कार्यालयाने चन सदस्यांची बैठक घेऊन सर्वमान्य, एकमताने श्रीमाताजी निर्मलादेवी यांना इटलीचे सन्मान्य नागरिकत्व अर्पिण्याचे प्रसिद्ध केले आहे. श्रीमाताजींचे लोकोपयोगी कार्य आणि सर्वांचे जीवन समृद्ध करण्याचे त्यांचे व्रत यांच्याकडे लक्ष देऊन, त्यांच्याबद्दल अत्यंत आदर बाळगून त्यांना हे अर्पण करण्यात येत आहे. त्यांनी कबेल्यात वास्तव्य केल्यापासून येथे समृद्धी व शांती प्राप्त झाली आहे. या सुवार्तेसमवेत श्रीमाताजींना फूले देऊन गौरविण्यात आले त्यावेळी त्या अतिशय प्रसन्न दिसत होत्या. सहजयोगास सहाय्य करणाऱ्यांचे त्यांनी हार्दिक आभार मानले. केकॅकलो के हि्फ ेके सेनफी की क ক क जुलै-ऑगस्ट २00६ आ ज आपण श्री गणेश पूजनासाठी येथे जमलो आहोत. श्रीगणेश हे अबोधिततेचे (खीलिशलिश) दै वत आहेत.लहान मुलात जन्मतच अबोधितता असते. श्रीगणेश शक्ती एवढी तीक्ष्ण असते की, कुठल्याही परिस्थितीत मुलांचे रक्षण करते. त्यामुळेच ती प्रिय वाटतात. त्यांच्या निरागसतेची आपण मजा घेतो. जेव्हा आपली वाढ होत असते त्यावेळी आपले सहस्रार बंद होत जाते आणि बन्याच विक्षिप्त गोष्टी आपल्या आत ओढल्या जातात आणि त्या आतच राहतात. आपल्या चारित्र्यावर व नैतिकतेवर अबोधिततेचा मोठा परिणाम होतो. ज्यावेळी तुम्ही निरागस असता त्यावेळी तुम्हाला नैतिकता, अनैतिकता किंवा धूर्तता याचा गंध नसतो. कारण श्री गणेश तुमची काळजी घेतात. त्या स्थितीत कुणीही तुम्हाला इजा करू शकत नाही.जे लोक अबोधितेत असतात ते मोहमाया इ. भौतिक गोष्टीपासून दूर राहतात. त्यांच्या पवित्रतेला कोणी बिघडू शकणार नाही. ही अबोधितता जी आपल्याला प्राप्त झाली ती बरीच पूर्वी (प्रथम) स्थापित केली गेली, हा एक मोठा आशीर्वाद आहे. आपली 'अबोधितता' हा एक मोठा गुण आहे. आनंद' हा श्री गणेशांचा विशेष गुण आहे. जसे नुसते लहान बालकाला पाहून आपल्याला आनंद होतो. अजूनही काही सहजयोगी मी पाहते, ते या आनंदापासून दूर आहेत. ते कधी हसत नाही, नेहमी गंभीर असतात. कुठल्याही गोष्टीत त्यांना आनंद वाटत नाही. हे त्यांच्यातील अबोधितता नष्ट झाल्याचे लक्षण आहे. लहान मुलासारखे सहजयोग्यांनीही दुसर्याला आनंद दिला पाहिजे. अगदी जसा नवजात बालकात असतो. ज्यांना असा आनंद उपभोगण्याची वृत्ती नाही अशांना कोण मदत करणार? अगदी श्रीगणेशही करणार नाहीत. हा जन्मजात गुण तुमच्यात नसेल तर क श्री गणेश पूजा इतर कुठल्याही गोष्टीत अर्थ राहत नाही. जसे कोणाला अमके जेवण आवडते, कोणाला अमका रंग अवडतो इ. तर गणेशतत्त्वाशिवाय शुद्ध आनंद तुम्ही घेऊ शकणार नाही. नाहीतर एखाद्या वस्तूकडे पहाल तर त्यातील शुद्ध आनंद घेण्या ऐवजी आपलीच बुध्दी चाळवत बसता. उगीच शंका करता, स्पष्टीकरण करण्यात गुंतता. जगात असे अनेक समीक्षक, शंकाकार आहेत, जे गणेशतत्त्वहीन असतात.ते एकमेकावर सतत टीका करत रहातात.ज्याला प.पू. श्रीमाताजी निर्मलादेवींचे भाषण(सारांश) कबेला, १४ सप्टेंबर २००२ आत्मा म्हणजे शुद्ध आनंद. हा आनंद तुमच्या मधून प्रवाहित होण्यासाठी श्रीगणेशांचे आशीर्वाद मिळविले पाहिजेत. ामर अंत नसतो, असले लोक एक स्वत:चीच जमात निर्माण करतात.जसा अंगावर एखादा ठणका करणारा फोड यावा, असे ते घातक व अपायकारक ठरतात. तात सर्व गोष्टीत, सर्व मुलात व दुसऱ्यांच्या वागण्यातूनही आपल्याला आनंद मिळाला पाहिजे. हा श्री गणेशांचाच आशिर्वाद आहे.कुण्डलिनीचे रक्षण करणे.तिला मार्गदर्शन करणे व सर्व चक्रावर शक्ती देणे, ही गणेशशक्तीची संदरता आहे. श्री गणेशांच्या आशीर्वादा शिवाय सहजयोगी कचकामी ४ श क R छ वी को ै पंय ॐ जुलै-ऑगस्ट २००६ ॐ ठरतात. तुम्हांला वाटते गंभीर राहन तुमची उन्नती झाली पाहिजे.या गोष्टीमुळे लोक आपल्या आनंदाला मुकतात. आहे, परिपक्क झाला असे उगीचच वाटते. उलट तुम्ही प्रत्येक घटनेत, ती एक आनंदाचा स्त्रोत आहे का हे जाणले दुसर्याचे दोष शोधता, दुसऱ्यांना ताप देणारे होता, मग पाहिजे. काही जर विकृत वाटले तर त्याकडे विनोद सर्वांना नावडते होता. असा तुमचा स्वभाव होतो कारण बुद्धीने पहावे व जे सुंदर वाटते त्याची वाहवा करावी. त्यात श्री गणेशांच्या अबोधिततेचा अभाव असतो. याबाबतीत माझे वडील मोठया खुबीने गंमत बघत. एकदा तुम्हापासून, दुसर्याला आनंद देणे श्री गणेशांचा गुण एका गायकाची माइ्या भावाने स्तुती केली. त्याबाबत तुमच्याकडे हवा. ते दुसर्यांना किती देता यावर तो माइया वडिलांना मी त्यांचे मत विचारले. तर ते उत्तरले, अवलंबून आहे. यासाठी मला हे द्या, मला अमके पढ द्या, तो आपला स्वतःच्याच मजेत गात होता. लोक जरी वगरे वगेरे असे तो कधीच मागत नाही. स्वतःच्या नाराज होते किकिवा त्याला हसत होते तरी ते दुलक्षन तो ार दयाळपणाने विनोदी स्वभावातून तो दुस-्यांना आनंदच आपला गातच होता, त्याची धडाडी पहा. तर देत असतो. तो कधीही कोणाचा आपमान करणार नाही. जाणण्यातील ही सुंदरता, लोकांतील दोषांकडे वेगळ्या दुखावणार नाही. चुकून तसे झालेच तर हजारवेळा तुमची हृष्टीकोनातून पाहुण्याची ही चांगली वृत्ती आहे. त्यामुळे क्षमा मागेल. अशी आनंदी व्यक्ती खरी सहजयोगी जे मुळातच चांगले आहे त्याचा तुम्ही आनंद घ्या. म्हणावी. असे खूप सहजयोगी दिसायला हवे. दुसऱ्यांचे दोष न पाहता ढुसर्यांचा हेवा न करता त्यांच्यातील वप्रॉटेस्टंट, ते एकमेकांची हेटाळणी करत असतात.यातून चांगले गुण, वैशिष्ट्ये ते पहातात. ते गोरा कां काळा, काय साध्य होणार? कोण प्रॉटेस्टंट म्हणवतो. कोण उच्च की नीच हे सुद्धा त्यांच्या मनात येत नाही. हाच कॅथलिक म्हणवतो यात टेहळणी करण्यासारखे काय खरा शुद्ध आनंद (अलीश्रिीश) आहे. सध्याच्या या प्रगत युगात लोकात एकमेकांची असे विचार का येतात, दुसरा चूक आहे असे का दिसते? उणीदुणी काढण्याचे प्रमाण फार वाढले असे वाटते. मी यातून गट निर्माण होतात. भांडण करतात, तेवढेच मोठे अमक्या कुटुंबातला, अमक्या देशातील असा वेगळेपणा झगडे यातून निर्माण होतात देशांच्या बाबतीतही असेच दाखविण्याची वृत्ती दिसून येते. त्यामुळे मोठी समस्या ते घडते.उदा. सहजयोगातही एखाद्या देशाचा प्रमुख निर्माण करतात. हा एक मोठा दुर्गुण आहे. आता मी या आपल्या देशाचाच प्रतिनिधी समोर उभा करील. धर्माचा त्या धर्माचा या वृत्तीमुळे फार कठीण समस्या सहजयोग ही वेगळेपणाची ओळख आहे हे सुद्धा ते निर्माण झालेल्या आहेत. लोक एकमेकांपासून दूर जाऊ विसरतात वमी पण मग गंमत करते. मी एका गटातल्या, लागलेत. काही लोक आपल्या देशाचा उदो उदो करतात या लोकांतला, या धर्मातला, धर्म नाही पण या देशाचा, व आम्ही कुठेच चुकत नाही असे सांगतात. आम्हीच खरे. अशी वेगळेपणाची वृत्ती दाखवून त्याला उचलून धरणे आता जे या सर्व खुळचट गोष्टीकडे पाहून त्यांना याचे योग्य नाही. आपण सर्व वैश्विक कुटुंबातील आहोत हे हसू येते. त्यातील विनोद पाहून ते हसतात, ज्यात कुठेच पहा. आपल्याच लोकांना पुढे करणे हे थांबवा. हे सर्व सत्य दिसून येत नाही. आनंदाच्या कक्षेतच तुम्हाला पाहून तुम्हांला सहजयोगाचे मर्मच समजले नाही त्यामुळे सत्य सापडेल. असे नसेल तर वरील गोष्टीत तुम्ही दोष मला दुःख होते. यामुळे अनेक पंथ निर्माण झालेत. उदा कॅथलिक्स आहे ? आपणच यात स्वत:ची चूक काय आहे हे पहा. सहजयोग हा वैश्विक आहे. (Global) ही सूक्ष्मता पहाल, निराश व्हाल, त्रस्त व्हाल. जे लोक स्वत:लाच खरे समजतात व इतर सगळे फार आनंदायी आहे.सर्व विश्व हे एक म्हणून ईश्वराने चूक आहेत अशा लोकांना आपण मार्गावर आणले पाहिजे. निर्माण केले आहे. तर हे देशकारण त्यात लोक एवढे गर्क त्यांना चुकीच्या माग्गावरून न जाण्यास प्रवृत्त केले होतात त्याची वाहवा करतात त्यात एवढे ते स्वत:चाच की e की जीa se ee ি ५ दलनीनची की ी कपी ॐ जुलै-ऑगस्ट २00६ हास ओढावतात. हे त्यांच्या लक्षात येत नाही, हे सर्व त्यांच्या विचित्र पोषाखामुळे त्या आपल्या पवित्रतेला पाहून, अगदी हे देशकारण सहजयोगातही पाहुन खूप मुकतात. पण लहान मुले तशी नसतात. ते अश्याखुळ्या हसू येते. तर ह्या सर्व देशातील लोकांना आपण ठीक केले गोष्टीत स्वत:च्याच आढ्यात वागत नाहीत. त्याबाबत पाहिजे. त्यांचे दोष दूर करायला हवेत. मी काही खरे सहजयोगी पाहिले आहेत. ते आहे व तसे आपण दुसऱ्याकडे पाहिले पाहिजे. आपल्या देशात काय बिघडले, कुठला त्रास आहे, लोक भिरभिरत्या हृष्टीचे लोक मी पाहत, त्यांनी आपल्या कसे आहेत हे सर्व सांगतात, हे आश्चर्यकारक आहे. काही डोळ्यावरील ताबा सोडला आहे. श्रीगणेश शक्तीच्या लोक स्वत:बद्दल खोटा समज निर्माण करतात व सूक्ष्मपणे लोपामुळे हे घडते.दूषित हृष्टीमुळें तुम्ही सूक्ष्मतेकडे ते सहजयोगा विरुद्ध कसे असतात वाटते.ते म्हणतात, हे लोक वैश्विक नाहीत. एकदा तुम्ही शकत नाही. वैश्विक जाणिवेत आलात की संकुचितपणाच्या सर्व समस्या नष्ट होतात. आपण आता वैश्विक आहोत आणि दर्शवितात. उदा. लोकांच हावरेपणा. एखाद्याचा ड्ेस या देशकारणापासून ढूर राहिले पाहिजे हे त्याच्या लक्षात आवडला तर तो त्यांना हवासा वाटतो, सुंदर घर पाहिले येत नाही. त्यामुळे तुमचे वैश्विक व्यक्तिमत्त्व लोप पावते.हे तर ते हवे असे वाटते. पण त्या घराची सुंदरता ते पाहत वैश्विक व्यक्तित्व श्रीगणेशच देतात. ते सर्व विश्वाचे आहेत नाही. त्यांना सर्व हवे हवेसे वाटते पण सौदर्यदृष्टी नसते. असे लोक भले भारतात अगर इटलीत वा इग्लंडमधे हे सर्व गैर आहे श्री गणेशांच्या दृष्टीतून आपण विचार असोत त्यांचे व्यक्तित्व म्हणजे फक्त 'अबोधितता' पूर्ण केला पाहिजे ते कसे वागतील ? कसे निरखावे ? कसे अबोधितता आणि ते स्वांना आनंददायी असतात, घडवावे ? कसे विचार ठेवावे ? हे आपण लहाज अशाच लोकांना मान्यता मिळते. जग मानत नाही असे मुलांकडून शिकू शकतो. एक मुलगा म्हणाला, मला चंद्र होत नाही. असे लोक जे लिहितात, जे ठरवतात ते सर्व खूप आवडतो का तर तो सारखा धावत असतो आणि वैश्विक, व्यापक असते. स्वत:च्या वंशाचे लोक स्वत:च्या तो ढगाआड का लपतो तर तो चालून चालून थकतो. देशातले असले तरी त्यांच्या दोषावर टीका करतील. त्याला विश्रांतीची जरुरी असते. पहा ही लहान मुलांची लोकांनी गुलामी पत्करू नये. असे लोक ज्या देशाची दृष्टी मुलांना काय योग्य काय अयोग्य याची जाण गुलामी पत्करतात त्याची स्तुती गात असतात. स्वत:च्या पाहून अचंबा वाटेल. कसे वागावे, कसे एखाद्या गोष्टीला आत्म्याद्धारे स्वतःची ओळख दाखवावी. जो आपल्या समजून घ्यावे हे त्यांना समजते. त्यांना ते शिकविण्याची आत्म्याचा आनंद असतो तो बाहेर दिसायला पाहिजे. जरूर नाही. कारण देवता त्यांची काळजी घेतात. हे च तुमच्यातील गणेशशक्तीचे प्रक टीकरण आहे. स्वत:विषयीच्या अशा वैगुण्याबाबत लीडर्सनी जाणीव इतर कोणी चावू शकणार नाही. असे म्हणतात वाघ कधी ठेवावी. आपल्यातील तसेच लहान मुलांचा बळी घेत नाही. मुलांची अशी सुरक्षित आनंद घ्या. श्रीगणेशाचा हा महान आशीर्वाद आहे की वाढ कशी? कुठ ली ही शक्ती? हे विश्व निर्माण त्यातून तुमच्या शुद्धतेचा तुम्हांला आनंद मिळतो. सध्याच्या आधुनिक युगात पावित्र्याचा अभाव असून कुणी त्याबद्दल बोलले तर त्याला लोक वेडयात जीवन उज्वल होते. समाज सुरक्षित असतो, मैत्रीही काढतात. फॅशनचा (Fashion) प्रकार एवढा वाढला की सुर्थितीत रहाते. मग तेथे कुटिलता हावरेपणाला जागा एकाने दुसर्याचे अनुकरण करावे. विशेषत: स्त्रीया, ते जागृत असतात. श्री गणेश शक्ती आपल्या हृष्टीतही हे ऐकून नवलच पोहोचू शकत नाहीं. कुठल्याही गोष्टीवर एकाग्र होऊ म्हणजेच श्रीगणेशच आपल्यातील दोष ां उचावरून पडून सुद्धा मुले वाचतात, त्यांना साप किंवा ह दुसर्यातील पावित्र्याचा करण्याआधी देवीने श्री गणेशांना निर्माण केले. तुमच्यातही ही श्री गणेश शक्ती प्रस्थापित करा. मग तुमचे नसते. स्त्रियांविषयीं, द्रव्याविषयीं हव्यास याबाबत क थी 3 लिकी कैकी केककेसैक्डोडकोबोजकी दक्. क. कर के। जुलै-औगस्ट २००६ दूषित हृष्टीमुळे श्रीगणेश लुप्त होतात. त्यांना फक्त सर्व त्यांच्या आनंदापासून आपण बोध घेऊ शकतो, कारण गोष्टीतून आनंद मिळवायचा असतो, हेच ठाऊक असते. त्यांच्यातून श्री-गणेश प्रकाशित होतात. त्यांची हुशारी कुठल्याही गोष्टीतून भले ती कोणाकडे असो त्यातील ते जे काही सांगतात बोलतात यावर जर पुस्तक लिहिले सौदर्याचा स्वाद घेणे तुम्हाला जमले पाहिजे, हाच तर ते फार सुदर होईल.युद्धे, झगडे इ. वर लिहिण्यापेक्षा तुमच्यातला आनंद आहे. तुम्ही कधीच वृद्धद होणार नाही मुलांच्यावर लिहिणे अधिक चांगले. मुले कधी फॅशनच्या कारण तुम्ही सतत आनंदात असता. आपल्या नादी लागत नाहीत. ते आपला पोषाख व्यवस्थित आत्म्यावरील पकड ढिली पडली तर तुम्ही आनंदाला करतील लोकांत व्यवस्थित वागतील. अगदी स्वत:च्या मुकता. आत्मा म्हणजे शुद्ध आनंद हा आनंद तुमच्या विचाराने स्वत:च्यात पदधतीत, स्वतःची पत ठेवून प्रवाहित होणे हेच तमचे आनंदी व्यक्तिमत्व, वागतील. कूठल्याही खराब गोष्टीचे प्रदर्शन न करता, आत्म्यातुन अशी व्यक्ती खूप मजेढार, दुसन्याला आनंद देणारी स्वत:च्या निरागसतेच्या जाणिवेत असतात. काही लोक असते. कुणालाही दुखावणार नाही. त्यांना छोटया छोट्या आपल्या मुलाकडे दूर्लक्ष करतात. पैशाची समस्या किंवा गोष्टीत सौदर्य दिसते. निसर्गात जे निर्माण केले गेले ते पतिपत्नीतील संघर्ष यामुळे मुलांकडे दुर्लक्ष होते. मग ते सर्व अतिशय सुंदर आहे. यामुळे यावर अनेक जण काव्य कुठेही बहुकतील. असे करणे म्हणजे हे महापाप समजले करू शकतात, पण संख्या कमी आहे.कारण ते प्रेम पाहिजे. कुट्रंबातील मुलांचे स्थान गौण समजू नये. कहाण्या व इतर क्षुद्र गोष्टीवरच काव्य करतात, ज्यात घरातील सगळ्यांनी त्यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे. नैराश्य दिसते. साक्षात्कारी व्यक्ती अशी असू शकत कुठलीही गैर गोष्ट त्यांच्यावर लादली जाऊ नये. त्यांच्या नाही. अशा लोकांनी स्वत:चेच निरी क्षण करावे. कु ठल्याही व्यक्तीकडे पाहून तुम्हाला जेवढाआनंद मिळणार नाही तेवढा लहान मुलांकडे शिकतात. विस्तवासारख्या कुठल्याही गोष्टीला हात पाहताना येतो. ते जे बोलतात ते ऐकून मजा येते, हसू लागला आणि इजा झाली तर पुन्हा त्या वस्तूला हात येते. कारण ते हृदयातून निरागस असतात.मुलांना काय लावत नाही.अश्यारीतीने ते वाढत असताना मोठयांनीही योग्य सांगावे ते महत्त्वाचे आहे. अमके करू नका असे काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. आपण त्यांच्याशी म्हटले तर ते मुद्दामच काहीतरी विक्षिप्त करतील. तसे हळूवारपणे, ममतेने वागण्यास शिकले पाहिजे. कुठेही सुरवातीला ते आज्ञाधारक असतात. दुसर्याचे ऐकले गेले, की मोठया लोकांना उणेढणे काढण्यात रस असतो. पाहिजे है समजतात, हा त्यांचा भोळा भाव आहे. त्यांना पण मूलांचे तसे नसते कुठेही गेले तर ते तेथील चांगल्या सर्व गोष्टी एकदम सांगू नये. त्यांच्या कलाने घ्यावे. गोष्टी पाहतील, 'त्या घरात श्री गणेशाची सुंदर मूर्ती होती त्यांचा भोळा भाव समजून वागले पाहिजे. शुद्धतेच्या अशाप्रकारच्या चांगल्या बाबींकडे त्यांची दृष्टी असते. वातावरणात मुलेही शुद्ध रहातात. त्यांची किंमत त्यांना समजली पाहिजे. म्हणून मी नेहमी सांगते मुलांना स्वभावाची बनु शकतात. त्यांच्या डोक्यात वाईट गोष्टी आपल्या (सहजयोगाच्या)शाळेत ठेवा. पाश्रिमात्यांच्या घुस शकतात.विशेषत: टेलिव्हिजनवरील दृश्ये त्यांना समाजात मुलांच्या निरागसतेल इजा पोहचते. अशी मुले बिघडवू शकतात. वाईट आवड निवड निर्माण निरागसतेमुळे जे चूक आहे ते त्यांना समजते. मुलांना कुठलीही गोष्ट लवकर समजते, लवकर सध्याच्या मॉडन वातावरणात मूले विचित्र उदास होतात, आपल्या जवळचे दुसर्याला देतील, करतात...अत्याचार हाणामारी अशी दृश्ये त्यांना दुसर्याला काय आवडते ते स्वत: होऊन देतील, काय आवडत नाहीत. पण जेव्हा घरातील मोठया लोकांबरोबर दुसर्याला आवडते ते देण्यासाठी ठेवतील. या मुलांच्या वागणुकीतून, त्यांच्या हसण्यातून करतील, ते पाहतात तेव्हा त्यांच्यापासून ते विपरीत परिणाम या गोष्टी त्याच्यापासून दूर जपून ठे वल्ल्या लिवनोननोनेकौजनोडे के.े दीत् चोज्गदी.न घजे कैकफक क ক के जुलै-ऑगस्ट२00६ पाहिजेत.त्यांना सांभाळले पाहिजे.त्यांच्यातील प्रथम तुमची डावी बाजू भक्कम करा, मग उजवीकडे या, निष्पापतेचा आदर राखला पाहिजे. मुलांना मारहाण सर्वकाही ठीक होईल म्हणून आपण सहजयोगाची करणारे लोक मला बिलकुल आवडत नाहीत. सर्व उभारणी 'श्री गणेशांवर के ली आहे. एकदा गणेश त्यांच्यावर सोपवा त्यांच्या चांगल्या वागण्याची प्रस्थापित केले की सर्व व्यवस्थित असते, सर्व सुज्ञता निरागसतेची तारीफ करा, बिघडलेल्या समाजाची जाणीव असते, सर्वकाही स्वच्छ दिसते, कसे रहावे, कसे वागावे. करून देऊ नका, ज्यामुळे ते बिघडतील.विशेषत: पैशाची लालूच दाखवू नका ज्यामुळे ही लालूच निर्माण होईल अशा गोष्टी पासून त्यांना दूर ठेवा. आजकाल लोक फार पैशाच्या मागे लागलेले घडतील, सर्व सहजयोगी आपल्या मुलांचा योग्य सांभाळ दिसतात. गैरमार्गने पैसा मिळवणे हा मूर्खपणा आहे. एखाद्याला वाटते पंचवीस गाडया हव्यात, तो त्या आशीर्वाद देते. कारण पंववीस गाड्यात बसणार आहे का? दुसऱ्याचे पैसे त्यांच्या उगम निरागसतेतून झाला. त्यामुळे ते शुद्ध लुबाडून त्रास देऊन फसवेगिरी करून मिळविलेल्या आहेत. त्या शुद्धतेचा आदर ठेवा. तिचे रक्षण करा. तर संपत्तीपेक्षा,गरीब, असणे उत्तम. हा चुकीचा मार्ग म्हणजे उजव्या बाजूला झुकणे (ठळसहरी डळवश) सहजयोगात आपण आधी श्री गणेशांना प्रस्थापित केले जे आपल्या डाव्या बाजूवर आहेत.तर मूर्खता, ई्षा, हाव या गोष्ट्ीपासून तुम्ही दूर असता. सुंदर कुटुंबव्यवस्थेत, उत्तम शालेय शिक्षण, प्रेम, उत्तम मार्गदर्शन यामुळे त्यांची वाढ उत्तम होऊन मुले सुंदर करतील, त्यांची मुले अशा गुणांची व्हावीत असा मी ते उद्याचे 'सहजयोगी' होणार. मुलांचे महत्व जाणून त्यांच्यातील गणेशतत्त्व विकसित करु या. तुम्हाला सर्वांना अनंत आशीर्वाद प्रेम आणि हास्याने भारावलेली एक सायंकाळ Chiswick दिनांक २ ऑगस्ट २०0६ २ ऑगस्ट २००६ बुधवार रोजी श्रीमाताजींनी यु.के.तील सहजयोग्यांचा निरोप घेतला. संपूर्ण दिवसभर श्रीमाताजी -गप्पागोटी थट्टा, विनोद-प्रसन्न मुडमध्ये होत्या. या गोष्टींमुळे २ ऑगस्ट हा दिवस अतिशय संस्मरणीय ठरला. त्यांच्यासाठी खास घरी बनवलेली बिस्किटे आणि दार्जिलिंगचा चहा देण्यात आला. त्यांनी त्या बिस्किटांची पाककृती (रेसिपी) विचारली. त्यांना बिस्किटे खूपच आवडली. दार्जिलिंगचा चहा देखील खूप आवडला. त्या दिवशी Chiswick हॉलमध्ये खूप लोक बसले होते. जिन्यांवर जिन्याखाली जेथे शक्य असेल तेथे, सर्व जण प्रेम -सामूहिकता- दैवी सान्निध्य याचा विलक्षण आनंद लुटत होते. एकूण ती सायंकाळ अविस्मरणीय ठरली. శీలటకికికటిత్టితరితమికమికటి క్టను క పతక ¢కట క క ॐ कब जुलै-ऑगस्ट २00६ बई ॐ৭ स्वाधिष्ठान - चक्र आपल्यामधील दूसरे शक्ति केंद्र स्वाधिष्ठान-चक्र आहे; खरे तर हे नाभि-चक्रामधून व्यक्त होत असल्यामुळे तिसरे के न्द्र म्हटले पाहिजे. या चक्रामधून शरीरातील लिव्हर, स्वादुपिंड, प्लीहा, आतडे व किडनी यांचा कांही भाग इ. अवयवांचे नियंत्रण करते. त्याला सहा पाकळया (Sub-plexuses) आहेत. मुख्यत:सौदर्य हष्टी व सर्जनशीलता हे या चक्राचे गुण आहेत . प्रवचन अमेरिका, मार्च २०0३ देल्ली) या चक्र ाची डावी बाजू हे शुद्ध विद्ये चे स्थान आहे. हीच निर्मल विद्या, अ्थात परमेश्वरी कार्यप्रणालीचे शास्त्र. तुम्हाला अंतिम सत्य समजले आहे व तीच तुमची शक्ती आहे. म्हणून ते शास्त्र तुम्ही नीट समजून घेतले पाहिजे. एकाचे चक्र बिघडले असेल तर तिथे नुसता हात ठेवला तरी ते ठीक होते इतके ते सरळ आणि सोपे आहे. पण आधुनिक म्हणववेल्या लोकांना ते समजत नाही; उलट निरागस असल्यामुळे लहान मुलांना पटकन समजते. ० सहजयोगामध्ये प्रगती हवी. -फ्रान्स) निर्मलविद्या तुम्ही पूर्णपणे आत्मसात केली पाहिजे. (फ्रान्स) आणि सहजयोगामधील सर्व तंत्र व पद्धती शिकून त्यामध्यें प्रावीण्य मिळवले पाहिजे. (दिल्ली : चक्रांच्या देवता) नुसता -निर्मल विद्या साक्षात- हा मंत्र म्हटला तरी काम होईल कारण तुम्हाला शुद्ध विद्येची शक्ती आत्मसाक्षात्कारातून मिळाली आहे. (आत्मसाक्षात्कारामधून वाढ-कॅक्स्टन हॉल) तुम्हा सर्वांना निर्मल-दीप (Nirmalites) व्हायचे आहे. जे जे चुकीचे आहे त्याच्या विरोधात उभे राहून केवळ सत्याचा पाठपुरावा करायचा आहे आणि समस्त मानवजातीचा उद्धार करायचा आहे. मग तुम्ही जे काही कराल, जिकडे तुमची हृष्टी जाईल त्यातून तुम्हाला फक्त आनंदाचीच अनुभूती मिळेल. (गणपतीपुळे, व्हिएल्ला आश्रम) निर्मल म्हणजे पूर्णपणे शुद्ध, पूर्णपणे मल-रहित. पूर्णपणे निष्कलंक्र. म्हणूनच माझे नावही निर्मल आहे आणि तुम्हा सर्वांना शुद्ध करण्यासाठींच मी आले आहे. (गणपतीपुळे, Cheltenham; chelsham Road)हेच निर्मल तत्त्व किंवा जीवनांतील शुद्ध-तत्त्व (गणपतीपुळे;Meta Modern Era Lay श्रीमाताजी) सहज-विद्या हे फार सूक्ष्म पण तितकेच महान, सर्वोच्च प्रतीचे ज्ञान आहे. पण त्याचा विशेष म्हणजे ते प्राप्त झाल्यावर त्याचा अजिबात अहंकार येत नाही; उलट तुम्ही कमालीचे नम्र, साधे-सरळ पण तितकेच प्रभावशाली बनता; फलाभाराने खाली झुकलेल्या वृक्षासारखे तुमचे व्यक्तित्व होते. सर्वव्यापी ईश्वराचे अंश तुम्ही बना आणि त्याच्याशी सदैव समरस रहा. (चेल्शम रोड) कैज वीन वीको क को घট की े चीक ी क क जुलै-ऑगस्ट २00६ कल तुम्हाला साक्षीभाव मिळवता आला नाही तर जे ज्ञान तुम्हाला झाले आहे ते अहंकारातून वा प्रतिअहंकारातून आलेले आहे असे समजा; म्हणजे ते पूर्ण ज्ञान नाही; तुम्हाला पूर्णज्ञान मिळवायचे असेल तर तुम्ही स्वत: आधी पूर्णत्वापर्यंत पोचलेले असले पाहिजेत; त्यावेळीं तुम्ही स्वतः पूर्णपणे स्वच्छ, शुद्ध व निर्मल झालेले असाल. आपल्यामध्ये कमीपणा आहे असे समजून स्वत:चा धिक्कार करू नका; तुम्हीही माणसेच आहात म्हणून काही दोष राहणारच पण आध्यात्मिक गहनता मिळवल्यावर तुम्ही त्यातून (दिल्ली) स्वत:ला सुधारू शकता आत्म्याला जाणल्याने मिळवलेली निरागसता न सांभाळता माणूस वस्तुमागाबद्दल बाह्यांतील ज्ञानाच्या मारग लागला; अमुक-अमुक वस्तू कशी निर्माण झाली, कशापासून झाली, जगामध्ये देव असतो म्हणजे काय, देव खराच आहे का इ. गोष्टींच्या मागे तो लागला आणि त्यामुळे वस्तूच्या अंतर्भूत असलेल्या ज्ञानाला मुकला. उदा. गुरुत्वाकषेण बघा, अमक्या वस्तूला गुरुत्वाकर्षण असते तर ते कसे सिद्ध होईल अशा प्रश्नांच्या मागे लागला; पण त्यातूज हे गुरुत्वाकर्षण का आहे हे समजू शकला नाही म्हणून असे बाह्यातील ज्ञान उपयोगी नाही ख-्या ज्ञानाची महती आहे. (बंडफोर्ड) स्वाधिष्ठानाचे त्रास बहुतेक वेळा अति विचारांमुळे होतात. त्यामुळे स्वाधिष्ठानाचे व त्यांच्याशी निगडीत अवयवांकडे दुर्लक्ष होते आणि सर्व शक्ती मेंदूला विचारासाठी अधिक पेशींचा पूरवठा करण्याकडे लागते. त्याच्यामुळे इतर अवयवांना शक्ति-पुरवठा पुरेसा होत नाहीं. परिणाम म्हणून क्षीण प्लीहामुळे रक्ताचा कर्करोग व क्षीण स्वादुपिंडामुळे डायबेटिस होतो. ज्या व्यक्तीला आपणस सर्व काही गोष्टींना जबाबदार रवा आहोत असे वाटते. जी जास्त विचारांत अडकते, जास्त योजना करण्याच्या मागे लागते त्याव्यक्तीचा अहंकार बळावतो आणि परिणाम स्वरूप त्याची डावी बाजू फार कमकुवत होते आणि त्याचे रोग उत्पन्न होतात. विशेष करून यकृताचे त्रास निर्माण होतात (बेडफोर्ड) परमात्म्याची सर्वव्यापी शक्ती प्रेम हीच आहे.हीच वैश्विक जाणीव. ब्रह्माच्या उत्पत्ती, सांभाळ आणि विनाश अशा तीन शक्ती आहेत. ब्रह्म हे परिपूर्ण तत्त्व आहे म्हणून स्वयंसिद्ध आहे; त्याची तुलना होऊ शकत ा नाहीं. ओम किवा Amen हे त्याचा निर्देश करतात. त्याचे अस्तित्व व स्पंदन कणाकणांत पसरलेले आहे आणि तेच विश्वातील समस्त वस्तुमात्रांचा परिपोष करते; आणि तरीही सर्वापासून अलिप्त राहते. ब्रह्माचे मंदिर फक्त पुष्करलाच आहे. (कॅक्स्टन हॉल प्रवचन) अति-विचार स्वाधिष्ठान चक्राला त्रासदायक होतात; आणि खऱ्या शांतीमध्ये व्यत्यय आणतात. त्यासाठीच कुंडलिनीचे जागरण आवश्यक आहे. दैवी शक्तीचे वा गुणांबद्दलचे विचार गहनतेच्या प्रगतीला मदत करतात. सामान्य, भौतिक जीवनाबद्दल येणारे विचार प्रगतीमधे आडकाठी आणतात. ध्यानाच्या आधी आणि ध्यानानंतर थोडावेळ शांत रहा. विचार हे बहुतेक वेळा अहंकार वा प्रति-अहंकारामुळे येत असल्यामुळे आज्ञाचक्राला बाधक होतात. त्यावेळी -हम क्षम् हा मंत्र उपयोगी ठरतो. सलग निर्विचारतेत (कबेला) उतरण्याचा प्रयत्न करावा. क के के १० - श् जी चुंदनके चैसं स्डे कसीड क. कमजि श्रीमाताजीचे इटलीत आगमन, दि. १८ जून २००६ यू २ा ि ुा २ा. र ३ ा प्रेममयी १००० महिने गौरव समारंभ, दि. २१, २२ जुलै २०0६ ला फরট |कि ा सी। का म 1000 क४ন+ पी क ह १ ১ १ ० दाकव क ॐ। गुरुपौर्णिमा इटली, जुलै २००६ 2008 कबेला प्रोग्राम दि. २८ जुलै २००६ हএ ई- जुलै-ऑगस्ट २00६ खरी कला आपले विचार कमी करते वा थांबवते. ज्या कलाकृतीला व्हायब्रेशन्स जाणवतात ती चांगली. पाश्चात्य कलेमधें बरेच वेळा निकृष्ठ भावना दाखवल्या जातात. ज्या कलाकृतींमध्ये चैतन्य असते त्याच काळाच्या प्रवाहांत टिकून राहतात. इटालीय मूर्तिकार व चित्रकार यांच्या कला खूप प्रसिद्ध आहेत. (कॅक्स्टन हॉल) (कॅक्स्टन हॉल) खरी कला कलाकाराच्या हृदयांतून व आत्मानंदामधून निर्माण होते. सहजयोग्याने दुसऱ्याला आजार बे होण्यासाठी मदत केली तर त्याचा उपयोग होतो हा सहजयोग्याचा शौण फायदा-बायप्रॉडक्ट आहे. महत्त्वाचे लक्षात घ्यायचे म्हणजे तो स्वतः काहीच करत नसून आत्मसाक्षात्कारी असल्यामुळे हे आपण करू शकतो हे त्याने नीट लक्षात घेणे; कारण खरे तर ते परमचैतन्यच करत असते. माइ्याकडे पहा; मी शांत असते कारण मी काही करते असे मला वाटतच जाही. पण म्हणजे मी नुसती बसून राहते असा याचा अर्थ नाही. म्हणून आजान्याला मागे लागल्यासारखे करू नका. त्यातून तुम्हालाच त्रास होतील टीटमेंट द्यायच्या (गणपतीपळे) सहजयोगात उंचीवर (स्थितीवर) पोचलेल्या लोकांकडे पहा. तसेच त्यापैकी काहीजण बाहेर का टाकले गेले तेही पहा. त्यातून तुम्हाला खूप काही शिकता येईल. सहजयोगामध्ये अनुभवातूनच सर्व काही शिकायचे असते (जर्मनी) सहजयोगाचे पूर्ण ज्ञान मिळवण्याचा सतत प्रयत्न करा. मी जे-जे काही सांगत आले आहे ते सर्व टेपमध्ये रेकॉर्ड झालेले आहे. तुम्ही त्या टेप्सचा अभ्यास केलात तर सर्व समजेल; त्याचा अर्थ नीट समजावून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे; महत्त्वाच्या गोष्टी लिहून ठेवाव्या. एकमेकात चर्चा करत जावे. (Melicharge आगमन) सहजयोग्याने सतत मध्यामधे (संतुलनात) राहिले पाहिजे. लहान मुलासारखे आणि लहान मुलाप्रमाणें (Child like and Childish) या वागण्यातला फरक जाणला पाहिजे. ा मुलांसारखे पण प्रगल्भता मिळवलेली व्यक्ती बनले पाहिजे. अशथी व्यक्ती आपला आत्मसन्मान राखते. झाल्याशिवाय लोकांवर तुमचा प्रभाव पडणार नाही.नवीन भेटणाऱ्या लोकांनाही तुमची ही आत्मगौरवाची स्थिती जाणवली पाहिजे. कॅक्स्टन हॉल) जागृत असले (पाटकर हॉल, दिल्ली) परमेश्वराने तुम्हाला या विशेष कार्यासाठीं खास निवडले आहे याचे भान तुमच्यामध्ये पाहिजे. १ १ शीश्री . e ি कैची कक सकी ট कीक जुलै-ऑगस्ट २०0६ घेतो. एकदा रुक्मिणीने कामाच्या नादात नुसतं हैं म्हटले. पडत्या फळाची आज्ञा म्हणून, ते घराबाहेर पडले. ते त्यांनी संन्यासच घेतला. ते थेट काशीला गेले. ते रामानंद स्वामींच्या आश्रमात राहू लागले. त्यांच्याकडून संन्याशाची दीक्षा घेतली.ते मनोभावे गुरूंची सेवा करीत. लवकरच ते त्यांचे आवडते शिष्य बनले. रामानंद स्वामीनी बरीच जबाबदारी त्यांच्या अंगावर टाकून स्वामी स्वतः तीर्थयात्रेसाठी बाहेर पडले. अनेक तीर्थस्थळांना भेटी देत देत ते आळंदी येथे आले. तेथे सिद्धे्वराचे पूजन करून बाहेर अश्वत्थ वृक्षाच्या ओट्यावर, ईश्वराच्या चिंतनात म्ज असतांना, तेथे नेहमीप्रमाणे रुक्मिणीबाई अश्वत्थ संत ज्ञानेश्वर आणि भावंडे पैठणजवळ आपेगाव नावाच्या गावी एक योगीपुरुष होऊन गेले.त्यांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी. ते सतत रानोमाळ जाऊन ईश्वर दर्शनाच्या इच्छे ने ध्यान लावून बसत. असेच एकदा इंद्रायणी नदीच्या काठी सिद्धेश्वराच्या सान्निध्यात ध्यान करीत असतांना, विठ्ठलाचे निस्सीम भक्त सिद्धोपंत कुलकर्णी यांनी त्यांना पाहिले. त्यांनी विठ्ठलपंतांची आस्थेने चौकशी करून त्यांना आपल्या घरी नेले. त्यानी त्याच्याहणजे् या पतिवरतेचा पती आहे. त्यांना असे वाटले वृक्षाला प्रदक्षिणा घालायला आल्या.त्यावेळी रामानंदस्वामीना त्यांनी नमस्कार केला. स्वामीं-नी त्यांना -पुत्रवती भव-1 असा आशीर्वाद दिला. आशीर्वाद एकून त्याच्या डोळ्यात पाणी आले रुक्मिणीबाईनी ्यांना आपली सर्व कहाणी ऐकविली. त्यावर रामानंदस्वामीनी ओळखले की हा आपला नवा शिष्य उपवर मुलीसाठी त्यांना विचारले. विठ्ठलपंतांनी नकार दिला. परंतु रात्री प्रत्यक्ष पांडुरंगाने त्यांना स्वप्नात हृष्टांत देऊन सांगितले की, सिद्धोपंतांची मलगी हातून चूक झाली आहे. या विचाराने ते तत्काळ काशी रुक्मिणी हिच्याबरोबर विवाह करून तिचा पत्नी म्हणून स्वीकार करावा. कारण पुढे रुक्मि्णीच्या पोटी जन्मास की गृहस्थाश्रमी व्यक्तीस संन्यास दीक्षा देऊन आपल्या येथे परत गेले. तेथे त्यांनी विठ्ठलपंतांना घरी परत जाऊन संसार करण्याची आज्ञा केली. प्रत्यक्ष आपल्या गुरुंनीच आज्ञा केल्यामुळे, विठ्ठलपंत संन्यास सोडून परत आळंदी येथे आले व संसार करू लागले. पण कट्टर या वैशग्यशील, ज्ञानसंपन्न येणारे प्रत्येक बाळ हे ईश्वराचे अंश असणार आहे. पांडुरंगाची आज्ञा प्रमाण मानून विठ्ठलपंत लग्जास तयार झाले . आपेगाव येथे विठ् ठलपंत आपल्या आईवडिलांसह राहु लागले. रुक्मिणी संसार जीटनेटका करीत असे. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. विठ्ठलपंतांच्या आई-वडिलांना देवाज्ञा झाली. त्यामुळे ते अतिशय दुःखी झाले. त्यामुळे रुक्मिणीच्या वडिलांनी दोघांना आळंदीला आपल्या घरी आणले. संसारात विठ्ठलपंतांचे मन लागत नव्हते. मन वैराग्याकडे ओढा पालनपोषण मनापासून आनंदाने करू लागल्या घेऊ लागले. ते वारंवार रुक्मिणीला म्हणत, मी संन्यास उपजतच ज्ञानी आणि बुद्धिमान असलेल्या या चारही ब्राह्मणानी विठ्ठलपंतांवर बहिष्कार टाकला. अशा त्यांना निवृत्ती, ज्ञानदेव,सोपान, मुक्ताबाई ही चार अपत्ये झाली. रामानंद स्वामींचा आशीर्वाद खरा ठरला म्हणून रुक्मिणीबाईना आपल्या मुलांतच त्या ईश्वर पाहू लागल्या. त्यांचे खूप आनंद झाला. टि টकचीपी Cे ज क ी कज जुलै-ऑगस्ट २00६ मुलांचे संगोपन करताना त्यांनी जननिंदेची, हेटाळणीची, कुचेष्टेची, मानापमानाची कधीच पर्वा केली म्हणून विठ्ठलपंत ब्राह्मणांना विचारायला गेले. नाही. आता आपल्या मुलांच्या मुंजी करायला हब्यात संन्याशांच्या मुलांच्या मुंजी करता येत नाहीत असे सर्व माता रुक्मिणी व पिता विठठलपंतांना वाटे, ब्राह्मणांनी सांगितले. त्यामुळे त्यांना अतिशय दुःख आपल्या मुलांकडे दैवी संपत्ती आहे. त्यामुळे आपल्या मुलांना लोकांकडून असा त्रास होणार नाही. पण त्यांच्या अपेक्षेपेक्षा उलटेच घडले. मुले थोड़ी मोठी झाल्यावर ती होऊ नये म्हणून त्या दोघा पति-पत्नींनी त्र्यंबके श्वरी बाहेर समाजात जाऊ येऊ लागली तेव्हा संन्याशाची पोरे जाऊन तेथे तपश्च्या चालू केली. तेथे विठ्ठलपंत सर्व म्हणून त्यांचा उपहासच होऊ लागला. गावातील लहान-मोठी, स्त्री-पुरुष सर्वच त्यांची हेटाळणी करीत असत. कोणी त्यांना जवळ येऊ देत नसे. आपल्यात झाले. येथे रहाण्यापेक्षा तीर्थयात्रेस जावे असे त्यांना वाटले. आपल्या मुलांना गावक-याकडून अधिक त्रास कुटुंबीयांना म्हणाले, बहमगिरीला प्रदक्षिणा घालूया. पण मार्ग खडतर आहे. वाटेत हिंस्त्र श्वापदे असतात.त्यावर ज्ञानदेव म्हणाले, नाहीतरी समाजातील शवापदे आपल्याला कमी छळतात कां? त्यापेक्षा ही बरी. नेमके प्रदक्षिणा घालत असतांना एक वाघ त्यांच्या सर्वांच्या मागे लागला.सारे जण जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळाले. सगळ्यांची चुकामूक झाली. निवृत्ती एका गुहेत शिरले. तेथे गहिनीनाथ होते. निवृत्तींनी गहिनीनाथांच्या या बालकांच्या बाललीलांमधून परमाथाच्या गोष्टी चरणी मस्तक ठेवून आशीर्वाद घेतला. गहिनीनाथांनी मिसळू देत नसे. परंतु ही ज्ञानी,विचारी, सद्गुणी परिस्थितीचे परिशीलन करणारी मुले या गोष्टी मनाला लावून घेत नसत. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. या म्हणीप्रमाणे दिसून येत होत्या. सर्वांचेच वागणे हे एखाद्या योगी निवृत्तींना ब्रहमबोध करून त्यांच्या मस्तकी हात ठेवला पुरुषाप्रमाणे होते. मातापित्यांचे भक्तीचे संस्कार व त्यांना आत्मज्ञान दिले. गहनीनाथांनी निवृत्तींना येत होते. लहानपणापासूनच त्याच्या मनावर घडून सांगितले की मी दिलेले ज्ञान तू ज्ञानेश्वरांना दे. ते सान्या सर्वांचे चित्त स्थिर असे. शांतता व प्रसन्नता सतत त्याच्या जगाचा उदधार करतील. जवळजवळ सात देवसानी आश्रयाला होती.त्यामुळेच समाजाकडून होणारी निंदा किंवा छळ यांचा त्यांच्या मनावर काहीच परिणाम झाला नाही. निरवत्तिनाथ परत आले व साऱ्या कृटुंबीयांची भेट झाली. निवृत्तिनाथांनी आपला धाकटा भाऊ ज्ञानेश्वर याला हे आत्मज्ञान दिले. आता ज्ञानेश्वर अधिकच तेजस्वी दिस लागले. नंतर ज्ञानेश्वरांनी सोपान व आईवडिलांच्या छत्रछायेखाली चारहीं मुलांचे जीवन फुलत होते. उमलत होते. गावच्या फुलासारखें मुक्ताबाईला आत्मज्ञान दिले. बहिष्कारामुळे ही मुले आपल्या कुटी-भोवतीच खेळत. पुढे प्रवास करीत ते सर्वजण पैठणला आले. आपल्यातच बाललीला करत. त्यांना शिकवण्यास कुणीही तयार होईना. मग वडिलांनीच त्यांचे विठ्ठलपंतांना आशा होती की, पैठणला कदाचित शास्त्राध्ययन सुरू केले. ही मूले सायंकाळी धर्मगंश मुलांच्या मुंजी होतील. पण तेथील वाचत. आपल्या मातापित्याबरोबर परमाथावर चर्चा ब्राहुमणांनीही मुलांच्या मुंजी करण्यास नकार दिला. शेवटी आळंदीला करत. त्यांचे बोलणे, त्यांची ज्ञानग्रहण करण्याची शक्ती आल्यावर तेथील ब्राहुमण पंडितांना विठ्ठलपंत अतिशय त्यांची प्रगल्भता ही सर्व संतत्वाची लक्षणे पाहून मातापिता दोघेही मनातून अत्यंत आनंदी होत. कळवळून म्हणाले मुलांचा काय अपराध? ब्राह्मण म्हणाले, ती संन्याशाची मुले आहेत , हाच त्यांचा जिचोनकीनक के पैोकी कमकदी के ेपी की द्ग करजरि करीहै। जककेर्। ब कब जुलै-ऑगस्ट २00६ अपराध. विठ्ठलपंत म्हणाले, यावर मी आपण सांगाल पूर्वापार या एक उपाय शास्र मते । अनन्य भक्ती ते ते प्रायश्चित्त भोगायला तयार आहे. त्यावर ते पाषाण- अनुसरावे ॥ तीव्र अनुतापे करावे भजन । गोखर आणि हृदयी ब्राहुमण म्हणाले यावर एकच शिक्षआ. ती म्हणजे श्वान वंदोनिया॥ देहान्त प्रायश्चित. जन्मापासूनच योगी असलेल्या या भावंडांना या विठ्ठलपंत घरी परतले ते मनाशी काही निश्चय निर्णयाने अजिबात दुःख झाले नाही. उलट आनंदच करूनच. रात्री सर्व मूले झोपली असतांना दोघां पति- झाला. या बालयोग्यांनी निराशेचे सावटही मनावर येऊ पत्नींनी आपल्या मुलांकडे डोळे भरून पाहन घेतले, आणि न देता निर्भयपणे, विनयाने, आपल्या परमात्मज्ञानाचे, नदीकडे प्रस्थान केले. रात्रीच्या काळोखात दोघांनीही योग सामर्थ्याचे दर्शन घडविले. ज्येष्ठ बंधू आणि गुरू डोहात स्वत:ला झोकून दिले. सकाळी मुले जागी निवृत्तीनाथांच्या परवानगीने ज्ञानेश्वरांनी त्याविद्वान झाल्यावर पाहतात. ते आई-वडील नाहीता पंडितांसह जमलेल्या सर्वच लोकांना आपल्या अंगच्या निवृत्तिनाथांनी अंतज्ञानानेच जाणले. त्यांनी सर्वांना धीर दिव्यशक्तीने अवाक् करून टाकले. दिला. मुलांनी याबद्दल कृणालाही दोष दिला नाही ब्राह्मणांना दोष दिला नाही. ती समाजावर चिडली नाहीत. मनातून दुःखी झाली पण चरफडली मात्र नाहीत. शा्त्राबद्दल त्यांनी एकसुद्धा वाईट शब्द उच्चारला नाही. रेड्याच्या पाठीवर आसुडाने मारलेले फटक्यांचे वळ ज्ञानेश्वरांनी आपल्या पाठीवर उठलेले सर्वांना दवाखवन दिले; आणि मानव व प्राणी यांच्यातील आत्मा ार एकच आहे हे सिद्ध केले तसेच रेड्याच्या तोंडातून विठ ठलपंतांनी देहांत प्रायश्चित घेऊनही वेदपठण करवून घेऊन विद्वानांना आपली मुलांच्या मुंजी झाल्या नाहीतच. आता स्वत: मुलांनी अध्यात्मशक्ती दाखवून दिल्यावर त्या विद्वानांच्या ब्राह्मण पंडितांसमोर न्याय मागायचे ठरविले. माना शरमेने खाली गेल्या. सारे ज्ञानेश्वरांना शरण आले. आळंदीतील ब्राह्मणांनी पैठणमधील ब्राह्मणांकडे त्यांना साऱ्यांनी या बालकांच्या जयजयकाराच्या घोषणा न्याय मागण्यासाठी पाठविले. तेव्हां मुलांनी पैठण केल्या. गाठले. एवढे मोठे विद्वान पंडित कुणी हसत होते, कुणी कुचेष्टा करत होते. प्रमुख धर्माधिकार्यांने ज्ञानेश्वरांना जवळ घेऊन कुरवाळले आणि सांगितले की जी बालके स्वयंशुद्धच एवढ्याशा वयातील या धैर्यवान तेजस्वी आहेत. त्यांना आणखी शुद्ध काय करायचे? एवढे बोलून बालकांबद्दल त्यांच्या मनात सहानुभूती दया या भावना त्यांनी स्वतःच ज्ञानेश्वरांना साष्टांग दंडवत घातला. तर नव्हत्याच. उलट तुच्छ भावना, कुचेष्टा, टवाळी त्यानंतर पैठणच्या ब्राह्मणांनी एकमुखाने शुद्धिपत्र तयार यांनी त्या ब्राह्मणांचे संवाद भरलेले होते. पैठण हे करून ते ज्ञानेश्वरांच्या हाती ढिले. त्यांनी ज्ञानेश्वरांना त्याकाळी गाजलेले धर्मपीठ म्हणून ओळखले जाई. परंतु सांगितले की, तुम्ही चारही भावंडे अत्यंत पवित्र आहात. तेथे हिंदु धर्मच नव्हे तर सर्वच धर्माचा अआत्मा असलेला तुम्हाला कोणतेच प्रायश्चित्त घ्यायची गरज नाही. ज्या मानवधर्मही त्या ब्राह्मण पंडितांना कळला आहे असे धर्मप्रचाराच्या का्यासाठी तुमचा जन्म झाला आहे, त्या दिसत नव्हते. निवृत्तिनाथांनी परत एकदा अत्यंत धर्मप्रचाराच्या कार्यास नम्रपणे त्या विद्वानांना विनंती केली, परंतु त्यांनी अनेक धर्मग्रंथ वाचले, व नंतर सांगितले, सुखवात करावी. मग पैठण क्षेत्री मुक्ामी असतानाच त्या विद्वान पंडितांच्या साक्षीनेच भावंडांनी धर्मप्रचाराच्या कार्यास नाही प्रायश्चित उभय कुळ भ्रष्ट । बोलियेले सुरूवात केली. ज्ञानेश्वरांना गीता फार आवडायची. सर्व केकी पी पीसंत्रकीके पंक क कक न R६ कदी वी जुलै-ऑगस्ट २00६ गीता त्यांना पाठ होती. निवृत्तिनाथ ज्ञानेश्वरांना म्हणाले, आपण सर्व जण तीर्थयात्रेला जाउऊ, ज्ञानेश्वरा कीर्ती आळंदीतही येऊन पोहोचली होती. त्यामुळे तू ठिकठिकाणी भजन, प्रवचन कर. तुझे मुख हे प्रत्यक्ष सरस्वतीचे निवासस्थान आहे. तू लोकांना ज्ञान दे गीता संस्कृत भाषेत आहे. त्यामुळे लोकांना त्यातील ्लोकांचा अर्थ समजत नाही. म्हणून तू मराठीत ओव्या झाला. आळंदीतील लोकांनी अतिशय प्रेमाने त्यांचे रचून गीता सांग. लोकांपुढे ज्ञानाचे भांडार उघडे कर. ज्ञानेश्वरांना हे पटले. मग सर्वजण निघाले. ज्ञानेश्वरांचा या मुलांचे योगसामर्थ्य, परमार्थज्ञान याविषयीची आता पैठणचे शुद्धिपत्र दाखवून आम्हाला शुद्ध करून घ्या म्हणण्याचे काहीच कारण नव्हते. उलट हे योगी आपल्या गावचे आहेत याचा आळंदीकरांना आनंद त्. स्वागत केले. पुढे एकदा चांगदेवांनी ज्ञानेश्वरांना पत्र लिहायला घेतले. मायना काय लिहावा हेच सुचेना ! नुसता आवाज ऐकूनच सर्वांना समाधान मिळे. आंतरिक आनंद मिळे. कारण ज्ञानदेव वयाने लहान पण ज्ञानाने महान! मग त्यांनी तो कागढ कोराच पाठवून दिला ज्ञानेश्वरांकडे. दिली.आता सर्व भावंडे पैठणहून निघाली निवृत्तिनाथांनी ज्ञानेश्वरांना सांगितले, सिद्धीच्या ताव्याने भरलेला आणि अहंकाराच्या आहारी गेलेला पोहचली. हे गाव प्रवरा नदीच्या किनाऱ्यावर आहे. चांगदेव ब्रह्मज्ञानाविषयी कोरडा आहे. त्याच्या अंतरास बोध होईल असे उत्तर तूच त्यांना लिही. ज्ञानेश्वरांजी लोकांना भक्तिमाग्ाची शिकवण मजलदरमजल करीत नेवासे येथे महादेवाच्या देवळात तेथील महादेवाच्या देवळात ही भावंडे राहू लागली. नेवासे येथे असताना मृत झालेल्या -सौभाग्यवती गुरुची आज्ञा शिरसावंद्य मानून ज्ञानेश्वरांनी ज्ञानाचे निरूपण करणारे पत्र ६५ ओव्यात लिहुन त्यांना भव-असा ज्ञानेश्वरांनी आशीर्वाद दिला, आणि मृत पाठविले. हे ६५ ओव्यांचे पत्र म्हणजेच चांगदेव पासष्टी सच्चिदानंदास परत जिवंत केले. याच सच्चिदानंदानी होय. ते पत्र चांगदेवांनी वाचले. त्यांना अर्थबोध झाला घेण्याचे काम मोठ्या नाही. चांगदेव वाघावर बसले. हातात सळसळणारा साप घेतला आणि निघाले ज्ञानेश्वरांना भेटीला. स्वतःचे सामर्थ्य सिद्ध करायला. त्यावेळी निवृत्ती, ज्ञानेश्वर, सच्चिदानंदाच्या सती जाणाऱ्या विधवेस ज्ञानेश्वरीच्या सर्व ओव्या लिहुन आनंदाने केले. ज्ञानेश्वर तोंडाने ओव्या म्हणत व सच्चिदानंद ते लिहुन काढत असत. ज्ञानेश्वरी लिहुन झाल्यावर पुढे जाताना वाटेत सोपान, मुक्ताबाई हे चौघेजण एका भिंतीवर बसले एका दगड -मातीच्या मशिदीस बोलावयास लावन चांगदेवांचा हेतु कळाला. ज्ञानेश्वरांनी ते चौघेजण ज्या भिंतीवर बसले होते, ती भित आपल्या योगसामर्थ्याने चालवली. त्यावर चांगदेवांना ज्ञानेश्वरांचे सामश््य कळन आले. हो ते.ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वरांनी तेथील फकिराचा अहंकार ढूर केला. गावोगावी भजन,प्रवचन कीर्तन करीत करात ही भावंडे गोदावरी नदीच्या तीरावर आली. तेथे चांगदेव जामक तपस्वींचा आश्रम होता तैथे मुक्ताई व ज्ञानेश्वरांनी आपल्या योगसामर्थ्याने तेथील लोकांना चकित केले. तेथील अनेक प्रेते जिवंत झाली.जिक डे तिकडे या शिल्लक होता परमात्माभेटीसाठी उत्सुक मुमुक्षु, त्यांनी भावंडांची कीर्ती पसरू लागली. चांगदेव समाधी ज्ञानेश्वरांचे पाय धरले. आपल्याकडील सिद्धीमुळे बसल्यामुळे त्यांची या भावंडाशी भेट झाली नाही. चांगदेवांनी आपल्यातील अहंकाराचा पराभव मान्य केला. आता त्यांच्यात लावून आत्मसमाधान मिळत नाही हे त्यांना आता कळले होते. ही चिमुरडी भावंडे खऱ्या आत्मानंदात न्हाऊन निघाली आहेत हे त्यांनी जाणले. भावंडे आळंदीच्या मा्गाकडे लागली. हळू हळू ता ঘট पदेवी कके मुडय जुलै-ऑगस्ट २०0६ ते ज्ञानेश्वरांना म्हणाले, मला आत्मज्ञान हवे आहे. कुं भार, जनाबाई अशी बरीच संत मंडळी भेटली. आज ती प्राप्ती झाल्याशिवाय मी जाणार नाही. ज्ञानेश्वर त्यांच्याबरोबर तीर्थयात्रा करून ही सर्व भावंडे परत म्हणाले, चांगदेवा, परमात्मप्राप्तीसाठी एक दिव्य करावे आळंदीला आली. लागते. आहे तुमची तयारी? चांगदेव अधीरतेने म्हणाले, हो मी तयार आहे. ज्ञानेश्वर स्मित हास्य करीत म्हणाले, तुला प्रथम एक बळी द्यायची गरज आहे. चांगदेव म्हणाले प्रेमाने निरोप घेतला आणि निवृत्तिनाथांच्या परवानगीने आता ज्ञानेश्वरांना वाटू लागले की आपले जीवित कार्य संपले. त्यांनी सर्वांची भेट घेतली. सर्वांचा आहे मी तयार ! उद्या येतो मी बळी घेऊन. नंतर ते आपल्या मुक्कामी गेले. आपल्या सर्व शिष्यांना म्हणाले तुम्ही नेहमी मला म्हणता की तुमच्यासाठी प्राण ओवाळून १२९६ संत ज्ञानेश्वर समाधिस्थ झाले, या घटनेला आता टाकायची आमची तयारी आहे. तर मग तुमच्यापैकी . कुणीतरी एकानेच बळी म्हणून तयार रहा. असे सांगून चांगदेव झोपी गेले. सकाळ झाली. त्यांनी शिष्यांना हाक दिली. बघतात, तो सारे शिष्य एका रात्रीत पळून गेलेले! शेवटी ते ज्ञानेश्वरांना म्हणाले, मी हरलो. आपण माझाच जिवंतपणीच समाधी घेतली. यावेळी ज्ञानेश्वरांचे वय अवघे २१ वर्षाचे होते. तो दिवस कार्तिक वद्य त्रयोदशी सातशेहून अधिक वर्ष पूर्ण झाली पावित्र्य, ज्ञान, विवेक, विनम्रता, दया यांची मूर्ती म्हणजे संत ज्ञानेश्वर । त्यांच्या वर्णनासाठी शब्द अपूरे पडतात. सर्वव्यापी चैतन्याचा अनुभव त्यांनी घेतल्यानेच ते सहज-भावाने हे विश्वची माझे घर असे म्हणू शकले. बळी घ्यावा ही विनंती. श्री क्षेत्र आळंदी येथे समाधिस्थ होऊन आपल्या त्यावर ज्ञानदेव चांगदेवांना उत्तरतात, अरे मी तुला बळी मागितला तो माणसाचा नाही. तर तुइयातील -मी- चा. तडयातील अहंकाराचा. पत्रातील ६५ ठिकाणी या चैतन्यरूपी ओव्यांमधून मी हेच सांगितले होते. पुढे ! त्या ओव्यांचे अमृतप्राशनाचा आनंद आपण घेऊ शकतो. निरूपण करायला ज्ञानेश्वरांनी मुक्ताबाईस सांगितले. तेव्हां ते निरुपण मुक्ताबाईने चांगदेवास केले. तच सान्या विश्वरूपी घरामध्ये अविरत पसरणाऱ्या चैतन्याचा बनून राहिले. खरोखरी आजही श्रीक्षेत्र आळंदी येथे त्यांच्या समारधीच्या स्त्रोत संत ज्ञानेश्वरांच्या पाठोपाठच वर्षभरात सोपानदेव, मुक्ताई, निवृत्तीनाथ यांनीही आपल्या कार्यास पूर्णविराम दिला. ही चारही मुले लौकिक अर्थाने जरी लहान दिसत असली तरी ती असामान्य होती. त्यांना फार मोठ्या तत्त्वे । प्रकृति नि्गुण, प्रकृति सगुण, दीर्पे दीप पूर्ण एका आत्मिक बळाची देणगी लाभली हो ती. त्यांना परमेश्वराच्या मायेची पाखर लाभली होती. मुक्ताबाईंच्या खेळण्याच्या वयात तिच्या पारमार्थिक जीवनाची निजतत्त्व आप अवधाचि पारपाक, एका रूपे ढीपक सुरूवात झाली होती. समाजकंटकांचे मन तिला लागले होते अंतिम विसाब्याची जाणीव ज्येष्ठ बंधू ज्ञानेश्वर यांनी करून दिली होती. तिला अध्यात्म हे वेगळेपणाने शिकवावे लागलेच नाही. न शिकवताही म्हणजे च सहजयोग होय या चारही भावंडांनी जे अध्यात्मातील गुढ़ विषयांवर ती सहजपणे बोलत असे. रावोरंक कोहं न म्हणेचि सोहं, साकारले अहं न कळे तया। लावियेला । कळू अव्यक्त आकार, साकर हे स्फूर्ति, जीवे शिवे प्राप्ती ऐसे केले। खरोखर, संत मुक्ताईच्या या अभंगाचा अर्थ आत्मज्ञान भोवतालच्या जगाला द्यायला प्रयत्न केला, त्या सर्वाचे सार म्हणजेच, श्री माताजीनी आपल्याला दिलेले सहजयोगाचे वरदान होय ! नंतर सर्व भावंडे पंढरपूरला विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाला आली. तेथे संत नामदेव, सावतामाळी, गोरा चके की द केदीपोफीक ी व दीज्र दो केय ्टनीची यं जुलै-ऑगस्ट २००६ धर्माच्या लोकांचा आदर कारण एका धर्माचे लोक दुस-्या करत नाहींत. हे सर्व विक्षिप्त वाटते. हा सदभाव कोठेच दिसत नाही. ते प्रेम नाही. उलट सर्व एकमेकांशी भांडतात, झगडतात, हिंसाही करतात. देवाच्या व धर्माच्या नावावर है जे चालले आहे, लोक एवढे क्रूर बनले हे सर्व मूर्खपणाचे, ईस्टर पूजा प.पू.श्रीमाताजी निर्मला देवींचे भाषण (सारांश) इस्तंबूल - ट्की २१ एप्रिल २००२ दुःखकारक आहे. यावर एकच तोडगा, सर्वाना आत्मसाक्षात्कार देणे. ज्याला कुराणात 'मिराज' म्हटले आहे. पण ते हा 'मिराज नाही असे मोहम्मदसाहेबांना आत्मसाक्षात्कार प्राप्त होता, इतर आज येथे जीझस खाइस्ट व माता मेरी यांची पूजा कुणालाही मिळणार करण्यासाठी आपण जमलो आहोत. सांगतात. खिस्तांची आई येथे आली आणि तुर्क स्थानात कोणालाही नव्हता, पण याचा अर्थ त्या लोकांना त्याचा प्रतिबंध केला असे म्हणणे चुकीचे आहे. आत्मराक्षात्कार वास्तव्य केले हा एक मोठा योगायोग आहे. खिस्तांना सुळावर चढविल्यानंतर त्यांचे येथे येणे आणि रहाणे हे हा सर्वांकरिता आहे. मग ते आफ्रिकेतील. इंग्लंडमधील, आश्वर्यच नाही का? आईबरोबर ते येथे येऊन गेले भारतातील व अमेरिकेतील कुठलेही असतील. त्यांना असतील. असे म्हटले जाते की ते काश्मीरला गेले व सर्वांना 'मिराज' मिळू शकेल. मानवाला एकमेकाविरद्ध त्यांचेबरोबर त्यांची आईही होती. जाता जाता ते तेथे गेले लढण्यासाठी निर्मिलेले नाही. जनावरे कधीही आपापसात भांडत नाही. मग माणसे का भांडतात? तेही धर्माच्या खिस्तांचे अवतरण धमाचे एकत्व मिळविण्यासाठी झाले, पण खिश्चन भांडू लागले , दुसऱ्यावर वर्चस्व करु लागले. परमेश्वराच्या व धर्माच्या नावावर असण्याची शक्यता आहे. नावाखाली ! आज आपण त्याचे पूजन करणार आहोत. सहजयोगाला अनुसरून मेरी माता महालक्ष्मीचाच अवत्तार होत्या; त्यांनी आपल्या मुलाचा धर्मकारणासाठी त्याग केला. पण त्याची किंमत लोकांना समजली नाही. दुर्दैवाने त्यांचे दैवी व्यक्तित्व कोणालाच ओळखता आले नाही. ज्यांनी ख्िस्तांना जन्म दिला अशा महान व्यक्तीची ओळख सहजयोगातूनच समजते. त्यांचा कोणी, विशेषत: इस्लामी करतो, त्यांच्यातील एकत्व न समजण्याइतके आम्ही जगतात आदर केला नाही हे मोठे दुर्दैवच. यामुळेच इस्लामी संस्कृतीत र्त्रियांचे स्थान गौण आहे; त्याबद्दलचे अनुभव आमच्या मध्यवर्ती मज्ज्यासंस्थेवर, आमच्या चक्रांवर काही चांगले नाहीत. आम्ही परित्यक्त स्त्रियांच्या आधिष्ठित आहेत. केवळ लोक इतिहास सांगतात म्हणून पुनर्वसनासाठी संस्था काढली. त्यात विशेषतः मुस्लिम त्यांचे अस्तित्व आपल्या आत आहे म्हणूज नव्हे तर ते स्त्रियांची संख्या जास्त आहे, ही दुःखाची बाब आहे. एकत्रित विश्वाच्या उत्थानासाठी कार्यरत आहेत हे मोहम्मदांनी सांगून ठेवले, 'तुम्ही मातेचा सांभाळ करा', महत्त्वाचे. तरीसुध्दा आठ-दहा मुले असणार्या मातांची अशा संस्थेत संख्या जास्त आहे. तरीही संस्थेने त्यांना सामावून घेतले. खिस्तांच्या जीवनाचा गाभा आहे. त्यासाठी त्यांना अनेक क्षुल्लक अशा धार्मिकतेकडे आम्ही ढूर्ल क्ष करून त्यांना स्वीकारले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 'मानव धर्म'; आम्हाला हा त्याच धर्तीवर आहे. आत्मसाक्षात्कार अर्थात सर्व धर्माना एकत्र बांधायचे आहे. हे कठीण काम आहे उत्थानानंतर तुमच्या चुकीच्या कल्पना, पूर्वग्रह दूर भांडणे करू लागले, जगात एक प्रकारचा हा गोंधळच आहे. आमचा धर्म हा वैश्विक आहे. एकच धर्म.आम्ही सर्व देव-देवतांचा मान राखतो, आदरभाव ठेवतो व त्यांची पूजा अडाणी नाही. आणि आत्मासाक्षात्कारानंतर ते सर्व पुनरुत्थान तेही स्वतःच्या देहासहित हा यातना व अनेक दिव्यांना सामोरे जावे लागले. सहजयोग कचीनेको द्रो बड ककसची पी 013 मिनी को कটदोड सं नो दगप b8 दग कp क क जुतै-औगस्ट२00८ होऊन, एका विशेष जाणीवेत तुम्ही उतरता. हे सर्व घडवणे क्रुसावर चढवले गेले. त्यांच्या आईचाही छळ झाला. हे कां खडतर होते. भारतात किंवा कोठेही लोक अज्ञानाच्या घडले तर ते प्रेमाची शिकवण देत होते, एकमेकांवर प्रेम अंधारात व एकमेकांच्या हेवेदाव्यात अडकले होते. ही द्वेष करण्यास सांगत होते म्हणून. तुम्ही कुठल्याही प्रकारे भावना भारतात नव्हे तर बाहेरही होती जसा 'हिटलरचा लोकांना सहाय्य करा, पण त्यांच्याविषयी प्रेम ठेवा. उदय केवळ मानवजातीच्या हेटाळणीसाठी जणू हिटलरचा त्यातूनच तुम्हाला दुसर्याक डून आनंद मिळेल व जन्म होता. सैतानी शक्तीच्या या अवताराने भयंकर एकमेकांना जाणाल. एकदा का तुम्ही लोकांवर प्रेम अनाचार घडविला. ज्या त्हेने त्याने मानवहत्या केली, करायला लागला की सर्व भ्रम नष्ट होतील. जरी तुम्ही तसा विचार कुठल्याही मानवात असणार नाही. लहान खिश्वन, मुस्लिम वा हिंदू म्हणून जन्मला असाल तरी तुम्ही बालके, म्हातारे- कोतारे यांची गॅस चेंबरमध्ये अगदी एकमेकांना अलग का समजता? तुम्ही सर्वजण एकाच निर्घृण हत्या केली. मी त्या जागेला भेट देऊ शकले नाही प्रकारे जन्म घेतला. सर्व काही चेहरा इ. सारखे आहे. मग आणि ते मानवणारे नव्हते. पण माझे यजमान तेथे जाऊन हे वेगळेपण कशाला? मला वाटते ही एक राजकीय प्रणाली आल्यानंतर सात दिवस आजारी होते. या सर्व त्याच्या असून संकुचितपणाचा कळस आहे. ज्यामुळे देवाधम्माच्या कल्पना अमानवी विकृतीचा नमुनाच असावा ज्यू नावावर हे सर्व खपवले जाते. याउलट सहजयोग हा सर्वांना लोकाना पकडून ठार मारण्यामागचा त्याचा हेतू अगम्यच एकत्र बांधणारा व देवतांचे एकत्व साधणारा योग आहे. होता. अशा अनेक विकृत घटना धर्माच्या नावाखाली समजा लांबच्या ठिकाणी ढक्षिण आफ्रिकेत, बेनिनसारख्या घडल्या, सगळे काही; भयंकर. खरे तर धर्म हा तुम्हाला ठिकाणी एक सहजयोगी होतो; त्यानंतर तेथे हजारोंनी प्रेम करण्यास सांगतो. ब्वेषभावना व हिंसाचार नव्हे सहजयोगी होतात. तेही तुमचे भाऊबंदच आहेत. तुम्ही तेथे अजूनही हे सरास चालू आहे याचे आश्चर्य वाटते. केवळ गेलात तर ते तुम्हांला आपले आप्त किंवा आपली मुले सहजयोगच हा मूर्खपणा थांबवू शकेल. कारण शेवटी आपण समजून वागवतील, भले तुम्ही कोणत्याही धर्माचे वा सर्व मानव आहोत. कोठूनही आला असाल. त्यांचे हे प्रेम पाहुन आश्वर्य वाटते. यासाठी खिस्तासारखे तुम्ही तुमचे उत्थान घडवा प्रेम करणे हा मानवाचा जन्मजात गुणच आहे. ही प्रेमशक्ती वा प्रेमाचा ठेवा प्रत्येक माणसात आहे. पण ही शक्ती एवढी आणि हे सहजयोगाळ्ारेच शक्य आहे. मोहम्मदसाहेबांनी याला 'मिराज' असे संबोधले. पण ते कोणाला हवे? आणि , कधीकधी हत्या याचा तिरस्कारच केला गेला आणि त्या लोकांचा नसता पण करतात. धर्मच्या नावाखाली हत्या घडविणे हे सर्वात छळ केला. के वळ अज्ञानाच्या अंधकारामळे मोठे पाप आहे. कदाचित त्यांना वाटते, त्यामुळे आपण स्वगत जाऊ. पण ते नरकात नक्की जातील याची लोकांना क्षीण झाली की ते एकमेकाशी भांडतात माइयाविरुद्धही आरडओरड करतात. पण मी स्वत: खंबीर असून, प्रेम हेच माझे अरत्र आहे लोकांत दूसर्याविषयीच्या थोडी जाणीव होत आहे. पण हे अजून रोज घडतच आहे. तर आपण सहजयोगी काय करू शकतो? तुम्ही त्यांच्या लक्षात आला. त्यामुळे माइ्या कार्याला चालना कोणल्याही धर्मात जन्मला असाल. पण त्याचे बंधन असू मिळाली. असे अनेक लोक मिळाले तर या सर्व गोष्टीं नये. तुम्ही खन्या प्रेम व आनंदाच्या धर्माने बद्ध अस्तास जातील. पण कट्टर धर्माभिमानातून अजूनही हे आहात.नाहीतर तुम्ही आपापसात भांडत रडतखुडत प्रकार चालू आहे. का हे कळत नाही. कुठल्याही ई*्वराच्या एकमेकांशी झगडत रहाणार? प्राण्यांचे तसे नाही, कुत्रीसुद्धा तशी नाहीत. केवळ एकमेकांचा ढ्ेष वाढवून दुसर्याला त्रास देऊन स्वत:वरही आपत्ती ओढवता. सहजयोगाचे एवढे आशीर्वाद आहेत की तुमच्या द्धेषभावना, हेवेदावे पोकळ असून त्यामागचा धोका नावाने असे घडते हे अत्यंत चूक आहे. त्यांना परमेश्वर व त्याचे प्रेम हे कळतच नाही. खखिस्तांचे जीवन बघितले तर त्यांना ३३ व्या वर्षीच ु कडफेपीनक सक क] ििदकद ३ ुि्दी क दन के के जुलै-ऑगस्ट २००6 की] आत सर्व देवता आहेत, जागृत आहेत आणि त्या पूर्णतेशी तुम्ही युक्त आहात. कुठल्याही भंपक कल्पनांशी तुमचा उशीर झाला होता, विमानतळावर काही चिनी तरुण आले संबंध नाही. महिलांच्या कॉन्फरन्सला मी गेले तेथेही थोड़ा यि होते, त्यांनी माझे सामानसुमान स्वत:धघेऊन मला तडक मेरी माता येथे येऊन गेल्या हे विशेष आहे. येथे त्यांचे त्या सेमिनारला घेऊन गेले. नंतर ते दोन मोटारी घेऊन वास्तव्य झाले मला माहीत आहे. येथे त्यांचे घरही आहे. आले, एक माइ्यासाठी व एक व्हीलचे अरसाठी. व त्यामुळे मला येथे येण्यात खूप आनंद होतो. महणून येथे त्यांचे खरेदीसाठी उत्तम बाजारपेठेत घेऊन गेले, अगढी तिसर्या पूजन करणे जरुरीचे आहे. शेवटी त्या खिस्तांच्या माता मजल्यापर्यंत पोहोचवले. त्यांचे हे प्रेम, ही ममता पाहन आहेत. आई ही आईच असते. मग ती खिश्वन, हिंदूवा मुस्लीम आहे हे कशाला पहावे? अशी ही महान माता जिने आपल्या तर मी कधी त्यांना पाहिलेही नव्हते, पण ते सर्व काही प्रेमापोटी, सर्व विश्वासाठी आपल्या मुलाचा आत्मत्याग स्विकारला, अशी धीराची, प्रेमळ, अखिल विश्वाची माता घडते व ते तुम्हा सर्वांच्या आत असते. विश्वात इतरत्र दिसेल का? इथे येण्यात एक योगायोग आहे. थेट न जाता येथे वास्तव्य करण्याचे तिचे काय प्रयोजन काहीतरी कथा बनवतो, लोकांना सांगून भडकवतो आणि असावे? येथे त्यांचे घर आहे तरी येथील ख्िश्वन स्वत:चा झगडे निर्माण होतात.जर्मनीत असेच घडले. पण आता ते पंथ सुरू करतील, खरिश्वन मुस्लिमांशी व मुस्लिम खिश्वनांशी बदलेल सर्व जगात परिवर्तन हवेः खूप त्रास सोसला, हा भांडतील. काहीही करा हे चालूच राहिले. एकमेकांना सहाय्य काही धर्म नव्हे, संतांची ही शिकवण नाही. लोकांत कटुता करण्याऐवजी हा गोंधळ चालूच राहिला. कोण म्हणेल चिनी लोक भारतीयांविरुद्ध आहेत? खरे विशेष होते. प्रेमाचा हा विशेष आविष्कारच होता. सर्व काही प्रेमातून होते काय तर एखादा राजकीय नेता येतो, पसरवणे ही एक भयंकर राक्षसी वृत्ती आहे. प्रेमाचा व भारतात अनेक महान व्यक्ती होऊन गेल्या:त्यांनी करुणेचा जो आनंद आहे तो तुम्ही जाणत नाही. लोकांना प्रेमाची शिकवण दिली. तरी तेथेही झगडे आहेत. भारतात बरेच मुस्लिम व हिंदू सूफीसंत होऊन गेले. त्यांचे म्हणजे एक कोडे आहे. त्यांचे जे नितिनियम काही का गुणगान लोक आजही करतात, पण त्यांचीही अलगपणे पूजा करून त्यांच्याच नावाकर झगडतात, कारण त्यांच्यात शुद्ध प्रेमाचा त्यात अंशही दिसत नाही. शुद्ध प्रेम कोणालाही मानवतेचा, प्रेमाचा, सहानुभूतीचा अभाव आहे. यामुळे कळत नाही, खरे तर तो त्यांचा जन्मजात ठेवा आहे. पण एकमेकांवर प्रेम करण्यातील चाआनंद ते लुटू शकत नाही. शुद्ध प्रेम कुठेच दिसत नाहीं, सर्व कांही खेळखंडोबा आहे. चीन व भारत कोठेही जन्मला म्हणून काय फरक पडणार त्यांना हे शोभत नाही. जनावरे तशी नसतात पण मनुष्य आहे? प्रत्येकजण मानव आहे. सर्वांना प्रेमशक्ती दिलेली आपली सीमा सोडतो. जीवनातील सौदर्याचा कलेचा हा आहे, ती प्रेमशक्ती तुम्हीही वापरा. आंता चर्चेसबद्दल बघितले तर त्यांच्या समस्या असोत, पण त्याचा तरास बिचाऱ्या मुलांना भोगावा लागतो. ठेवा व त्यापासूनचा आनंद लोपला आहे. झगडणाऱ्यांना मी माझ्या यजमानासह चीनमध्ये गेले होते. कोंबड्यासारखे कुठलेही चांगले दिसत नाही. फक्त त्यावेळी चिनींना भारतीय लोकांबद्दल आदर नव्हता. पण झगडणे हेच समजते. एकमेकातही भांडतात. आपल्याच भावंडाना सतावतात. मग धर्माचे नाव कशाला घ्यावे? त्यानी माझा खूप आदर केला हे बघन वाटले. चिनी लोकांबद्दल तो एक भ्रम होता. मला तर ते धर्मने काय साधले? खिश्चन, हिंदू मुस्लीमच नाहीतर अत्यंत कनवाळू , माझा तर मान ठेवणारे असे दिसले. मी इतरही धर्मात सर्वत्र गढूळ वातावरण आहे. कलियुग असले उतरले होते त्या हॉटेलमधे माइ्या पायातील पैंजण म्हणून काय झाले? मला काही समजत नाही. तुमच्यातील हरवले(पडून गेले) ते त्यांनी परत पोष्टाने पाठविले. केवढा प्रेमशक्तिला तिलांजली का देता? सर्वांना आश्वर्य रविस्त सतत हेच सांगत. सर्व प्रेमाविषयी, त्यांचा आदर व प्रेम ! ी कैफ को को सें 8 कারফ কক ट कीe oe sf ট की क केकॉक ১৪ जुलै-ऑगस्ट २006 आपल्यासारखेच शेजार्यावर प्रेम करा म्हणत- असा दुसरा आशीर्वाद असावा. कोणीही छळणार नाही, कोणीही कोणी दिसतो का? रिखिश्चवनांनी खिस्तांची शिकवण घेतली, मुस्लीमांनी महंमदांची व हिंदूनी श्रीरामाची. पण त्यातून शुद्ध ठेवा. ईश्वराच्या या कृपावृष्टीचे असे अनेक चमत्कार काय मिळवले ? ते या प्रेषितांच्या जवळपास तरी वाटतात लोक मला सांगतात. याचे मला बिलकूल आश्चर्य वाटत कां? त्यामागचे कारण माइ्या मते त्यांचा दोष नसून त्यांना नाही. पण अशा सज्नन लोकांबाबत देवता आता जागृत आत्मसाक्षात्कार मिळाला नाही हेच आहे. आहेत हे मला ठाऊक आहे, ते तुमची काळजी घेतील. आत्मसाक्षात्काराशिवाय तुम्ही काही समजणार नाही, तुम्हाला आधार देतील, सर्वकाही घडेल पूर्वी कशातच आनंद वाटणार नाही. जर्मनीमध्ये जे घडले किंवा मोहम्मदसाहेबांना त्रास दिला, इतरांना दिला, पण आता हिरोशिमाची झालेली अवकळा बधितली तर मला कंप शक्य नाही. आता सहजयोग्यांना कलसाच त्रास होणार सुटतो. हे बघवत नाही, भयंकर अमानुष. आताचे दिवस जाही, मी खात्री देते कारण त्यांच्यावर स्वत: ईश्वराची असे आहेत की स्वत:च्याच मुलांना ते मारायला निघालेत. मेहेरनजर आहे. अशा तर्हेची अशी अनेक पत्रे सतावणार नाही, फक्त तुम्ही नम्रता बाळगा. तुमचे चरित्र याउलट सहजयोगाकडे पहा, लोक एकमेकांवर सहजयोग्यांकडून मला आली आहेत अपार प्रेम करतात कारण ते सर्व मानव आहेत. तुम्ही एकमेकांवर प्रेम करा, एकमेकांना सावरा हाच त्याचा गाभा करा. तुम्ही अत्यंत नम्र व प्रेमळ रहा. हेच प्रेम आहे. हे निर्माण झाले तर तुम्ही सशक्त असे सहजयोगी जीवनात उपयोगी ढरेल; हाच खिस्तांचा संदेश आहे. ते व्हाल. देवतांचेही तुम्हाला पारठिंबा व आशीर्वाद लाभतील. म्हणाले "त्यांना क्षमा करा त्यांना समजत नाही ते काय तुमच्यातील प्रेमापोटी त्या तुम्हाला तुमच्या समस्यातून करत आहेत " ज्यांनी त्यांना सुळावर चढविले अशा अडथळे दूर करण्यात सहाय्य करतील. हीच कलियुगातील कृतध्न लोकांबद्दलसुद्धां अत्यंत प्रेमाने ईश्वराकडे आर्जव देणगी आहे. हे पूर्वी कधीही अस्तित्वात नव्हते. म्हणून प्रथम स्वत:वर विश्वास ठेवा. सर्वांवर प्रेम तुमच्या करतात- हे पिता त्यांना क्षमा कर कारण ते काय करतात तुम्ही स्वत: प्रेमळ असाल तर परमेश्वर अगढी है त्यांना कळत नाही. केवढे हे प्रेमळ व्यक्तित्व. पलीकडे जाऊन तुमच्या समस्या दूर करेल.जे तुम्हाला त्रास देतील त्यांचा समाचार घेईल. माझा तसा अनुभव आहे. मी सहजयोग्यांमध्ये एकमेकांवरील प्रेम दिसून येते. - आम्ही कधी काही करत नसते, कुणाला त्रास देत नाही, कोणाचे सर्व प्रेमळ आहोत, या गुणांची आज पूजा, त्यांच्या वाईट चिंतीत नाही कोणाशी झगडत नाही वा ओरडत नाही. पूजेबरोबर आपण करू या. सर्व सहज घड्ते. मी कुठल्याही देवाला हे करा असे सांगत नाही, परमेश्वर हा सर्वांना महान न्याय देणार आहे. त्याच्या प्रेमाने व मार्गदर्शनाने कोणाचे यत्किंचितही नुकसान संपन्न व्हावे यासाठी ईश्वर तुम्हाला शक्ती देवो- हेच होणार नाही हे मी खात्रीने सांगते. हाच तम्हाला माझे आशीर्वाद या प्रेमाच्या जाणीवेतून तुम्ही आशिर्वाद आहे. कलियुग भयंकर आहे, लोक बिघडलल अनेक, चमत्कार घडवून आणाल. एक दोन लोक सोडलेत तर जगातील ९0 टक्के तुम्ही पूर्ण सक्षम असे सहजयोगी व्हावे, तुमच्यातील प्रेमशक्ती वाढण्यासाठी व त्यामुळे तुमचे जीवन कलियुगाचा आहेत मान्य पण आता देवताच फार जागृत आहेत, फार दक्ष आहेत. या काळात खिस्त असते तर त्यांना सुळावर चढविण्यात आले नसते. पण हाही एक कलियुगाचाच ईश्वराचे तुम्हाला अनंत आशिर्वाद तरी न्यून ते पुरते । अधिक ते सरते ॥ करुनी घेयावें हे तुमते । विनवितु असे । ఒక ిక श ई केनकेफेसे को . डीट डeি इe so s २० ईs s s5b। ककीकन पी्र कत्र वर्ल्ड फाऊंडेशन प्रोग्राम, दि. ८ जुलै २००६ ा ा हक म ि े भी ाय निराकार श्रीकृष्ण पूजा २००६, पुणे ३ै .न ी भ ---------------------- 2006_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-0.txt चैतन्य लहरी जुलै- ऑगस्ट २००६ अंक क्र. ७/८ ইेलिन ु० ए र हि े० पुट] १ ७0] ీల வட भगश ১ ৩ ১ ০ ০০ ७७Q 2006_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-1.txt गुरु पुजा २००६ छ को य ाम र ি र ० की म े० ट दिन ह ०१ ४ सकत ु हर आु पा 2006_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-2.txt जुलै-ऑगस्ट २00६ अनुक्रमणिका २। । गुरुपूजा २००६ -कबेला. । .....गौरव समारंभ, २१,२२ जुलै प्रेममयीं असे १००0 महिने. ३ श्रीमाताजी निर्मलादेवींचे भाषण (सारांश) .. । श्री गणेश पूजा - प.पू. ६ स्वाधिष्ठान - चक्र । संत ज्ञानेश्वर आणि भावंडे १२ ा । ईस्टर पूजा- प.पू.श्रीमाताजी निर्मला दे्वीचे भाषण (सारांश) १७। प.पू.श्रीमाताजींची साकार दिवाळी पूजा श्री शिवछत्रपती क्रिडा नगरी, महाळूंगे बालेवाडी, पुणे येथे दिनांक २२ व २३ आक्टोबर २००६ सोजी होणार आहे. सर्व सहजयोग्यांना कळविण्यात येते की, सहजयोगातील कॅसेट, सी.डी. पुस्तके, मासिके, श्रीमाताज्जींचे फोटों, कॅलेंडर, चैतन्यलहरी व युवादृष्टी मासिके, श्रीमाताजींची पेंडॉल्स, इ. साहित्य भारतभरातील वितरण व विक्री व्यवस्था "निर्मल इंन्फोसिस्टीम अॅण्ड टेक्नॉलॉजि प्रा. लि पुणे" या कंपनीमार्फत होत आहे. तरी सर्व सहजयोग्यांना कळविण्यात येते की,निर्मल इंन्फ़ोसिस्टीमस अॅण्ड टेक्नॉलॉजिस प्रा. लि.या कंपनीच्या लेखी परवानगीशिवाय वरील साहित्याची निर्मिती तसेच परस्पर विक्री कुणीही करू नये. तसे केल्यास त्याची जबाबदारी संबंधित सहजयोग्यावर व लीडरबर राहील. तसेच चैतन्य लहरी मराठी मासिकाचे सन २००६ सालासाठी नवीन सभासदत्व घेण्यासाठी धनादेश पाठविताना तो "NIRMAL INFOSYSTEMS AND TECHNOLOGIES PVT.LTD." या नावाने पाठविताना पाकिटावर चैतन्य लहरी ( मराठी) लिहिणे आवश्यक आहे. सभासदांची वार्षिक वर्गणी मागील वर्षाप्रमाणेच अंक हातपोच घेणाऱ्यासाठी रुपये २०0/- व पोष्टाने मागविणार्यांसाठी रुपये २२५/- एवढी ठेवली आहे. तसेच परगांवच्या सहजयोग्यांनी शक्य झाल्यास गुप बुकिंग केल्यास अंक पोष्टाने पाठविताना सोयीचे होईल.कंपनीचा पत्रव्यवहाराचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे. NIRMAL INFOSYSTEMS AND TECHNOLOGIES PVT. LTD. BLDG. NO. 8, CHANDRAGUPT HSG. SOC. PAUD ROAD, উীযदनचेनो कैलकरो म्ते টিদ্কটन्नेनोनेत्रसोतर्कीत्र केर घौते ी द. द.़ क. 2006_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-3.txt के टा ॐ जुलै-ऑगस्ट २00८ आगस्ट २००६ गुरुपूजा २००६ - कबेला कबेलाच्या भोवतालच्या टेकड्यांमध्ये हळूवारपणे शनिवारने सूर्यास्त पाहिला आणि सर्व युरोपमधून सहजयोगी येऊ लागले. युरोप,रशिया आणि तुर्कस्थान येथून आलेल्या योग्यांचे एक संमेलनच गुरुपूजेच्या गुरुपूजेच्या पूर्वतयारीसाठी बरेच जण आधी आले होते. पुष्कळजण पूर्ण पूर्वसप्ताहात हष्टीस पडले. आठवडाभर तेथे राहणार होते. श्रीमाताजींच्या निवासस्थानापूढील अंगणात सर्वजण जमले. श्रीमाताजींना नम्र अभिवादन करून लहान मुले शांतपणे बसली होती. श्रीमाताजींच्या दैवी सौंदर्याने ती भारावली होती. विस्फारित डोळे, अबोधित चेहरे, हा सर्व आनंद अनुभवत होती. मुलांना मोटारी, चेंडू, खेळण्यातील धनुष्य बाण तर मुलींना सुंदर मूर्ती व दागिने मिळाले. सर्व मुले खूष झाली. नंतर युवाशक्ती आली. मुलांना पोलो शर्ट तर मुलींना अलंकार मिळाले. नंतर पुरुषांनी प्रवेश केला. श्रीमाताजींना नमस्कार केल्यावर त्यांनाही पोलो शर्ट व सुंदर टाय मिळाले. प्रत्यक्ष श्रीमाताजींकडून मिळाल्यामुळे लहान मुलांप्रमाणेच तेही सर्वजण आनंदले. नंतर शांतपणे सहजयोगी भगिनी आल्या. त्यांनाही अलंकार देण्यात आले. सर्वांचा आनंद त्यांच्या नजरेतून ओसंडून वाहत होता. सर्वांची महान द्वारं उघडली गेली आणि सर्वजण आनंदसागरात ड्ंबू लागले. संगीत चालू झाले. कव्वाली झाल्या. संपूर्ण वातावरण संगीतमय झाले. त्यानंतर सर सी . पी. श्रीवास्तवसाहेबांनी सर्व सहजयोग्यांना पुढीलप्रमाणे संदेश दिला. -सहजयोग्यांचे, सहजयोग प्रसार हे ध्येय हवे. श्रीमाताजींनी आत्मसाक्षात्काऱ्यांचे नवे जग निर्माण केले आहे. आता प्रत्येकाला हा आत्मसाक्षात्काराचा प्रसाद मिळाला पाहिजे. म्हणजे ते लोकही दैवी शक्तीशी जोडले जाऊन त्यांच्यातूनही चैतन्य पसरू लागेल.मंगळवार ११ जुलै या दिवशी गुरुपूर्णिमा होती. कबेलामध्ये पूर्णवेळ वाटोळा चंद्र आकाशमध्यावर चकाकत होता. कितीतरी योगी श्रीमाताजींच्या निवासस्थानाभोवती जमले होते. सर्व वातावरण भक्तीने भारावले होते प्रत्येकजण आपला आदरभाव आणि भक्ती श्री माताजींना अर्पण करण्यासाठी उत्सुक होता. प सुवर्ण नूपुरांनी आणि फुलांनी अलंकृत असे त्यांचे चरणकमलांतील मध पिण्यात सर्व सहजयोगी बंधू भगिनी दंग झाले होते. श्रीमाताजींना गिफ्टस तसेच फुले अर्पण करण्यात आली. एक एक राष्ट्राचे प्रतिनिधी येऊन भेटवस्तू अर्पण करीत होते. नंतर युवाशक्ती व धरमशाळा येथील मुलांनी श्रीमाताजींना फूले अर्पण केली. केंद्रस्थानी श्रीमाताजी आणि सभोवती इतर गुरुंची नावे असा एक भरतकामाचा नमुना इराणतर्फे अर्पण करण्यात आला. ते भरतकाम करण्यास जवळजवळ १९०० तास लागले असे त्यांनी सांगितले. টটनक क दीकी िके कककेन्चीलकीक् र.तचर् कर कीर् के प ककरदी 2006_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-4.txt क जुलै-ऑगस्ट २००६ का श्रीमाताजींचे इटलीत आगमन १८ जून २००६ या दिवशी मिलन येथील विमानतळावर प्रचंड उत्साहात श्रीमाताजींचे स्वागत करण्यात आले. त्यामध्ये भरपूर फूले, स्वागतपताका आणि उत्स्फूर्त गाणी यांचा समावेश होता. श्रीमाताजी कबेल्यात परत आल्यावरचा सर्वांना झालेला आनंद हा अवर्णनीय होता. श्रीमाताजी कबेला येथे आल्यावर वातावरण पुन्हा प्रसन्न झाले. श्रीमाताजी गाडीतून बाहेर पडताक्षणी निरभ आकाशात भरपूर फुगे सोडून आनंद व्यक्त करण्यात आला. श्रीमाताजींच्या अवती-भोवती पुष्पवृष्टी करण्यात आली. आरती करण्यात आली. प्रेममयी असे १००० महिने......गौरव समारंभ, २१,२२ जुलै ा पृथ्वीवर श्रीमाताजींचे अवतरण होऊन १००0 महिने झाल्याबद्दल २१ जुलै रोजी एक समारंभ झाला. गुलाबाच्या पाकळ्यांनी सजविलेला एक मोठा केक श्रीमाताजींना अर्पण करण्यात आला. या दिवशी एका स्थानिक वृत्तपत्राने एक पूर्ण पानभर असणारी आणि इटलीतील योग्यांनी लिहिलेली एक प्रसिद्धिका छापली. त्यामध्ये या २५ वर्षात जे लोकोपयोगी कार्य श्रीमाताजींनी केले आणि आम्हाला आशीर्वाद दिले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती. दुसरया दिवशी La Republica च्या चार आवृत्त्यांमध्ये हेच प्रसिद्ध करण्यात आले २२ जुलै रोजी इटली आणि आजूबाजूच्या ४ देशांतून शेकडो सहजयोगी बंधु-भगिनी या कार्यक्रमासाठी जमले होते. त्यारात्री कबेला येथील सहजयोगिनींनी एक नृत्य सादर केले. नंतर सर्वांनी श्रीमाताजींच्या चरणकमलाशी बसून भजने सादर केली. त्यानंतर श्रीमाताजींनी त्यांची-कबेल्यातील १५ वर्षे व २५ वर्षे इटलीतील-ही DVD पाहिली. १०00 दिवे प्रज्वलित केले गेले. त्यानंतर सहजयोग्यांची मिरवणूक चालू झाली, नंतर श्रीमाताजींचे सर्वांनी दर्शन घेतले व काही भेटवस्तू अर्पिल्या. नंतर १ मोठा केक-गुरुंच्या गुरू श्रीमाताजी यांना अर्पण करण्यात आला . त्याच्याबरोबर १० लहान केक्सही होते. १० गुरूंचे प्रतीक म्हणून. हे सर्व चालू असताना, एकीकडे युवाशक्तीने श्रीमाताजींची स्तुतिसुमने असलेली भजने गायली. श्रीमाताजी निर्मलादेवींना नागरिकत्व प्रदान कार्यक्रम, दिनांक २९ जून २००६ श्रीमाताजी निर्मलादेवी यांना सन्मान्य नागरिकत्व घोषित करताना अतिशय आनंद होत आहे. आलहू इटलीतील Cabella Ligure, Alessandria यांच्या पालिका कार्यालयाच्या र्थानिक कार्यालयाने चन सदस्यांची बैठक घेऊन सर्वमान्य, एकमताने श्रीमाताजी निर्मलादेवी यांना इटलीचे सन्मान्य नागरिकत्व अर्पिण्याचे प्रसिद्ध केले आहे. श्रीमाताजींचे लोकोपयोगी कार्य आणि सर्वांचे जीवन समृद्ध करण्याचे त्यांचे व्रत यांच्याकडे लक्ष देऊन, त्यांच्याबद्दल अत्यंत आदर बाळगून त्यांना हे अर्पण करण्यात येत आहे. त्यांनी कबेल्यात वास्तव्य केल्यापासून येथे समृद्धी व शांती प्राप्त झाली आहे. या सुवार्तेसमवेत श्रीमाताजींना फूले देऊन गौरविण्यात आले त्यावेळी त्या अतिशय प्रसन्न दिसत होत्या. सहजयोगास सहाय्य करणाऱ्यांचे त्यांनी हार्दिक आभार मानले. केकॅकलो के हि्फ ेके सेनफी की 2006_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-5.txt क ক क जुलै-ऑगस्ट २00६ आ ज आपण श्री गणेश पूजनासाठी येथे जमलो आहोत. श्रीगणेश हे अबोधिततेचे (खीलिशलिश) दै वत आहेत.लहान मुलात जन्मतच अबोधितता असते. श्रीगणेश शक्ती एवढी तीक्ष्ण असते की, कुठल्याही परिस्थितीत मुलांचे रक्षण करते. त्यामुळेच ती प्रिय वाटतात. त्यांच्या निरागसतेची आपण मजा घेतो. जेव्हा आपली वाढ होत असते त्यावेळी आपले सहस्रार बंद होत जाते आणि बन्याच विक्षिप्त गोष्टी आपल्या आत ओढल्या जातात आणि त्या आतच राहतात. आपल्या चारित्र्यावर व नैतिकतेवर अबोधिततेचा मोठा परिणाम होतो. ज्यावेळी तुम्ही निरागस असता त्यावेळी तुम्हाला नैतिकता, अनैतिकता किंवा धूर्तता याचा गंध नसतो. कारण श्री गणेश तुमची काळजी घेतात. त्या स्थितीत कुणीही तुम्हाला इजा करू शकत नाही.जे लोक अबोधितेत असतात ते मोहमाया इ. भौतिक गोष्टीपासून दूर राहतात. त्यांच्या पवित्रतेला कोणी बिघडू शकणार नाही. ही अबोधितता जी आपल्याला प्राप्त झाली ती बरीच पूर्वी (प्रथम) स्थापित केली गेली, हा एक मोठा आशीर्वाद आहे. आपली 'अबोधितता' हा एक मोठा गुण आहे. आनंद' हा श्री गणेशांचा विशेष गुण आहे. जसे नुसते लहान बालकाला पाहून आपल्याला आनंद होतो. अजूनही काही सहजयोगी मी पाहते, ते या आनंदापासून दूर आहेत. ते कधी हसत नाही, नेहमी गंभीर असतात. कुठल्याही गोष्टीत त्यांना आनंद वाटत नाही. हे त्यांच्यातील अबोधितता नष्ट झाल्याचे लक्षण आहे. लहान मुलासारखे सहजयोग्यांनीही दुसर्याला आनंद दिला पाहिजे. अगदी जसा नवजात बालकात असतो. ज्यांना असा आनंद उपभोगण्याची वृत्ती नाही अशांना कोण मदत करणार? अगदी श्रीगणेशही करणार नाहीत. हा जन्मजात गुण तुमच्यात नसेल तर क श्री गणेश पूजा इतर कुठल्याही गोष्टीत अर्थ राहत नाही. जसे कोणाला अमके जेवण आवडते, कोणाला अमका रंग अवडतो इ. तर गणेशतत्त्वाशिवाय शुद्ध आनंद तुम्ही घेऊ शकणार नाही. नाहीतर एखाद्या वस्तूकडे पहाल तर त्यातील शुद्ध आनंद घेण्या ऐवजी आपलीच बुध्दी चाळवत बसता. उगीच शंका करता, स्पष्टीकरण करण्यात गुंतता. जगात असे अनेक समीक्षक, शंकाकार आहेत, जे गणेशतत्त्वहीन असतात.ते एकमेकावर सतत टीका करत रहातात.ज्याला प.पू. श्रीमाताजी निर्मलादेवींचे भाषण(सारांश) कबेला, १४ सप्टेंबर २००२ आत्मा म्हणजे शुद्ध आनंद. हा आनंद तुमच्या मधून प्रवाहित होण्यासाठी श्रीगणेशांचे आशीर्वाद मिळविले पाहिजेत. ामर अंत नसतो, असले लोक एक स्वत:चीच जमात निर्माण करतात.जसा अंगावर एखादा ठणका करणारा फोड यावा, असे ते घातक व अपायकारक ठरतात. तात सर्व गोष्टीत, सर्व मुलात व दुसऱ्यांच्या वागण्यातूनही आपल्याला आनंद मिळाला पाहिजे. हा श्री गणेशांचाच आशिर्वाद आहे.कुण्डलिनीचे रक्षण करणे.तिला मार्गदर्शन करणे व सर्व चक्रावर शक्ती देणे, ही गणेशशक्तीची संदरता आहे. श्री गणेशांच्या आशीर्वादा शिवाय सहजयोगी कचकामी ४ श क R छ वी को ै पंय 2006_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-6.txt ॐ जुलै-ऑगस्ट २००६ ॐ ठरतात. तुम्हांला वाटते गंभीर राहन तुमची उन्नती झाली पाहिजे.या गोष्टीमुळे लोक आपल्या आनंदाला मुकतात. आहे, परिपक्क झाला असे उगीचच वाटते. उलट तुम्ही प्रत्येक घटनेत, ती एक आनंदाचा स्त्रोत आहे का हे जाणले दुसर्याचे दोष शोधता, दुसऱ्यांना ताप देणारे होता, मग पाहिजे. काही जर विकृत वाटले तर त्याकडे विनोद सर्वांना नावडते होता. असा तुमचा स्वभाव होतो कारण बुद्धीने पहावे व जे सुंदर वाटते त्याची वाहवा करावी. त्यात श्री गणेशांच्या अबोधिततेचा अभाव असतो. याबाबतीत माझे वडील मोठया खुबीने गंमत बघत. एकदा तुम्हापासून, दुसर्याला आनंद देणे श्री गणेशांचा गुण एका गायकाची माइ्या भावाने स्तुती केली. त्याबाबत तुमच्याकडे हवा. ते दुसर्यांना किती देता यावर तो माइया वडिलांना मी त्यांचे मत विचारले. तर ते उत्तरले, अवलंबून आहे. यासाठी मला हे द्या, मला अमके पढ द्या, तो आपला स्वतःच्याच मजेत गात होता. लोक जरी वगरे वगेरे असे तो कधीच मागत नाही. स्वतःच्या नाराज होते किकिवा त्याला हसत होते तरी ते दुलक्षन तो ार दयाळपणाने विनोदी स्वभावातून तो दुस-्यांना आनंदच आपला गातच होता, त्याची धडाडी पहा. तर देत असतो. तो कधीही कोणाचा आपमान करणार नाही. जाणण्यातील ही सुंदरता, लोकांतील दोषांकडे वेगळ्या दुखावणार नाही. चुकून तसे झालेच तर हजारवेळा तुमची हृष्टीकोनातून पाहुण्याची ही चांगली वृत्ती आहे. त्यामुळे क्षमा मागेल. अशी आनंदी व्यक्ती खरी सहजयोगी जे मुळातच चांगले आहे त्याचा तुम्ही आनंद घ्या. म्हणावी. असे खूप सहजयोगी दिसायला हवे. दुसऱ्यांचे दोष न पाहता ढुसर्यांचा हेवा न करता त्यांच्यातील वप्रॉटेस्टंट, ते एकमेकांची हेटाळणी करत असतात.यातून चांगले गुण, वैशिष्ट्ये ते पहातात. ते गोरा कां काळा, काय साध्य होणार? कोण प्रॉटेस्टंट म्हणवतो. कोण उच्च की नीच हे सुद्धा त्यांच्या मनात येत नाही. हाच कॅथलिक म्हणवतो यात टेहळणी करण्यासारखे काय खरा शुद्ध आनंद (अलीश्रिीश) आहे. सध्याच्या या प्रगत युगात लोकात एकमेकांची असे विचार का येतात, दुसरा चूक आहे असे का दिसते? उणीदुणी काढण्याचे प्रमाण फार वाढले असे वाटते. मी यातून गट निर्माण होतात. भांडण करतात, तेवढेच मोठे अमक्या कुटुंबातला, अमक्या देशातील असा वेगळेपणा झगडे यातून निर्माण होतात देशांच्या बाबतीतही असेच दाखविण्याची वृत्ती दिसून येते. त्यामुळे मोठी समस्या ते घडते.उदा. सहजयोगातही एखाद्या देशाचा प्रमुख निर्माण करतात. हा एक मोठा दुर्गुण आहे. आता मी या आपल्या देशाचाच प्रतिनिधी समोर उभा करील. धर्माचा त्या धर्माचा या वृत्तीमुळे फार कठीण समस्या सहजयोग ही वेगळेपणाची ओळख आहे हे सुद्धा ते निर्माण झालेल्या आहेत. लोक एकमेकांपासून दूर जाऊ विसरतात वमी पण मग गंमत करते. मी एका गटातल्या, लागलेत. काही लोक आपल्या देशाचा उदो उदो करतात या लोकांतला, या धर्मातला, धर्म नाही पण या देशाचा, व आम्ही कुठेच चुकत नाही असे सांगतात. आम्हीच खरे. अशी वेगळेपणाची वृत्ती दाखवून त्याला उचलून धरणे आता जे या सर्व खुळचट गोष्टीकडे पाहून त्यांना याचे योग्य नाही. आपण सर्व वैश्विक कुटुंबातील आहोत हे हसू येते. त्यातील विनोद पाहून ते हसतात, ज्यात कुठेच पहा. आपल्याच लोकांना पुढे करणे हे थांबवा. हे सर्व सत्य दिसून येत नाही. आनंदाच्या कक्षेतच तुम्हाला पाहून तुम्हांला सहजयोगाचे मर्मच समजले नाही त्यामुळे सत्य सापडेल. असे नसेल तर वरील गोष्टीत तुम्ही दोष मला दुःख होते. यामुळे अनेक पंथ निर्माण झालेत. उदा कॅथलिक्स आहे ? आपणच यात स्वत:ची चूक काय आहे हे पहा. सहजयोग हा वैश्विक आहे. (Global) ही सूक्ष्मता पहाल, निराश व्हाल, त्रस्त व्हाल. जे लोक स्वत:लाच खरे समजतात व इतर सगळे फार आनंदायी आहे.सर्व विश्व हे एक म्हणून ईश्वराने चूक आहेत अशा लोकांना आपण मार्गावर आणले पाहिजे. निर्माण केले आहे. तर हे देशकारण त्यात लोक एवढे गर्क त्यांना चुकीच्या माग्गावरून न जाण्यास प्रवृत्त केले होतात त्याची वाहवा करतात त्यात एवढे ते स्वत:चाच की e की जीa se ee ি ५ दलनीनची की ी कपी 2006_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-7.txt ॐ जुलै-ऑगस्ट २00६ हास ओढावतात. हे त्यांच्या लक्षात येत नाही, हे सर्व त्यांच्या विचित्र पोषाखामुळे त्या आपल्या पवित्रतेला पाहून, अगदी हे देशकारण सहजयोगातही पाहुन खूप मुकतात. पण लहान मुले तशी नसतात. ते अश्याखुळ्या हसू येते. तर ह्या सर्व देशातील लोकांना आपण ठीक केले गोष्टीत स्वत:च्याच आढ्यात वागत नाहीत. त्याबाबत पाहिजे. त्यांचे दोष दूर करायला हवेत. मी काही खरे सहजयोगी पाहिले आहेत. ते आहे व तसे आपण दुसऱ्याकडे पाहिले पाहिजे. आपल्या देशात काय बिघडले, कुठला त्रास आहे, लोक भिरभिरत्या हृष्टीचे लोक मी पाहत, त्यांनी आपल्या कसे आहेत हे सर्व सांगतात, हे आश्चर्यकारक आहे. काही डोळ्यावरील ताबा सोडला आहे. श्रीगणेश शक्तीच्या लोक स्वत:बद्दल खोटा समज निर्माण करतात व सूक्ष्मपणे लोपामुळे हे घडते.दूषित हृष्टीमुळें तुम्ही सूक्ष्मतेकडे ते सहजयोगा विरुद्ध कसे असतात वाटते.ते म्हणतात, हे लोक वैश्विक नाहीत. एकदा तुम्ही शकत नाही. वैश्विक जाणिवेत आलात की संकुचितपणाच्या सर्व समस्या नष्ट होतात. आपण आता वैश्विक आहोत आणि दर्शवितात. उदा. लोकांच हावरेपणा. एखाद्याचा ड्ेस या देशकारणापासून ढूर राहिले पाहिजे हे त्याच्या लक्षात आवडला तर तो त्यांना हवासा वाटतो, सुंदर घर पाहिले येत नाही. त्यामुळे तुमचे वैश्विक व्यक्तिमत्त्व लोप पावते.हे तर ते हवे असे वाटते. पण त्या घराची सुंदरता ते पाहत वैश्विक व्यक्तित्व श्रीगणेशच देतात. ते सर्व विश्वाचे आहेत नाही. त्यांना सर्व हवे हवेसे वाटते पण सौदर्यदृष्टी नसते. असे लोक भले भारतात अगर इटलीत वा इग्लंडमधे हे सर्व गैर आहे श्री गणेशांच्या दृष्टीतून आपण विचार असोत त्यांचे व्यक्तित्व म्हणजे फक्त 'अबोधितता' पूर्ण केला पाहिजे ते कसे वागतील ? कसे निरखावे ? कसे अबोधितता आणि ते स्वांना आनंददायी असतात, घडवावे ? कसे विचार ठेवावे ? हे आपण लहाज अशाच लोकांना मान्यता मिळते. जग मानत नाही असे मुलांकडून शिकू शकतो. एक मुलगा म्हणाला, मला चंद्र होत नाही. असे लोक जे लिहितात, जे ठरवतात ते सर्व खूप आवडतो का तर तो सारखा धावत असतो आणि वैश्विक, व्यापक असते. स्वत:च्या वंशाचे लोक स्वत:च्या तो ढगाआड का लपतो तर तो चालून चालून थकतो. देशातले असले तरी त्यांच्या दोषावर टीका करतील. त्याला विश्रांतीची जरुरी असते. पहा ही लहान मुलांची लोकांनी गुलामी पत्करू नये. असे लोक ज्या देशाची दृष्टी मुलांना काय योग्य काय अयोग्य याची जाण गुलामी पत्करतात त्याची स्तुती गात असतात. स्वत:च्या पाहून अचंबा वाटेल. कसे वागावे, कसे एखाद्या गोष्टीला आत्म्याद्धारे स्वतःची ओळख दाखवावी. जो आपल्या समजून घ्यावे हे त्यांना समजते. त्यांना ते शिकविण्याची आत्म्याचा आनंद असतो तो बाहेर दिसायला पाहिजे. जरूर नाही. कारण देवता त्यांची काळजी घेतात. हे च तुमच्यातील गणेशशक्तीचे प्रक टीकरण आहे. स्वत:विषयीच्या अशा वैगुण्याबाबत लीडर्सनी जाणीव इतर कोणी चावू शकणार नाही. असे म्हणतात वाघ कधी ठेवावी. आपल्यातील तसेच लहान मुलांचा बळी घेत नाही. मुलांची अशी सुरक्षित आनंद घ्या. श्रीगणेशाचा हा महान आशीर्वाद आहे की वाढ कशी? कुठ ली ही शक्ती? हे विश्व निर्माण त्यातून तुमच्या शुद्धतेचा तुम्हांला आनंद मिळतो. सध्याच्या आधुनिक युगात पावित्र्याचा अभाव असून कुणी त्याबद्दल बोलले तर त्याला लोक वेडयात जीवन उज्वल होते. समाज सुरक्षित असतो, मैत्रीही काढतात. फॅशनचा (Fashion) प्रकार एवढा वाढला की सुर्थितीत रहाते. मग तेथे कुटिलता हावरेपणाला जागा एकाने दुसर्याचे अनुकरण करावे. विशेषत: स्त्रीया, ते जागृत असतात. श्री गणेश शक्ती आपल्या हृष्टीतही हे ऐकून नवलच पोहोचू शकत नाहीं. कुठल्याही गोष्टीवर एकाग्र होऊ म्हणजेच श्रीगणेशच आपल्यातील दोष ां उचावरून पडून सुद्धा मुले वाचतात, त्यांना साप किंवा ह दुसर्यातील पावित्र्याचा करण्याआधी देवीने श्री गणेशांना निर्माण केले. तुमच्यातही ही श्री गणेश शक्ती प्रस्थापित करा. मग तुमचे नसते. स्त्रियांविषयीं, द्रव्याविषयीं हव्यास याबाबत क थी 3 लिकी कैकी केककेसैक्डोडकोबोजकी दक्. क. कर के। 2006_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-8.txt जुलै-औगस्ट २००६ दूषित हृष्टीमुळे श्रीगणेश लुप्त होतात. त्यांना फक्त सर्व त्यांच्या आनंदापासून आपण बोध घेऊ शकतो, कारण गोष्टीतून आनंद मिळवायचा असतो, हेच ठाऊक असते. त्यांच्यातून श्री-गणेश प्रकाशित होतात. त्यांची हुशारी कुठल्याही गोष्टीतून भले ती कोणाकडे असो त्यातील ते जे काही सांगतात बोलतात यावर जर पुस्तक लिहिले सौदर्याचा स्वाद घेणे तुम्हाला जमले पाहिजे, हाच तर ते फार सुदर होईल.युद्धे, झगडे इ. वर लिहिण्यापेक्षा तुमच्यातला आनंद आहे. तुम्ही कधीच वृद्धद होणार नाही मुलांच्यावर लिहिणे अधिक चांगले. मुले कधी फॅशनच्या कारण तुम्ही सतत आनंदात असता. आपल्या नादी लागत नाहीत. ते आपला पोषाख व्यवस्थित आत्म्यावरील पकड ढिली पडली तर तुम्ही आनंदाला करतील लोकांत व्यवस्थित वागतील. अगदी स्वत:च्या मुकता. आत्मा म्हणजे शुद्ध आनंद हा आनंद तुमच्या विचाराने स्वत:च्यात पदधतीत, स्वतःची पत ठेवून प्रवाहित होणे हेच तमचे आनंदी व्यक्तिमत्व, वागतील. कूठल्याही खराब गोष्टीचे प्रदर्शन न करता, आत्म्यातुन अशी व्यक्ती खूप मजेढार, दुसन्याला आनंद देणारी स्वत:च्या निरागसतेच्या जाणिवेत असतात. काही लोक असते. कुणालाही दुखावणार नाही. त्यांना छोटया छोट्या आपल्या मुलाकडे दूर्लक्ष करतात. पैशाची समस्या किंवा गोष्टीत सौदर्य दिसते. निसर्गात जे निर्माण केले गेले ते पतिपत्नीतील संघर्ष यामुळे मुलांकडे दुर्लक्ष होते. मग ते सर्व अतिशय सुंदर आहे. यामुळे यावर अनेक जण काव्य कुठेही बहुकतील. असे करणे म्हणजे हे महापाप समजले करू शकतात, पण संख्या कमी आहे.कारण ते प्रेम पाहिजे. कुट्रंबातील मुलांचे स्थान गौण समजू नये. कहाण्या व इतर क्षुद्र गोष्टीवरच काव्य करतात, ज्यात घरातील सगळ्यांनी त्यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे. नैराश्य दिसते. साक्षात्कारी व्यक्ती अशी असू शकत कुठलीही गैर गोष्ट त्यांच्यावर लादली जाऊ नये. त्यांच्या नाही. अशा लोकांनी स्वत:चेच निरी क्षण करावे. कु ठल्याही व्यक्तीकडे पाहून तुम्हाला जेवढाआनंद मिळणार नाही तेवढा लहान मुलांकडे शिकतात. विस्तवासारख्या कुठल्याही गोष्टीला हात पाहताना येतो. ते जे बोलतात ते ऐकून मजा येते, हसू लागला आणि इजा झाली तर पुन्हा त्या वस्तूला हात येते. कारण ते हृदयातून निरागस असतात.मुलांना काय लावत नाही.अश्यारीतीने ते वाढत असताना मोठयांनीही योग्य सांगावे ते महत्त्वाचे आहे. अमके करू नका असे काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. आपण त्यांच्याशी म्हटले तर ते मुद्दामच काहीतरी विक्षिप्त करतील. तसे हळूवारपणे, ममतेने वागण्यास शिकले पाहिजे. कुठेही सुरवातीला ते आज्ञाधारक असतात. दुसर्याचे ऐकले गेले, की मोठया लोकांना उणेढणे काढण्यात रस असतो. पाहिजे है समजतात, हा त्यांचा भोळा भाव आहे. त्यांना पण मूलांचे तसे नसते कुठेही गेले तर ते तेथील चांगल्या सर्व गोष्टी एकदम सांगू नये. त्यांच्या कलाने घ्यावे. गोष्टी पाहतील, 'त्या घरात श्री गणेशाची सुंदर मूर्ती होती त्यांचा भोळा भाव समजून वागले पाहिजे. शुद्धतेच्या अशाप्रकारच्या चांगल्या बाबींकडे त्यांची दृष्टी असते. वातावरणात मुलेही शुद्ध रहातात. त्यांची किंमत त्यांना समजली पाहिजे. म्हणून मी नेहमी सांगते मुलांना स्वभावाची बनु शकतात. त्यांच्या डोक्यात वाईट गोष्टी आपल्या (सहजयोगाच्या)शाळेत ठेवा. पाश्रिमात्यांच्या घुस शकतात.विशेषत: टेलिव्हिजनवरील दृश्ये त्यांना समाजात मुलांच्या निरागसतेल इजा पोहचते. अशी मुले बिघडवू शकतात. वाईट आवड निवड निर्माण निरागसतेमुळे जे चूक आहे ते त्यांना समजते. मुलांना कुठलीही गोष्ट लवकर समजते, लवकर सध्याच्या मॉडन वातावरणात मूले विचित्र उदास होतात, आपल्या जवळचे दुसर्याला देतील, करतात...अत्याचार हाणामारी अशी दृश्ये त्यांना दुसर्याला काय आवडते ते स्वत: होऊन देतील, काय आवडत नाहीत. पण जेव्हा घरातील मोठया लोकांबरोबर दुसर्याला आवडते ते देण्यासाठी ठेवतील. या मुलांच्या वागणुकीतून, त्यांच्या हसण्यातून करतील, ते पाहतात तेव्हा त्यांच्यापासून ते विपरीत परिणाम या गोष्टी त्याच्यापासून दूर जपून ठे वल्ल्या लिवनोननोनेकौजनोडे के.े दीत् चोज्गदी.न घजे कैकफक क 2006_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-9.txt ক के जुलै-ऑगस्ट२00६ पाहिजेत.त्यांना सांभाळले पाहिजे.त्यांच्यातील प्रथम तुमची डावी बाजू भक्कम करा, मग उजवीकडे या, निष्पापतेचा आदर राखला पाहिजे. मुलांना मारहाण सर्वकाही ठीक होईल म्हणून आपण सहजयोगाची करणारे लोक मला बिलकुल आवडत नाहीत. सर्व उभारणी 'श्री गणेशांवर के ली आहे. एकदा गणेश त्यांच्यावर सोपवा त्यांच्या चांगल्या वागण्याची प्रस्थापित केले की सर्व व्यवस्थित असते, सर्व सुज्ञता निरागसतेची तारीफ करा, बिघडलेल्या समाजाची जाणीव असते, सर्वकाही स्वच्छ दिसते, कसे रहावे, कसे वागावे. करून देऊ नका, ज्यामुळे ते बिघडतील.विशेषत: पैशाची लालूच दाखवू नका ज्यामुळे ही लालूच निर्माण होईल अशा गोष्टी पासून त्यांना दूर ठेवा. आजकाल लोक फार पैशाच्या मागे लागलेले घडतील, सर्व सहजयोगी आपल्या मुलांचा योग्य सांभाळ दिसतात. गैरमार्गने पैसा मिळवणे हा मूर्खपणा आहे. एखाद्याला वाटते पंचवीस गाडया हव्यात, तो त्या आशीर्वाद देते. कारण पंववीस गाड्यात बसणार आहे का? दुसऱ्याचे पैसे त्यांच्या उगम निरागसतेतून झाला. त्यामुळे ते शुद्ध लुबाडून त्रास देऊन फसवेगिरी करून मिळविलेल्या आहेत. त्या शुद्धतेचा आदर ठेवा. तिचे रक्षण करा. तर संपत्तीपेक्षा,गरीब, असणे उत्तम. हा चुकीचा मार्ग म्हणजे उजव्या बाजूला झुकणे (ठळसहरी डळवश) सहजयोगात आपण आधी श्री गणेशांना प्रस्थापित केले जे आपल्या डाव्या बाजूवर आहेत.तर मूर्खता, ई्षा, हाव या गोष्ट्ीपासून तुम्ही दूर असता. सुंदर कुटुंबव्यवस्थेत, उत्तम शालेय शिक्षण, प्रेम, उत्तम मार्गदर्शन यामुळे त्यांची वाढ उत्तम होऊन मुले सुंदर करतील, त्यांची मुले अशा गुणांची व्हावीत असा मी ते उद्याचे 'सहजयोगी' होणार. मुलांचे महत्व जाणून त्यांच्यातील गणेशतत्त्व विकसित करु या. तुम्हाला सर्वांना अनंत आशीर्वाद प्रेम आणि हास्याने भारावलेली एक सायंकाळ Chiswick दिनांक २ ऑगस्ट २०0६ २ ऑगस्ट २००६ बुधवार रोजी श्रीमाताजींनी यु.के.तील सहजयोग्यांचा निरोप घेतला. संपूर्ण दिवसभर श्रीमाताजी -गप्पागोटी थट्टा, विनोद-प्रसन्न मुडमध्ये होत्या. या गोष्टींमुळे २ ऑगस्ट हा दिवस अतिशय संस्मरणीय ठरला. त्यांच्यासाठी खास घरी बनवलेली बिस्किटे आणि दार्जिलिंगचा चहा देण्यात आला. त्यांनी त्या बिस्किटांची पाककृती (रेसिपी) विचारली. त्यांना बिस्किटे खूपच आवडली. दार्जिलिंगचा चहा देखील खूप आवडला. त्या दिवशी Chiswick हॉलमध्ये खूप लोक बसले होते. जिन्यांवर जिन्याखाली जेथे शक्य असेल तेथे, सर्व जण प्रेम -सामूहिकता- दैवी सान्निध्य याचा विलक्षण आनंद लुटत होते. एकूण ती सायंकाळ अविस्मरणीय ठरली. శీలటకికికటిత్టితరితమికమికటి క్టను క పతక ¢కట క క 2006_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-10.txt ॐ कब जुलै-ऑगस्ट २00६ बई ॐ৭ स्वाधिष्ठान - चक्र आपल्यामधील दूसरे शक्ति केंद्र स्वाधिष्ठान-चक्र आहे; खरे तर हे नाभि-चक्रामधून व्यक्त होत असल्यामुळे तिसरे के न्द्र म्हटले पाहिजे. या चक्रामधून शरीरातील लिव्हर, स्वादुपिंड, प्लीहा, आतडे व किडनी यांचा कांही भाग इ. अवयवांचे नियंत्रण करते. त्याला सहा पाकळया (Sub-plexuses) आहेत. मुख्यत:सौदर्य हष्टी व सर्जनशीलता हे या चक्राचे गुण आहेत . प्रवचन अमेरिका, मार्च २०0३ देल्ली) या चक्र ाची डावी बाजू हे शुद्ध विद्ये चे स्थान आहे. हीच निर्मल विद्या, अ्थात परमेश्वरी कार्यप्रणालीचे शास्त्र. तुम्हाला अंतिम सत्य समजले आहे व तीच तुमची शक्ती आहे. म्हणून ते शास्त्र तुम्ही नीट समजून घेतले पाहिजे. एकाचे चक्र बिघडले असेल तर तिथे नुसता हात ठेवला तरी ते ठीक होते इतके ते सरळ आणि सोपे आहे. पण आधुनिक म्हणववेल्या लोकांना ते समजत नाही; उलट निरागस असल्यामुळे लहान मुलांना पटकन समजते. ० सहजयोगामध्ये प्रगती हवी. -फ्रान्स) निर्मलविद्या तुम्ही पूर्णपणे आत्मसात केली पाहिजे. (फ्रान्स) आणि सहजयोगामधील सर्व तंत्र व पद्धती शिकून त्यामध्यें प्रावीण्य मिळवले पाहिजे. (दिल्ली : चक्रांच्या देवता) नुसता -निर्मल विद्या साक्षात- हा मंत्र म्हटला तरी काम होईल कारण तुम्हाला शुद्ध विद्येची शक्ती आत्मसाक्षात्कारातून मिळाली आहे. (आत्मसाक्षात्कारामधून वाढ-कॅक्स्टन हॉल) तुम्हा सर्वांना निर्मल-दीप (Nirmalites) व्हायचे आहे. जे जे चुकीचे आहे त्याच्या विरोधात उभे राहून केवळ सत्याचा पाठपुरावा करायचा आहे आणि समस्त मानवजातीचा उद्धार करायचा आहे. मग तुम्ही जे काही कराल, जिकडे तुमची हृष्टी जाईल त्यातून तुम्हाला फक्त आनंदाचीच अनुभूती मिळेल. (गणपतीपुळे, व्हिएल्ला आश्रम) निर्मल म्हणजे पूर्णपणे शुद्ध, पूर्णपणे मल-रहित. पूर्णपणे निष्कलंक्र. म्हणूनच माझे नावही निर्मल आहे आणि तुम्हा सर्वांना शुद्ध करण्यासाठींच मी आले आहे. (गणपतीपुळे, Cheltenham; chelsham Road)हेच निर्मल तत्त्व किंवा जीवनांतील शुद्ध-तत्त्व (गणपतीपुळे;Meta Modern Era Lay श्रीमाताजी) सहज-विद्या हे फार सूक्ष्म पण तितकेच महान, सर्वोच्च प्रतीचे ज्ञान आहे. पण त्याचा विशेष म्हणजे ते प्राप्त झाल्यावर त्याचा अजिबात अहंकार येत नाही; उलट तुम्ही कमालीचे नम्र, साधे-सरळ पण तितकेच प्रभावशाली बनता; फलाभाराने खाली झुकलेल्या वृक्षासारखे तुमचे व्यक्तित्व होते. सर्वव्यापी ईश्वराचे अंश तुम्ही बना आणि त्याच्याशी सदैव समरस रहा. (चेल्शम रोड) कैज वीन वीको क को घট की े चीक ी क क 2006_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-11.txt जुलै-ऑगस्ट २00६ कल तुम्हाला साक्षीभाव मिळवता आला नाही तर जे ज्ञान तुम्हाला झाले आहे ते अहंकारातून वा प्रतिअहंकारातून आलेले आहे असे समजा; म्हणजे ते पूर्ण ज्ञान नाही; तुम्हाला पूर्णज्ञान मिळवायचे असेल तर तुम्ही स्वत: आधी पूर्णत्वापर्यंत पोचलेले असले पाहिजेत; त्यावेळीं तुम्ही स्वतः पूर्णपणे स्वच्छ, शुद्ध व निर्मल झालेले असाल. आपल्यामध्ये कमीपणा आहे असे समजून स्वत:चा धिक्कार करू नका; तुम्हीही माणसेच आहात म्हणून काही दोष राहणारच पण आध्यात्मिक गहनता मिळवल्यावर तुम्ही त्यातून (दिल्ली) स्वत:ला सुधारू शकता आत्म्याला जाणल्याने मिळवलेली निरागसता न सांभाळता माणूस वस्तुमागाबद्दल बाह्यांतील ज्ञानाच्या मारग लागला; अमुक-अमुक वस्तू कशी निर्माण झाली, कशापासून झाली, जगामध्ये देव असतो म्हणजे काय, देव खराच आहे का इ. गोष्टींच्या मागे तो लागला आणि त्यामुळे वस्तूच्या अंतर्भूत असलेल्या ज्ञानाला मुकला. उदा. गुरुत्वाकषेण बघा, अमक्या वस्तूला गुरुत्वाकर्षण असते तर ते कसे सिद्ध होईल अशा प्रश्नांच्या मागे लागला; पण त्यातूज हे गुरुत्वाकर्षण का आहे हे समजू शकला नाही म्हणून असे बाह्यातील ज्ञान उपयोगी नाही ख-्या ज्ञानाची महती आहे. (बंडफोर्ड) स्वाधिष्ठानाचे त्रास बहुतेक वेळा अति विचारांमुळे होतात. त्यामुळे स्वाधिष्ठानाचे व त्यांच्याशी निगडीत अवयवांकडे दुर्लक्ष होते आणि सर्व शक्ती मेंदूला विचारासाठी अधिक पेशींचा पूरवठा करण्याकडे लागते. त्याच्यामुळे इतर अवयवांना शक्ति-पुरवठा पुरेसा होत नाहीं. परिणाम म्हणून क्षीण प्लीहामुळे रक्ताचा कर्करोग व क्षीण स्वादुपिंडामुळे डायबेटिस होतो. ज्या व्यक्तीला आपणस सर्व काही गोष्टींना जबाबदार रवा आहोत असे वाटते. जी जास्त विचारांत अडकते, जास्त योजना करण्याच्या मागे लागते त्याव्यक्तीचा अहंकार बळावतो आणि परिणाम स्वरूप त्याची डावी बाजू फार कमकुवत होते आणि त्याचे रोग उत्पन्न होतात. विशेष करून यकृताचे त्रास निर्माण होतात (बेडफोर्ड) परमात्म्याची सर्वव्यापी शक्ती प्रेम हीच आहे.हीच वैश्विक जाणीव. ब्रह्माच्या उत्पत्ती, सांभाळ आणि विनाश अशा तीन शक्ती आहेत. ब्रह्म हे परिपूर्ण तत्त्व आहे म्हणून स्वयंसिद्ध आहे; त्याची तुलना होऊ शकत ा नाहीं. ओम किवा Amen हे त्याचा निर्देश करतात. त्याचे अस्तित्व व स्पंदन कणाकणांत पसरलेले आहे आणि तेच विश्वातील समस्त वस्तुमात्रांचा परिपोष करते; आणि तरीही सर्वापासून अलिप्त राहते. ब्रह्माचे मंदिर फक्त पुष्करलाच आहे. (कॅक्स्टन हॉल प्रवचन) अति-विचार स्वाधिष्ठान चक्राला त्रासदायक होतात; आणि खऱ्या शांतीमध्ये व्यत्यय आणतात. त्यासाठीच कुंडलिनीचे जागरण आवश्यक आहे. दैवी शक्तीचे वा गुणांबद्दलचे विचार गहनतेच्या प्रगतीला मदत करतात. सामान्य, भौतिक जीवनाबद्दल येणारे विचार प्रगतीमधे आडकाठी आणतात. ध्यानाच्या आधी आणि ध्यानानंतर थोडावेळ शांत रहा. विचार हे बहुतेक वेळा अहंकार वा प्रति-अहंकारामुळे येत असल्यामुळे आज्ञाचक्राला बाधक होतात. त्यावेळी -हम क्षम् हा मंत्र उपयोगी ठरतो. सलग निर्विचारतेत (कबेला) उतरण्याचा प्रयत्न करावा. क के के १० - श् जी चुंदनके चैसं स्डे कसीड क. कमजि 2006_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-12.txt श्रीमाताजीचे इटलीत आगमन, दि. १८ जून २००६ यू २ा ि ुा २ा. र ३ ा 2006_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-13.txt प्रेममयी १००० महिने गौरव समारंभ, दि. २१, २२ जुलै २०0६ ला फরট |कि ा सी। का म 1000 क४ন+ पी क ह १ ১ १ ० दाकव क ॐ। 2006_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-14.txt गुरुपौर्णिमा इटली, जुलै २००६ 2008 2006_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-15.txt कबेला प्रोग्राम दि. २८ जुलै २००६ 2006_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-16.txt हএ ई- जुलै-ऑगस्ट २00६ खरी कला आपले विचार कमी करते वा थांबवते. ज्या कलाकृतीला व्हायब्रेशन्स जाणवतात ती चांगली. पाश्चात्य कलेमधें बरेच वेळा निकृष्ठ भावना दाखवल्या जातात. ज्या कलाकृतींमध्ये चैतन्य असते त्याच काळाच्या प्रवाहांत टिकून राहतात. इटालीय मूर्तिकार व चित्रकार यांच्या कला खूप प्रसिद्ध आहेत. (कॅक्स्टन हॉल) (कॅक्स्टन हॉल) खरी कला कलाकाराच्या हृदयांतून व आत्मानंदामधून निर्माण होते. सहजयोग्याने दुसऱ्याला आजार बे होण्यासाठी मदत केली तर त्याचा उपयोग होतो हा सहजयोग्याचा शौण फायदा-बायप्रॉडक्ट आहे. महत्त्वाचे लक्षात घ्यायचे म्हणजे तो स्वतः काहीच करत नसून आत्मसाक्षात्कारी असल्यामुळे हे आपण करू शकतो हे त्याने नीट लक्षात घेणे; कारण खरे तर ते परमचैतन्यच करत असते. माइ्याकडे पहा; मी शांत असते कारण मी काही करते असे मला वाटतच जाही. पण म्हणजे मी नुसती बसून राहते असा याचा अर्थ नाही. म्हणून आजान्याला मागे लागल्यासारखे करू नका. त्यातून तुम्हालाच त्रास होतील टीटमेंट द्यायच्या (गणपतीपळे) सहजयोगात उंचीवर (स्थितीवर) पोचलेल्या लोकांकडे पहा. तसेच त्यापैकी काहीजण बाहेर का टाकले गेले तेही पहा. त्यातून तुम्हाला खूप काही शिकता येईल. सहजयोगामध्ये अनुभवातूनच सर्व काही शिकायचे असते (जर्मनी) सहजयोगाचे पूर्ण ज्ञान मिळवण्याचा सतत प्रयत्न करा. मी जे-जे काही सांगत आले आहे ते सर्व टेपमध्ये रेकॉर्ड झालेले आहे. तुम्ही त्या टेप्सचा अभ्यास केलात तर सर्व समजेल; त्याचा अर्थ नीट समजावून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे; महत्त्वाच्या गोष्टी लिहून ठेवाव्या. एकमेकात चर्चा करत जावे. (Melicharge आगमन) सहजयोग्याने सतत मध्यामधे (संतुलनात) राहिले पाहिजे. लहान मुलासारखे आणि लहान मुलाप्रमाणें (Child like and Childish) या वागण्यातला फरक जाणला पाहिजे. ा मुलांसारखे पण प्रगल्भता मिळवलेली व्यक्ती बनले पाहिजे. अशथी व्यक्ती आपला आत्मसन्मान राखते. झाल्याशिवाय लोकांवर तुमचा प्रभाव पडणार नाही.नवीन भेटणाऱ्या लोकांनाही तुमची ही आत्मगौरवाची स्थिती जाणवली पाहिजे. कॅक्स्टन हॉल) जागृत असले (पाटकर हॉल, दिल्ली) परमेश्वराने तुम्हाला या विशेष कार्यासाठीं खास निवडले आहे याचे भान तुमच्यामध्ये पाहिजे. १ १ शीश्री . e ি कैची कक सकी ট कीक 2006_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-17.txt जुलै-ऑगस्ट २०0६ घेतो. एकदा रुक्मिणीने कामाच्या नादात नुसतं हैं म्हटले. पडत्या फळाची आज्ञा म्हणून, ते घराबाहेर पडले. ते त्यांनी संन्यासच घेतला. ते थेट काशीला गेले. ते रामानंद स्वामींच्या आश्रमात राहू लागले. त्यांच्याकडून संन्याशाची दीक्षा घेतली.ते मनोभावे गुरूंची सेवा करीत. लवकरच ते त्यांचे आवडते शिष्य बनले. रामानंद स्वामीनी बरीच जबाबदारी त्यांच्या अंगावर टाकून स्वामी स्वतः तीर्थयात्रेसाठी बाहेर पडले. अनेक तीर्थस्थळांना भेटी देत देत ते आळंदी येथे आले. तेथे सिद्धे्वराचे पूजन करून बाहेर अश्वत्थ वृक्षाच्या ओट्यावर, ईश्वराच्या चिंतनात म्ज असतांना, तेथे नेहमीप्रमाणे रुक्मिणीबाई अश्वत्थ संत ज्ञानेश्वर आणि भावंडे पैठणजवळ आपेगाव नावाच्या गावी एक योगीपुरुष होऊन गेले.त्यांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी. ते सतत रानोमाळ जाऊन ईश्वर दर्शनाच्या इच्छे ने ध्यान लावून बसत. असेच एकदा इंद्रायणी नदीच्या काठी सिद्धेश्वराच्या सान्निध्यात ध्यान करीत असतांना, विठ्ठलाचे निस्सीम भक्त सिद्धोपंत कुलकर्णी यांनी त्यांना पाहिले. त्यांनी विठ्ठलपंतांची आस्थेने चौकशी करून त्यांना आपल्या घरी नेले. त्यानी त्याच्याहणजे् या पतिवरतेचा पती आहे. त्यांना असे वाटले वृक्षाला प्रदक्षिणा घालायला आल्या.त्यावेळी रामानंदस्वामीना त्यांनी नमस्कार केला. स्वामीं-नी त्यांना -पुत्रवती भव-1 असा आशीर्वाद दिला. आशीर्वाद एकून त्याच्या डोळ्यात पाणी आले रुक्मिणीबाईनी ्यांना आपली सर्व कहाणी ऐकविली. त्यावर रामानंदस्वामीनी ओळखले की हा आपला नवा शिष्य उपवर मुलीसाठी त्यांना विचारले. विठ्ठलपंतांनी नकार दिला. परंतु रात्री प्रत्यक्ष पांडुरंगाने त्यांना स्वप्नात हृष्टांत देऊन सांगितले की, सिद्धोपंतांची मलगी हातून चूक झाली आहे. या विचाराने ते तत्काळ काशी रुक्मिणी हिच्याबरोबर विवाह करून तिचा पत्नी म्हणून स्वीकार करावा. कारण पुढे रुक्मि्णीच्या पोटी जन्मास की गृहस्थाश्रमी व्यक्तीस संन्यास दीक्षा देऊन आपल्या येथे परत गेले. तेथे त्यांनी विठ्ठलपंतांना घरी परत जाऊन संसार करण्याची आज्ञा केली. प्रत्यक्ष आपल्या गुरुंनीच आज्ञा केल्यामुळे, विठ्ठलपंत संन्यास सोडून परत आळंदी येथे आले व संसार करू लागले. पण कट्टर या वैशग्यशील, ज्ञानसंपन्न येणारे प्रत्येक बाळ हे ईश्वराचे अंश असणार आहे. पांडुरंगाची आज्ञा प्रमाण मानून विठ्ठलपंत लग्जास तयार झाले . आपेगाव येथे विठ् ठलपंत आपल्या आईवडिलांसह राहु लागले. रुक्मिणी संसार जीटनेटका करीत असे. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. विठ्ठलपंतांच्या आई-वडिलांना देवाज्ञा झाली. त्यामुळे ते अतिशय दुःखी झाले. त्यामुळे रुक्मिणीच्या वडिलांनी दोघांना आळंदीला आपल्या घरी आणले. संसारात विठ्ठलपंतांचे मन लागत नव्हते. मन वैराग्याकडे ओढा पालनपोषण मनापासून आनंदाने करू लागल्या घेऊ लागले. ते वारंवार रुक्मिणीला म्हणत, मी संन्यास उपजतच ज्ञानी आणि बुद्धिमान असलेल्या या चारही ब्राह्मणानी विठ्ठलपंतांवर बहिष्कार टाकला. अशा त्यांना निवृत्ती, ज्ञानदेव,सोपान, मुक्ताबाई ही चार अपत्ये झाली. रामानंद स्वामींचा आशीर्वाद खरा ठरला म्हणून रुक्मिणीबाईना आपल्या मुलांतच त्या ईश्वर पाहू लागल्या. त्यांचे खूप आनंद झाला. टि টकचीपी Cे ज क ी 2006_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-18.txt कज जुलै-ऑगस्ट २00६ मुलांचे संगोपन करताना त्यांनी जननिंदेची, हेटाळणीची, कुचेष्टेची, मानापमानाची कधीच पर्वा केली म्हणून विठ्ठलपंत ब्राह्मणांना विचारायला गेले. नाही. आता आपल्या मुलांच्या मुंजी करायला हब्यात संन्याशांच्या मुलांच्या मुंजी करता येत नाहीत असे सर्व माता रुक्मिणी व पिता विठठलपंतांना वाटे, ब्राह्मणांनी सांगितले. त्यामुळे त्यांना अतिशय दुःख आपल्या मुलांकडे दैवी संपत्ती आहे. त्यामुळे आपल्या मुलांना लोकांकडून असा त्रास होणार नाही. पण त्यांच्या अपेक्षेपेक्षा उलटेच घडले. मुले थोड़ी मोठी झाल्यावर ती होऊ नये म्हणून त्या दोघा पति-पत्नींनी त्र्यंबके श्वरी बाहेर समाजात जाऊ येऊ लागली तेव्हा संन्याशाची पोरे जाऊन तेथे तपश्च्या चालू केली. तेथे विठ्ठलपंत सर्व म्हणून त्यांचा उपहासच होऊ लागला. गावातील लहान-मोठी, स्त्री-पुरुष सर्वच त्यांची हेटाळणी करीत असत. कोणी त्यांना जवळ येऊ देत नसे. आपल्यात झाले. येथे रहाण्यापेक्षा तीर्थयात्रेस जावे असे त्यांना वाटले. आपल्या मुलांना गावक-याकडून अधिक त्रास कुटुंबीयांना म्हणाले, बहमगिरीला प्रदक्षिणा घालूया. पण मार्ग खडतर आहे. वाटेत हिंस्त्र श्वापदे असतात.त्यावर ज्ञानदेव म्हणाले, नाहीतरी समाजातील शवापदे आपल्याला कमी छळतात कां? त्यापेक्षा ही बरी. नेमके प्रदक्षिणा घालत असतांना एक वाघ त्यांच्या सर्वांच्या मागे लागला.सारे जण जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळाले. सगळ्यांची चुकामूक झाली. निवृत्ती एका गुहेत शिरले. तेथे गहिनीनाथ होते. निवृत्तींनी गहिनीनाथांच्या या बालकांच्या बाललीलांमधून परमाथाच्या गोष्टी चरणी मस्तक ठेवून आशीर्वाद घेतला. गहिनीनाथांनी मिसळू देत नसे. परंतु ही ज्ञानी,विचारी, सद्गुणी परिस्थितीचे परिशीलन करणारी मुले या गोष्टी मनाला लावून घेत नसत. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. या म्हणीप्रमाणे दिसून येत होत्या. सर्वांचेच वागणे हे एखाद्या योगी निवृत्तींना ब्रहमबोध करून त्यांच्या मस्तकी हात ठेवला पुरुषाप्रमाणे होते. मातापित्यांचे भक्तीचे संस्कार व त्यांना आत्मज्ञान दिले. गहनीनाथांनी निवृत्तींना येत होते. लहानपणापासूनच त्याच्या मनावर घडून सांगितले की मी दिलेले ज्ञान तू ज्ञानेश्वरांना दे. ते सान्या सर्वांचे चित्त स्थिर असे. शांतता व प्रसन्नता सतत त्याच्या जगाचा उदधार करतील. जवळजवळ सात देवसानी आश्रयाला होती.त्यामुळेच समाजाकडून होणारी निंदा किंवा छळ यांचा त्यांच्या मनावर काहीच परिणाम झाला नाही. निरवत्तिनाथ परत आले व साऱ्या कृटुंबीयांची भेट झाली. निवृत्तिनाथांनी आपला धाकटा भाऊ ज्ञानेश्वर याला हे आत्मज्ञान दिले. आता ज्ञानेश्वर अधिकच तेजस्वी दिस लागले. नंतर ज्ञानेश्वरांनी सोपान व आईवडिलांच्या छत्रछायेखाली चारहीं मुलांचे जीवन फुलत होते. उमलत होते. गावच्या फुलासारखें मुक्ताबाईला आत्मज्ञान दिले. बहिष्कारामुळे ही मुले आपल्या कुटी-भोवतीच खेळत. पुढे प्रवास करीत ते सर्वजण पैठणला आले. आपल्यातच बाललीला करत. त्यांना शिकवण्यास कुणीही तयार होईना. मग वडिलांनीच त्यांचे विठ्ठलपंतांना आशा होती की, पैठणला कदाचित शास्त्राध्ययन सुरू केले. ही मूले सायंकाळी धर्मगंश मुलांच्या मुंजी होतील. पण तेथील वाचत. आपल्या मातापित्याबरोबर परमाथावर चर्चा ब्राहुमणांनीही मुलांच्या मुंजी करण्यास नकार दिला. शेवटी आळंदीला करत. त्यांचे बोलणे, त्यांची ज्ञानग्रहण करण्याची शक्ती आल्यावर तेथील ब्राहुमण पंडितांना विठ्ठलपंत अतिशय त्यांची प्रगल्भता ही सर्व संतत्वाची लक्षणे पाहून मातापिता दोघेही मनातून अत्यंत आनंदी होत. कळवळून म्हणाले मुलांचा काय अपराध? ब्राह्मण म्हणाले, ती संन्याशाची मुले आहेत , हाच त्यांचा जिचोनकीनक के पैोकी कमकदी के ेपी की द्ग करजरि करीहै। जककेर्। 2006_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-19.txt ब कब जुलै-ऑगस्ट २00६ अपराध. विठ्ठलपंत म्हणाले, यावर मी आपण सांगाल पूर्वापार या एक उपाय शास्र मते । अनन्य भक्ती ते ते प्रायश्चित्त भोगायला तयार आहे. त्यावर ते पाषाण- अनुसरावे ॥ तीव्र अनुतापे करावे भजन । गोखर आणि हृदयी ब्राहुमण म्हणाले यावर एकच शिक्षआ. ती म्हणजे श्वान वंदोनिया॥ देहान्त प्रायश्चित. जन्मापासूनच योगी असलेल्या या भावंडांना या विठ्ठलपंत घरी परतले ते मनाशी काही निश्चय निर्णयाने अजिबात दुःख झाले नाही. उलट आनंदच करूनच. रात्री सर्व मूले झोपली असतांना दोघां पति- झाला. या बालयोग्यांनी निराशेचे सावटही मनावर येऊ पत्नींनी आपल्या मुलांकडे डोळे भरून पाहन घेतले, आणि न देता निर्भयपणे, विनयाने, आपल्या परमात्मज्ञानाचे, नदीकडे प्रस्थान केले. रात्रीच्या काळोखात दोघांनीही योग सामर्थ्याचे दर्शन घडविले. ज्येष्ठ बंधू आणि गुरू डोहात स्वत:ला झोकून दिले. सकाळी मुले जागी निवृत्तीनाथांच्या परवानगीने ज्ञानेश्वरांनी त्याविद्वान झाल्यावर पाहतात. ते आई-वडील नाहीता पंडितांसह जमलेल्या सर्वच लोकांना आपल्या अंगच्या निवृत्तिनाथांनी अंतज्ञानानेच जाणले. त्यांनी सर्वांना धीर दिव्यशक्तीने अवाक् करून टाकले. दिला. मुलांनी याबद्दल कृणालाही दोष दिला नाही ब्राह्मणांना दोष दिला नाही. ती समाजावर चिडली नाहीत. मनातून दुःखी झाली पण चरफडली मात्र नाहीत. शा्त्राबद्दल त्यांनी एकसुद्धा वाईट शब्द उच्चारला नाही. रेड्याच्या पाठीवर आसुडाने मारलेले फटक्यांचे वळ ज्ञानेश्वरांनी आपल्या पाठीवर उठलेले सर्वांना दवाखवन दिले; आणि मानव व प्राणी यांच्यातील आत्मा ार एकच आहे हे सिद्ध केले तसेच रेड्याच्या तोंडातून विठ ठलपंतांनी देहांत प्रायश्चित घेऊनही वेदपठण करवून घेऊन विद्वानांना आपली मुलांच्या मुंजी झाल्या नाहीतच. आता स्वत: मुलांनी अध्यात्मशक्ती दाखवून दिल्यावर त्या विद्वानांच्या ब्राह्मण पंडितांसमोर न्याय मागायचे ठरविले. माना शरमेने खाली गेल्या. सारे ज्ञानेश्वरांना शरण आले. आळंदीतील ब्राह्मणांनी पैठणमधील ब्राह्मणांकडे त्यांना साऱ्यांनी या बालकांच्या जयजयकाराच्या घोषणा न्याय मागण्यासाठी पाठविले. तेव्हां मुलांनी पैठण केल्या. गाठले. एवढे मोठे विद्वान पंडित कुणी हसत होते, कुणी कुचेष्टा करत होते. प्रमुख धर्माधिकार्यांने ज्ञानेश्वरांना जवळ घेऊन कुरवाळले आणि सांगितले की जी बालके स्वयंशुद्धच एवढ्याशा वयातील या धैर्यवान तेजस्वी आहेत. त्यांना आणखी शुद्ध काय करायचे? एवढे बोलून बालकांबद्दल त्यांच्या मनात सहानुभूती दया या भावना त्यांनी स्वतःच ज्ञानेश्वरांना साष्टांग दंडवत घातला. तर नव्हत्याच. उलट तुच्छ भावना, कुचेष्टा, टवाळी त्यानंतर पैठणच्या ब्राह्मणांनी एकमुखाने शुद्धिपत्र तयार यांनी त्या ब्राह्मणांचे संवाद भरलेले होते. पैठण हे करून ते ज्ञानेश्वरांच्या हाती ढिले. त्यांनी ज्ञानेश्वरांना त्याकाळी गाजलेले धर्मपीठ म्हणून ओळखले जाई. परंतु सांगितले की, तुम्ही चारही भावंडे अत्यंत पवित्र आहात. तेथे हिंदु धर्मच नव्हे तर सर्वच धर्माचा अआत्मा असलेला तुम्हाला कोणतेच प्रायश्चित्त घ्यायची गरज नाही. ज्या मानवधर्मही त्या ब्राह्मण पंडितांना कळला आहे असे धर्मप्रचाराच्या का्यासाठी तुमचा जन्म झाला आहे, त्या दिसत नव्हते. निवृत्तिनाथांनी परत एकदा अत्यंत धर्मप्रचाराच्या कार्यास नम्रपणे त्या विद्वानांना विनंती केली, परंतु त्यांनी अनेक धर्मग्रंथ वाचले, व नंतर सांगितले, सुखवात करावी. मग पैठण क्षेत्री मुक्ामी असतानाच त्या विद्वान पंडितांच्या साक्षीनेच भावंडांनी धर्मप्रचाराच्या कार्यास नाही प्रायश्चित उभय कुळ भ्रष्ट । बोलियेले सुरूवात केली. ज्ञानेश्वरांना गीता फार आवडायची. सर्व केकी पी पीसंत्रकीके पंक क कक न R६ कदी वी 2006_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-20.txt जुलै-ऑगस्ट २00६ गीता त्यांना पाठ होती. निवृत्तिनाथ ज्ञानेश्वरांना म्हणाले, आपण सर्व जण तीर्थयात्रेला जाउऊ, ज्ञानेश्वरा कीर्ती आळंदीतही येऊन पोहोचली होती. त्यामुळे तू ठिकठिकाणी भजन, प्रवचन कर. तुझे मुख हे प्रत्यक्ष सरस्वतीचे निवासस्थान आहे. तू लोकांना ज्ञान दे गीता संस्कृत भाषेत आहे. त्यामुळे लोकांना त्यातील ्लोकांचा अर्थ समजत नाही. म्हणून तू मराठीत ओव्या झाला. आळंदीतील लोकांनी अतिशय प्रेमाने त्यांचे रचून गीता सांग. लोकांपुढे ज्ञानाचे भांडार उघडे कर. ज्ञानेश्वरांना हे पटले. मग सर्वजण निघाले. ज्ञानेश्वरांचा या मुलांचे योगसामर्थ्य, परमार्थज्ञान याविषयीची आता पैठणचे शुद्धिपत्र दाखवून आम्हाला शुद्ध करून घ्या म्हणण्याचे काहीच कारण नव्हते. उलट हे योगी आपल्या गावचे आहेत याचा आळंदीकरांना आनंद त्. स्वागत केले. पुढे एकदा चांगदेवांनी ज्ञानेश्वरांना पत्र लिहायला घेतले. मायना काय लिहावा हेच सुचेना ! नुसता आवाज ऐकूनच सर्वांना समाधान मिळे. आंतरिक आनंद मिळे. कारण ज्ञानदेव वयाने लहान पण ज्ञानाने महान! मग त्यांनी तो कागढ कोराच पाठवून दिला ज्ञानेश्वरांकडे. दिली.आता सर्व भावंडे पैठणहून निघाली निवृत्तिनाथांनी ज्ञानेश्वरांना सांगितले, सिद्धीच्या ताव्याने भरलेला आणि अहंकाराच्या आहारी गेलेला पोहचली. हे गाव प्रवरा नदीच्या किनाऱ्यावर आहे. चांगदेव ब्रह्मज्ञानाविषयी कोरडा आहे. त्याच्या अंतरास बोध होईल असे उत्तर तूच त्यांना लिही. ज्ञानेश्वरांजी लोकांना भक्तिमाग्ाची शिकवण मजलदरमजल करीत नेवासे येथे महादेवाच्या देवळात तेथील महादेवाच्या देवळात ही भावंडे राहू लागली. नेवासे येथे असताना मृत झालेल्या -सौभाग्यवती गुरुची आज्ञा शिरसावंद्य मानून ज्ञानेश्वरांनी ज्ञानाचे निरूपण करणारे पत्र ६५ ओव्यात लिहुन त्यांना भव-असा ज्ञानेश्वरांनी आशीर्वाद दिला, आणि मृत पाठविले. हे ६५ ओव्यांचे पत्र म्हणजेच चांगदेव पासष्टी सच्चिदानंदास परत जिवंत केले. याच सच्चिदानंदानी होय. ते पत्र चांगदेवांनी वाचले. त्यांना अर्थबोध झाला घेण्याचे काम मोठ्या नाही. चांगदेव वाघावर बसले. हातात सळसळणारा साप घेतला आणि निघाले ज्ञानेश्वरांना भेटीला. स्वतःचे सामर्थ्य सिद्ध करायला. त्यावेळी निवृत्ती, ज्ञानेश्वर, सच्चिदानंदाच्या सती जाणाऱ्या विधवेस ज्ञानेश्वरीच्या सर्व ओव्या लिहुन आनंदाने केले. ज्ञानेश्वर तोंडाने ओव्या म्हणत व सच्चिदानंद ते लिहुन काढत असत. ज्ञानेश्वरी लिहुन झाल्यावर पुढे जाताना वाटेत सोपान, मुक्ताबाई हे चौघेजण एका भिंतीवर बसले एका दगड -मातीच्या मशिदीस बोलावयास लावन चांगदेवांचा हेतु कळाला. ज्ञानेश्वरांनी ते चौघेजण ज्या भिंतीवर बसले होते, ती भित आपल्या योगसामर्थ्याने चालवली. त्यावर चांगदेवांना ज्ञानेश्वरांचे सामश््य कळन आले. हो ते.ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वरांनी तेथील फकिराचा अहंकार ढूर केला. गावोगावी भजन,प्रवचन कीर्तन करीत करात ही भावंडे गोदावरी नदीच्या तीरावर आली. तेथे चांगदेव जामक तपस्वींचा आश्रम होता तैथे मुक्ताई व ज्ञानेश्वरांनी आपल्या योगसामर्थ्याने तेथील लोकांना चकित केले. तेथील अनेक प्रेते जिवंत झाली.जिक डे तिकडे या शिल्लक होता परमात्माभेटीसाठी उत्सुक मुमुक्षु, त्यांनी भावंडांची कीर्ती पसरू लागली. चांगदेव समाधी ज्ञानेश्वरांचे पाय धरले. आपल्याकडील सिद्धीमुळे बसल्यामुळे त्यांची या भावंडाशी भेट झाली नाही. चांगदेवांनी आपल्यातील अहंकाराचा पराभव मान्य केला. आता त्यांच्यात लावून आत्मसमाधान मिळत नाही हे त्यांना आता कळले होते. ही चिमुरडी भावंडे खऱ्या आत्मानंदात न्हाऊन निघाली आहेत हे त्यांनी जाणले. भावंडे आळंदीच्या मा्गाकडे लागली. हळू हळू ता ঘট पदेवी कके मुडय 2006_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-21.txt जुलै-ऑगस्ट २०0६ ते ज्ञानेश्वरांना म्हणाले, मला आत्मज्ञान हवे आहे. कुं भार, जनाबाई अशी बरीच संत मंडळी भेटली. आज ती प्राप्ती झाल्याशिवाय मी जाणार नाही. ज्ञानेश्वर त्यांच्याबरोबर तीर्थयात्रा करून ही सर्व भावंडे परत म्हणाले, चांगदेवा, परमात्मप्राप्तीसाठी एक दिव्य करावे आळंदीला आली. लागते. आहे तुमची तयारी? चांगदेव अधीरतेने म्हणाले, हो मी तयार आहे. ज्ञानेश्वर स्मित हास्य करीत म्हणाले, तुला प्रथम एक बळी द्यायची गरज आहे. चांगदेव म्हणाले प्रेमाने निरोप घेतला आणि निवृत्तिनाथांच्या परवानगीने आता ज्ञानेश्वरांना वाटू लागले की आपले जीवित कार्य संपले. त्यांनी सर्वांची भेट घेतली. सर्वांचा आहे मी तयार ! उद्या येतो मी बळी घेऊन. नंतर ते आपल्या मुक्कामी गेले. आपल्या सर्व शिष्यांना म्हणाले तुम्ही नेहमी मला म्हणता की तुमच्यासाठी प्राण ओवाळून १२९६ संत ज्ञानेश्वर समाधिस्थ झाले, या घटनेला आता टाकायची आमची तयारी आहे. तर मग तुमच्यापैकी . कुणीतरी एकानेच बळी म्हणून तयार रहा. असे सांगून चांगदेव झोपी गेले. सकाळ झाली. त्यांनी शिष्यांना हाक दिली. बघतात, तो सारे शिष्य एका रात्रीत पळून गेलेले! शेवटी ते ज्ञानेश्वरांना म्हणाले, मी हरलो. आपण माझाच जिवंतपणीच समाधी घेतली. यावेळी ज्ञानेश्वरांचे वय अवघे २१ वर्षाचे होते. तो दिवस कार्तिक वद्य त्रयोदशी सातशेहून अधिक वर्ष पूर्ण झाली पावित्र्य, ज्ञान, विवेक, विनम्रता, दया यांची मूर्ती म्हणजे संत ज्ञानेश्वर । त्यांच्या वर्णनासाठी शब्द अपूरे पडतात. सर्वव्यापी चैतन्याचा अनुभव त्यांनी घेतल्यानेच ते सहज-भावाने हे विश्वची माझे घर असे म्हणू शकले. बळी घ्यावा ही विनंती. श्री क्षेत्र आळंदी येथे समाधिस्थ होऊन आपल्या त्यावर ज्ञानदेव चांगदेवांना उत्तरतात, अरे मी तुला बळी मागितला तो माणसाचा नाही. तर तुइयातील -मी- चा. तडयातील अहंकाराचा. पत्रातील ६५ ठिकाणी या चैतन्यरूपी ओव्यांमधून मी हेच सांगितले होते. पुढे ! त्या ओव्यांचे अमृतप्राशनाचा आनंद आपण घेऊ शकतो. निरूपण करायला ज्ञानेश्वरांनी मुक्ताबाईस सांगितले. तेव्हां ते निरुपण मुक्ताबाईने चांगदेवास केले. तच सान्या विश्वरूपी घरामध्ये अविरत पसरणाऱ्या चैतन्याचा बनून राहिले. खरोखरी आजही श्रीक्षेत्र आळंदी येथे त्यांच्या समारधीच्या स्त्रोत संत ज्ञानेश्वरांच्या पाठोपाठच वर्षभरात सोपानदेव, मुक्ताई, निवृत्तीनाथ यांनीही आपल्या कार्यास पूर्णविराम दिला. ही चारही मुले लौकिक अर्थाने जरी लहान दिसत असली तरी ती असामान्य होती. त्यांना फार मोठ्या तत्त्वे । प्रकृति नि्गुण, प्रकृति सगुण, दीर्पे दीप पूर्ण एका आत्मिक बळाची देणगी लाभली हो ती. त्यांना परमेश्वराच्या मायेची पाखर लाभली होती. मुक्ताबाईंच्या खेळण्याच्या वयात तिच्या पारमार्थिक जीवनाची निजतत्त्व आप अवधाचि पारपाक, एका रूपे ढीपक सुरूवात झाली होती. समाजकंटकांचे मन तिला लागले होते अंतिम विसाब्याची जाणीव ज्येष्ठ बंधू ज्ञानेश्वर यांनी करून दिली होती. तिला अध्यात्म हे वेगळेपणाने शिकवावे लागलेच नाही. न शिकवताही म्हणजे च सहजयोग होय या चारही भावंडांनी जे अध्यात्मातील गुढ़ विषयांवर ती सहजपणे बोलत असे. रावोरंक कोहं न म्हणेचि सोहं, साकारले अहं न कळे तया। लावियेला । कळू अव्यक्त आकार, साकर हे स्फूर्ति, जीवे शिवे प्राप्ती ऐसे केले। खरोखर, संत मुक्ताईच्या या अभंगाचा अर्थ आत्मज्ञान भोवतालच्या जगाला द्यायला प्रयत्न केला, त्या सर्वाचे सार म्हणजेच, श्री माताजीनी आपल्याला दिलेले सहजयोगाचे वरदान होय ! नंतर सर्व भावंडे पंढरपूरला विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाला आली. तेथे संत नामदेव, सावतामाळी, गोरा चके की द केदीपोफीक ी व दीज्र दो केय ्टनीची यं 2006_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-22.txt जुलै-ऑगस्ट २००६ धर्माच्या लोकांचा आदर कारण एका धर्माचे लोक दुस-्या करत नाहींत. हे सर्व विक्षिप्त वाटते. हा सदभाव कोठेच दिसत नाही. ते प्रेम नाही. उलट सर्व एकमेकांशी भांडतात, झगडतात, हिंसाही करतात. देवाच्या व धर्माच्या नावावर है जे चालले आहे, लोक एवढे क्रूर बनले हे सर्व मूर्खपणाचे, ईस्टर पूजा प.पू.श्रीमाताजी निर्मला देवींचे भाषण (सारांश) इस्तंबूल - ट्की २१ एप्रिल २००२ दुःखकारक आहे. यावर एकच तोडगा, सर्वाना आत्मसाक्षात्कार देणे. ज्याला कुराणात 'मिराज' म्हटले आहे. पण ते हा 'मिराज नाही असे मोहम्मदसाहेबांना आत्मसाक्षात्कार प्राप्त होता, इतर आज येथे जीझस खाइस्ट व माता मेरी यांची पूजा कुणालाही मिळणार करण्यासाठी आपण जमलो आहोत. सांगतात. खिस्तांची आई येथे आली आणि तुर्क स्थानात कोणालाही नव्हता, पण याचा अर्थ त्या लोकांना त्याचा प्रतिबंध केला असे म्हणणे चुकीचे आहे. आत्मराक्षात्कार वास्तव्य केले हा एक मोठा योगायोग आहे. खिस्तांना सुळावर चढविल्यानंतर त्यांचे येथे येणे आणि रहाणे हे हा सर्वांकरिता आहे. मग ते आफ्रिकेतील. इंग्लंडमधील, आश्वर्यच नाही का? आईबरोबर ते येथे येऊन गेले भारतातील व अमेरिकेतील कुठलेही असतील. त्यांना असतील. असे म्हटले जाते की ते काश्मीरला गेले व सर्वांना 'मिराज' मिळू शकेल. मानवाला एकमेकाविरद्ध त्यांचेबरोबर त्यांची आईही होती. जाता जाता ते तेथे गेले लढण्यासाठी निर्मिलेले नाही. जनावरे कधीही आपापसात भांडत नाही. मग माणसे का भांडतात? तेही धर्माच्या खिस्तांचे अवतरण धमाचे एकत्व मिळविण्यासाठी झाले, पण खिश्चन भांडू लागले , दुसऱ्यावर वर्चस्व करु लागले. परमेश्वराच्या व धर्माच्या नावावर असण्याची शक्यता आहे. नावाखाली ! आज आपण त्याचे पूजन करणार आहोत. सहजयोगाला अनुसरून मेरी माता महालक्ष्मीचाच अवत्तार होत्या; त्यांनी आपल्या मुलाचा धर्मकारणासाठी त्याग केला. पण त्याची किंमत लोकांना समजली नाही. दुर्दैवाने त्यांचे दैवी व्यक्तित्व कोणालाच ओळखता आले नाही. ज्यांनी ख्िस्तांना जन्म दिला अशा महान व्यक्तीची ओळख सहजयोगातूनच समजते. त्यांचा कोणी, विशेषत: इस्लामी करतो, त्यांच्यातील एकत्व न समजण्याइतके आम्ही जगतात आदर केला नाही हे मोठे दुर्दैवच. यामुळेच इस्लामी संस्कृतीत र्त्रियांचे स्थान गौण आहे; त्याबद्दलचे अनुभव आमच्या मध्यवर्ती मज्ज्यासंस्थेवर, आमच्या चक्रांवर काही चांगले नाहीत. आम्ही परित्यक्त स्त्रियांच्या आधिष्ठित आहेत. केवळ लोक इतिहास सांगतात म्हणून पुनर्वसनासाठी संस्था काढली. त्यात विशेषतः मुस्लिम त्यांचे अस्तित्व आपल्या आत आहे म्हणूज नव्हे तर ते स्त्रियांची संख्या जास्त आहे, ही दुःखाची बाब आहे. एकत्रित विश्वाच्या उत्थानासाठी कार्यरत आहेत हे मोहम्मदांनी सांगून ठेवले, 'तुम्ही मातेचा सांभाळ करा', महत्त्वाचे. तरीसुध्दा आठ-दहा मुले असणार्या मातांची अशा संस्थेत संख्या जास्त आहे. तरीही संस्थेने त्यांना सामावून घेतले. खिस्तांच्या जीवनाचा गाभा आहे. त्यासाठी त्यांना अनेक क्षुल्लक अशा धार्मिकतेकडे आम्ही ढूर्ल क्ष करून त्यांना स्वीकारले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 'मानव धर्म'; आम्हाला हा त्याच धर्तीवर आहे. आत्मसाक्षात्कार अर्थात सर्व धर्माना एकत्र बांधायचे आहे. हे कठीण काम आहे उत्थानानंतर तुमच्या चुकीच्या कल्पना, पूर्वग्रह दूर भांडणे करू लागले, जगात एक प्रकारचा हा गोंधळच आहे. आमचा धर्म हा वैश्विक आहे. एकच धर्म.आम्ही सर्व देव-देवतांचा मान राखतो, आदरभाव ठेवतो व त्यांची पूजा अडाणी नाही. आणि आत्मासाक्षात्कारानंतर ते सर्व पुनरुत्थान तेही स्वतःच्या देहासहित हा यातना व अनेक दिव्यांना सामोरे जावे लागले. सहजयोग कचीनेको द्रो बड ककसची पी 013 मिनी को कটदोड सं नो दगप b8 दग 2006_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-23.txt कp क क जुतै-औगस्ट२00८ होऊन, एका विशेष जाणीवेत तुम्ही उतरता. हे सर्व घडवणे क्रुसावर चढवले गेले. त्यांच्या आईचाही छळ झाला. हे कां खडतर होते. भारतात किंवा कोठेही लोक अज्ञानाच्या घडले तर ते प्रेमाची शिकवण देत होते, एकमेकांवर प्रेम अंधारात व एकमेकांच्या हेवेदाव्यात अडकले होते. ही द्वेष करण्यास सांगत होते म्हणून. तुम्ही कुठल्याही प्रकारे भावना भारतात नव्हे तर बाहेरही होती जसा 'हिटलरचा लोकांना सहाय्य करा, पण त्यांच्याविषयी प्रेम ठेवा. उदय केवळ मानवजातीच्या हेटाळणीसाठी जणू हिटलरचा त्यातूनच तुम्हाला दुसर्याक डून आनंद मिळेल व जन्म होता. सैतानी शक्तीच्या या अवताराने भयंकर एकमेकांना जाणाल. एकदा का तुम्ही लोकांवर प्रेम अनाचार घडविला. ज्या त्हेने त्याने मानवहत्या केली, करायला लागला की सर्व भ्रम नष्ट होतील. जरी तुम्ही तसा विचार कुठल्याही मानवात असणार नाही. लहान खिश्वन, मुस्लिम वा हिंदू म्हणून जन्मला असाल तरी तुम्ही बालके, म्हातारे- कोतारे यांची गॅस चेंबरमध्ये अगदी एकमेकांना अलग का समजता? तुम्ही सर्वजण एकाच निर्घृण हत्या केली. मी त्या जागेला भेट देऊ शकले नाही प्रकारे जन्म घेतला. सर्व काही चेहरा इ. सारखे आहे. मग आणि ते मानवणारे नव्हते. पण माझे यजमान तेथे जाऊन हे वेगळेपण कशाला? मला वाटते ही एक राजकीय प्रणाली आल्यानंतर सात दिवस आजारी होते. या सर्व त्याच्या असून संकुचितपणाचा कळस आहे. ज्यामुळे देवाधम्माच्या कल्पना अमानवी विकृतीचा नमुनाच असावा ज्यू नावावर हे सर्व खपवले जाते. याउलट सहजयोग हा सर्वांना लोकाना पकडून ठार मारण्यामागचा त्याचा हेतू अगम्यच एकत्र बांधणारा व देवतांचे एकत्व साधणारा योग आहे. होता. अशा अनेक विकृत घटना धर्माच्या नावाखाली समजा लांबच्या ठिकाणी ढक्षिण आफ्रिकेत, बेनिनसारख्या घडल्या, सगळे काही; भयंकर. खरे तर धर्म हा तुम्हाला ठिकाणी एक सहजयोगी होतो; त्यानंतर तेथे हजारोंनी प्रेम करण्यास सांगतो. ब्वेषभावना व हिंसाचार नव्हे सहजयोगी होतात. तेही तुमचे भाऊबंदच आहेत. तुम्ही तेथे अजूनही हे सरास चालू आहे याचे आश्चर्य वाटते. केवळ गेलात तर ते तुम्हांला आपले आप्त किंवा आपली मुले सहजयोगच हा मूर्खपणा थांबवू शकेल. कारण शेवटी आपण समजून वागवतील, भले तुम्ही कोणत्याही धर्माचे वा सर्व मानव आहोत. कोठूनही आला असाल. त्यांचे हे प्रेम पाहुन आश्वर्य वाटते. यासाठी खिस्तासारखे तुम्ही तुमचे उत्थान घडवा प्रेम करणे हा मानवाचा जन्मजात गुणच आहे. ही प्रेमशक्ती वा प्रेमाचा ठेवा प्रत्येक माणसात आहे. पण ही शक्ती एवढी आणि हे सहजयोगाळ्ारेच शक्य आहे. मोहम्मदसाहेबांनी याला 'मिराज' असे संबोधले. पण ते कोणाला हवे? आणि , कधीकधी हत्या याचा तिरस्कारच केला गेला आणि त्या लोकांचा नसता पण करतात. धर्मच्या नावाखाली हत्या घडविणे हे सर्वात छळ केला. के वळ अज्ञानाच्या अंधकारामळे मोठे पाप आहे. कदाचित त्यांना वाटते, त्यामुळे आपण स्वगत जाऊ. पण ते नरकात नक्की जातील याची लोकांना क्षीण झाली की ते एकमेकाशी भांडतात माइयाविरुद्धही आरडओरड करतात. पण मी स्वत: खंबीर असून, प्रेम हेच माझे अरत्र आहे लोकांत दूसर्याविषयीच्या थोडी जाणीव होत आहे. पण हे अजून रोज घडतच आहे. तर आपण सहजयोगी काय करू शकतो? तुम्ही त्यांच्या लक्षात आला. त्यामुळे माइ्या कार्याला चालना कोणल्याही धर्मात जन्मला असाल. पण त्याचे बंधन असू मिळाली. असे अनेक लोक मिळाले तर या सर्व गोष्टीं नये. तुम्ही खन्या प्रेम व आनंदाच्या धर्माने बद्ध अस्तास जातील. पण कट्टर धर्माभिमानातून अजूनही हे आहात.नाहीतर तुम्ही आपापसात भांडत रडतखुडत प्रकार चालू आहे. का हे कळत नाही. कुठल्याही ई*्वराच्या एकमेकांशी झगडत रहाणार? प्राण्यांचे तसे नाही, कुत्रीसुद्धा तशी नाहीत. केवळ एकमेकांचा ढ्ेष वाढवून दुसर्याला त्रास देऊन स्वत:वरही आपत्ती ओढवता. सहजयोगाचे एवढे आशीर्वाद आहेत की तुमच्या द्धेषभावना, हेवेदावे पोकळ असून त्यामागचा धोका नावाने असे घडते हे अत्यंत चूक आहे. त्यांना परमेश्वर व त्याचे प्रेम हे कळतच नाही. खखिस्तांचे जीवन बघितले तर त्यांना ३३ व्या वर्षीच ु कडफेपीनक सक क] ििदकद ३ ुि्दी क दन के के 2006_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-24.txt जुलै-ऑगस्ट २००6 की] आत सर्व देवता आहेत, जागृत आहेत आणि त्या पूर्णतेशी तुम्ही युक्त आहात. कुठल्याही भंपक कल्पनांशी तुमचा उशीर झाला होता, विमानतळावर काही चिनी तरुण आले संबंध नाही. महिलांच्या कॉन्फरन्सला मी गेले तेथेही थोड़ा यि होते, त्यांनी माझे सामानसुमान स्वत:धघेऊन मला तडक मेरी माता येथे येऊन गेल्या हे विशेष आहे. येथे त्यांचे त्या सेमिनारला घेऊन गेले. नंतर ते दोन मोटारी घेऊन वास्तव्य झाले मला माहीत आहे. येथे त्यांचे घरही आहे. आले, एक माइ्यासाठी व एक व्हीलचे अरसाठी. व त्यामुळे मला येथे येण्यात खूप आनंद होतो. महणून येथे त्यांचे खरेदीसाठी उत्तम बाजारपेठेत घेऊन गेले, अगढी तिसर्या पूजन करणे जरुरीचे आहे. शेवटी त्या खिस्तांच्या माता मजल्यापर्यंत पोहोचवले. त्यांचे हे प्रेम, ही ममता पाहन आहेत. आई ही आईच असते. मग ती खिश्वन, हिंदूवा मुस्लीम आहे हे कशाला पहावे? अशी ही महान माता जिने आपल्या तर मी कधी त्यांना पाहिलेही नव्हते, पण ते सर्व काही प्रेमापोटी, सर्व विश्वासाठी आपल्या मुलाचा आत्मत्याग स्विकारला, अशी धीराची, प्रेमळ, अखिल विश्वाची माता घडते व ते तुम्हा सर्वांच्या आत असते. विश्वात इतरत्र दिसेल का? इथे येण्यात एक योगायोग आहे. थेट न जाता येथे वास्तव्य करण्याचे तिचे काय प्रयोजन काहीतरी कथा बनवतो, लोकांना सांगून भडकवतो आणि असावे? येथे त्यांचे घर आहे तरी येथील ख्िश्वन स्वत:चा झगडे निर्माण होतात.जर्मनीत असेच घडले. पण आता ते पंथ सुरू करतील, खरिश्वन मुस्लिमांशी व मुस्लिम खिश्वनांशी बदलेल सर्व जगात परिवर्तन हवेः खूप त्रास सोसला, हा भांडतील. काहीही करा हे चालूच राहिले. एकमेकांना सहाय्य काही धर्म नव्हे, संतांची ही शिकवण नाही. लोकांत कटुता करण्याऐवजी हा गोंधळ चालूच राहिला. कोण म्हणेल चिनी लोक भारतीयांविरुद्ध आहेत? खरे विशेष होते. प्रेमाचा हा विशेष आविष्कारच होता. सर्व काही प्रेमातून होते काय तर एखादा राजकीय नेता येतो, पसरवणे ही एक भयंकर राक्षसी वृत्ती आहे. प्रेमाचा व भारतात अनेक महान व्यक्ती होऊन गेल्या:त्यांनी करुणेचा जो आनंद आहे तो तुम्ही जाणत नाही. लोकांना प्रेमाची शिकवण दिली. तरी तेथेही झगडे आहेत. भारतात बरेच मुस्लिम व हिंदू सूफीसंत होऊन गेले. त्यांचे म्हणजे एक कोडे आहे. त्यांचे जे नितिनियम काही का गुणगान लोक आजही करतात, पण त्यांचीही अलगपणे पूजा करून त्यांच्याच नावाकर झगडतात, कारण त्यांच्यात शुद्ध प्रेमाचा त्यात अंशही दिसत नाही. शुद्ध प्रेम कोणालाही मानवतेचा, प्रेमाचा, सहानुभूतीचा अभाव आहे. यामुळे कळत नाही, खरे तर तो त्यांचा जन्मजात ठेवा आहे. पण एकमेकांवर प्रेम करण्यातील चाआनंद ते लुटू शकत नाही. शुद्ध प्रेम कुठेच दिसत नाहीं, सर्व कांही खेळखंडोबा आहे. चीन व भारत कोठेही जन्मला म्हणून काय फरक पडणार त्यांना हे शोभत नाही. जनावरे तशी नसतात पण मनुष्य आहे? प्रत्येकजण मानव आहे. सर्वांना प्रेमशक्ती दिलेली आपली सीमा सोडतो. जीवनातील सौदर्याचा कलेचा हा आहे, ती प्रेमशक्ती तुम्हीही वापरा. आंता चर्चेसबद्दल बघितले तर त्यांच्या समस्या असोत, पण त्याचा तरास बिचाऱ्या मुलांना भोगावा लागतो. ठेवा व त्यापासूनचा आनंद लोपला आहे. झगडणाऱ्यांना मी माझ्या यजमानासह चीनमध्ये गेले होते. कोंबड्यासारखे कुठलेही चांगले दिसत नाही. फक्त त्यावेळी चिनींना भारतीय लोकांबद्दल आदर नव्हता. पण झगडणे हेच समजते. एकमेकातही भांडतात. आपल्याच भावंडाना सतावतात. मग धर्माचे नाव कशाला घ्यावे? त्यानी माझा खूप आदर केला हे बघन वाटले. चिनी लोकांबद्दल तो एक भ्रम होता. मला तर ते धर्मने काय साधले? खिश्चन, हिंदू मुस्लीमच नाहीतर अत्यंत कनवाळू , माझा तर मान ठेवणारे असे दिसले. मी इतरही धर्मात सर्वत्र गढूळ वातावरण आहे. कलियुग असले उतरले होते त्या हॉटेलमधे माइ्या पायातील पैंजण म्हणून काय झाले? मला काही समजत नाही. तुमच्यातील हरवले(पडून गेले) ते त्यांनी परत पोष्टाने पाठविले. केवढा प्रेमशक्तिला तिलांजली का देता? सर्वांना आश्वर्य रविस्त सतत हेच सांगत. सर्व प्रेमाविषयी, त्यांचा आदर व प्रेम ! ी कैफ को को सें 8 कারফ কক ट कीe oe sf ট की क केकॉक ১৪ 2006_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-25.txt जुलै-ऑगस्ट २006 आपल्यासारखेच शेजार्यावर प्रेम करा म्हणत- असा दुसरा आशीर्वाद असावा. कोणीही छळणार नाही, कोणीही कोणी दिसतो का? रिखिश्चवनांनी खिस्तांची शिकवण घेतली, मुस्लीमांनी महंमदांची व हिंदूनी श्रीरामाची. पण त्यातून शुद्ध ठेवा. ईश्वराच्या या कृपावृष्टीचे असे अनेक चमत्कार काय मिळवले ? ते या प्रेषितांच्या जवळपास तरी वाटतात लोक मला सांगतात. याचे मला बिलकूल आश्चर्य वाटत कां? त्यामागचे कारण माइ्या मते त्यांचा दोष नसून त्यांना नाही. पण अशा सज्नन लोकांबाबत देवता आता जागृत आत्मसाक्षात्कार मिळाला नाही हेच आहे. आहेत हे मला ठाऊक आहे, ते तुमची काळजी घेतील. आत्मसाक्षात्काराशिवाय तुम्ही काही समजणार नाही, तुम्हाला आधार देतील, सर्वकाही घडेल पूर्वी कशातच आनंद वाटणार नाही. जर्मनीमध्ये जे घडले किंवा मोहम्मदसाहेबांना त्रास दिला, इतरांना दिला, पण आता हिरोशिमाची झालेली अवकळा बधितली तर मला कंप शक्य नाही. आता सहजयोग्यांना कलसाच त्रास होणार सुटतो. हे बघवत नाही, भयंकर अमानुष. आताचे दिवस जाही, मी खात्री देते कारण त्यांच्यावर स्वत: ईश्वराची असे आहेत की स्वत:च्याच मुलांना ते मारायला निघालेत. मेहेरनजर आहे. अशा तर्हेची अशी अनेक पत्रे सतावणार नाही, फक्त तुम्ही नम्रता बाळगा. तुमचे चरित्र याउलट सहजयोगाकडे पहा, लोक एकमेकांवर सहजयोग्यांकडून मला आली आहेत अपार प्रेम करतात कारण ते सर्व मानव आहेत. तुम्ही एकमेकांवर प्रेम करा, एकमेकांना सावरा हाच त्याचा गाभा करा. तुम्ही अत्यंत नम्र व प्रेमळ रहा. हेच प्रेम आहे. हे निर्माण झाले तर तुम्ही सशक्त असे सहजयोगी जीवनात उपयोगी ढरेल; हाच खिस्तांचा संदेश आहे. ते व्हाल. देवतांचेही तुम्हाला पारठिंबा व आशीर्वाद लाभतील. म्हणाले "त्यांना क्षमा करा त्यांना समजत नाही ते काय तुमच्यातील प्रेमापोटी त्या तुम्हाला तुमच्या समस्यातून करत आहेत " ज्यांनी त्यांना सुळावर चढविले अशा अडथळे दूर करण्यात सहाय्य करतील. हीच कलियुगातील कृतध्न लोकांबद्दलसुद्धां अत्यंत प्रेमाने ईश्वराकडे आर्जव देणगी आहे. हे पूर्वी कधीही अस्तित्वात नव्हते. म्हणून प्रथम स्वत:वर विश्वास ठेवा. सर्वांवर प्रेम तुमच्या करतात- हे पिता त्यांना क्षमा कर कारण ते काय करतात तुम्ही स्वत: प्रेमळ असाल तर परमेश्वर अगढी है त्यांना कळत नाही. केवढे हे प्रेमळ व्यक्तित्व. पलीकडे जाऊन तुमच्या समस्या दूर करेल.जे तुम्हाला त्रास देतील त्यांचा समाचार घेईल. माझा तसा अनुभव आहे. मी सहजयोग्यांमध्ये एकमेकांवरील प्रेम दिसून येते. - आम्ही कधी काही करत नसते, कुणाला त्रास देत नाही, कोणाचे सर्व प्रेमळ आहोत, या गुणांची आज पूजा, त्यांच्या वाईट चिंतीत नाही कोणाशी झगडत नाही वा ओरडत नाही. पूजेबरोबर आपण करू या. सर्व सहज घड्ते. मी कुठल्याही देवाला हे करा असे सांगत नाही, परमेश्वर हा सर्वांना महान न्याय देणार आहे. त्याच्या प्रेमाने व मार्गदर्शनाने कोणाचे यत्किंचितही नुकसान संपन्न व्हावे यासाठी ईश्वर तुम्हाला शक्ती देवो- हेच होणार नाही हे मी खात्रीने सांगते. हाच तम्हाला माझे आशीर्वाद या प्रेमाच्या जाणीवेतून तुम्ही आशिर्वाद आहे. कलियुग भयंकर आहे, लोक बिघडलल अनेक, चमत्कार घडवून आणाल. एक दोन लोक सोडलेत तर जगातील ९0 टक्के तुम्ही पूर्ण सक्षम असे सहजयोगी व्हावे, तुमच्यातील प्रेमशक्ती वाढण्यासाठी व त्यामुळे तुमचे जीवन कलियुगाचा आहेत मान्य पण आता देवताच फार जागृत आहेत, फार दक्ष आहेत. या काळात खिस्त असते तर त्यांना सुळावर चढविण्यात आले नसते. पण हाही एक कलियुगाचाच ईश्वराचे तुम्हाला अनंत आशिर्वाद तरी न्यून ते पुरते । अधिक ते सरते ॥ करुनी घेयावें हे तुमते । विनवितु असे । ఒక ిక श ई केनकेफेसे को . डीट डeি इe so s २० ईs s s5b। ककीकन पी्र कत्र 2006_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-26.txt वर्ल्ड फाऊंडेशन प्रोग्राम, दि. ८ जुलै २००६ ा ा हक म ि े भी ाय 2006_Chaitanya_Lehari_M_(Scan)_IV.pdf-page-27.txt निराकार श्रीकृष्ण पूजा २००६, पुणे ३ै .न ी भ