चैतन्य लहरी मार्च - एप्रिल २००७ अंक क्र. ३/४ ५ ा े म ब क NY क ॐ मा र बाढदिवस समारंभ, २० मार्च २००७ ा न ान আা। ১ थ अ) Bর ा শ मार्च - एप्रिल २००७ अनुक्रमणिका । ईस्टर पूजा, प्रतिष्ठान, श्रीमाताजींची अमृतवाणी, ८,एप्रिल २००७ । ईस्टर पूजा (वृत्तांत),प्रतिष्ठान, ८ एप्रिल २००७ शिवपूजा- वाढदिवस समारंभ, निर्मलनगरी पुणे (वृत्तांत) * = = + ৬ वाढदिवस समारंभ, प्रतिष्ठान, २० मार्च २००७ ****** ८। शिव पूजा, श्री पापार्जीचे भाषण, १९,एप्रिल, २००७ * * +৯ * + = ম ন सहज संग्रहालय उदघाटन सोहळा, श्री पापार्जीचे भाषण, २० मार्च, २००७ ..००. * प =+२० = सहज संग्रहालय उद्घाटन समारंभ (वृत्तांत), २० मार्च, २००७ १० श्रीमाताजी व श्री पापाजी लग्नाचा ६०वा वाढदिवस समारंभ, (वृत्तांत)प्रतिष्ठान ७, एप्रिल २००७ ११ श्रीमाताजी व श्री पापाजी लग्नाचा ६०वा वाढदिवस प्रतिष्ठान, (वृत्तांत) ६, एप्रिल २००७ १२ १३ श्रीमाताजींच्या लग्नाच्या ६०व्या वाढदिवसाच्या दिवशीचे श्रीपापाजींचे भाषण प्रतिष्ठान,७, एप्रिल २००७ वे अक्षयतृतीया पूजा, (वृत्तांत) प्रतिष्ठान, पुणे ,१९, एप्रिल २००७ १५ १५ श्रीमाताजींचे प्रतिष्ठानमधून प्रस्थान ( वृत्तांत) २०., एप्रिल २००७ १६ । ईस्टर पूजा, प.पू.श्रीमाताजी निर्मलादेवींचे भाषण, कलकत्ता, एप्रिल ९५ की म ा रमर सर्व सहजयोग्यांना कळविण्यात येते की, सहजयोगातील कॅसेट,सी.डी., पुस्तके, मासिके,श्रीमाताजींचे फोटो, कॅलेंडर, चैतन्यलहरी मासिके, श्रीमाताजींची पेंडॉल्स, इ. साहित्य भारतभरातील वितरण व विक्री व्यवस्था, "निर्मल ट्रान्स्रमेशन प्रा.ति.पुणे" या कंपनीमार्फत होत आहे. तरी सर्व सहजयोग्यांना कळविण्यात येते की, निर्मत ट्रान्स्फरमेंशन प्रा.लि.पुणे या कंपनीच्या लेखी परवानगी शिवाय वरील साहित्याची निर्मिती तसेच परस्पर विक्री कुणीहीं करु नये. तसे केल्यास त्याची जबाबदारी संबंधित सहजयोग्यावर व लिडरवर राहिल. तसेच चैतन्य लहरी मासिकचे सन २००७ सालासाठी नवीन सभासदत्व घेण्यासाठी धनादेश पाठविताना तो " NIRMAL TRANS- FORMATION PVT. LTD." या नावाने पाठविताना पाकिटावर चैतन्य लहरी (मराठी) लिहिणे आवश्यक आहे. सभासदांची वार्षिक वर्गणी मागील वर्षाप्रमाणेच अंक हातपोच घेणाऱ्यांसाठी रुपये २००/- व पोष्टाने मारगविणार्यांसाठी रुपये २२५/- एवढी ठेवली आहे. तसेच परगांवच्या सहजयोग्यांनी शक्य झाल्यास ग्रुप बुकिंग केल्यास अंक पोष्टाने पाठविताना सोईचे होईल. कंपनीचा पत्रव्यवहाराचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे. NIRMAL TRANSFORMATION PVT. LTD. BLDG NO. 8, CHANDRAGUPT HSG SOC. PAUD ROAD. KOTHRUD, PUNE 411 038. TEL. 020 25286537 క కి కితరి টট্টकটकके पेकी क টি इি इटि ड केकस्स क मार्च एप्रिल २००७ क ईस्टर पूजा प्रतिष्ठान, दिनांक ८,एप्रिल२००७ प्रदीर्घ कालावधीनंतर श्रीमाताजर्जीची अमृतवाणी ऐक्प्रयाचे भाग्य लाभले. ही घटना खरोखरच अतिशय आनंददायी, प्रेरणादायी, शक्तीदायी होती. आजचा दिवस हा फार महत्त्वाचा आहे. आत्तापर्यंत या कार्यासाठी अतिशय खडतर परिश्रम घेतले आहेत. पण तुम्हाला अजून जास्त प्रमाणात कामे करावयाची आहेत अशी तुमची स्वत:ची इच्छा असली पाहिजे.इच्छा प्रबळ असली तर हे कार्य नक्की होईल. तेव्हा तुम्ही असा निश्चय करा की, सर्वांना परमात्म्याचा हा आशीर्वाद मिळाला पाहिजे. बरेच जणांना हे आशीर्वाद (आत्मसाक्षात्कार) मिळाले आहेत. पण इतरांना द्यायला पाहिजे. मला माहीत आहे की, तुम्हां सर्वांचे जीवन आनंद, उत्साहाने भरून गेले आहे. आजच्या दिवसाचे महात्म्य असे आहे की, येशुख्रिस्त आपल्या सर्वांसाठी परत आले. आजच्या दिवशी तुम्हाला ही अशी शक्ती प्राप्त झाली आहे की तुम्ही दुसर्यांनाही आत्मसाक्षात्कार देऊ शकता. त्यांचे पुनरुत्थान घडवून आणू शकता. ज्यांना हे प्राप्त झालेआहे त्यांनी आपली शक्ती इतरत्र वाया दवडू नका. आज जगात काय चालले आहे? जर कम लोकांना या भयाण परिस्थितीतून बाहेर काढायचे असेल, संकटांपासून वाचवायचे असेल, तर त्यासाठी सहजयोग हा एकच मार्ग आहे. सहजयोगी हा आनंदी व दुसर्यांना आनंद देणारा असावा. तुम्ही सर्व सहजयोगी आहात हे लक्षात ठेवा. तुम्हाला सर्वांना उत्तम आरोग्य लाभले आहे. काळजी करण्यासारखे काहीच नाही. तुम्ही सहजयोगी हे विशेष निवडलेले लोक आहात. तुम्हा सर्वांना बघून खूप आनंद होत आहे. पण अजून असे बरेच लोक आहेत की त्यांना आत्मसाक्षात्कार मिळायचा आहे. आजचा दिवस हा चांगला आहे. निश्चय करा की आपल्याला सहजयोगाचा प्रचार-प्रसार करायचा आहे. जगात खूप समस्या आहेत त्या समस्या दूर व्हायला हव्यात. हा आत्मसाक्षात्कार फुलू दें. तुम्हाला काही शंका नसतीलच. जर असतील तर तुम्ही मला लिह शकता. सहजयोगात खूप लोक येत आहेत. ते चांगले आहेत. त्यांना सहजयोगात आणायला मदत करा. आजचा दिवस हा फार चांगला आहे. येशुख्रिस्त हा सहजयोगीच होता. त्याने प्रयत्न केलाच, पण त्यावेळी लोक जागरुक नव्हते, पण आता तुम्ही फार नशीबवान आहात. तुम्हाला जे मिळाले आहे ते दुसऱ्यांना देण्यासाठी आहे. जर तुम्हाला काही वैयक्तिक दया समस्या असतील तर तुम्ही मला लिह शकता. आजच्या या विशेष दिनी यापेक्षा अधिक महत्वाचे काय असणार? सर्वाना अनंत आशीरवाद. २ - २ e ি लिर्ोन के चै क কক केफेकिस ट कठ क मार्च - राष्रिल २००७ ॐ६ ुत ईस्टर पूजा (वृत्तांत) प्रतिष्ठान, ८ एप्रिल २००७ प्रतिष्ठानमधील कॉन्फरन्स हॉलमध्ये पूजेचे आयोजन केले होते. साधारण रात्री ८.०० च्या सुमारास श्रीमाताजी व श्रीपापाजींचे हॉलमध्ये आगमन झाले. श्रीमाताजींच्या चरणांवर विदेशी सहजयोग्यांनी हार अर्पण केला. त्यानंतर श्रीमाताजीना सुवासिनींनी ओवाळले. चा श्रीमाताजींच्या चरण पूजेसाठी श्री पुगालिया यांनी उपस्थित असलेल्या विदेशी सहजयोगी तसेच काही मान्यवरांना श्रीमातार्जीच्या चरणांवर फुले वाहण्यासाठी बोलावले. त्यावेळी श्री अरुण आपटे ,श्रीमती धायडे आणि सहकारी यांनी , 'आज आमच्या धामी आल्या, नमो नमो मारिया, मरणच मेले प्रभु माझे विजयी झाले, ऐसा तो हमे ज्ञान', ही भजने सादर केली. चरण पूजेच्या शेवटी उपस्थित असलेल्या लहान मुलांनी श्रीमाताजींच्या चरणांवर फुले वाहिली. श्रीमाताजींना प्रसाद दाखविण्यात आला. त्यांना ट अत्तर लावण्यात आले. ThiR त्यानंतर श्रीमाताजींची विदेशी सहजयोग्यांनी आरती केली. त्यावेळी श्रीपापाजी बाजूला उभे राहून सर्वसाधारण सहजयोग्यांसारखे टाळ्यावाजवून आरती करीत होते.त्यानंतर जगातील सर्व सहजयोग्यांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाचा क्षण म्हणजे श्रीमाताजींनी सर्वांना माईकवर इस्टर पूजेनिमित्त मार्गदर्शन केले. (स्वतंत्र दिले आहे.) मागील चार वर्षापासून सर्वजण ज्याची अत्यंत आतुरतेने वाट पहात होते ती श्रीमाताजींची अमृतवाणी सर्वांना ऐकायला मिळाली. ती ऐकल्यावर सर्वजण भारावून गेले. श्रीमाताजींनी दिलेल्या संदेशानंतर श्रीपापाजींनी श्रीमाताजींचे सर्व जगातील सहजयोग्यांच्या वतीने आभार मानले. तसेच श्रीमाताजींनी भाषणात लाड सांगितलेला संदेश, सर्वांनी सहजयोगाचा प्रसार व प्रचार करावा याची आठवण सर्वांना करून दिली. त्यानंतर श्रीमाताज्जींच्या समोर इस्टर केक मांडण्यात आला. श्रीमाताज्जीं व श्रीपापाजीनी टाळ्यांच्या प्रचंड आवाजात केक किबन कापून इस्टर साजरा केला. इस्टरचा केक अतिशय सुंदर असा होता. त्याच्या मधोमध एका अंड्यावरती उर्दू भाषेत पवित्र संदेश लिहिलेला होता. श्रीमातार्जीना श्रीपापाजींनी केक भरविला. त्यानंतर श्रीमाताजींनी श्री पुगालिया यांना श्रीपापाजींना केक भरविण्याबाबत सांगितले. त्यानंतर श्री पापार्जींना श्री पुगालिया यांनी केक भरविला. िला म त्यानंतर प्रथम इंटर नॅशनल गिफ्ट श्रीमाताजींना अर्पण करण्यात आले. त्यावेळी अनेक वर्षानंतर श्रीमाताजी प्रत्येक गिफ्ट पहात असताना त्याबाबत विनोद करुन सर्वांना हसवित असताना स्वत:देखील हासत होत्या.त्यातील एक सुंदर कलात्मक कलशावर वेगवेगळ्या प्राण्यांची चित्रे होती. ती पहात असताना श्री माताजी म्हणाल्या की , यामध्ये, 'लायन दिसत नाही',तसेच एक गिफ्ट सात घोड़े असलेला रथ गिफ्ट श्रीमाताजींच्या समोर आणल्यावर श्रीमाताजी म्हणाल्या कि, सात घोडे म्हणजे सात सुदर सहजयोगी आहेत. आणि हसायला लागल्या. त्यांनंतर गुजराथ, राजस्थान, कलकत्ता तर्फे गिफ्ट श्रीमाताजींना देताना श्रीमाताजी त्या ठीकाणच्या सहजयोगाच्या कार्याबद्दल विचारीत होत्या. त्यानंतर श्रीमाताजींच्या हस्ते हैद्राबादहन खास आलेल्या कव्वालाना बिदागी देण्यासाठी श्रीमाताजींसमोर बोलावण्यात आले. त्यावेळी श्रीमाताजी म्हणाल्या की, 'यांनी तर कव्वाली गायलीच नाही' त्यावेळी प्रचंड हशा झाला. आणि कव्वालांनी , मेरी माता सलामत रहे' ही कव्वाली सादर केली. त्यावेळी उपस्थित असलेल्या सर्वांनी श्रीमाताजींवरून पैसे नाचत नाचत ओवाळून कव्वालांना दिले. त्यानंतर अतिशय आनंदात श्रीमाताजी व श्रीपापाजी आपल्या शयनकक्षात गेले. इकडे बाहेरच्या बाजूला सर्वजण आनंदाने बऱ्याचवेळ नाचत होते. त्यामध्ये सर्व टूस्टी सहभागी झाले होते. कार्यक्रम संपला तेव्हा जवळ जवळ १२.०० वाजले होते. म्य इ डी ३ a এ है मार्च - ए्रिल २००७ शिवपूजा- वाढदिवस समारंभ निर्मलनगरी पुणे (वृत्तांत) ही जी सुरवातीला एन.जी.ओ.च्या मुलांनी, 'आज भी कैलाश पुण्यातील खाटपेवाडीतील आपल्या स्वतःच्या जागेत निर्मलनगरीत शिवपूजा व वाढदिवस पूजेचे आयोजन केले होते. में बज रहे घुंगरू नाच रहे शिवजी, तेरी चैतन्य लहरोंका कोई त्यासाठी जगभरातून सहजयोग्यांचे दिनांक १६ पासूनच आगमन भेद न पाया है त्यानंतर 'परमेश्वरी भगवती निर्मल माँ हमे तेरे सुरू झाले होते. दिनांक १८.३.२००७ ममता का आश्रय मिला. या भजनावर अतिशय सुंदर नृत्य सादर केले. त्यानंतर वैतरणा अॅकॅडमीच्या ग्रुपचे स्टेजवर आगमन झाले. क आजच्या दिवसाची सुरवात सकाळी ६.०० च्या सामूहिक श्री सुब्रमण्यम यांनी , 'ओम नमो शिवाय हर हर हर भोले जय ध्यानाने झाली. त्यानंतर ११.०० च्या सुमारास सकाळच्या शंकरा गौरी हरा, हर,हर हर महादेव', अॅकॅडमीच्या विद्यार्थांनी भजनांच्या कार्यक्रमाची सुरवात तीन महामंत्रांनी झाली. त्यानंतर राग कलावतीमध्ये, आदिशक्ति माँ तुम भवानी, श्री सुब्रमण्यम संदीप दलाल यांनी, 'जय गणेश जय गणेश जय गणेश देवा' हे यांनी, निर्मल माँ निर्मल माँ आखों में बसी माँ मेरे दिलमे बसी माँ भजन सादर केले. गिरीजा दिवेकर यांनी, 'गुंजे सदा जयकार', या भजनाने शेवट केला. श्रीमती काळे यांनी, निर्मल नाम तुझे चांगले, रतना ने, 'आओ बाच त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या एका १० वर्षाच्या मुलीने अतिशय जी आओ म्हारा हृदय मे आईच्या नावाचा गजर होऊ दे, मुग्धा/ मोहक असा कुचिपुडी नृत्याचा प्रकार सादर के ला. नेहा, मदर वुई बिलॉग टू यु', गजानन थोरात यांनी, 'ओम कार त्यानंतर, नमस्तस्यै महामाये श्रीपीठे सूर पूजीते' या महालक्ष्मी स्वरूपा, युग आज एक नया, निशिकांत पाठक यांनी, निर्मल अष्टकमल भजनावर नृत्य केले. कार्यक्रम संपला तेव्हा सर्वांनी उभे नाम तु जपले', प्राची भोंडे,भरतनाट्यम्, तरेश शर्माने राग भैरागी, राहून टाळ्यांच्या गजरात तिचे कौतुक केले. त्यानंतर ज्येष्ठ संगीत शेवटी भरतनाट्यमुमध्ये शिवमानस पूजा सादर केली. सकाळचा गायक सहजयोगी श्री संजय तलवार यांचे स्टेजवर आगमन झाले. त्यांनी श्रीमाताज्जींसमोर २५ वर्षापूर्वी प्रथम गायले ते भजन, हे कार्यक्रम संपला तेव्हा साधारण १.०० वाजले होते. सध्याकाळी ६.३० च्या सुमारास कार्यक्रमाची सुरवात दौलत मिली कुंडलिनी की हमको तीन महामंत्रांनी झाली. त्यानंतर आलेल्या सर्व सहजयोग्यांचे श्री की धाराओ का हम अमृत पीते है जय श्रीदेवी जय श्री माता कहके राजेंद्र पुगालिया यांनी स्वागत केले. त्यानंतर त्यांनी आणि क्रिस्ट हम जीते है'.त्यानंतर बंगलोरच्या पंडित शक्तीधर यांनी बासरीवर यांनी श्रीमाताजींच्या प्रतिमेस हार अर्पण केला. त्यानंतर क्रिस्ट राग कौशिक' सादर केला. शेवटी पहाडी धून वाजवून सर्वांची यांनी छोटेसे भाषण केले. त्यामध्ये त्यांनी श्रीमाताजीं पूर्वी वाहवा मिळविली. संगमनेरचे श्री संग्राम देशमुख यांनी शिवांचे शिवांबद्दल जे बोलल्या होत्या त्याबद्दल थोडेसे सांगत कार्यक्रमाची तांडव नृत्य सादर केले. सुरवात केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुंबईच्या सहजयोगी बंधु / भगिनीने केले. त्यांनी प्रत्येकाची माहिती हिंदी व इंग्रजीतून सांगत आगमन झाले. त्यांनी सुरवातीला, दिलमे दिदार की आरजू है कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. तसेच दोन कार्यक्रमांच्या मधल्या ही कव्वाली सादर केली. त्यानंतर 'कुंडलिनी चढी बढी जाये, तयारीच्या वेळेत अतिशय खुबीने शिवांचे मंत्र सादर करीत शेवटी 'गोंधळ ' सादर करुन सर्वांना नाचवले. कार्यक्रमाची रंगत वाढविली. ', ' खुदकी खुदको खोकर, सहज रात्री १०.०० च्या सुमारास पुणे म्युझिक ग्रुपचे स्टेजवर ऑस्ट्रेलियन म्युझिक ग्रुपने 'बोलो शिव शिव शंभो' हे पট क क क ी क पो की क্া উট कमे४ न ोनটট मार्च - एप्रिल २००७ भजन सादर केले. त्यानंतर सौ वर्मा आणि सहकार्र्यानी 'जय तलवार यांनी , 'सीिंग इन द हार्ट ऑफ दी युनिव्हर्स, डॉ राजेश भोला भंडारी शिव बोला भंडारी', 'शंकर भोले भाले वो तो भक्तों युनिव्हर्स यांनी 'जय शिव शंकरा गौरी अंबे,' मुखिराम यांनी , के रखवाले 'ही भजने सादर केली. त्यानंतर डॉ राजेश युनिव्हर्सल भोले बाबा चले कैलाश बुंदीया पडने लगी, डम डम डम डमरु यांनी, 'दिन बंधु निर्मल माँ प्यारे कृपा करो कृपा करो हम पे श्री माँ' हे भजन सादर केले.शेवटी नॉयडा ग्रुपचे स्टेजवर आगमन नॉयडा ग्रुपने, 'श्री जगदंबे आई रे मेरी निर्मल माँ' ही भजने सादर झाले. त्यांनी भोले बाबा चले कैलाश ,हे भजन तसेच त्यानंतर केली. रात्री ८.०० च्या सुमारास श्रीमाताजींचे निर्मल नगरीत आगमन अनेक भजने सादर करीत सर्वांना नाचवले. बजाये, सुब्रमण्यम यांनी, शंकर तेरी जटा में बहती है गंगा धारा, झाले. त्यावेळी त्यांच्या सोबत श्री पापाजी व सौ कल्पनादीदी होत्या. दिनांक १९ मार्च २००७ सुरवातीला श्रीमाताजींची आरती करण्यात आली त्यानंतर आजच्या शिवपूजेच्या दिवसाची सुरवात सकाळच्या ६.०० च्या सामूहिक ध्यानाने झाली. त्यानंतर सकाळी १०.३० श्रीमाताज्जींच्या चरणावर हार अर्पण करण्यात आला. त्यानंतर च्या सुमारास तीन महामंत्रांनी कार्यक्रमाची सुरवात केली. त्यानंतर लहान मुलांनी श्रीमाताजींच्या चरणावर फुले अर्पण करून दुबईच्या म्युझिक ग्रुपने, गणेशा गणेशा जय श्री गणेशा', 'हमको श्रीमाताजींची पूजा केली. त्यावेळी सुरवातीला, विनती सुनिये मनकी शक्ती देना', 'श्री माताजी कृपा करो', शेवटी 'गोंधळ' आदिशक्ती मेरी', गणेश अथर्वशीर्ष, तेरे ही गुण गाते है', त्यानंतर सादर केला. त्यानंतर लक्ष्मी पाटील या मुलीने भरतनाट्यम सादर सात सुवासिनी स्टेजवर ओटी भरण्यासाठी आल्या. त्यावेळी करताना, 'मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश','शंकर स्तुती सादर श्रीमाताजींच्या चरणाची पूजा कल्पनादीदींनी कुंकू लावून केली. केली'. त्यानंतर शर्माने कथ्यक सादर केले. निशिकांत पाठक त्यानंतर श्रीमाताज्जींचा देवी रूपातील श्रृंगार कल्पनादीदींनी केला हिने 'गौरी हरा दिनानाथा धरीन तुझे पाय' हे भजन सादर केले त्यानंतरश्रीमाताजींचे देवी स्वरूपातील रुपाचे दर्शन सर्वांना झाले. त्यानंतर सकाळचा कार्यक्रम संपला. संध्याकाळी ६.३० च्या सुमारास समोरच्या स्टेजवरील त्यावेळी श्रीमाताजींचे सिंहासन पांढऱ्या कापडाने झाकण्यात आले. पडदा बाजूला केला गेला आणि समोरच्या भव्य स्टेजचे दर्शन श्रीमाताजींच्या अंगावर सर्वत्र पांढ़रे वस्त्र पांघरण्यात आले. त्यांच्या सर्वांना झाले त्यामध्ये मागच्या बाजूला दगडांच्या मध्ये मध्ये अनेक चरणावर व कपाळावर भस्म लावण्यात आले. गळ्यात रुद्राक्षाच्या मूत्त्या असलेली लेणी उभारली होती. त्यावर विद्युत रोषणाई केली माळा घालण्यात आल्या.त्यावेळी, 'शिवो s म शिवो s म होती.आज गुढीपाडवा असल्याने स्टेजच्या दोन्ही बाजूला दोन 'आया माता का पूजन दिन आया शिवरात्रीका आनंद छाया, बोलो गुढ्या उभारल्या होत्या. गुढीपाडव्याचे महत्त्व सर्वांना सांगण्यात शिव शंभो बम बम बम,' त्यानंतर श्रीमातार्जींचे सर्वांना शिवरुपातील आले त्यामध्ये शालिवाहन काळापासून गुढीपाडव्याला महत्त्व दर्शन झाले. श्रीमातार्जींना प्रसाद अर्पण करण्यात आला. असल्याचे सांगताना श्रीमाताजींचा जन्म शालिवाहन कुळात इंटरनॅशनल गिफ्ट म्हणून श्रीमाताजींना ११ साड्या प्रेझेंट देण्यात असल्याची माहिती दिली. त्यानंतर श्रीमाताजींनी २००३ साली आल्या.नंतर श्री पापाजींनी सर्वांना मार्गदर्शनपर भाषण केले. (अंकात मुंबईत गुढीपाडव्याबाबत सागितलेल्या संदेशाची हिंदीत व इंग्रजीत स्वतंत्र दिलेले आहे.) माहिती सर्वांना दिली. त्यानंतर कार्यक्रमाची सुरवात तीन महामंत्रांनी झाले. सर्वांना महाप्रसाद देण्यात आला. झाली. त्यानंतर सर्वांनी पाच मिनिटे ध्यान केले. सुरवातीला, 'उमा उमा शिव शंकर' हे भजन श्री अरुण आपटे यांनी सादंर केले. पुणे म्युझिक ग्रुपने 'सदाशिवा सदाशिवा नमोस्तुते'हे भजन सादर केले. ध्यानाने झाली. त्यानंतर संध्याकाळी ६.३० च्या सुमारास पुणे श्याम जैन यांनी 'जय गंगे भागिरथी जय गंगे भागीरथी',संजय म्युझिक ग्रुपने कार्यक्रमाची सुरवात तीन महामंत्रांनी केली. नंतर त्यानंतर श्रीमाताजींना शिवांच्या स्वरुपाची पूजा सुरू झाली . त्यानंतर श्रीमाताज्जींचे प्रतिष्ठानकडे प्रस्थान दिनांक २० मार्च २००७ आजच्या दिवसाची सुरवात सकाळी ६.०० सामूहिक पंजकंकि] ]ी] ] क कफ ककक मार्च -एप्रिल २००७ की त्यांनी आज आमच्या दारी आल्या माता निर्मला देवी हे भजन माँ, साधारण ८.४० च्या सुमारास श्रीमाताज्जींचे निर्मलनगरीत चालू असताना श्रीमाताजींच्या प्रतिमेस पंचारतीने ओवळण्यात आगमन झाले. त्यांच्या सोबत श्रीपापाजी सौ कल्पनादीदी श्री आले. श्रीबास्तव साहेब, सौ साधनादीदी त्यांची मुलगी व जावई, नातू या त्यानंतर टर्की आणि इराणच्या सहजयोगी प्रतिनिधींनी सर्वांचे आगमन झाले. त्यावेळी, अथ स्वागतद् या भजनाने स्वागत श्रीमाताजींचा संदेश सांगितला. टर्कींच्या सहजयोग्यांनी, 'मेरी माता केले. श्रीमाताजींची आरती केली. श्रीमाताजींच्या चरणावर हार का करम है' ही कव्वाली सादर केली. त्यांनी सांगितले की, अर्पण करण्यात आला. टर्कीमध्ये १९८९ सालापासून सहजयोगास सुरवात झाली त्यावेळी श्रीमाताजींनी फातीमा पूजा घेतली होती. टर्कीमध्ये अनेक मुस्लिम त्यावेळी प्रथम अथर्वशीर्ष, नंतर 'जागो सवेरा', 'जनम दिन आयो लोकांनी सहजयोग स्विकारला आहे. आज टर्कीमधे दरवर्षी हजारो आदिशक्ती का', ही भजने झाली. सात सुवासिनींचे स्टेजवर आगमन मुस्लिम सहजयोगात प्रवेश करीत आहेत. साधारण ७.४० च्या सुमारास श्रीपापाजी व सौ कल्पनादीदीचे निर्मलनगरीत आगमन झाले. त्यांच्या हस्ते सहज घातले. मुकुट घालण्यात आला. सुवासिनींनी ओटी भरल्यानंतर संग्रहालयाचे उद् घाटन झाले.रात्री ९.०० च्या सुमारास कार्यक्रमासाठी जगप्रसिद्ध मोहनवीणा वादक श्री विश्वमोहन भट व श्रीमाताजींची जागतिक सहजयोग्यांतर्फे आरती करण्यात आली. लहान मुलांनी श्रीमाताजींची चरण पूजा फुले वाहून केली. झाले. त्यावेळी सौ कल्पनादीदी व सौ साधनादीदींनी श्रीमाताजींच्या चरणाची कुकवाने पूजा केली. श्रीमाताजींना पूजेतील सर्व दागिने श्रीमाताजींचे वाढदिवस पूजेचे सर्वांना दर्शन झालें. त्यानंतर तबला वादक श्री विजय घाटे यांचे स्टेजवर आगमन झाले. त्यांनी राग मारु बिहार सादर केला। तसेच अनेक गाण्यातील प्रकार सादर नंतर त्यांची दृष्ट काढण्यात आली. श्रीमाताजींच्या शेजारी श्री करुन सर्वांची वाहवा मिळविली. त्यांचा कार्यक्रम संपल्यानंतर पापाजींसाठी एक आसन ठेवण्यात आले. श्रीमाताजी व इराकच्या म्युझिक ग्रुपने गाणी सादर केली. दुबईच्या सहजयोग्यांनी श्रीपापाज्जींसमोर असे दोन सुंदर केक ठेवण्यात आले. प्रथम डान्स सादर केला। शेवटी धाकडे गुरुजींनी व्हायलीनवर राग सादर केला. दिनांक २१मार्च २००७ श्रीमाताजींना महाप्रसादाचा नैवेद्य दाखविण्यात आला. श्रीमाताजींच्या समोरील केक श्रीमाताजींनी श्रीपापाजी, सौ कल्पनादीदी, सौ साधनादीदी यांच्या समवेत टाळ्यांच्या प्रचंड आवाजात केक कापला. त्यानंतर श्रीपापाजींच्या समोरील केक आज आदिशक्ती श्रीमाताजींच्या ८४ वा वाढदिवस पूजा श्रीपापाजींनी व श्री मातार्जीनी कापला.त्यानंतर श्रीपापारजींनी समारंभाच्या दिवसाची सुरवात सकाळच्या ६.०० च्या सामूहिक श्रीमाताजींना केक भरवला. श्रीमाताजींनी सौ कल्पनादीदींच्या मदतीने ध्यानाने झाली. श्रीपापाजींना केक भरवला. सौ साधनादीदींचा नातू (श्रीमाताज्जींचा पणतू) ह्याने संध्याकाळी ६.३० च्या सुमारास स्टेजवरील पडदा बाजूला झाला. स्टेजवर फुग्यांनी सर्जविलेल्या अतिशय सुंदर स्टेजवरील गॅसचे फुगे स्टेजवरून आकाशात सोडून वाढदिवसाचा आरासीचे सर्वांना दर्शन झाले. सुरवातीला तीन महामंत्र झाले. सौ आनंद वाढवला. त्यानंतर इंटरनॅशनल गिफ्ट श्रीमाताजींना अर्पण आपटे यांनी, 'तुम आशा विश्वास हमारा', इराकच्या सहजयोग्यांनी करण्यात आले.त्यावेळी श्रीमाताजींच्या वाढदिवसानिमित्त गिटार व संतुर वर राग वाजवला. दिनांक २० मार्च च्या रात्री जगभरातून आलेले शुभसंदेश राजेश शहांनी वाचून दाखविले.त्यात प्रतिष्ठानमध्ये श्रीमाताजींच्या समोर केक कापण्यात आला ती भारताचे राष्ट्रपती श्री अब्दुल कलाम यांचा संदेश वाचून दाखवताना सी.डी. दाखविण्यात आली. श्रीमाताजींचे जन्मस्थान असलेल्या त्यांना श्रीमाताजींबद्दल वाटणारा प्रचंड आदर व्यक्त होत होता. श्रीपापाजीं स्वत:, 'जय श्रीमाताजी' असे बोलले. त्यानंतर छिंदवाडा येथिल पवित्र वास्तुची सी.डी. दाखविण्यात आली. मुखिराम यांनी, 'तेरे सहजी पुकार रहे आज आवो मेरी निर्मल सर्व सहजयोगी अनेक वेळा 'जय श्रीमाताजी' जय श्रीमाताजी' कनकाकंप क क ३ फेनकनदोकत क कं. कैफेसेनकेनोसोस ब मार्च - एप्रिल २००७ असा जयघोष करीत होते. प्रत्येकवेळी श्रीपापाजी उत्स्फूर्तपणे हात महिन्यापासून चालू होती. पुण्यातील अनेक कार्यकर्ते रात्रंदिवस वर करीत होते.श्रीपापाजींनी सेमिनारची उत्कृष्ट व्यवस्था कार्यरत होते. पुण्यातील सहजयोग्यांच्या सोबत भारतातून राजस्थान, ठेवल्याबद्दल श्री राजेंद्र पुगालिया यांचे कौतुक केले. श्रीपापारजींनी, गुजराथ, दिल्ली, उत्तरांचल, हारियाणा, हैद्राबाद, मद्रास, कलकत्ता, मेरी माता का करम है, ही कव्वाली म्हणायला सांगितली. सदर अशा सर्व भागातील सहजयोगी पूर्वतयारीसाठी सेमिनारच्या ठिकाणी कव्वाली सादर करताना सर्वजण अतिशय आनंदात नाचत होते. आले होते. सर्वांची राहण्याची, जेवणाची, तसेच पाण्याची अत्यंत त्यानंतर श्रीमाताजींचे प्रतिष्ठानकडे प्रस्थान झाले. इकडे रात्री चांगली व्यवस्था केली होती. बन्याचवेळापर्यत सर्वजण आनंदाने नाचत होते. त्यानंतर सर्वांनी सर्वजण आपल्या हृदयातील श्रीमाताजींचे साकार रूपातील महाप्रसादाचा आनंद घेतला. भारतात पुण्यामध्ये अनेक वर्षानंतर एकाच वेळी दोन पूजांचे प्रचंड चैतन्याच्या आनंदात आपल्या घराकडे परतु लागले. आयोजन करण्यात आले होते. त्याची पूर्वतयारी मागील २ / ३ पाहिलेले रूप डोळ्यात साठवत सहस्रारावर वाहत असलेल्या जय श्रीमाताजी. वाढदिवस समारंभ, प्रतिष्ठान ति दिनांक २० मार्च २००७ ता (वृत्तांत) २० मार्चच्या रात्री १२.०० च्या सुमारास श्रीमाताजींच्या यांच्या सोबत श्रीमाताजींनी श्रीपापाजींच्या मदतीने बाढदिवसाचा वाढदिवसानिमित्त केक कापण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले केक कापला. त्यानंतर श्री पापार्जींनी श्रीमाताजींच्या मदतीने केक ते. श्रीमाताजींचे साधारण ११.४५ च्या सुमारास प्रतिष्ठानमधील कापला, श्रीमातार्जींना श्रीपापाजींनी केक भरवला. श्रीपापार्जीना हॉलमध्ये आगमन झाले. त्यावेळी त्यांच्यासोबत श्री पापाजी व सौकल्पनादीदी व सौ साधनादीदींनी केक भरवला.त्यावेळी, बार बार ये दिन आयो', 'हॅपी बर्थ डे टू यु. हे गीत चालू होते. नंतर श्रीमाताजींचे जन्मस्थान छिंदवाडा याची माहिती सौ कल्पनादीदी होत्या. त्यावेळी श्रीमातार्जीच्या चरणावर हार अर्पण करण्यात आला. पुणे म्युझिक ग्रुपचे श्री राहूल कुलकर्णी आणि सहकाऱ्यांनी असलेल्या इंटरनेटच्या नवीन साईटच्या प्रोजेक्टचे श्रीमाताजींच्या श्रीमाताजींसमोर भजने सादर केली. त्यावेळी त्यांनी सुरुवात, मेरी हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी श्रीमाताजर्जीच्या उपस्थितीत सर्वांनी माता का करम' या कव्वालीने केली. त्यानंतर 'जनम दिन आयो,' हॉलमधील टी.व्ही.वर श्रीमाताजींच्या छिंदवाडा जन्मठिकाणाची *छिंदबाडा मे जनम हवा हमारी निर्मल माँ का', 'शुभ मंगलमय सी.डी. सर्वांनी पाहिली. दिवस आया ही भजने सादर केली. श्रीमाताजींची लहान मुलगी सौ साधनादीदी, त्यांची करम है' मुलगी,जावई, व श्रीमाताजींचे पणतू, यांचे प्रतिष्ठानमध्ये आगमन संपल्यानंतर श्रीमाताजींचे आपल्या शयनकक्षेत प्रस्थान झाले. झाले. त्यावेळी श्रीमाताजी व श्री पापाजींचे आलेल्या सर्व सर्वांना केकचा प्रसाद वाटण्यात आला. कार्यक्रम संपला होता नातलगांनी दर्शन घेतले. श्रीमाताजींच्या समोर अतिशय सुंदर त्यावेळी रात्रीचे साधारण १.०० वाजून गेले होते. श्रीपापाजींनी म्युझिक ग्रुपला परत एकदा , 'मेरी माता का ही कव्वाली म्हणायला सांगितली. सदर कव्वाली असे दोन केक मांडण्यात आले सौ कल्पनादीदी, सौ साधनादीदी शु केकेक ेपर ोी मार्च - एप्रिल २००७ ब शिव पूजा श्री पापाजींचे भाषण (संक्षिप्त) १९,एप्रिल, २००७, जय श्रीमाताजी, आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या समोर आपल्या श्रीमाताजी बसल्या आहेत या पेक्षा चांगले दृष्य काय असू शकते. त्यांना बघणे म्हणजे देवाला बघण्यासारखे आहे, स्वर्गाला बघण्यासारखे आहे. मी सर्वांत भाग्यवान आहे की मला है रोज बघायला मिळते. मला तुमच्याशी फक्त एक दोन गोष्टी बोलावयाच्या आहेत. त्या म्हणजे तुम्ही इथे बघाल तर कितीतरी लोक येथे बसले आहेत. ते का आले? का बसले आहेत? कारण की इथे बसलेल्या श्री माताजी आहेत. त्यांनी प्रचंड प्रेम सर्वावर केले आहे. बरोबर आहे ना? आणि आता त्या म्हणतात की, माझ्या मुलांनो, प्रेमळ मुलांनो तिने मारगील ३०-३५ वर्ष पळत धडपडत सतत काम केले आहे. जगभर प्रवास केला आहे. अमेरिकेपासून अफ्रिकेला सर्वजगभर. आता मला थोडासा आराम करु दे. मुलांनो आता तुम्ही सर्व मिळून सांभाळा. बोलण्याचे तात्पर्य हे आहे की, आता सर्वांनी सहजयोग पुढे वाढवा. मी हात जोडून विनंती करतो की, सहजयोग्यांच्यात सर्वाच्या मनामध्ये दुसर्याविषयी खरं प्रेम, पवित्र प्रेम सर्वांसाठी असले पाहिजे. ह्याच तुमच्या श्रीमाताजींनी तुम्हा सर्वांना दाखवले आहे की, सर्व जग एक आहे. प्रत्येकाला प्रेम एकसारखे दिले पाहिजे. मला त्या बोलल्या की आपण सर्व सहजयोग्यांनी एकमेकांवर इतके पवित्र प्रेम करा की ते सांगता येणार नाही. कुठल्या प्रकारे एकमेकांत भांडणे नकोत, द्वेष नकोत काही नाही फक्त प्रेम. या प्रेमाला तुम्ही पुढे वाढवाल त्यावेळी सहजयोगही तुमच्या पुढे वाढेल. बघाल तुम्ही. मी तुमचे दोन मिनीट घेऊन सांगू इच्छितो की, मी लंडन मध्ये काम करीत होतो त्यावेळी, एका पुस्तकाच्या दुकानात गेलो. तिथे चार टेबलं लावली होती. तिथे चार लोक बसत असत.त्यातील एका मुलाकडेच सर्वजण खरेदीसाठी जात असत. बाकी तिघांकड़े कोण फिरकतच नसत. मी मॅनेजरला विचारले की तुमच्या दुकानात काय चालले आहे सर्वजण एकाकडेच खरेदीसाठी जात आहेत. उरलेल्या तिघांकडे जातच नाहीत. तर मॅनेजर म्हणाला, 'हा मुलगा वेगळा आहे. तर मी म्हणालो का? मॅनेजर म्हणाला की तो काहीतरी सहजयोग असतो ते तो करतो, तो म्हणतो की, मी सहजयोगी आहे. तो इतके प्रेम सर्व गिच्हाईकांना देतो की, इतक्या मनापासून बोलतो की, सर्वलोक त्याच्याकडेच जातात. मी हात जोडले आणि म्हणालो की, हे जग श्रीमाताजींचे आहे त्यांनी बनवले आहे'. मी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो की, आपण या गोष्टीला सांभाळा आणि वाढवा. जगाला याची खूप गरज आहे. बघा बाहेरच्या जगात. सर्वत्र भांडणे, मारामारी, कश्यासाठी हे? एकच देव असू शकतो दोन नाही. सर्व त्यांचीच मुले आहात. तरी हा प्रेमाचा श्रीमाताजींचा संदेश तुम्ही वाढवा, मनापासून वाढवा. सर्वांनी मिळून वाढवा. तुम्ही या देशाला सांभाळून जगाला सांभाळू शकता. मी तुम्हाला हात जोडून सांगतो की, यांचे काम तुम्ही सांभाळा, त्या या इथे बसलेल्या आहेतच. पण तुम्हाला हे काम करावयाचे आहे. करणारना हे काम? सर्वांनी हात वरती करुन सांगा, प्रॉमिस, श्रीमाताजींना विचारा की तुम्ही आसणार ना, सर्वांना सांगा बरे. हि धन्यवाद, देव तुमचे भले करो. केीफेनोसं दंडे्कोीी ? न्दीक े क क র काड मार्च -एप्रिल २००६ का सहज संग्रहालय उद्घाटन सोहळा श्री पापार्ींचे भाषण (संक्षिप्त) भुगाव आश्रम, दिनांक २० मार्च २००७ ा क हे एक श्रीमाताजींनी केलेले विशेष असे कार्य आहे. हे एक असे ठिकाण आहे की, जिथे सहजयोगी तसेच भावी सहजयोगी हा संदेश फक्त माझ्या पत्नीने श्रीमाताज्जीनी दिलेला आहे म्हणून श्रीमाताजींना पाहण्यासाठी, व त्यांचे शब्द ऐकण्यासाठी एकत्र येऊ नाही तर हा संदेश ही आजच्या काळाची गरज आहे किंवा हा आजच्या या युगामध्ये सहजयोगाचे कार्य वाढावयास हवे. शकतात. मला असे वाटते की, ही एक अप्रतिम कल्पना आहे संदेश आजच्या काळास अनुरुप आहे. आणि या कल्पनेसाठी, या दृष्टीकोणासाठी मी सर्व सहजयोग्यांचे विशेषतः श्री पुगालिया यांचे अभिनंदन करू इच्छितो. सहजयो बातमीपत्रे वाचतो, ऐकतो तेव्हा मला हे अत्यंत भयावह धक्कादायक गाची ही कल्पना शब्दामध्ये मांडण्यासाठी ती सांगण्यासाठी हा वाटते. अरे देवा! का एक मनुष्य दुसऱ्या मनुष्याच्या त्याच्या सहजयोगाचा संदेश अनेक ठिकाणी अनेकांपर्यंत पोहोचविण्यासाठी बहीण भावंडांच्या जीवावर उठलेला आहे? कारण त्यांच्यामध्ये या ठिकाणाची पुढे फार मदत होणार आहे. यासारख्या माध्यमांतून एक माणूसकी म्हणून दुसऱ्या माणसास समजावून घेण्याची पात्रता तिने ज्या प्रकारे कार्य केले, ज्या प्रकारे सहजयोगाला प्रोत्साहन फार कमी आहे. जर आपण सर्वजण एकाच सुंदर शक्तीची लेकरे दिले याची माहिती लोकांपर्यंत पोहचू शकेल. यामुळेच आपणासही आहोत आपण एकमेकांची बहिण-भावंडे आहोत हे सर्व काही प्रेरणा मिळू शकेल आणि अनेक आदर्श सहजयोगी आपण बनवू थांबू शकेल, परंतु याच्याशी त्यांचे काहीही देणे घेणे नाही किंवा शकू. कबेल्यामध्येही समसेट नावाचे सहजयोग प्रचार प्रसारामध्ये त्यांना कुणी कसे वागायला हवे हे समजावूनच सांगितले नसावे. मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो की जेव्हा मी वर्तमानपत्रे, व य मा श्रीमाताजी निर्मलादेवी तुम्हा सर्वांच्या आईने अशा महत्त्वाची भूमिका पार पाडणारे केंद्र आहे. कुष या सर्व केंद्राच्या माध्यमातून ज्या कुणाला श्रीमाताजींना प्रकारच्या कार्याचा संदेश सर्व मानवजातीला खुप चांगल्या प्रकारे दिलेला आहे.याच एकजुटपणाचा संदेश तिने प्रेमाने आणि शुद्ध तंत्रज्ञानामुळे सहज शक्य झाले आहे आणि त्यामुळेच आपणा प्रेमाने तुमच्यापर्यंत वाहून नेलेला आहे हे तुमच्या आपल्या वैयक्तिक पाहण्याची इच्छा आहे त्या व्यक्तिना सध्याच्या आधुनिक सर्वांना ती सर्व ठिकाणे उपलब्ध होऊ शकतात आणि तुम्हाला झळकणार्या चेहऱ्यावरून समजतेच. माहीतच आहे ती स्वतः एक शक्ती आहे आणि तिच्या स्मितहास्याच्या माध्यमातून हा संदेश तुमच्या हृदयापर्यंत पोहोचतो. तिच्यामध्ये पूर्ण प्रेम,मानवता भरलेली आहे आणि म्हणूनच तिने आणि म्हणूनच तुमच्यासारख्या सन्मानास पात्र असणाऱ्या ट्रस्टी हे कार्य केले आणि ती है कार्य करीत आहे. परंतु तुमच्या आणि इतर लोकांच्या या नव्या कल्पनेच्या विस्तारासाठी आणि आत्मसाक्षात्काराच्या या संदेशाचा तुम्ही आदर राखा अशी अत्यंत त्यांच्या सहभागासाठी मी तुम्हा सर्वांचा खूप खूप आभारी आहे. कळकळीची विनवणी मी तुम्हाला करतो. कारण पूर्वीपासून तुम्ही मला याच एकत्रितपणातील सुसंगती फार आवडली. मला पाहतच आहात की हेच कार्य ती गेल्या खूप वर्षापासून करीत असे वाटते आणि आपणा सर्वांनाच हे माहीत आहे की, आजच्या आहे. या कार्यासाठी तिने फार प्रवास केलेला आहे. मैलोन मैल या जगापुढे संपूर्ण मानवजातीपुढे परमेश्वराने हिचे कार्य हे एक सुंदर चाललेली पायपीट केलेली आहे. आगगाडीने, बैलगाडीतूनही अनुकरणीय असे उदाहरण ठेवले आहे. आणि म्हणूनच आपणास तिने प्रवास केला आहे. तिने हे कार्य केले आणि म्हणूनच एका या कार्याचे फार महत्त्व वाटत आहे आणि हे कार्य होण्याची अत्यंत नव्या सुंदर विश्वाची निर्मिती तिने केली.परंतु है इथेच संपत नाही, तुमच्यामधील सर्वांना प्रत्येकालाच ती इसासारखे प्रेम देते. आणि म्हणूनच तिला असे वाटते की आता तिच्या मुलांनी हे गरज वाटत आहे. ९ ईम केकेकेकै कै फकोपोपोस कं के फनैचै सेकेर ट मार्च - एप्रिल २००७ ॐ : ক की कार्य पुढे वाहन न्यावे. मी हे वारंवार सांगतो कारण या कार्याची आहेत कारण ती एकाच आईची श्रीमाताजींची मुले आहेत. हे एक अत्यंत आवश्यकता आहे, या कार्याचा लोकांनी निश्चय करणे आश्चर्य नाही काय? गरजेचे आहे. जर तीने आपले संपूर्ण आयुष्य या कार्यासाठी वेचले तर तुम्ही दररोज दिवसातून २-३ तास देऊ शकत नाही प्रकारचे सुंदर उदाहरण/सुदर चित्र मला अजूनतरी माहीत नाही का? नक्कीच देऊ शकता आणि तुमच्याच प्रामाणिक प्रयत्नातून आणि म्हणूनच तुम्ही याहीपलीकडे जावे असे मला वाटते. तिला निशयातून हा तिचा संदेश पसरणार आहे. अशाच सुंदर जगाला पाहण्यासाठी ती नक्कीच इथे असेल. आणि या कार्यासाठी पुढे जा अशी मी तुम्हाला कळकळीची विनंती, परंतु जगातील लोकांना है सुंदर सत्य समजू शकत नाही कारण विनवणी करतो. कारण सध्याच्या जगासाठी संपूर्ण मानवजातीला याच्याशी त्यांचे देणे-घेणे नाही किंवा कोणत्या प्रकारे त्याची कृती वाचविण्यासाठी हा प्रेम,एकोप्याचा संदेश पसरविण्याचे हे कार्य योग्य बनू शकते हे त्यांना माहीत नसावे. तुम्हाला माहीत आहे का अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमच्या कार्यामध्ये तुम्हाला सर्वतोपरी यश इथे उपस्थित असणाच्या सर्वांच्या कल्पना, विचार भिन्न असूनही मिळो अशी मी सदिच्छा करतो. मला अशी खात्री आहे की, तुम्ही ते एक आहेत आणि आता बहीण -भावंडे म्हणून एकत्र बसलेली अशाच प्रकारचे नवीन विश्व सर्वत्र पहाल. भिन्न भिन्न जातीच्या आहेत कारण ती एकमेकांची बहिण-भावंडे आहेत हे दृष्य किती राष्ट्रांच्या, धर्माच्या लोकांचा एकच फक्त एकच ईश्वर असणाऱ्या आनंददायक,अल्हाददायक,आश्चर्यकारक चित्र आहे. लक्षात लोकांचा समूह अगदी प्रेमाने एकत्र राह्त असलेले तुम्ही पहालच! घ्या की जर सहजयोगीच अस्तित्वात नसते तर समाजाची एक यासाठी तुम्हाला यश मिळो! अशीच मी सदिच्छा करतो. सर्वांचा चांगली बाजूच अस्तीत्वात नसती. वेगवेगळ्या देशांमधील आभारी आहे. वेगवेगळ्या विचारांची वेगवेगळी माणसे परंतु ती सर्वजण एक आजच्या या आधुनिक जगाच्या इतिहासामध्ये अशा तुम्ही तुमच्या हृरदयामध्ये, मनाच्या अत्यंत खोल कप्प्यामध्ये ठेवा त्र पम सहज संग्रहालय उद्घाटन समारंभ (वृत्तांत) निर्मल नगरी, २० मार्च २००७ सहज संग्रहालयाचे उद्घाटन श्री पापाजींच्या हस्ते झाले. सदर कार्यक्रमासाठी श्री पापाजी व सौ कल्पनादीदी यांचे निर्मल नगरीत ७.०० च्या सुमारास सनई चौघडा व तुतारीच्या मंगल आवाजात आगमन झाले.श्रीपापाजी व सौ कल्पनादीदींचे स्वागत करण्यात आले. त्यावेळी काही विदेशी सहजयोग्यांनी सदर कार्यक्रमानिमित्त भाषण केले. त्यानंतर आदरणीय श्री पापाजी यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. (अंकात स्वतंत्र दिलेले आहे.) प्रथम श्रीपापाजींच्या हस्ते सहज संग्रहालयाचे उदूघाटन फित कापून झाले. श्रीपापाजी व सौ कल्पनादीदंनी संग्रालयातील सर्व फोटोंचे तसेच ठेवलेल्या वस्तुंचे अतिशय बारकाईने निरीक्षण केले.त्यावेळी श्रीमाताजींची १०८ नावे व फोटो असलेल्या फ्रेमचे विषेश कौतुक केले. तसेच श्रीमाताजींबरोबरच्या फोटोतील लहान मुलांना सौ कल्पनादीदीं ओळखून श्री पापारजींना माहिती सांगत होत्या. त्यानंतर श्री पापार्ींच्या हस्ते सी.डी. लायब्ररीचे उद्घाटन झाले. त्यावेळी श्रीपापाजी व सौ कल्पनादीदीनी रिमोट चालू करून श्री माताजींनी बैलगाडीतून प्रवास केलेली सी.डी. पाहिली. त्यानंतर श्रीपापाजी व सौ कल्पनादीरदींच्या हस्ते पुस्तकांच्या लायब्रीचे उदघाटन झाले. त्यानंतर श्रीपापाजी व सौ कल्पनादीदीचे परत प्रतिष्ठानकडे प्रस्थान झाले. या ০ ड डुट १० शिव पूजा, १९ मार्च २००७ २4 १* ० ां में श्ी े ९ पूप बाढदिवस पूजा, २१ मार्च २००७ ि ३ ३ सया का ईस्टर पूजा, ८ एप्रिल २००७ לגדנ aוצרע अक्षयतृतीया पूजा, १९ एप्रिल २००७ े म ० श्रीमातारजींचे प्रतिष्ठानमधून प्रस्थान, २० एप्रिल २००७ ল। Tre स क . वि क मार्च एप्रिल २००७ श्रीमाताजी व श्रीपापाजी लग्नाचा ६०वा वाढदिवस समारंभ प्रतिष्ठान, दिनांक ७.एप्रिल २००७ (वृत्तांत) द्ञाध प्रतिष्ठानच्या गेटलगत नव्याने खास या कंट्रोल बोर्ड सदस्य) स्टेजवर त्यांच्या बाजूला बसले होते कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या लॉनवर सदर कार्यक्रमाचे सुरवातीला श्रीमाताजींच्या चरणावर हार अर्पण केला. कार्यक्रमाची आयोजन केले होते. गेटच्या रस्त्याच्या बाजूला लॉनकडे तोंड सुरवात श्री राजेश शहा यांनी छोटीशी प्रस्तावना करुन केली. करून स्टेज तयार केले होते. स्टेजवर अतिशय सुंदर असा देखावा त्यानंतर काही विदेशी पाहुण्यांनी आपल्या शुभेच्छा सादर केला होता. स्टेजच्या दोन्ही बाजूला कलाकारांसाठी दोन छोटे स्टेज तयार केले होते. स्टेजच्या डाव्याबाजूच्या स्टेजवर श्री साधनादीदींनी बुके अर्पण केला. तसेच श्री डुगरपुरकर आणि श्री व सौ आपटे, श्री सुब्रमण्यम आणि सहकारी बसले होते. तर उजव्या एन.के. पी.साळवे यांना जावई श्री प्रभात व रोमेल यांनी बुके अर्पण बाजूच्या स्टेजवर हैद्राबादचे प्रसिद्ध कव्वाल यांना बसविण्यात आले करून श्रीमाताजी व श्री पापार्जीना शुभेच्छा दिल्या होते. दोन्ही लहान स्टेजच्या मागच्या बाजूला दोन स्क्रिन लावले होते. तर स्टेजवर एक आकर्षक टिव्ही स्क्रिन लावला होता. एन.के. पी.साळवे यांनी श्रीमाताजी व श्री पापाजींना शुभेच्छा देताना स्टेजच्या समोरच्या बाजूला व्ही व्ही आय पी साठी सुरवातीच्या सांगितले की, श्री पापाजी हे माझ्या बहिणीचे पती असले तरी २/३ रांगा मांडल्या होत्या. त्यामागे गोल आकर्षक सजविलेल्या त्यापूर्वीपासूनचे ते माझे फार जवळचे मित्र आहेत. तसेच या टेबलांभोवती बसण्याची व्यवस्था असलेली अनेक टेबले ठेवली दोघांच्या लग्नाचा ७५ वा वाढदिवस यापेक्षा मोठ्या प्रमाणावर दिल्या.श्रीमाताजींना व श्री पापा्जींना सौ कल्पनादीदी व सौ श्रीमाताजींचे मोठे बंधू श्री त्यानं तर होती. त्याच्या मागच्या बाजूला पाहुण्याच्या खाण्यापिण्याची साजरा केला जावा अशा शुभेच्छा दिल्या. व्यवस्था होती. शेवटी बर्फाच्या लाद्यांवर ६० अक्षरे कोरलेले त्यानंतर श्रीमाताजींच्या बहिणीचे स्टेजवर आगमन झाले. दा त्याच्या मागे मोठ्या पडद्यावर ६० वा वाढदिवस समारंभ लिहिलेले त्यानंतर श्रीमाताजी व श्रीपापाजी यांच्या जीवनावर आधारीत खास तसेच सर्वत्र आकर्षक विद्युत रोषणाई केलेली तर सर्व कार्यकर्ते तयार केलेली सीडी सगळ्यांना दाखविण्यात आली. त्यामध्ये पाढर्या शुभ कपड्यात डोक्याला फेटे बांधून रुबाबदारपणे येणार्या श्रीमाताजी व श्री पापाजी यांच्या बालपणापासून ते आज पर्यंतच्या घटना दाखविल्या. त्यामध्ये श्रीपापाजी, श्रीमती कल्पनादीदी साधारण ८.०० च्या सुमारास श्रीमाताजी व ,श्रीमती साधनादीदी यांची मुलाखत दाखविल्यामुळे सदर सीडी फारच सुंदर वाटली. संपूर्ण सीडी पहाण्यासाठी स्टेजवर स्वतंत्र पाहुण्याचे सनईच्या मंगल धुनमध्ये स्वागत करत होते. का श्रीपापाजींचे त्यांच्या क्षयनकक्षातून कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन सुरू झाले. त्यावेळी स्पिकरवर श्री व सौ आपटे मंगलाष्टका गात मोठा स्क्रिन असलेला टेलिव्हीजन व बाजूला दोन स्वतंत्र पडदे होते.त्यामुळे अतिशय वेगळे वातावरण तयार झाले होते. श्रीमाताजीं लावले होते. व श्री पापाजींचे स्टेजवर आगमन होत असताना लहान मुले त्यांच्या त्यानंतर श्रीमाताजींचा संपूर्ण परिवार स्टेजवर आमंत्रित करण्यात आला. त्यात श्रीमाताजींच्या दोन्ही मुली त्यांचे पती व श्रीमाताजींचे व श्री पापार्ींचे स्टेजवर आगमन नात जावई सर्वजण स्टेजवर जमले. श्रीमाताजींनी व श्री पापाजींनी झाले.त्यांच्या सोबत श्रीमाताजींचे ज्येष्ठ बंधु श्री एन.के. पी.साळवे सर्वांच्या टाळ्यांच्या प्रचंड आवाजात ६० व्या वाढदिवसाचा केक (माजी क्रिकेट कंट्रोल बोर्ड अध्यक्ष) तसेच श्री डुगरपुरकर (क्रिकेट कापला. त्यावेळी आकाशात मोठ्या प्रमाणावर फटाक्याची चरणावर फुले वाहत होती. ा नक कैकीफेकफेी४३ िको फीफोफोसोनीके ॐ् मार्च एप्रिल २००७ आतषबाजी चालू होती. श्रीमाताजींना श्रीपापाजींनी केक भरविला. दिले. त्यानंतर जमलेल्या पाहण्यांनी कव्वालांना पैसे दिले. कव्वाली त्यानंतर श्रीपापारजींनी त्यांच्या स्टेजवरील त्यांच्या सर्व नातलगांना संपल्यानंतर श्रीमाताजी, श्री पापाजी, श्री साळवे साहेब आणि केक भरविला. त्यानंतर दोघांना मुली नी व सर्व नातलगांनी त्यांचे पाहणे कान्फरन्स हॉलकडे गेले. त्याठिकाणी श्रीमाताजी व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर श्रीपापारजींनी जमलेल्या सर्व पाहुण्यांचे आभार हॉलमध्ये मांडलेले फोटो, पदके, सर्टफिकेट्स पहात होते. मानत छोंटेसे भाषण केले. (स्वतंत्र दिले आहे) त्यानंतर खास हैद्राबादहन आलेल्या कव्वालांची कव्वाली झाली. त्यावेळी श्री केली होती त्याचा आनंद सर्व पाहणे घेत होते.एकूण सर्व वातावरण एन.के.पी.साळवे साहेबांनी श्रीमती कल्पनादीदींना स्टेजवर पहाता स्वर्ग पृथ्वीवर आवतरल्यासारखा वाटत होता. बोलावून श्रीमाताजीं व श्री पापाजींवरुन पैसे ओवाळून कव्वाल यांना देण्यास सांगितले. श्रीमती कल्पनादीदींनी कव्वालांना पैसे का श्री पापाजी थोडावेळ पाहुण्यासोबत बसले. त्यावेळी कॉन्फरन्स बाहेरच्या बाजूला सर्व पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था जय श्रीमाताजी. दिल्यानंतर श्रीमाताजीच्या जवळच्या नातलगांनी कव्वालांना पैसे ० श्रीमाताजी व श्री पापाजी लग्नाचा ६०वा वाढदिवस का प्रतिष्ठान, दिनांक ६ एप्रिल २००७ (वृत्तांत) ा लग्नाच्या वाढदिवसाची दिनांक ७एप्रिल २००७ ची सुरवात म्हणजे दिनांक ६ एप्रिल २००७ रोजी रात्री १२.०० वाजता श्रीमाताजींच्या क्षयनकक्षेत केक कापून करण्यासाठी प्रतिष्ठानवर मोठ्या प्रमाणात तयारी सुरू होती. रात्री १२.०० नंतर सर्वजण श्रीमाताजींच्या क्षयनकक्षात जमले. त्यावेळी श्रीमाताजी व श्रीपापार्ी सोबत सौ कल्पनादीदी व सौ साधनादीदी उपस्थित होत्या. प्रथम श्रीमाताजींना फुले अर्पण करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या चरणावर हार अर्पण केला. त्यानंतर त्यांच्यासमोर एक सुंदर केक मांडण्यात आला. श्रीमाताजी व श्रीपापाजीं दोघा उभयतांनी केक कापून लग्नाच्या ६० व्या वाढदिवसाची सुरवात केली. त्यावेळी सिंथेसायझरच्या मदतीने तेरे मेरे सपने अब एक संग है तु जहा भी ले जाये अब हम संग है जे जुने हिंदी गीत सौ कल्पनादीदी ,सौ साधनादीदी, श्री पुगालिया आणि सर्व उपस्थित सहकारी गात होते. त्यामुळे एक वेगळीच वातावण निर्मिती झाली होती. श्री पापार्जींनी श्रीमातारजींना केक भरविला. त्यानंतर श्रीमाताजींनी श्रीपापाजींना केक भरवला. श्री पापाजींनी जुन्या आठवणींना उजाळणी देत छोटेसे भाषण केले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, ६० वर्षापूर्वी आमचे लम्न एवढे सोपे नव्हते कारण आम्ही दोघे वेगवेगळ्या वातावरणातले होतो. पण श्रीमाताजींनी मला खूप सांभाळून घेतले. माझ्या लहान लहान आवडी जपल्या. माझ्या खाण्याची काळजी सतत घेत असत. सतत माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या.मी अतिशय भाग्यवान की मला श्रीमाताजी पत्नी म्हणून मिळाल्या' त्याचवेळी त्यांनी एक हिंदी शेर सांगितला. तसेच त्याचा इंग्रजीतील अर्थ सांगितला. त्यानंतर श्रीमाताजींना व श्री पापाजींना, श्री पुगालिया यांनी सर्व सहजयोग्यांच्या वतीने अतिशय सुंदर असे प्रेझेंट दिले. त्यानंतर ऑस्ट्रेलिया तर्फे श्री हरी गायकवाड आणि सहकाऱ्यांनी गिफ्ट दिले. वाटण्यात आला. त्यानंतर श्रीमाताजींचे सौ कल्पनादीदी व सौ साधनादीदींच्या सोबत फोटो काढण्यात आले. आजचा कार्यक्रम संपला तेव्हा रात्रीचे १.०० वाजले होते. त्यानंतर उपस्थित असलेल्या सर्वांना केक ও ० १२ कके केीफीकके नेजो फेर मकेर क्र्पजोञ्प्रेञ जे ये ६४ क मार्च एप्रिल २००७ श्रीमाताजींच्या लग्नाच्या ६० वा वाढदिवसाच्या दिवशीचे श्रीपापाजींचे भाषण प्रतिष्ठान, दिनांक ७ एप्रिल २००७ (संक्षिप्त) जास्तीतजास्त करण्याचा प्रयत्न केला। पण माझ्यापेक्षाही जास्त आजच्या या प्रसंगी भावनांशिवाय जग अपुरे आहे ही सर्वात अविस्मरणीय संध्या आहे आणि या प्रसंगाची मला सेवा करण्यामध्ये हिचा जास्त सहभाग आहे ही गोष्ट उल्लेखनीय माझे म्हेवणे श्री एन.पी.के. साळवे यांचे आभार मानून करायला आहे कारण, तिनेच इथे एकत्र जमलेल्या नवीन विश्वाची निर्मिती आवडेल. सर्व गोष्टींसाठी मी त्यांचा आभारी आहे. त्या सर्व केलेली आहे. गोष्टीपैकी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्यामुळेच मला त्यांच्या सुरवात त आजच्या कार्यक्रमासाठी भारतातील लोकांव्यतिरिक्त बहिणीचा (श्रीमाताज्जींचा) सहवास लाभला. तिच्यामुळेच माझ्या परदेशी लोक वेगवेगळ्या देशांतून बऱ्याच अडचणीं पार करीत एका नवीन आयुष्याची सुरुवात झाली आणि एका नवीन जगामध्ये प्रवास करुन इथे या कुटुंबामध्ये आलेले आहेत. त्या सर्वांना या गोष्टीची कल्पना आहे की, ते सर्वजण हिचीच मुले आहेत. याव्यतिरिक्त बाकी सर्व गोष्टी ते विसरुन गेलेले आहेत. ती त्या मला प्रवेश मिळाला. श्रीमाताजींकडे म्हणाले की, मला माहीत आहे मी भूतकाळामध्ये न जाता सद्यस्थितीमध्ये रमण्याबाबत तुझी इच्छा सर्वांची आई आहे आणि सर्वजण तिची मुले आहेत. ती प्रत्येक आहे. परंतु माझी फक्त एकच गोष्ट व्यक्त करण्याची इच्छा आहे मुलावर स्वत:च्या पोटी जन्म घेतलेल्या मुलाप्रमाणे प्रेम करते. की, लग्नानंतर माझ्या आयुष्याला एक नवीन वळण लागले. आम्ही एकच ईश्वर एकच मानवी कुटुंब हाच या जगाचा अर्थ आहे आणि फार वेगळ्या परिस्थितीमधून आलेलो होतो आणि मी एकत्र याचीच तिने निर्मिती केली आहे. तिने एक अशक्य गोष्ट केलेली कुटुंबामध्ये राहत होतो. आणि आपल्या श्रीमाताजी स्वातंत्र्यासाठी आहे. जर तुम्ही इथे जमलेल्या लोकांशी बोललात तर ते सांगतील लढणारी एक व्यक्ती होती. परंतु तरीही आम्हा दोघांमध्ये भारताची की, हीच ती आई आणि हाच तो ईश्वर आहे. तिने तिच्या पूर्ण सेवा करण्याचा एक समान दृष्टिकोन होता. हा दृष्टिकोन थोडासा प्रेमाच्या भावनेने या सुंदर आणि आश्चर्यजनक अशा जगाची निर्मिती कमी माझ्याकडे होता. परंतु प्रामाणिकपणे सांगायचे तर मला केलेली आहे हे मलाही माहीत आहे. श्रीमाताजींकडे पहात पापाजी यातला सखोल दृष्टिकोन या शेजारी बसलेल्या स्तरीकडूनच मिळाला. पुढे म्हणाले की, आपण जे काही केलेले आहे ते मी सर्वांना श्री पापाजी श्रीमाताजींकडे पहात म्हणाले की, हे सत्य आहे. श्रीमाताजींनी प्रश्नार्थक दृष्टीने पापाजींकडे पहात होत्या. श्रीपापाजी केले, तू जगाला या विश्वाला एक बनवले आहेस ही गोष्ट जगाला म्हणाले की, मी तीचे ऐकणार नाही. तीने माझ्या आयुष्याला एक माहित पाहिजे. जर तुम्ही वर्तमानपत्रे आणि बातम्या पहात असाल नवीन वळण दिले हे पूर्णतः सत्य आहे. माझी माझ्या देशावर निष्टा होतीच परंतु हृदयापासून पूर्णतः मी माझी कर्तव्ये आणि आहेत आणि इथे उपस्थित असलेली स्त्री सांगत आहे की , हे जबाबदार्याबद्दल समर्पित होतो. ती माझे आयुष्य प्रकाशमय करणारी सर्व चुकीचे आहे. शक्ती ही एकच असू शकते. दोन नाही. जास्त ज्योती आहे. तिने दिलेल्या मुलांच्या संपत्तीमुळेच मी माझ्या शक्त्या असू शकतात का? नाही, आयुष्यावर राज्य करु शकलो. ती माझ्या आयुष्यातील एक उदार व्यक्ती ठरली. म्हणून जे काही माझ्या आयुष्यामध्ये घडले त्यासाठी भांडत आहेत. एकच शक्ती आहे आणि आपण सर्वजण त्या मी हिचा अभारी आहे. तिला मी या सत्यस्थितीची कबुली देतो. शक्तीची मुले आहोत आणि हे सत्य तिने सिद्ध केलेले आहे. तू मला थांबायला सांगशील. पण मी सर्वांना सत्यच त्याच शक्तीने त्या मुलांची निर्मिती केलेली आहे. ती मुले गोरी, सांगणार आहे, तुझ्या या भक्कमपणे माझ्या पाठीशी उभ्या काळी, उंच, बुटकी, आशियाची, लॅटीन अमेरिकेची, युरोपाची पाहून ' सांगत आहे आणि हे सांगणे आवश्यक आहे. तू जगासाठी काय तर या जगामध्ये लोक परस्परांशी भाडत आहेत मतभेद करीत कका शक्तीच्या या वेगवेगळ्या रुपावरुनच लोक एकमेकांमध्ये रहाण्यामुळेच मी आज माझ्या आयुष्यामध्ये उभा आहे हे सत्य असतील परतु तरीही है सर्वजण एकाच कुटुंबाचे सदस्य म्हणून आहे. मी माझ्या देशाची सेवा, जगाची सेवा माझ्या क्षमतेनुसार मा इथे एकत्र आलेले आहेत. तुम्हाला माहीत आहे मी जेव्हा यु.के. चটकेकचेके केककड बीडरीक. कोकेनीपो के के 8४ िनটটकक कক के ব मार्च - एप्रिल २००७ %24 किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये जातो तेव्हा माझ्यासमोर बसलेल्या यांच्या चांगल्या भावनांसाठी मी त्यांचा आभारी आहे. माझे जावई समूहामध्ये अनेक धर्माचे लोक उपस्थित असतात आणि ही सर्वजण श सहजयोगी तिचीच मुले असतात. बंधू आणि भगिनींनो मी तुम्हाला या दोघांचा खूप अभिमान वाटतो. सांगतो की, ही एक विलक्षण अशी कामगिरी आहे. आणि या कामगिरीचा भविष्यामध्ये विस्तार प्रगती होणे गरजेचे आहे. जगाची आहेत. अखेरीस मी अशा दोन व्यक्तींचे साधना व कल्पनाचे ही अत्यंत गरज आहे. ( श्रीमाताजी म्हणाल्या बास करा) मला या लोकांशी बोलण्याची संधी आलेली आहे. बर ठीक आहे. करतो कारण ते आमच्या हृदयाचा अविभाज्य घटक आहेत. आता मी बोललेलो आहे मी प्रामाणिकपणे तिच्या कार्याचा आमच्यासारख्या दोन्ही मुली सर्वांना लाभो अशी माझी इच्छा तुमच्यासमोर उल्लेख केलेला आहे. आणि म्हणूनच मी आज आहे. की ज्या मुली त्यांच्या पालकांशी, पतीशी, मुलांशी पूर्णतः तुम्हाला सांगत आहे एक मानवी कुटुंब एक प्रेमळ कुटुंब इतकेच.लखनऊ युनिव्हरसीटीतील माझ्या मित्राच्या उपस्थितीबद्दल इतर कुठेही उल्लेख करीत नाही परंतु आजच्या या प्रसंगी मला मी त्याचे आभार मानतो. तो अत्यंत प्रेमळ मित्र की ज्याने इतरांपेक्षा त्यांचा उल्लेख करावासा वाटतो. त्यांनी माझ्यावर तसेच माझ्या माझ्यासाठी खूप चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत. निरनिराळ्या पत्नीवर खूप प्रेम केलेले आहे. खूप आधार दिलेला आहे. कल्पना देशामधून आलेल्या तुम्हा सर्वांचेही मला आभार मानावेसे वाटतात आणि साधनाशिवाय आमचे आयुष्य अपूर्ण असते. म्हणून तुम्ही की जे आमच्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी इथे आलेले जेथे कुठे असाल कृपया माझ्या कळकळीच्या भावनांचा स्विकार आहात. तसेच मला दोन व्यक्तींचे आभार मानायचे आहेत त्यापैकी करा. तसेच या दोघींनी आम्हाला सुंदर अशी नातवंडे,पतवंडे एक म्हणजे श्री डुगरपूरकर ते एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्त्व आहेत, दिलेली आहेत. म्हणून आमचे खूप खूप आनंदी कुटुंब आहे. या आणि म्हणून मला त्यांचे आभार मानायचे आहेत. यावेळी मला आणखी एका व्यक्तीची आठवण येते ती म्हणजे, डॉ नागवेंद्रसिंग की जे एक खूप चांगले व्यक्ती होते. ते माझे वरिष्ठ आय.सी.ए. चे नाती व नातजावई कुणाल व हेम मिळालेले आहेत की जे इथे सदस्य असूनही माझ्यावर ते धाकट्या भावाप्रमाणे प्रेम करीत होते. उपस्थित आहेत. जर आराधना, अनुपमा, असत्या तर खूप छान ते एक मनुष्य म्हणून फारच चांगले होते ते मला त्यावेळी झाले असते. सोनू इथे उपस्थित आहे. माझ्या मुलांनो तुम्ही कुठेही मुख्यमंत्र्याकडे घेऊन जात असत आणि या व्यक्तीला ख्रिश्चनांबद्दल असलात तरीही आज इथे या प्रसंगाला उपस्थित आहात. जास्त माहिती आहे असे धाडसाने सांगत असत. जगातील कोणताही वरिष्ठ असे करु शकणार नाही. अशा प्रकारे ते प्रचंड वृक्ष झालेला आहे. म्हणून बंधु-भगिनींनो तुम्हा उपस्थितीबद्दल व्यक्तीमत्त्व होते. त्यांना ख्रिश्चनांबद्दल अशा प्रकारची कळकळ होती है मला आठवत आहे. की श्री प्रभात यांनी सुंदर गोष्टींचा उल्लेख केला. आमच्या कुटुबियांना प्रभात आणि रोमेल हे दोघेही खूप चांगल्या प्रेमळ व्यक्ती आभार मानतो की जे आमचे आयुष्य आहेत. मी हे शेवटी नमूद आज निष्ठावान आहेत ते चांगुलपणाचे आदर्श आहेत. मी या गोष्टींचा कुटुबाचे बीजरोपण माझ्या पत्नीने केलेले आहे आणि त्या बिजाला आता सुदर असा वृक्ष झालेला आहे. आम्हाला खूप छाने जावई, तिने लावलेल्या बीजाचा आज एक खूप सुंदर मी तुमचे कळकळीचे आभार मानतो. मी तुम्हा सर्वाचा आभारी आहे विषेशत: श्री पुगालिया यांचा आभारी आहे. असली इतकी इथे बसलेल्या आर्मीमधून आलेल्या अशाच एका मित्राचेही सुंदर व्यवस्था केलेली आहे. पुन्हा एकदा सर्व परदेशी पाहुण्यांचे मला आभार मानावेसे वाटत आहे. की जे महान शिक्षण घेतलेले मी आभार मानतो. आम्हाला तू (श्रीमाताजी) हवी आहेस कारण तू आहेत. असे कुणी तरी की ज्यांचा मला आदर वाटतो. मी त्यांचे आमच्या हृदयात निवास करतेस. बंधू -भगिनींनो कृपया माझ्या कौतुक करतो की त्यांनी त्यांचे आयुष्य आणि वेळ एका कामासाठी घालवला. मी त्यांना माझ्या भावासारखेच मानतो. मुंबईवरुन आज या प्रसंगासाठी उपस्थित आहेत. मी त्यांचा अत्यंत बनविल्याबद्दल आभार मानतो.तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आभार आभारी आहे. या सर्व चांगल्या गोष्टीसाठी कार्यासाठी श्री राजेश मी मानतो. शहा यांचाही आभारी आहे. तसेच श्री प्रभात आणि श्री रोमेल चांगल्या कळकळीच्या आभाराचा स्वीकार करा, आभारी आहे. तसेच मी माझ्या म्हेवणीच्या मुलाचे ही एक अतिशय सुदर फिल्म त केकेनोफसै दीो बी़ .त्र क. ीज री २४ फितेनकोकके क ने क मार्च - एप्रिंल २००७ अक्षयतृतीया पूजा प्रतिष्ठान, पुणे दिनांक १९,एप्रिल २००७ (वृत्तांत) प्रतिष्ठानमधील कान्फरन्स हॉलमध्ये पूजेचे आयोजन केले होते. साधारण ८.०० च्या सुमारास श्रीमातार्जीचे आगमन झाले त्यांच्या सोबत श्रीपापाजी वश्रीमती साधनादीदी होत्या. सुरवातीला श्रीमाताजींची आरती झाली त्यावेळी आगत स्वागत हे गीत झाले. त्यानंतर श्रीमाताजींच्या चरणावर हार अर्पण करण्यात आला. त्यानंतर श्री पराग राजे आणि श्री राजेंद्र पुगालिया यांनी श्रीमाताजींच्या चरणावर फुले अर्पण करून पूजा केली. त्यावेळी मुंबई म्युझिक ग्ुपने, अपनी पनाह मे हमे रखना हे भजन सादर केले. त्यानंतर श्री मुखिराम आणि सहकाऱ्यांनी, जागो सबेरा आया है हे भजन म्हटले. त्यानंतर श्रीमती साधनादीदींनी श्रीमाताजींना ओटी अर्पण केली. त्यानंतर श्रीमातार्जीना नैवेद्य दाखविण्यात आला. तसेच पेढ़े, फुटाणे, मिठाईचा प्रसाद दाखविण्यात आला. त्यावेळी मुखिराम मे ध्यान माता निर्मलादेवी, हे भजन सादर केले, त्यानंतर मुंबई ग्रुपने, छाप तिलक सब छिनी मोसे नैना मिलाईके ही कव्वाली म्हटली. त्यावेळी श्रीमाताजींना इंटरनॅशनल गिफ्ट सादर केले. त्यानंतर कलकत्त्याचे गिफ्ट सादर केले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या सहजयोग्यांनी गिफ्ट सादर केले. त्यावेळी महामाया महाकाली हे मुखिराम यांनी भजन सादर केले. श्रीमाताजींची आरती झाली. त्यानंतर श्रीमाताजींच्या चरणावर वाहिलेली फुले परत काढत असताना मुखिराम यांनी , गुरुओं की गुरु, नाम रखले तु मँ का नाम रखले हे भजन सादर केले.त्यानंतर श्रीमाताजी आपल्या शयनकक्षात गेल्या. जमलेल्या सर्व सहजयोग्यांना प्रसाद वाटण्यात आला. यांनी, ऐसा दो महे ज्ञान रहे तेरे चरणो श्रीमाताजींचे प्रतिष्ठान मधून प्रस्थान पा दिनांक २०, एप्रिल २००७ (वृत्तांत) काी सकाळी ११.४५ च्या सुमारास श्रीमाताजीच्या चरणावर श्री पुगालिया यांनी हार अर्पण केला. त्यानंतर त्यांची आरती केली. त्या अतिशय उत्साहात, आनंदात त्यांच्या गाडीत बसल्या. त्यावेळी सर्वांना नमस्कार केला आणि आशीर्वाद दिले. त्यानंतर श्रीमाताजींची गाडी १२.१५ च्या सुमारास प्रतिष्ठानमधून बाहेर निघाली. श्रीमाताजींच्या गाडीत त्यांच्या सोबत श्रीपापाजी, श्रीमती साधनादीदी आणि श्री पुगालिया होते. त्यांच्याशी अनेक विषयांवर गप्पा मारत श्रीमाताज्जीची गाडी दुपारी २.३० च्या सुमारास एअरपोर्ट जवळील हॉटेल जवळ विश्रांतीसाठी थांबली. हॉटेलमध्ये प्रवेश करतानाच मावळ्याचा वेष परिधान केलेले दोघेजण वाद्य वाजवित होते. श्रीमाताजीं अतिषय आनंदात, उत्साहात गाडीतून उतरल्या. त्यावेळी दुतर्फी हिरव्या साड्या नेसलेल्या मुली श्रीमातारजींच्या वाटेवर फुले वाहण्यासाठी उभ्या होत्या. त्यानंतर श्रीमाताजींची हॉटेलमधील विश्रांतीगृहात आरती केली आणि त्यांच्या चरणावर हार अर्पण केला, तर श्री पापारजींना बुके देण्यात आला. त्यानंतर श्रीमाताज्जींनी साधारण ५.४५ पर्यंत हॉटेलमध्ये विश्रांती घेतली. त्यानंतर त्या विमानतळाकडे निघाल्या. त्यावेळी त्यांच्या चरणावर हार अर्पण करण्यात आला. श्रीमाताजी ६.०० च्या सुमारास एअरपोर्टवर पोचल्या. त्यानंतर व्ही. आय. पी. बोर्डीग रुममध्ये श्रीमाताजी अध्ध्या तासासाठी थांबल्या. त्यावेळी श्रीमाताजी अतिशय प्रसन्न व आनंदी दिसत होत्या. त्यावेळी श्रीमाताजींच्या चरणावर विमानतळावरील सहजयोगी अधिकारी व कर्मचार्यांनी हार/बुके अर्पण केले. त्यानंतर साधारण ६.३५ च्या सुमारास श्रीमाताजी विमानाकडे निघाल्या.त्या प्रथम दुबई व नंतर कबेला येथे जाणार आहेत. कॅफेपसो कबक ४ सफ स्ग्र फर मे केच क क कं मार्च- एप्रिल २००७ ईस्टर पूजा, प.पू.श्रीमाताजी निर्मलादेवींचे भाषण, कलकत्ता, एप्रिल ९५ (सारांश) ईस्टर हा फार अर्थपूर्ण दिवस आहे; फक्त ख्रिस्तांसाठी करत होता. तुम्ही तुमच्या भावना, इच्छा, कर्तव्य व अहंकार यामध्ये नाही पण आपल्या सर्वीसाठी. कारण सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे इबून गेला होता,आत्मसाक्षात्कांनंतर तुम्ही किती स्वतंत्र, मुक्त आहात जेव्हा पुनरुत्थान होते. ख्रिस्तांचे पुनरुत्थान हा ख्रस्तनीतीचा संदेश ते तुम्हालाच जाणवलं आहे. तुमचं सारं व्यक्तिमत्त्व उन्नत झालं आहे. आहे. क्रॉसचा नव्हे. पुनरुत्थान शक्य आहे. आणि याच्याशिवाय ख्रिस्तांनी अनेक उदाहरणांतून हेच सांगितले आहे की तुम्ही 'स्वत:ला आज्ञाचक्रांच्या पार होणे शक्य नव्हते. त्यांचे आयुष्य फारच कमी ओळखा' तुम्ही स्वत:ला ओळखल्याशिवाय होणार होते याबद्दल शंका नाही आणि एका अर्थाने ते साडेतीन वर्षच होते नाही हे त्यांना माहीत होते. पण सहजयोग याच्या अगदी उलट आहे. असं आपण म्हणू शकतो. ते भारतात आले आणि शालिवाहनांची तुमचे आधी पुनरुत्थान होते आणि मग तुम्ही स्वत:ला ओळखता ही आणि त्यांची भेट झाली. शालीवाहनाने त्यांचे नाव विचारल्यावर ते साक्षात्कार होण्याची आगदी सहज व सुंदर क्रिया आहे. म्हणाले माझे नाव. "इसामशी" आणि पुढे म्हणाले "मी म्लेंच्छ लोकांच्या देशातून आलो, म्लेंच्छ (मल इच्छा) म्हणजे वाईट इच्छा. आत्म्यांबद्दल सांगत असायचे. सहजयोगातही तो सर्वासाठी खुला अशुद्ध व मलीन इच्छा. म्हणून त्या देशात कसं रहायचं? आता हाच असल्यामुळे, अनेक प्रकारचे लोक आले आहेत. सहजयोगांतही माझा देश" पण शालिवाहनाने त्याला परत स्वदेशात जाऊन तिथल्या काही उथळ वृत्तीचे लोक आले आहेत आणि ते सहजयोगाबद्दल लोकांना वाचवायला आणि त्यांना "परम निर्मल तत्त्व सांगायला बाष्कळ बडबड करून किंवा सहजयोगच्या कार्यावद्दल नसती बड़बड सांगितले" मग तो परत आपल्या देशात गेला आणि अवघ्या साडेतीन करून या उथळपणाचे प्रदर्शन करत असतात.त्याला इलाज नव्हता वर्षात त्याला सुळावर जावे लागले. मरते समयी त्यांनी क्षमे' बद्दल खूप सुं दर गोष्टी सांगितल्या. पण सरतेशेवटी ते म्हणाले, 'माता आली आहे पहा. म्हणजे तुम्ही आईची वाट पहा. तसंच हयात असताना ते असेही ताब्यात जाण्याची शक्यता असते. कारण ते एक प्रकारे असं म्हणू म्हणाले, मी तुमच्यासाठी होली घोस्ट पाठवणार आहे. आराम देतील, उपदेश करतील आणि तुमचा उद्धार करतील म्हणजेच शोधून काढायचा प्रयत्न केला पाहिजे ते नेहमी कुरकुर करत असतात, तुमचं पुनरुत्थान होईल. ते हे सर्व म्हणाले कारण त्यांना पुढं कार्य उथळपणाच्या गप्पा मारत असतात आणि तुमच्या जेव्हा असले होणार आहे व कसं होणार आहे हे सर्व माहीत होते. ते असेही प्रकार नजरेस पडतात तेव्हा तुम्ही त्यांच्यापासून दूर राहिलेलच बरं. म्हणाले की, 'माझ्याबद्दल तुम्ही काहीही बोललात किंवा माझ्या कारण नुसतं तुमचं पुनरुत्थान झाल्याने तुम्ही काही मिळवत नाही. विरोधात काहीही केलत तरी चालेल पण होली घोस्टच्या विरोधात पुनरुत्थान झाल्यावर, म्हणजे साक्षात्कार मिळाल्यावर तुम्हाला तुम्ही गेलात तर ते मी कदापि सहन करणार नाही. काय वाटेल ते गहनतेत उतरुन प्रगल्भ व्हायचं आहे आणि ही गहनता मिळवण्यासाठी झालं तरी ते चालू देणार नाही.'आणि हे खरंही आहे, होली घोस्टच्या विरोधात जाणं फारच धोकादायक आहे याबद्दल काही शंका नको. कुचकामी म्हणावे, इकडे आपण फार लक्ष ठेवले पाहिजे. याच्यापासून माझ्याकडून तशी भीती नाही, पण या देशात देवता मात्र तितक्याच पार पडून जे पुढे येतात ते जणू सुंदर देवदूत बनतात. याबद्दल कहीच रागिट आहेत. तुमच पुनरुत्थान ख्रिस्तांच जीवन पाहिलं तर कळून येते की ते पुटपुटणार्या पण ख़िस्त म्हणाले होते की या पुटपुटणाच्या आत्म्यांबद्दल तुम्ही जागरुक राहिले पाहिजे.याच गोष्टीची आपण फार काळजी घेतली बट पाहिजे. तुम्ही सहजयोगात नवीन असता तेन्हा तुम्ही अशा लोकांच्या े तुम्हाला या, विरोधी शक्तीचे संदेशवाहक असतात. अशा लोकांना तुम्ही आपल्यावर अशा लोकांचा कसा प्रभाव पडतो, ज्याना मला वाटतं शंका नाही, पण लक्षात ठेवायची मुख्य गोष्ट म्हणजे तुम्हाला सहजयोगामध्ये तुमच्या शरीरासकट तुमचे पुनरुत्थान झालं आहे. यापूर्वी तुम्ही परमात्म्याच्या सर्वव्यापी शक्तीबरोबर जोडले लोक काय बोलतात काय म्हणतात कशाबद्दल टीका करतात बगैरेची गेला नव्हता आणि तुम्ही जे काही करत होता ते मनाने या भावनेने काळजी न करता तुम्ही स्वत:कडेच पहायची सवय करा आणि या मिळालेल्या आत्मसाक्षात्काराचा तुम्ही आदर राखला पाहिजे.दुसरे ल कॅफकके न क फ्र चीड़ के के द ४ िचो दोजके दके कोचेची क मार्च एप्रिल २००७ गहनतेमधून स्वत:ची वाटचाल करत रहा. तुमचे पुनरुत्थान होण्याची फार महान संधी या जन्मात वेळी तुम्ही "मी कोण आहे हे कदाचित ओळखू शकाल पण तुम्हाला मिळाली आहे आणि तुम्हाला माहीत आहे की हाच उत्क्रांतीचा क्षणभराताच ते विसराल. ही किमया आहे. कारण तुम्ही जर मला शेवटचा टप्पा आहे. आता तुम्ही मन बाजूला ठेवा कारण तुम्ही पूर्णपणे ओळखू शकला असता तर तुम्ही इथे बसणारच नाही; माझ्या महामाया तुम्ही जाणतां. मला ओळखणं फार कठीण आहे. एखाद्या मनाच्या व्यापारातच रहाल तर तुम्ही मनाच्या पलीकडे जाऊ शकणार जवळही यायला तुम्ही धजवणार नाही. म्हणून ही महामाया सदोदित नाही.सहजयोगाची प्रगती ही विचार थांबल्यावरच होणार आहे. मगच कार्य करत असते, पण त्याच्यामुळेच लोकांच खर स्वरुप कळून तुम्ही स्वत:ला ओळखू शकाल कारण तुम्हाला आत्म्याचे ज्ञान झालेले येते. शेवटचा निर्णय ही काही सोपी गोष्ट नाही! हजार न्यावाधीश असते. तुमची चक्रे तुम्ही जाणू शकता. दुसरयाची चक्रे पण जाणू जरी एकत्र आले तरी ते असा निकाल देऊ शकणार नाहीत. काय खरं शकता.हे सर्व ज्ञान तुमच्याजवळ उपलब्ध आहे. पण तुम्ही सतत आहे हे तुम्ही सर्वकाही समजून घ्यायला हवं.काहीही झाले तरी मला सूक्ष्म सुक्ष्मत्तर व्हायला पाहिजे. जड मानव नव्हे अशी सूक्ष्मता सर्व काही कळत असते पण मी मला है सर्व ठाऊक आहे असे जशी अंगी बाणेल तसतशी तुमची अंगशक्ती वृ्धिंगत होईल आणि तिचा तन्हेतऱ्हेचा आविष्कार पाहिल्यावर तुम्ही थक्क व्हाल. सहजयोगात काही लोक महत्त्वाकांक्षी असल्याचे मी पाहिले आहे. ते म्हणू लागतात की श्रीमाताजी आम्हाला परमेश्वराचा मिळाले आहेत. ते एकटेच होते आणि लोक त्यांना ओळखू शकले साक्षात्कार हवा आहे. मला हे करायचे आहे. ते करायचे आहे. नाहीत. त्यांच्या हातावर आणि पायावर ज्या ज्या ठिकाणी त्यांना आम्ही त्यांना महायोगी म्हणतो. म्हणून तुम्ही आता लक्षातं ठेवायचे खिळे मारले होते त्या खुणा त्यांना दाखवून द्यावयाच्या होत्या.पण की आता शेवटचा निर्णय होणार आहे आणि फार मोठी गाळणी सुरू आता तशी परिस्थिती नाही.एकच गोष्ट म्हणजे पहिले प्रथम तुम्ही कधीही दर्शवणार नाही. अशा तऱ्हेनी मी सारे काही करत असते आणि एखाद्या माणसाचे काय करायचे ते हळूहळू मला समजते. तुमच्या या पुनरुत्थानाला ख्रिस्तापेक्षाही फार मोठे आशीर्वाद मला ओळखायला हवे. बस मी कोण आहे हे समजण्याची जरुरी झाली आहे.निवड करण्याचे मोठे काम सुरु झाले आहे.जे गहन आणि सूक्ष्म आहेत ते अधिक अधिक गहनतेत उतरणार आहेत आणि जे नाही. ती फार अवघड गोष्ट आहे. मला समजणें अवघड आहे पण उथळ, मूर्ख, विचित्र आणि जड आहेत ते बाहेर फेकले जात आहेत. मला ओळखले की सारे मिळाले! आणि हे सर्व तुमच्या संवेदनक्षमतेवर अशी ही गाळण फार भराभर चालली आहे आणि ते चालू असतानाच अवलंबून आहे.तुमचे पुनरुत्थान पूर्णपणे व्हायला हवे आणि आपण कुठे आहोत है आपल्याला समजून सहजयोगांत तुम्ही प्रगल्भ व्हायला हवे. अशी प्रगल्भता तुम्ही घ्यायचे आहे. आता हे कसे ओळखायचे? प्रथम म्हणजे तुमची करुणा! मिळवली नाही तर मी म्हणेन तुम्ही सहजयोग सोडून द्या.काही काळ बाहेर रहा, मग तुम्हाला हे सर्व काय चाललंआहे ते उमजेल आणि तुमच्या करुणेमध्ये बिवेक असावयास हवा. कधी कधी लोकांना अयोग्य (निगेटीव्ह) लोकांबद्दल चुकीची करुणा येते. सहजयोगात तुम्ही परत याल. आल्यानंतर तुम्हाला कोणाबद्दल करुणा वाटायला हवी ते समजले पाहिजे. व्हायब्रेशनमधून हे समजणे अगदी सोपे आहे. समोरचा माणूस तुम्हाला तुमच्या आयुष्याचा त्याग करायला सांगत नाही. तुमच्या कसा आहे हे समजून घ्या. त्यासाठी तुम्हाला चैतन्यलहरींची जाणीव आईला पण तसं काही नको, पण तरीही तुम्हाला काही त्याग करायला हवी अशी जाणीव नसेल तर तुम्हाला खरे काय आणि खोटे काय ते समजणार नाही. म्हणून तुम्ही सर्वांनी नियमितणे ध्यान केले सुळावर द्यायचे. या अहंकारामुळेच तुम्हाला नुसत्या कल्पना पाहिजे.स्वत:ला दोष न देता तुम्ही नियमितपणे ध्यान करू शकता.है सुचतात.हा अहंकार जर अर्पण केला तर तुम्हाला खूप मदत फार महत्त्वाचे आहे. कोण ध्यान करतो आणि कोण करीत नाही ते होईल.पण नुसता त्याला अर्पण करण्याबद्दल विचार करते बसलात का समर्पण केलं तसं सहजयोग खिस्तांनी आपल्या आयुष्याच हवा.महत्त्वाचा त्याग म्हणजे तुमच्यातील अहकाराचा, या अहंकाराला मला लगेचच समजते.अगदी क्षणभरात! जो नियमित ध्यान करतो तो तर तुमची मनशतक्तीच फक्त खर्च होत राहील. अशा तऱ्हेच्या सर्व अगदी देवदूतासारखा असतो; त्या व्यक्ती चे सर्व वागणे, बोलणे त्याच्या प्रतिक्रिया त्याचा दृष्टीकोण या सर्वामधून प्रगल्भ दिव्यत्व अहंकाराचा वापर होत रहातो. म्हणून सर्वात उत्तम उपाय म्हणजे प्रत्ययाला येत असते आणि तुम्ही चकित होऊन जाता! "सहस्रारांतील ध्यान करणे, निर्विचारतेच्या जाणीवेमध्ये उत्तम उपाय म्हणजे ध्यान गोष्टी तुमच्या मनाचेच खेळ असतात आणि त्यातूनच तुमच्यातील कैोोफंपक क च नी 63 फिचीन টकसो के समी मार्च - एप्रिल २००७ <कँड काई कीी सहजयोग विकू शकत नाही. पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही करणे, निर्विचारतेच्या जाणीवेमध्ये जाणे; त्यापासून आपोआप तुम्ही समर्पित बनू लागता. आतां मला तुमच्याकडून काय हवे आहे? फायद्यासाठी वापर कराल म्हणून मला सांगायचे आहे की औदार्य काहीच नाही.मला कशाचीही जरुरी नाही, मला स्वत:करता नाहीच असण्यात तुमचाच फायदा आहे की त्यातूनच तुमच लक्ष्मीतत्च जागृत नकोय, तुम्हीच मला हे देता, ते देता. मला त्या सर्व गोष्टीपासून दूर होणार आहे. हा मुद्दा मला सांगावा लागत आहे कारण माझ्याकडे जावेसे वाटते. फक्त तुमच्या समाधानाकरता मी ते मान्य करते. मला बऱ्याच तक्रारी आल्या आहेतकी लोक पैसे द्यायला काचकुच करतात. स्वत:साठी सहजयोग करण्याची जरुरी नाही पण हे सर्व तुमच्या काही लोक आपणहून पुढे येतात ही गोष्ट कौतुकास्पद आहे. पण आईचे प्रेम आहे, तिला या पृथ्वीवरील जास्तीत जास्त माणसांना प्रत्येकाने आर्थिक भार वाटून घ्यायला हवा. हे फार महत्वाचे आहे तारायचे आहे; त्यांचे पुनरुत्थान करावयाचे आहे. हा एक विशेष कारण परमेश्वरी कार्य करत आहो. त्याचाच आनंद घ्या! सहजयोग्यांनी समय आहे आणि तुमच्याद्वारेच मला हे कार्य करायचं आहे. तुम्ही फलक लावलेले पाहून मला फार समाधान झालं, ह्या सर्व परिसरांत सगळीकडे जाऊन सहजयोगाचा प्रचार व प्रसार करायला लागा आणि चैतन्य भरुन राहिल्याच तुम्हालाच जाणवेल. हे कस कार्यान्वित झाले त्या कामासाठी इतरांना पण तयार व्हायला मदत करा. आहे हे तुम्हाला समजेल. म्हणून प्रत्येकाने अगदी शर्थीने जे काही आजची दिवस प्रतिज्ञा करण्याचा आहे, प्रतिज्ञा स्वत:लाच शक्य असेल ते करायला हव. दुसर्या कशाची जरुर नाही, फक्त वचन देऊन करायची की आम्ही सहजयोगात उत्तरोत्तर वृध्दिंगत होऊ, जेणेकरुन सहजयोगाबद्दलच्या आमच्या भावना, ज्ञान आणि वाढ कशी व किती होत आहे हे तुम्हाला दिसेल. तुमच्या भविष्यासाठी संवेदनशीलता गहन होतील; त्या समतेसाठी मी रोज ध्यान करेन ही जरुर असलेली सर्व शक्ती तुम्हाला तुमच्याच हृदयातून मिळेल. म्हणून फार महत्त्वाची गोष्ट आहे.दुसरी गोष्ट म्हणजे लोक म्हणतात की हिशोब करत बसू नका, तुमच हृदय उघडू दे. इथले लोक फार कंजूष आहेत. ते हे करायला तयार नाहीत, ह्याला पैसे द्यायला, ते विकत घ्यायला तयार नसतात. मला वाटते की पुनरुत्थान झाले. तुम्ही तुमच्या देहातूनच त्यांच्यासारखे पुनरुत्थान तुमचे प्रेम तुमच्या औदार्यामधून व्यक्त होत असते. तुम्ही मला काही मिळविले पाहिजे. मृत्यूनंतर नव्हे तर आताच जिवंतपणीच. जिवंत तरी घ्याल , ते ठीक आहे, मला काही जरुर नाही, माझ्यासाठी मी असतांनाच तुमच पुनरुत्थान होते पण या उत्क्रान्तीची विशेषता तुम्ही स्वत:चे पैसे खर्च करते. पण उदारपणाची वृत्ती सगळ्यात चांगली समजून घेतली पाहिजे. पुनरुत्थानानंतर तुम्ही जास्त सूक्ष्म व्हायला आणि ह्या औदार्याला सहजयोगात फार फार महत्व आहे. कधी कधी लोक फार चिकित्सक व हिशोबी वृत्तीचे असलेले विचार करायचा असतो. दुसरे कसलेही विचार तुमच्या मनात यायला तुमचे हृदय पूर्णपणे सहजयोगाला वाहून घ्यायला हवं.मग तुमची ह्या दिवशी खिस्त मृत्यूलोकातून परत आले आणि त्यांचे हवं. सहजयोगामध्ये तुम्ही फक्त तुमच्या आध्यात्मिक उन्नतीचाच मला दिसते. ते मला त्यांच्यासाठी साड्या आणायला सांगतात. ह्या नकोत. आता प्रत्येकजण माताजींना विचारतो आहे की बंगालमध्ये घ्या साड्या, चांगली कल्पना आहे, ठीक आहे. वर म्हणतील आम्हाला आवडल्या नाहीत, आम्ही विकत घेणार नाही. मी काय अजून लक्ष्मीतत्त्व का नाही जागृत झाले?याला कारण तिथे जादूटोणा मी निवडून करणारे खूप लोक आहेत. जिथे जिथे ही तंत्रिक मंडळी जातात तिथून धंदा करत नाहीये, पण तुम्हाला पाहिजे होत्या म्हनून आणल्या. मग नको म्हणायला इथे काही धंदा चालला नाही किंवा लक्ष्मी दूर निघून जाते. तीच गोष्ट दारूबद्दल, काही काळ ठीक आहे पण नंतर दारुपासून लक्ष्मी दूर जाते. बंगालमध्ये तांत्रिक खुप आहेत याचे कारण मला अस दिसते की बंगालमधले लोक साधेभोळे व बाजार मांडला नाही! असा प्रश्न आला की ते सहजयोगी आहेत का हे मला समजत नाही? त्यांना समजत का नाही की श्रीमाताजींनी स्वत:चे पैसे खर्च केले आहेत? उलट असं असायला हवं की त्यांनी आपणहन भावनाप्रधान आहेत व कुणीही येऊन सांगायला लागले की ते म्हणावे, सहजयोगासाठी थोडे जास्त घ्या. परमेश्वराचे दूत आहेत की त्यांचा लगेच विश्वास बसतो. काही विचार वगैरे न करताच हरे-राम म्हणणाच्या लोकांनी बंगालमधूनच प्रचाराला ख्रिस्ताना तीस रुपयाला विकले गेले; कल्पना करा. फक्त तीस रुपये याचाच अर्थ हा की तुम्ही कार्यकर्त्याचे आर्थिक प्रश्न सुरुवात केली. वेड लागल्यासारखे रस्त्या-रस्त्यातून त्यांच्याबरोबर समजून घेत नाही, त्यांना मदत करत नाही. तुमच्यामधील खिस्ताला यायला लागले, हरे राम हरे राम सुरु, काय फायदा मिळाला? गरिबी तुम्ही विकायला निघाला आहातं. तुम्ही ख्रिस्तांना विकू शकत नाही, प आणखीनच वाढली. बंगालमध्ये नवीन काही म्हणायला कुणीही फैफोकोफे ननेपीजदी प घौरचीे ?४ ी मार्च - एप्रिल २००७ सुरवात केली की लोक लागले त्याच्यामागे. त्यांच्याकडे तन्हेतऱ्हेची कर्मकांडे व व्रते असतात आणि अशा कर्मकांडामध्ये आपण हरवून एकत्र जाऊन गाणी-भजने म्हणा, थोड़-फार बोला आणि माझ्या जातो. पूर्णपणे स्वत:ला विसरतो. खरंतर या कर्मकांडामागचे रहस्य. कॅसेटस लावा. उत्तर प्रदेश, बिहार हरियाणा इ. उत्तर भागात पुष्कळ अर्थ आपण शोधून काढला पाहिजे. सहजयोगामध्ये कसलेही कर्मकांड जण उन्नत झाले आहेत आणि त्यामुळे बऱ्याच ठिकाणी सहजयोग नाही, कशावरही टीका नाही, कुठल्या धर्मावरही टीका नाही आणि पसरला आहे. तुमच्याजवळ संगीताची चांगली कला आहे तर तुम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्वबुधुत्वाची भावना प्रस्थापित खेड्यापाड्यात जाऊन तिथल्या लोकांना तुमच्या कलेद्वारे आकर्षित होते आणि ती हृदयापासून सरू होते. ज्या दिवशी विश्वबंधुत्वाची करा आणि त्यांच्या उद्धाराकरता त्यांना मदत करा. असे केल्याने भावना प्रस्थापित होते आणि ती हृदयापासून सुरु होते. ज्या दिवशी सगळीकडचे तांत्रिक पळून जातील . माझ नुसते नाव ऐकले तरी ते विस्रह्नबंधुत्वाच्या भावनेची जाणीव होईल त्यावेळेस आपण तांत्रिक थर थर कापतील तेव्हा तुम्ही जेव्हा माझी भजने म्हणाल तेव्हा लोकांच्या जाळ्यातून मुक्त होऊ एक सहजयोगी तांत्रिक लोकांना तुम्ही काय मिळवू शकणार नाही? तुम्हाला तुमच्या आईकडून जे घालवून द्यायला पुरेसा असतो. एवढी त्याची शक्ती असते. तुमचे प्रेम मिळाल आहे ते वाटून घ्या. या प्रदेशात लोकांन प्रेमाचे किती आता पुनरुत्थान झाल आहे व तुम्ही स्वच्छ, सुंदर झाला आहांत आकर्षण आहे ते तुम्ही जाऊन पाहण्यासारख आहे आणि तुम्ही तिथे आणि तुमच्यामधील शक्तीचा आता आविष्कार होत आहे. सहजयोग्यांनी स्वत:ची स्वच्छता करू न शुद्ध झाले पाहिजे. शारीरिक त्रास कमी होतील, त्यांची मानसिक स्थिती सुधारेल आणि त्याऐवजी ते भक्तीमध्ये आणि भावनोत्कटतेमध्ये दंग होतात है चांगले सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्यांची आध्यात्मिक वाढ पण होईल. असले तरी स्व मध्ये रममाण होणे फार चांगले. तुमच्या शक्ती अशा तऱ्हेने आपल्याला आपल्या देशांतील लोकांमध्ये परिवर्तन वृध्दीगत करा. ज्या दिवशी तुमच्यातील शक्ती प्रभावशाली होतील त्यावेळेस हे तांत्रिक लोक बाडबिस्तरा घेऊन पसार होतील. म्हणून कार्य करायला हं. आजच्या या पुनरुत्थानाच्या दिवशी तुम्ही शपथ घ्यायला हवी. तुम्ही स्वत:च परिवर्तन घडवून उच्च स्तरावर येण्याचा आणि एक ख्रिस्तांनी या दिवशी दाखवून दिले की मानवप्राणी स्वतःच उन्नत प्रगल्भ सहजयोगी बनायचा प्रयत्न कराल आणि त्यासाठी आपण होऊ शकतो. पण त्यांनी ज्या अटी घातल्या होत्या त्या पाळणे ध्यान करण जरुरीचे आहे. तीन तीन तास ध्यान करत बसायचे. अस आपल्याला शक्य नाही. त्यांनी सांगीतले की तुमच्या एका डोळ्याने कार्यक्रम होणार आहे असे जाहीर करावे अशा त्हेने तुम्ही तिथे मम गेलात की लक्ष्मी पण तिकडे येईल. तुमच्या जाण्याने लोकांचे घडवून आणायचे आहे आणि यासाठी तुम्ही सगळीकडे जाऊन आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे आणि तो असा की नव्हे तर दहा मिनिटे बसा पण हृदयापासून ध्यान करा. ध्यानामध्ये पाप केल तर तुम्हीच तो डोळा काढून टाका, हाताने जर गैर काम हृदय पूर्णपणे ओतणे फार आवश्यक आहे. बंगालमधले लोक मोठ्या अंत:करणाचे आहेत व प्रेमळ आहे पण ज्याने एक डोळा काढून टाकला आहे किंवा एक हात आहेत पण तुम्ही -पात्र -आहात का? तुम्ही सहजयोगी असाल तर कापून टाकला आहे असा एकही माणूस खिश्चन समाजात मला प्रथम स्वत:वर प्रेम करायला शिका मग तुम्हालाच समजेल की हेच दिसला नाही. म्हणजे त्यावेळेस त्यांनी ही अट गुंडाळून ठेवली. दुसर्या लोकांकडे ही पसरत आहे. तुम्हाला राग येईल, तुम्हाला आता सहजयोगांत आल्यावर तुम्ही स्वत:बद्दलच शत्रुत्व करु नका. इच्छा, वासना वाढतील, तुमच्या सवयी असतील, तरीही तुम्ही या तुम्ही आत्मपरिक्षण केल पाहिजे आणि स्वत:चे दोष शोधून काढले सर्वापासून जेव्हा स्वत:ला स्वच्छ कराल तरच तुमच पुनरुत्थान पाहिजेत. तुम्हाला स्वत:बद्दल खर प्रेम असेल तर ते दोष काढून झाले अस म्हणता येईल आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वातले हे सारे दोष टाका. अस केल्याने तुम्ही पूर्णपणे उन्नत होऊशकाल. जाऊन तुम्ही स्वच्छ व्हाल तेव्हा इथे कोणताही तांत्रिक शिल्लक राहणार नाही. कुणीही तांत्रिक इथे राहू शकणार नाही! दुसरे म्हणजे तुमच्यात संगीताचे चांगले कलाकार आहेत, प्रभावाच्या आड येणाऱ्या साऱ्या आडथळ्यांना काहीही किंमत मोजून तेव्हा अशा पुरुष व महिला कलाकारांनी एकत्रितपणे बस किंवा टुक दुर करण फार जरुरीच आहे. आपण आपल्या उध्दाराकडे लक्ष देत भाड्याने घेऊन खेडेगावात जावे आणि तिथे मातार्जींच्या भजनांचा नाही म्हणून या गोष्टी आपल्या उन्नतीच्या आड येतात; आता केला तर तो हात कापून टाका. मी ख्रिश्चन लोकांबरोबर खूप वावरले एकदा है दोष काढून टाकले की तुम्हीच स्वत:ला आनंदी, शांत व शक्तिशाली झाल्याचे पाहून चकित व्हाल. तुमच्या शक्तीच्या की ४४ छेकेनकक क मार्य - एप्रिल २००७ काी क+ Roats तुमच्यामुळे आम्हाला उशीर होत आहे. तरी आम्ही पण तुमच्यासारखे तुमच्यावर ओरडायचे का? ती मॅनेजरकड़े गेली आणी घडलेला सर्व प्रकार त्याला सागितला, आता त्या लोकांना वाटल की आम्ही कोणी पुनरुत्थान झाल्यामुळे आपण परमेश्वराच्या साम्राज्यात आलो आहोत, पण तिथे बसण्याआधी आपण स्वच्छ झाले पाहिजे. प्रथम तुम्ही स्वत:ला कमी लेखणं बंद करा आणि चुकीच्या मार्गाने न जाण्याविषयी स्वत:ला बजवा; नाही तर तुम्हाला शांतता कशी मिळणार? हे फार अवघड आहे.शांती मिळवणं मुळीच अवघड विशेष शक्तिशाली लोक आहोत. नंतर आकाशांत एकही ढग शिल्लक नव्हता.मग त्यांनी आम्हाला बाहेर जायला आणि परत आमच्या सोयीने आत यायला परवानगी दिली. आमची सर्व काही व्यवस्था नाही पण त्यासाठी ध्यान करण आावश्यक आहे आणि सगळ काम केली. हृदयापासून करा, मग काही आवघड नाही. सहजयोगामध्ये पुष्कळ आम्ही जेव्हा दुसऱ्या विमानकडे जायला निघालो तेव्हा एक महिला, जी आधीपासूनच हे सारे पहात होती, माझ्याजवळ लोक अशा स्तरावर आलेले मला दिसतात व त्यांचे प्रेम शक्तिशाली झाल्याच दिसते. आज मी अशाच एका माणसाचा उल्लख करणार आहे. हा आली आणि तिच्या हाताच दुखण बरे करायला विनंती करू लागली.मी माणूस -आई-बद्दल अगदी एकनिष्ठ आहे. आम्ही स्टेशनपासून तिला हाताने फक्त स्पर्श केला आणि तिने हात वर उचलून तो दुखायचा विमानतळाकडे जात होतो. आम्ही हॉलंडला जाणार होतो आणि ा मुख्य अधिकारी बद झाला अस सांगितले. विमानतळावरचा एका सहजयोग्याने आम्हाला सांगितले की विमान ११ वाजता निघणार आमच्याकडे आला आणि आपल्या पाठीच्या दुखण्याबद्दल सागू आहे. त्याप्रमाणे आम्ही तयार होतो. पण नंतर तो म्हणाला की लागला आणि ते दुखणं बरे करण्याची त्याने विनंती केली. मी त्याला विमान लवकर निघणर आहे आणि आम्हाला शक्यतो लवकर तिथे उशीर होत असल्याचद्दल सांगितले तरी तो म्हणाला की मी तुमच्यापुढे पोचले पाहिजे. हे कसे जमणार? आम्हाला पोचायला १५ मि. उशीर चालतो, तुम्ही पाठीमागून माझ्या पाठीवर तुमचा हात ठेवा. अशा झाला. म्हणून तेथील ऑस्ट्रियन एअर होस्टेसला खूप राग आला तन्हेने आम्ही विमानापर्यत चालत गेलो मग त्याने मागे वळून त्याच कारण ते विमान प्रथम ऑस्ट्रियाला जाणार होते. ती आमच्यावर दुखण बर झाल्याचे सांगितले.आमच्या जवळ ही शक्ती आहे हे या ओरडायला लागली आणि म्हणाली- तुम्ही असेच आहात, तुम्हाला लोकांना कसे समजले बघा. या माणसाचे प्रेम कस आहे ते बघा वेळेची किंमत नाही. हे सारे. ऐकून तो माणूस फार शरमिंदा झाला आणि त्या प्रेमामध्ये किती शक्ती आहे हे पहा! कारण त्यानेच आम्हाला विमानाची वेळ सांगितली होती. आम्ही सर्व जण विमानात जाऊन बसलो. हा माणूस फारच भावनाप्रधान पाहिजे. तुम्ही स्वत:साठीही थोडा वेळ काढा.बंगालमध्ये सहजयोगी झाला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. तो जर्मन होता लोक कार्य करत आहेत. पण बंगालमधील परिस्थिती तेव्हाच सुधारेल आणि मागच्या सीटवर बसला होता. इतर सहजयोग्यांने त्याला रडणे जेव्हा सहजयोगी लोक खेड्यापाड्यात जाऊन कार्य करतील. तुम्हा थांबवण्यास सांगितले. मी फक्त त्याच्याकडे पाहिले आणि काही सर्वाच पुनरुत्थान झाल आहे, म्हणून आज तुम्हाला माझ सागण हरकत नाही, काळजी करु नकोस अस त्याला सांगितल. त्याचवेळी आहे की कलकत्तयात बसून राहू नका तर खेड्यात जा आणि काम आम्हाला सांगण्यात आल की काही बिघाड झाल्यामुळे विमान करा. ही जी अनमोल देणगी तुम्हाला मिळाली आहे तिची वाढ निघणार नाही पण मी त्याच्या डोळ्यातले अश्रू पाहिले आणि क्षणभरात इतरांना वाटल्यावरच पसरणार आहे आणि त्याचा साऱ्या बगालला आकाशात सगळीकडे काळेकुट्ट ढग जमा झाले, साच्या सहजयोग्यांना फायदा होणार आहे. आश्चर्य वाटल की एकाएकी हे ढग कुठून आले त्याच्या प्रेमाची शक्ती पहा. आम्हाला उतरुन पुन्हा विनामतळावर जायला सांगण्यात आले, झाला. पण मी आशा करते की मी पुढच्या वेळेस येईन तेव्हा कारण विमान निघणार नव्हते आम्ही विमानतळावर पोचताच जोराचा खेड्यातील जनता पण इथे आलेली असेल. तुमची उच्च संस्कृती तुमच तुमच्यावर प्रेम असेल तर तुम्ही स्व:तला सुधारल आज पूजेला इतके सारे लोक आल्याचे पाहून फार आनंद पाऊस पडायला लागला. दुसरव्कुठलही विमान निघणार नव्हते पण आणि संगीत कला याचा उपयोग करा आणि साऱ्या बंगालमध्ये आमचं विमान पाच वाजता निघेल अस आम्हाला सांगण्यात आले. सहजयोगाचा प्रसार करा. परमेश्वराचे तुम्हाला अनंत आशीर्वाद. मग तो माणूस त्या एअर होस्टेसकडे गेला आणि म्हणाला आता तरी न्यून तर्रित । अधक तसिरता ।। करुनी घयिावहितिमत्ता। वनेवतु असि।। २० केफेम श्रीमाताजी व श्रीपापाजी लग्नाचा ६ ०वा वाढदिवस समारंभ, ७ एप्रिल २००७ ि रु ह १8 र0 क जी क सहज संग्रहालय उदघाटन सोहळा, २० मार्च २००७ ाभ ी। ॐ ল क ैर का ---------------------- 2007_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-0.txt चैतन्य लहरी मार्च - एप्रिल २००७ अंक क्र. ३/४ ५ ा े म ब क NY क ॐ मा र 2007_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-1.txt बाढदिवस समारंभ, २० मार्च २००७ ा न ान আা। ১ थ अ) Bর ा শ 2007_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-2.txt मार्च - एप्रिल २००७ अनुक्रमणिका । ईस्टर पूजा, प्रतिष्ठान, श्रीमाताजींची अमृतवाणी, ८,एप्रिल २००७ । ईस्टर पूजा (वृत्तांत),प्रतिष्ठान, ८ एप्रिल २००७ शिवपूजा- वाढदिवस समारंभ, निर्मलनगरी पुणे (वृत्तांत) * = = + ৬ वाढदिवस समारंभ, प्रतिष्ठान, २० मार्च २००७ ****** ८। शिव पूजा, श्री पापार्जीचे भाषण, १९,एप्रिल, २००७ * * +৯ * + = ম ন सहज संग्रहालय उदघाटन सोहळा, श्री पापार्जीचे भाषण, २० मार्च, २००७ ..००. * प =+२० = सहज संग्रहालय उद्घाटन समारंभ (वृत्तांत), २० मार्च, २००७ १० श्रीमाताजी व श्री पापाजी लग्नाचा ६०वा वाढदिवस समारंभ, (वृत्तांत)प्रतिष्ठान ७, एप्रिल २००७ ११ श्रीमाताजी व श्री पापाजी लग्नाचा ६०वा वाढदिवस प्रतिष्ठान, (वृत्तांत) ६, एप्रिल २००७ १२ १३ श्रीमाताजींच्या लग्नाच्या ६०व्या वाढदिवसाच्या दिवशीचे श्रीपापाजींचे भाषण प्रतिष्ठान,७, एप्रिल २००७ वे अक्षयतृतीया पूजा, (वृत्तांत) प्रतिष्ठान, पुणे ,१९, एप्रिल २००७ १५ १५ श्रीमाताजींचे प्रतिष्ठानमधून प्रस्थान ( वृत्तांत) २०., एप्रिल २००७ १६ । ईस्टर पूजा, प.पू.श्रीमाताजी निर्मलादेवींचे भाषण, कलकत्ता, एप्रिल ९५ की म ा रमर सर्व सहजयोग्यांना कळविण्यात येते की, सहजयोगातील कॅसेट,सी.डी., पुस्तके, मासिके,श्रीमाताजींचे फोटो, कॅलेंडर, चैतन्यलहरी मासिके, श्रीमाताजींची पेंडॉल्स, इ. साहित्य भारतभरातील वितरण व विक्री व्यवस्था, "निर्मल ट्रान्स्रमेशन प्रा.ति.पुणे" या कंपनीमार्फत होत आहे. तरी सर्व सहजयोग्यांना कळविण्यात येते की, निर्मत ट्रान्स्फरमेंशन प्रा.लि.पुणे या कंपनीच्या लेखी परवानगी शिवाय वरील साहित्याची निर्मिती तसेच परस्पर विक्री कुणीहीं करु नये. तसे केल्यास त्याची जबाबदारी संबंधित सहजयोग्यावर व लिडरवर राहिल. तसेच चैतन्य लहरी मासिकचे सन २००७ सालासाठी नवीन सभासदत्व घेण्यासाठी धनादेश पाठविताना तो " NIRMAL TRANS- FORMATION PVT. LTD." या नावाने पाठविताना पाकिटावर चैतन्य लहरी (मराठी) लिहिणे आवश्यक आहे. सभासदांची वार्षिक वर्गणी मागील वर्षाप्रमाणेच अंक हातपोच घेणाऱ्यांसाठी रुपये २००/- व पोष्टाने मारगविणार्यांसाठी रुपये २२५/- एवढी ठेवली आहे. तसेच परगांवच्या सहजयोग्यांनी शक्य झाल्यास ग्रुप बुकिंग केल्यास अंक पोष्टाने पाठविताना सोईचे होईल. कंपनीचा पत्रव्यवहाराचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे. NIRMAL TRANSFORMATION PVT. LTD. BLDG NO. 8, CHANDRAGUPT HSG SOC. PAUD ROAD. KOTHRUD, PUNE 411 038. TEL. 020 25286537 క కి కితరి টট্টकটकके पेकी क টি इি इटि ड केकस्स 2007_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-3.txt क मार्च एप्रिल २००७ क ईस्टर पूजा प्रतिष्ठान, दिनांक ८,एप्रिल२००७ प्रदीर्घ कालावधीनंतर श्रीमाताजर्जीची अमृतवाणी ऐक्प्रयाचे भाग्य लाभले. ही घटना खरोखरच अतिशय आनंददायी, प्रेरणादायी, शक्तीदायी होती. आजचा दिवस हा फार महत्त्वाचा आहे. आत्तापर्यंत या कार्यासाठी अतिशय खडतर परिश्रम घेतले आहेत. पण तुम्हाला अजून जास्त प्रमाणात कामे करावयाची आहेत अशी तुमची स्वत:ची इच्छा असली पाहिजे.इच्छा प्रबळ असली तर हे कार्य नक्की होईल. तेव्हा तुम्ही असा निश्चय करा की, सर्वांना परमात्म्याचा हा आशीर्वाद मिळाला पाहिजे. बरेच जणांना हे आशीर्वाद (आत्मसाक्षात्कार) मिळाले आहेत. पण इतरांना द्यायला पाहिजे. मला माहीत आहे की, तुम्हां सर्वांचे जीवन आनंद, उत्साहाने भरून गेले आहे. आजच्या दिवसाचे महात्म्य असे आहे की, येशुख्रिस्त आपल्या सर्वांसाठी परत आले. आजच्या दिवशी तुम्हाला ही अशी शक्ती प्राप्त झाली आहे की तुम्ही दुसर्यांनाही आत्मसाक्षात्कार देऊ शकता. त्यांचे पुनरुत्थान घडवून आणू शकता. ज्यांना हे प्राप्त झालेआहे त्यांनी आपली शक्ती इतरत्र वाया दवडू नका. आज जगात काय चालले आहे? जर कम लोकांना या भयाण परिस्थितीतून बाहेर काढायचे असेल, संकटांपासून वाचवायचे असेल, तर त्यासाठी सहजयोग हा एकच मार्ग आहे. सहजयोगी हा आनंदी व दुसर्यांना आनंद देणारा असावा. तुम्ही सर्व सहजयोगी आहात हे लक्षात ठेवा. तुम्हाला सर्वांना उत्तम आरोग्य लाभले आहे. काळजी करण्यासारखे काहीच नाही. तुम्ही सहजयोगी हे विशेष निवडलेले लोक आहात. तुम्हा सर्वांना बघून खूप आनंद होत आहे. पण अजून असे बरेच लोक आहेत की त्यांना आत्मसाक्षात्कार मिळायचा आहे. आजचा दिवस हा चांगला आहे. निश्चय करा की आपल्याला सहजयोगाचा प्रचार-प्रसार करायचा आहे. जगात खूप समस्या आहेत त्या समस्या दूर व्हायला हव्यात. हा आत्मसाक्षात्कार फुलू दें. तुम्हाला काही शंका नसतीलच. जर असतील तर तुम्ही मला लिह शकता. सहजयोगात खूप लोक येत आहेत. ते चांगले आहेत. त्यांना सहजयोगात आणायला मदत करा. आजचा दिवस हा फार चांगला आहे. येशुख्रिस्त हा सहजयोगीच होता. त्याने प्रयत्न केलाच, पण त्यावेळी लोक जागरुक नव्हते, पण आता तुम्ही फार नशीबवान आहात. तुम्हाला जे मिळाले आहे ते दुसऱ्यांना देण्यासाठी आहे. जर तुम्हाला काही वैयक्तिक दया समस्या असतील तर तुम्ही मला लिह शकता. आजच्या या विशेष दिनी यापेक्षा अधिक महत्वाचे काय असणार? सर्वाना अनंत आशीरवाद. २ - २ e ি लिर्ोन के चै क কক केफेकिस 2007_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-4.txt ट कठ क मार्च - राष्रिल २००७ ॐ६ ुत ईस्टर पूजा (वृत्तांत) प्रतिष्ठान, ८ एप्रिल २००७ प्रतिष्ठानमधील कॉन्फरन्स हॉलमध्ये पूजेचे आयोजन केले होते. साधारण रात्री ८.०० च्या सुमारास श्रीमाताजी व श्रीपापाजींचे हॉलमध्ये आगमन झाले. श्रीमाताजींच्या चरणांवर विदेशी सहजयोग्यांनी हार अर्पण केला. त्यानंतर श्रीमाताजीना सुवासिनींनी ओवाळले. चा श्रीमाताजींच्या चरण पूजेसाठी श्री पुगालिया यांनी उपस्थित असलेल्या विदेशी सहजयोगी तसेच काही मान्यवरांना श्रीमातार्जीच्या चरणांवर फुले वाहण्यासाठी बोलावले. त्यावेळी श्री अरुण आपटे ,श्रीमती धायडे आणि सहकारी यांनी , 'आज आमच्या धामी आल्या, नमो नमो मारिया, मरणच मेले प्रभु माझे विजयी झाले, ऐसा तो हमे ज्ञान', ही भजने सादर केली. चरण पूजेच्या शेवटी उपस्थित असलेल्या लहान मुलांनी श्रीमाताजींच्या चरणांवर फुले वाहिली. श्रीमाताजींना प्रसाद दाखविण्यात आला. त्यांना ट अत्तर लावण्यात आले. ThiR त्यानंतर श्रीमाताजींची विदेशी सहजयोग्यांनी आरती केली. त्यावेळी श्रीपापाजी बाजूला उभे राहून सर्वसाधारण सहजयोग्यांसारखे टाळ्यावाजवून आरती करीत होते.त्यानंतर जगातील सर्व सहजयोग्यांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाचा क्षण म्हणजे श्रीमाताजींनी सर्वांना माईकवर इस्टर पूजेनिमित्त मार्गदर्शन केले. (स्वतंत्र दिले आहे.) मागील चार वर्षापासून सर्वजण ज्याची अत्यंत आतुरतेने वाट पहात होते ती श्रीमाताजींची अमृतवाणी सर्वांना ऐकायला मिळाली. ती ऐकल्यावर सर्वजण भारावून गेले. श्रीमाताजींनी दिलेल्या संदेशानंतर श्रीपापाजींनी श्रीमाताजींचे सर्व जगातील सहजयोग्यांच्या वतीने आभार मानले. तसेच श्रीमाताजींनी भाषणात लाड सांगितलेला संदेश, सर्वांनी सहजयोगाचा प्रसार व प्रचार करावा याची आठवण सर्वांना करून दिली. त्यानंतर श्रीमाताज्जींच्या समोर इस्टर केक मांडण्यात आला. श्रीमाताज्जीं व श्रीपापाजीनी टाळ्यांच्या प्रचंड आवाजात केक किबन कापून इस्टर साजरा केला. इस्टरचा केक अतिशय सुंदर असा होता. त्याच्या मधोमध एका अंड्यावरती उर्दू भाषेत पवित्र संदेश लिहिलेला होता. श्रीमातार्जीना श्रीपापाजींनी केक भरविला. त्यानंतर श्रीमाताजींनी श्री पुगालिया यांना श्रीपापाजींना केक भरविण्याबाबत सांगितले. त्यानंतर श्री पापार्जींना श्री पुगालिया यांनी केक भरविला. िला म त्यानंतर प्रथम इंटर नॅशनल गिफ्ट श्रीमाताजींना अर्पण करण्यात आले. त्यावेळी अनेक वर्षानंतर श्रीमाताजी प्रत्येक गिफ्ट पहात असताना त्याबाबत विनोद करुन सर्वांना हसवित असताना स्वत:देखील हासत होत्या.त्यातील एक सुंदर कलात्मक कलशावर वेगवेगळ्या प्राण्यांची चित्रे होती. ती पहात असताना श्री माताजी म्हणाल्या की , यामध्ये, 'लायन दिसत नाही',तसेच एक गिफ्ट सात घोड़े असलेला रथ गिफ्ट श्रीमाताजींच्या समोर आणल्यावर श्रीमाताजी म्हणाल्या कि, सात घोडे म्हणजे सात सुदर सहजयोगी आहेत. आणि हसायला लागल्या. त्यांनंतर गुजराथ, राजस्थान, कलकत्ता तर्फे गिफ्ट श्रीमाताजींना देताना श्रीमाताजी त्या ठीकाणच्या सहजयोगाच्या कार्याबद्दल विचारीत होत्या. त्यानंतर श्रीमाताजींच्या हस्ते हैद्राबादहन खास आलेल्या कव्वालाना बिदागी देण्यासाठी श्रीमाताजींसमोर बोलावण्यात आले. त्यावेळी श्रीमाताजी म्हणाल्या की, 'यांनी तर कव्वाली गायलीच नाही' त्यावेळी प्रचंड हशा झाला. आणि कव्वालांनी , मेरी माता सलामत रहे' ही कव्वाली सादर केली. त्यावेळी उपस्थित असलेल्या सर्वांनी श्रीमाताजींवरून पैसे नाचत नाचत ओवाळून कव्वालांना दिले. त्यानंतर अतिशय आनंदात श्रीमाताजी व श्रीपापाजी आपल्या शयनकक्षात गेले. इकडे बाहेरच्या बाजूला सर्वजण आनंदाने बऱ्याचवेळ नाचत होते. त्यामध्ये सर्व टूस्टी सहभागी झाले होते. कार्यक्रम संपला तेव्हा जवळ जवळ १२.०० वाजले होते. म्य इ डी ३ a এ है 2007_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-5.txt मार्च - ए्रिल २००७ शिवपूजा- वाढदिवस समारंभ निर्मलनगरी पुणे (वृत्तांत) ही जी सुरवातीला एन.जी.ओ.च्या मुलांनी, 'आज भी कैलाश पुण्यातील खाटपेवाडीतील आपल्या स्वतःच्या जागेत निर्मलनगरीत शिवपूजा व वाढदिवस पूजेचे आयोजन केले होते. में बज रहे घुंगरू नाच रहे शिवजी, तेरी चैतन्य लहरोंका कोई त्यासाठी जगभरातून सहजयोग्यांचे दिनांक १६ पासूनच आगमन भेद न पाया है त्यानंतर 'परमेश्वरी भगवती निर्मल माँ हमे तेरे सुरू झाले होते. दिनांक १८.३.२००७ ममता का आश्रय मिला. या भजनावर अतिशय सुंदर नृत्य सादर केले. त्यानंतर वैतरणा अॅकॅडमीच्या ग्रुपचे स्टेजवर आगमन झाले. क आजच्या दिवसाची सुरवात सकाळी ६.०० च्या सामूहिक श्री सुब्रमण्यम यांनी , 'ओम नमो शिवाय हर हर हर भोले जय ध्यानाने झाली. त्यानंतर ११.०० च्या सुमारास सकाळच्या शंकरा गौरी हरा, हर,हर हर महादेव', अॅकॅडमीच्या विद्यार्थांनी भजनांच्या कार्यक्रमाची सुरवात तीन महामंत्रांनी झाली. त्यानंतर राग कलावतीमध्ये, आदिशक्ति माँ तुम भवानी, श्री सुब्रमण्यम संदीप दलाल यांनी, 'जय गणेश जय गणेश जय गणेश देवा' हे यांनी, निर्मल माँ निर्मल माँ आखों में बसी माँ मेरे दिलमे बसी माँ भजन सादर केले. गिरीजा दिवेकर यांनी, 'गुंजे सदा जयकार', या भजनाने शेवट केला. श्रीमती काळे यांनी, निर्मल नाम तुझे चांगले, रतना ने, 'आओ बाच त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या एका १० वर्षाच्या मुलीने अतिशय जी आओ म्हारा हृदय मे आईच्या नावाचा गजर होऊ दे, मुग्धा/ मोहक असा कुचिपुडी नृत्याचा प्रकार सादर के ला. नेहा, मदर वुई बिलॉग टू यु', गजानन थोरात यांनी, 'ओम कार त्यानंतर, नमस्तस्यै महामाये श्रीपीठे सूर पूजीते' या महालक्ष्मी स्वरूपा, युग आज एक नया, निशिकांत पाठक यांनी, निर्मल अष्टकमल भजनावर नृत्य केले. कार्यक्रम संपला तेव्हा सर्वांनी उभे नाम तु जपले', प्राची भोंडे,भरतनाट्यम्, तरेश शर्माने राग भैरागी, राहून टाळ्यांच्या गजरात तिचे कौतुक केले. त्यानंतर ज्येष्ठ संगीत शेवटी भरतनाट्यमुमध्ये शिवमानस पूजा सादर केली. सकाळचा गायक सहजयोगी श्री संजय तलवार यांचे स्टेजवर आगमन झाले. त्यांनी श्रीमाताज्जींसमोर २५ वर्षापूर्वी प्रथम गायले ते भजन, हे कार्यक्रम संपला तेव्हा साधारण १.०० वाजले होते. सध्याकाळी ६.३० च्या सुमारास कार्यक्रमाची सुरवात दौलत मिली कुंडलिनी की हमको तीन महामंत्रांनी झाली. त्यानंतर आलेल्या सर्व सहजयोग्यांचे श्री की धाराओ का हम अमृत पीते है जय श्रीदेवी जय श्री माता कहके राजेंद्र पुगालिया यांनी स्वागत केले. त्यानंतर त्यांनी आणि क्रिस्ट हम जीते है'.त्यानंतर बंगलोरच्या पंडित शक्तीधर यांनी बासरीवर यांनी श्रीमाताजींच्या प्रतिमेस हार अर्पण केला. त्यानंतर क्रिस्ट राग कौशिक' सादर केला. शेवटी पहाडी धून वाजवून सर्वांची यांनी छोटेसे भाषण केले. त्यामध्ये त्यांनी श्रीमाताजीं पूर्वी वाहवा मिळविली. संगमनेरचे श्री संग्राम देशमुख यांनी शिवांचे शिवांबद्दल जे बोलल्या होत्या त्याबद्दल थोडेसे सांगत कार्यक्रमाची तांडव नृत्य सादर केले. सुरवात केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुंबईच्या सहजयोगी बंधु / भगिनीने केले. त्यांनी प्रत्येकाची माहिती हिंदी व इंग्रजीतून सांगत आगमन झाले. त्यांनी सुरवातीला, दिलमे दिदार की आरजू है कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. तसेच दोन कार्यक्रमांच्या मधल्या ही कव्वाली सादर केली. त्यानंतर 'कुंडलिनी चढी बढी जाये, तयारीच्या वेळेत अतिशय खुबीने शिवांचे मंत्र सादर करीत शेवटी 'गोंधळ ' सादर करुन सर्वांना नाचवले. कार्यक्रमाची रंगत वाढविली. ', ' खुदकी खुदको खोकर, सहज रात्री १०.०० च्या सुमारास पुणे म्युझिक ग्रुपचे स्टेजवर ऑस्ट्रेलियन म्युझिक ग्रुपने 'बोलो शिव शिव शंभो' हे पট क क क ी क पो की क্া উট कमे४ न ोनটট 2007_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-6.txt मार्च - एप्रिल २००७ भजन सादर केले. त्यानंतर सौ वर्मा आणि सहकार्र्यानी 'जय तलवार यांनी , 'सीिंग इन द हार्ट ऑफ दी युनिव्हर्स, डॉ राजेश भोला भंडारी शिव बोला भंडारी', 'शंकर भोले भाले वो तो भक्तों युनिव्हर्स यांनी 'जय शिव शंकरा गौरी अंबे,' मुखिराम यांनी , के रखवाले 'ही भजने सादर केली. त्यानंतर डॉ राजेश युनिव्हर्सल भोले बाबा चले कैलाश बुंदीया पडने लगी, डम डम डम डमरु यांनी, 'दिन बंधु निर्मल माँ प्यारे कृपा करो कृपा करो हम पे श्री माँ' हे भजन सादर केले.शेवटी नॉयडा ग्रुपचे स्टेजवर आगमन नॉयडा ग्रुपने, 'श्री जगदंबे आई रे मेरी निर्मल माँ' ही भजने सादर झाले. त्यांनी भोले बाबा चले कैलाश ,हे भजन तसेच त्यानंतर केली. रात्री ८.०० च्या सुमारास श्रीमाताजींचे निर्मल नगरीत आगमन अनेक भजने सादर करीत सर्वांना नाचवले. बजाये, सुब्रमण्यम यांनी, शंकर तेरी जटा में बहती है गंगा धारा, झाले. त्यावेळी त्यांच्या सोबत श्री पापाजी व सौ कल्पनादीदी होत्या. दिनांक १९ मार्च २००७ सुरवातीला श्रीमाताजींची आरती करण्यात आली त्यानंतर आजच्या शिवपूजेच्या दिवसाची सुरवात सकाळच्या ६.०० च्या सामूहिक ध्यानाने झाली. त्यानंतर सकाळी १०.३० श्रीमाताज्जींच्या चरणावर हार अर्पण करण्यात आला. त्यानंतर च्या सुमारास तीन महामंत्रांनी कार्यक्रमाची सुरवात केली. त्यानंतर लहान मुलांनी श्रीमाताजींच्या चरणावर फुले अर्पण करून दुबईच्या म्युझिक ग्रुपने, गणेशा गणेशा जय श्री गणेशा', 'हमको श्रीमाताजींची पूजा केली. त्यावेळी सुरवातीला, विनती सुनिये मनकी शक्ती देना', 'श्री माताजी कृपा करो', शेवटी 'गोंधळ' आदिशक्ती मेरी', गणेश अथर्वशीर्ष, तेरे ही गुण गाते है', त्यानंतर सादर केला. त्यानंतर लक्ष्मी पाटील या मुलीने भरतनाट्यम सादर सात सुवासिनी स्टेजवर ओटी भरण्यासाठी आल्या. त्यावेळी करताना, 'मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश','शंकर स्तुती सादर श्रीमाताजींच्या चरणाची पूजा कल्पनादीदींनी कुंकू लावून केली. केली'. त्यानंतर शर्माने कथ्यक सादर केले. निशिकांत पाठक त्यानंतर श्रीमाताज्जींचा देवी रूपातील श्रृंगार कल्पनादीदींनी केला हिने 'गौरी हरा दिनानाथा धरीन तुझे पाय' हे भजन सादर केले त्यानंतरश्रीमाताजींचे देवी स्वरूपातील रुपाचे दर्शन सर्वांना झाले. त्यानंतर सकाळचा कार्यक्रम संपला. संध्याकाळी ६.३० च्या सुमारास समोरच्या स्टेजवरील त्यावेळी श्रीमाताजींचे सिंहासन पांढऱ्या कापडाने झाकण्यात आले. पडदा बाजूला केला गेला आणि समोरच्या भव्य स्टेजचे दर्शन श्रीमाताजींच्या अंगावर सर्वत्र पांढ़रे वस्त्र पांघरण्यात आले. त्यांच्या सर्वांना झाले त्यामध्ये मागच्या बाजूला दगडांच्या मध्ये मध्ये अनेक चरणावर व कपाळावर भस्म लावण्यात आले. गळ्यात रुद्राक्षाच्या मूत्त्या असलेली लेणी उभारली होती. त्यावर विद्युत रोषणाई केली माळा घालण्यात आल्या.त्यावेळी, 'शिवो s म शिवो s म होती.आज गुढीपाडवा असल्याने स्टेजच्या दोन्ही बाजूला दोन 'आया माता का पूजन दिन आया शिवरात्रीका आनंद छाया, बोलो गुढ्या उभारल्या होत्या. गुढीपाडव्याचे महत्त्व सर्वांना सांगण्यात शिव शंभो बम बम बम,' त्यानंतर श्रीमातार्जींचे सर्वांना शिवरुपातील आले त्यामध्ये शालिवाहन काळापासून गुढीपाडव्याला महत्त्व दर्शन झाले. श्रीमातार्जींना प्रसाद अर्पण करण्यात आला. असल्याचे सांगताना श्रीमाताजींचा जन्म शालिवाहन कुळात इंटरनॅशनल गिफ्ट म्हणून श्रीमाताजींना ११ साड्या प्रेझेंट देण्यात असल्याची माहिती दिली. त्यानंतर श्रीमाताजींनी २००३ साली आल्या.नंतर श्री पापाजींनी सर्वांना मार्गदर्शनपर भाषण केले. (अंकात मुंबईत गुढीपाडव्याबाबत सागितलेल्या संदेशाची हिंदीत व इंग्रजीत स्वतंत्र दिलेले आहे.) माहिती सर्वांना दिली. त्यानंतर कार्यक्रमाची सुरवात तीन महामंत्रांनी झाले. सर्वांना महाप्रसाद देण्यात आला. झाली. त्यानंतर सर्वांनी पाच मिनिटे ध्यान केले. सुरवातीला, 'उमा उमा शिव शंकर' हे भजन श्री अरुण आपटे यांनी सादंर केले. पुणे म्युझिक ग्रुपने 'सदाशिवा सदाशिवा नमोस्तुते'हे भजन सादर केले. ध्यानाने झाली. त्यानंतर संध्याकाळी ६.३० च्या सुमारास पुणे श्याम जैन यांनी 'जय गंगे भागिरथी जय गंगे भागीरथी',संजय म्युझिक ग्रुपने कार्यक्रमाची सुरवात तीन महामंत्रांनी केली. नंतर त्यानंतर श्रीमाताजींना शिवांच्या स्वरुपाची पूजा सुरू झाली . त्यानंतर श्रीमाताज्जींचे प्रतिष्ठानकडे प्रस्थान दिनांक २० मार्च २००७ आजच्या दिवसाची सुरवात सकाळी ६.०० सामूहिक पंजकंकि] ]ी] ] क कफ ककक 2007_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-7.txt मार्च -एप्रिल २००७ की त्यांनी आज आमच्या दारी आल्या माता निर्मला देवी हे भजन माँ, साधारण ८.४० च्या सुमारास श्रीमाताज्जींचे निर्मलनगरीत चालू असताना श्रीमाताजींच्या प्रतिमेस पंचारतीने ओवळण्यात आगमन झाले. त्यांच्या सोबत श्रीपापाजी सौ कल्पनादीदी श्री आले. श्रीबास्तव साहेब, सौ साधनादीदी त्यांची मुलगी व जावई, नातू या त्यानंतर टर्की आणि इराणच्या सहजयोगी प्रतिनिधींनी सर्वांचे आगमन झाले. त्यावेळी, अथ स्वागतद् या भजनाने स्वागत श्रीमाताजींचा संदेश सांगितला. टर्कींच्या सहजयोग्यांनी, 'मेरी माता केले. श्रीमाताजींची आरती केली. श्रीमाताजींच्या चरणावर हार का करम है' ही कव्वाली सादर केली. त्यांनी सांगितले की, अर्पण करण्यात आला. टर्कीमध्ये १९८९ सालापासून सहजयोगास सुरवात झाली त्यावेळी श्रीमाताजींनी फातीमा पूजा घेतली होती. टर्कीमध्ये अनेक मुस्लिम त्यावेळी प्रथम अथर्वशीर्ष, नंतर 'जागो सवेरा', 'जनम दिन आयो लोकांनी सहजयोग स्विकारला आहे. आज टर्कीमधे दरवर्षी हजारो आदिशक्ती का', ही भजने झाली. सात सुवासिनींचे स्टेजवर आगमन मुस्लिम सहजयोगात प्रवेश करीत आहेत. साधारण ७.४० च्या सुमारास श्रीपापाजी व सौ कल्पनादीदीचे निर्मलनगरीत आगमन झाले. त्यांच्या हस्ते सहज घातले. मुकुट घालण्यात आला. सुवासिनींनी ओटी भरल्यानंतर संग्रहालयाचे उद् घाटन झाले.रात्री ९.०० च्या सुमारास कार्यक्रमासाठी जगप्रसिद्ध मोहनवीणा वादक श्री विश्वमोहन भट व श्रीमाताजींची जागतिक सहजयोग्यांतर्फे आरती करण्यात आली. लहान मुलांनी श्रीमाताजींची चरण पूजा फुले वाहून केली. झाले. त्यावेळी सौ कल्पनादीदी व सौ साधनादीदींनी श्रीमाताजींच्या चरणाची कुकवाने पूजा केली. श्रीमाताजींना पूजेतील सर्व दागिने श्रीमाताजींचे वाढदिवस पूजेचे सर्वांना दर्शन झालें. त्यानंतर तबला वादक श्री विजय घाटे यांचे स्टेजवर आगमन झाले. त्यांनी राग मारु बिहार सादर केला। तसेच अनेक गाण्यातील प्रकार सादर नंतर त्यांची दृष्ट काढण्यात आली. श्रीमाताजींच्या शेजारी श्री करुन सर्वांची वाहवा मिळविली. त्यांचा कार्यक्रम संपल्यानंतर पापाजींसाठी एक आसन ठेवण्यात आले. श्रीमाताजी व इराकच्या म्युझिक ग्रुपने गाणी सादर केली. दुबईच्या सहजयोग्यांनी श्रीपापाज्जींसमोर असे दोन सुंदर केक ठेवण्यात आले. प्रथम डान्स सादर केला। शेवटी धाकडे गुरुजींनी व्हायलीनवर राग सादर केला. दिनांक २१मार्च २००७ श्रीमाताजींना महाप्रसादाचा नैवेद्य दाखविण्यात आला. श्रीमाताजींच्या समोरील केक श्रीमाताजींनी श्रीपापाजी, सौ कल्पनादीदी, सौ साधनादीदी यांच्या समवेत टाळ्यांच्या प्रचंड आवाजात केक कापला. त्यानंतर श्रीपापाजींच्या समोरील केक आज आदिशक्ती श्रीमाताजींच्या ८४ वा वाढदिवस पूजा श्रीपापाजींनी व श्री मातार्जीनी कापला.त्यानंतर श्रीपापारजींनी समारंभाच्या दिवसाची सुरवात सकाळच्या ६.०० च्या सामूहिक श्रीमाताजींना केक भरवला. श्रीमाताजींनी सौ कल्पनादीदींच्या मदतीने ध्यानाने झाली. श्रीपापाजींना केक भरवला. सौ साधनादीदींचा नातू (श्रीमाताज्जींचा पणतू) ह्याने संध्याकाळी ६.३० च्या सुमारास स्टेजवरील पडदा बाजूला झाला. स्टेजवर फुग्यांनी सर्जविलेल्या अतिशय सुंदर स्टेजवरील गॅसचे फुगे स्टेजवरून आकाशात सोडून वाढदिवसाचा आरासीचे सर्वांना दर्शन झाले. सुरवातीला तीन महामंत्र झाले. सौ आनंद वाढवला. त्यानंतर इंटरनॅशनल गिफ्ट श्रीमाताजींना अर्पण आपटे यांनी, 'तुम आशा विश्वास हमारा', इराकच्या सहजयोग्यांनी करण्यात आले.त्यावेळी श्रीमाताजींच्या वाढदिवसानिमित्त गिटार व संतुर वर राग वाजवला. दिनांक २० मार्च च्या रात्री जगभरातून आलेले शुभसंदेश राजेश शहांनी वाचून दाखविले.त्यात प्रतिष्ठानमध्ये श्रीमाताजींच्या समोर केक कापण्यात आला ती भारताचे राष्ट्रपती श्री अब्दुल कलाम यांचा संदेश वाचून दाखवताना सी.डी. दाखविण्यात आली. श्रीमाताजींचे जन्मस्थान असलेल्या त्यांना श्रीमाताजींबद्दल वाटणारा प्रचंड आदर व्यक्त होत होता. श्रीपापाजीं स्वत:, 'जय श्रीमाताजी' असे बोलले. त्यानंतर छिंदवाडा येथिल पवित्र वास्तुची सी.डी. दाखविण्यात आली. मुखिराम यांनी, 'तेरे सहजी पुकार रहे आज आवो मेरी निर्मल सर्व सहजयोगी अनेक वेळा 'जय श्रीमाताजी' जय श्रीमाताजी' कनकाकंप क क ३ फेनकनदोकत क कं. कैफेसेनकेनोसोस 2007_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-8.txt ब मार्च - एप्रिल २००७ असा जयघोष करीत होते. प्रत्येकवेळी श्रीपापाजी उत्स्फूर्तपणे हात महिन्यापासून चालू होती. पुण्यातील अनेक कार्यकर्ते रात्रंदिवस वर करीत होते.श्रीपापाजींनी सेमिनारची उत्कृष्ट व्यवस्था कार्यरत होते. पुण्यातील सहजयोग्यांच्या सोबत भारतातून राजस्थान, ठेवल्याबद्दल श्री राजेंद्र पुगालिया यांचे कौतुक केले. श्रीपापारजींनी, गुजराथ, दिल्ली, उत्तरांचल, हारियाणा, हैद्राबाद, मद्रास, कलकत्ता, मेरी माता का करम है, ही कव्वाली म्हणायला सांगितली. सदर अशा सर्व भागातील सहजयोगी पूर्वतयारीसाठी सेमिनारच्या ठिकाणी कव्वाली सादर करताना सर्वजण अतिशय आनंदात नाचत होते. आले होते. सर्वांची राहण्याची, जेवणाची, तसेच पाण्याची अत्यंत त्यानंतर श्रीमाताजींचे प्रतिष्ठानकडे प्रस्थान झाले. इकडे रात्री चांगली व्यवस्था केली होती. बन्याचवेळापर्यत सर्वजण आनंदाने नाचत होते. त्यानंतर सर्वांनी सर्वजण आपल्या हृदयातील श्रीमाताजींचे साकार रूपातील महाप्रसादाचा आनंद घेतला. भारतात पुण्यामध्ये अनेक वर्षानंतर एकाच वेळी दोन पूजांचे प्रचंड चैतन्याच्या आनंदात आपल्या घराकडे परतु लागले. आयोजन करण्यात आले होते. त्याची पूर्वतयारी मागील २ / ३ पाहिलेले रूप डोळ्यात साठवत सहस्रारावर वाहत असलेल्या जय श्रीमाताजी. वाढदिवस समारंभ, प्रतिष्ठान ति दिनांक २० मार्च २००७ ता (वृत्तांत) २० मार्चच्या रात्री १२.०० च्या सुमारास श्रीमाताजींच्या यांच्या सोबत श्रीमाताजींनी श्रीपापाजींच्या मदतीने बाढदिवसाचा वाढदिवसानिमित्त केक कापण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले केक कापला. त्यानंतर श्री पापार्जींनी श्रीमाताजींच्या मदतीने केक ते. श्रीमाताजींचे साधारण ११.४५ च्या सुमारास प्रतिष्ठानमधील कापला, श्रीमातार्जींना श्रीपापाजींनी केक भरवला. श्रीपापार्जीना हॉलमध्ये आगमन झाले. त्यावेळी त्यांच्यासोबत श्री पापाजी व सौकल्पनादीदी व सौ साधनादीदींनी केक भरवला.त्यावेळी, बार बार ये दिन आयो', 'हॅपी बर्थ डे टू यु. हे गीत चालू होते. नंतर श्रीमाताजींचे जन्मस्थान छिंदवाडा याची माहिती सौ कल्पनादीदी होत्या. त्यावेळी श्रीमातार्जीच्या चरणावर हार अर्पण करण्यात आला. पुणे म्युझिक ग्रुपचे श्री राहूल कुलकर्णी आणि सहकाऱ्यांनी असलेल्या इंटरनेटच्या नवीन साईटच्या प्रोजेक्टचे श्रीमाताजींच्या श्रीमाताजींसमोर भजने सादर केली. त्यावेळी त्यांनी सुरुवात, मेरी हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी श्रीमाताजर्जीच्या उपस्थितीत सर्वांनी माता का करम' या कव्वालीने केली. त्यानंतर 'जनम दिन आयो,' हॉलमधील टी.व्ही.वर श्रीमाताजींच्या छिंदवाडा जन्मठिकाणाची *छिंदबाडा मे जनम हवा हमारी निर्मल माँ का', 'शुभ मंगलमय सी.डी. सर्वांनी पाहिली. दिवस आया ही भजने सादर केली. श्रीमाताजींची लहान मुलगी सौ साधनादीदी, त्यांची करम है' मुलगी,जावई, व श्रीमाताजींचे पणतू, यांचे प्रतिष्ठानमध्ये आगमन संपल्यानंतर श्रीमाताजींचे आपल्या शयनकक्षेत प्रस्थान झाले. झाले. त्यावेळी श्रीमाताजी व श्री पापाजींचे आलेल्या सर्व सर्वांना केकचा प्रसाद वाटण्यात आला. कार्यक्रम संपला होता नातलगांनी दर्शन घेतले. श्रीमाताजींच्या समोर अतिशय सुंदर त्यावेळी रात्रीचे साधारण १.०० वाजून गेले होते. श्रीपापाजींनी म्युझिक ग्रुपला परत एकदा , 'मेरी माता का ही कव्वाली म्हणायला सांगितली. सदर कव्वाली असे दोन केक मांडण्यात आले सौ कल्पनादीदी, सौ साधनादीदी शु केकेक ेपर ोी 2007_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-9.txt मार्च - एप्रिल २००७ ब शिव पूजा श्री पापाजींचे भाषण (संक्षिप्त) १९,एप्रिल, २००७, जय श्रीमाताजी, आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या समोर आपल्या श्रीमाताजी बसल्या आहेत या पेक्षा चांगले दृष्य काय असू शकते. त्यांना बघणे म्हणजे देवाला बघण्यासारखे आहे, स्वर्गाला बघण्यासारखे आहे. मी सर्वांत भाग्यवान आहे की मला है रोज बघायला मिळते. मला तुमच्याशी फक्त एक दोन गोष्टी बोलावयाच्या आहेत. त्या म्हणजे तुम्ही इथे बघाल तर कितीतरी लोक येथे बसले आहेत. ते का आले? का बसले आहेत? कारण की इथे बसलेल्या श्री माताजी आहेत. त्यांनी प्रचंड प्रेम सर्वावर केले आहे. बरोबर आहे ना? आणि आता त्या म्हणतात की, माझ्या मुलांनो, प्रेमळ मुलांनो तिने मारगील ३०-३५ वर्ष पळत धडपडत सतत काम केले आहे. जगभर प्रवास केला आहे. अमेरिकेपासून अफ्रिकेला सर्वजगभर. आता मला थोडासा आराम करु दे. मुलांनो आता तुम्ही सर्व मिळून सांभाळा. बोलण्याचे तात्पर्य हे आहे की, आता सर्वांनी सहजयोग पुढे वाढवा. मी हात जोडून विनंती करतो की, सहजयोग्यांच्यात सर्वाच्या मनामध्ये दुसर्याविषयी खरं प्रेम, पवित्र प्रेम सर्वांसाठी असले पाहिजे. ह्याच तुमच्या श्रीमाताजींनी तुम्हा सर्वांना दाखवले आहे की, सर्व जग एक आहे. प्रत्येकाला प्रेम एकसारखे दिले पाहिजे. मला त्या बोलल्या की आपण सर्व सहजयोग्यांनी एकमेकांवर इतके पवित्र प्रेम करा की ते सांगता येणार नाही. कुठल्या प्रकारे एकमेकांत भांडणे नकोत, द्वेष नकोत काही नाही फक्त प्रेम. या प्रेमाला तुम्ही पुढे वाढवाल त्यावेळी सहजयोगही तुमच्या पुढे वाढेल. बघाल तुम्ही. मी तुमचे दोन मिनीट घेऊन सांगू इच्छितो की, मी लंडन मध्ये काम करीत होतो त्यावेळी, एका पुस्तकाच्या दुकानात गेलो. तिथे चार टेबलं लावली होती. तिथे चार लोक बसत असत.त्यातील एका मुलाकडेच सर्वजण खरेदीसाठी जात असत. बाकी तिघांकड़े कोण फिरकतच नसत. मी मॅनेजरला विचारले की तुमच्या दुकानात काय चालले आहे सर्वजण एकाकडेच खरेदीसाठी जात आहेत. उरलेल्या तिघांकडे जातच नाहीत. तर मॅनेजर म्हणाला, 'हा मुलगा वेगळा आहे. तर मी म्हणालो का? मॅनेजर म्हणाला की तो काहीतरी सहजयोग असतो ते तो करतो, तो म्हणतो की, मी सहजयोगी आहे. तो इतके प्रेम सर्व गिच्हाईकांना देतो की, इतक्या मनापासून बोलतो की, सर्वलोक त्याच्याकडेच जातात. मी हात जोडले आणि म्हणालो की, हे जग श्रीमाताजींचे आहे त्यांनी बनवले आहे'. मी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो की, आपण या गोष्टीला सांभाळा आणि वाढवा. जगाला याची खूप गरज आहे. बघा बाहेरच्या जगात. सर्वत्र भांडणे, मारामारी, कश्यासाठी हे? एकच देव असू शकतो दोन नाही. सर्व त्यांचीच मुले आहात. तरी हा प्रेमाचा श्रीमाताजींचा संदेश तुम्ही वाढवा, मनापासून वाढवा. सर्वांनी मिळून वाढवा. तुम्ही या देशाला सांभाळून जगाला सांभाळू शकता. मी तुम्हाला हात जोडून सांगतो की, यांचे काम तुम्ही सांभाळा, त्या या इथे बसलेल्या आहेतच. पण तुम्हाला हे काम करावयाचे आहे. करणारना हे काम? सर्वांनी हात वरती करुन सांगा, प्रॉमिस, श्रीमाताजींना विचारा की तुम्ही आसणार ना, सर्वांना सांगा बरे. हि धन्यवाद, देव तुमचे भले करो. केीफेनोसं दंडे्कोीी ? न्दीक े 2007_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-10.txt क क র काड मार्च -एप्रिल २००६ का सहज संग्रहालय उद्घाटन सोहळा श्री पापार्ींचे भाषण (संक्षिप्त) भुगाव आश्रम, दिनांक २० मार्च २००७ ा क हे एक श्रीमाताजींनी केलेले विशेष असे कार्य आहे. हे एक असे ठिकाण आहे की, जिथे सहजयोगी तसेच भावी सहजयोगी हा संदेश फक्त माझ्या पत्नीने श्रीमाताज्जीनी दिलेला आहे म्हणून श्रीमाताजींना पाहण्यासाठी, व त्यांचे शब्द ऐकण्यासाठी एकत्र येऊ नाही तर हा संदेश ही आजच्या काळाची गरज आहे किंवा हा आजच्या या युगामध्ये सहजयोगाचे कार्य वाढावयास हवे. शकतात. मला असे वाटते की, ही एक अप्रतिम कल्पना आहे संदेश आजच्या काळास अनुरुप आहे. आणि या कल्पनेसाठी, या दृष्टीकोणासाठी मी सर्व सहजयोग्यांचे विशेषतः श्री पुगालिया यांचे अभिनंदन करू इच्छितो. सहजयो बातमीपत्रे वाचतो, ऐकतो तेव्हा मला हे अत्यंत भयावह धक्कादायक गाची ही कल्पना शब्दामध्ये मांडण्यासाठी ती सांगण्यासाठी हा वाटते. अरे देवा! का एक मनुष्य दुसऱ्या मनुष्याच्या त्याच्या सहजयोगाचा संदेश अनेक ठिकाणी अनेकांपर्यंत पोहोचविण्यासाठी बहीण भावंडांच्या जीवावर उठलेला आहे? कारण त्यांच्यामध्ये या ठिकाणाची पुढे फार मदत होणार आहे. यासारख्या माध्यमांतून एक माणूसकी म्हणून दुसऱ्या माणसास समजावून घेण्याची पात्रता तिने ज्या प्रकारे कार्य केले, ज्या प्रकारे सहजयोगाला प्रोत्साहन फार कमी आहे. जर आपण सर्वजण एकाच सुंदर शक्तीची लेकरे दिले याची माहिती लोकांपर्यंत पोहचू शकेल. यामुळेच आपणासही आहोत आपण एकमेकांची बहिण-भावंडे आहोत हे सर्व काही प्रेरणा मिळू शकेल आणि अनेक आदर्श सहजयोगी आपण बनवू थांबू शकेल, परंतु याच्याशी त्यांचे काहीही देणे घेणे नाही किंवा शकू. कबेल्यामध्येही समसेट नावाचे सहजयोग प्रचार प्रसारामध्ये त्यांना कुणी कसे वागायला हवे हे समजावूनच सांगितले नसावे. मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो की जेव्हा मी वर्तमानपत्रे, व य मा श्रीमाताजी निर्मलादेवी तुम्हा सर्वांच्या आईने अशा महत्त्वाची भूमिका पार पाडणारे केंद्र आहे. कुष या सर्व केंद्राच्या माध्यमातून ज्या कुणाला श्रीमाताजींना प्रकारच्या कार्याचा संदेश सर्व मानवजातीला खुप चांगल्या प्रकारे दिलेला आहे.याच एकजुटपणाचा संदेश तिने प्रेमाने आणि शुद्ध तंत्रज्ञानामुळे सहज शक्य झाले आहे आणि त्यामुळेच आपणा प्रेमाने तुमच्यापर्यंत वाहून नेलेला आहे हे तुमच्या आपल्या वैयक्तिक पाहण्याची इच्छा आहे त्या व्यक्तिना सध्याच्या आधुनिक सर्वांना ती सर्व ठिकाणे उपलब्ध होऊ शकतात आणि तुम्हाला झळकणार्या चेहऱ्यावरून समजतेच. माहीतच आहे ती स्वतः एक शक्ती आहे आणि तिच्या स्मितहास्याच्या माध्यमातून हा संदेश तुमच्या हृदयापर्यंत पोहोचतो. तिच्यामध्ये पूर्ण प्रेम,मानवता भरलेली आहे आणि म्हणूनच तिने आणि म्हणूनच तुमच्यासारख्या सन्मानास पात्र असणाऱ्या ट्रस्टी हे कार्य केले आणि ती है कार्य करीत आहे. परंतु तुमच्या आणि इतर लोकांच्या या नव्या कल्पनेच्या विस्तारासाठी आणि आत्मसाक्षात्काराच्या या संदेशाचा तुम्ही आदर राखा अशी अत्यंत त्यांच्या सहभागासाठी मी तुम्हा सर्वांचा खूप खूप आभारी आहे. कळकळीची विनवणी मी तुम्हाला करतो. कारण पूर्वीपासून तुम्ही मला याच एकत्रितपणातील सुसंगती फार आवडली. मला पाहतच आहात की हेच कार्य ती गेल्या खूप वर्षापासून करीत असे वाटते आणि आपणा सर्वांनाच हे माहीत आहे की, आजच्या आहे. या कार्यासाठी तिने फार प्रवास केलेला आहे. मैलोन मैल या जगापुढे संपूर्ण मानवजातीपुढे परमेश्वराने हिचे कार्य हे एक सुंदर चाललेली पायपीट केलेली आहे. आगगाडीने, बैलगाडीतूनही अनुकरणीय असे उदाहरण ठेवले आहे. आणि म्हणूनच आपणास तिने प्रवास केला आहे. तिने हे कार्य केले आणि म्हणूनच एका या कार्याचे फार महत्त्व वाटत आहे आणि हे कार्य होण्याची अत्यंत नव्या सुंदर विश्वाची निर्मिती तिने केली.परंतु है इथेच संपत नाही, तुमच्यामधील सर्वांना प्रत्येकालाच ती इसासारखे प्रेम देते. आणि म्हणूनच तिला असे वाटते की आता तिच्या मुलांनी हे गरज वाटत आहे. ९ ईम केकेकेकै कै फकोपोपोस कं के फनैचै सेकेर ट 2007_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-11.txt मार्च - एप्रिल २००७ ॐ : ক की कार्य पुढे वाहन न्यावे. मी हे वारंवार सांगतो कारण या कार्याची आहेत कारण ती एकाच आईची श्रीमाताजींची मुले आहेत. हे एक अत्यंत आवश्यकता आहे, या कार्याचा लोकांनी निश्चय करणे आश्चर्य नाही काय? गरजेचे आहे. जर तीने आपले संपूर्ण आयुष्य या कार्यासाठी वेचले तर तुम्ही दररोज दिवसातून २-३ तास देऊ शकत नाही प्रकारचे सुंदर उदाहरण/सुदर चित्र मला अजूनतरी माहीत नाही का? नक्कीच देऊ शकता आणि तुमच्याच प्रामाणिक प्रयत्नातून आणि म्हणूनच तुम्ही याहीपलीकडे जावे असे मला वाटते. तिला निशयातून हा तिचा संदेश पसरणार आहे. अशाच सुंदर जगाला पाहण्यासाठी ती नक्कीच इथे असेल. आणि या कार्यासाठी पुढे जा अशी मी तुम्हाला कळकळीची विनंती, परंतु जगातील लोकांना है सुंदर सत्य समजू शकत नाही कारण विनवणी करतो. कारण सध्याच्या जगासाठी संपूर्ण मानवजातीला याच्याशी त्यांचे देणे-घेणे नाही किंवा कोणत्या प्रकारे त्याची कृती वाचविण्यासाठी हा प्रेम,एकोप्याचा संदेश पसरविण्याचे हे कार्य योग्य बनू शकते हे त्यांना माहीत नसावे. तुम्हाला माहीत आहे का अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमच्या कार्यामध्ये तुम्हाला सर्वतोपरी यश इथे उपस्थित असणाच्या सर्वांच्या कल्पना, विचार भिन्न असूनही मिळो अशी मी सदिच्छा करतो. मला अशी खात्री आहे की, तुम्ही ते एक आहेत आणि आता बहीण -भावंडे म्हणून एकत्र बसलेली अशाच प्रकारचे नवीन विश्व सर्वत्र पहाल. भिन्न भिन्न जातीच्या आहेत कारण ती एकमेकांची बहिण-भावंडे आहेत हे दृष्य किती राष्ट्रांच्या, धर्माच्या लोकांचा एकच फक्त एकच ईश्वर असणाऱ्या आनंददायक,अल्हाददायक,आश्चर्यकारक चित्र आहे. लक्षात लोकांचा समूह अगदी प्रेमाने एकत्र राह्त असलेले तुम्ही पहालच! घ्या की जर सहजयोगीच अस्तित्वात नसते तर समाजाची एक यासाठी तुम्हाला यश मिळो! अशीच मी सदिच्छा करतो. सर्वांचा चांगली बाजूच अस्तीत्वात नसती. वेगवेगळ्या देशांमधील आभारी आहे. वेगवेगळ्या विचारांची वेगवेगळी माणसे परंतु ती सर्वजण एक आजच्या या आधुनिक जगाच्या इतिहासामध्ये अशा तुम्ही तुमच्या हृरदयामध्ये, मनाच्या अत्यंत खोल कप्प्यामध्ये ठेवा त्र पम सहज संग्रहालय उद्घाटन समारंभ (वृत्तांत) निर्मल नगरी, २० मार्च २००७ सहज संग्रहालयाचे उद्घाटन श्री पापाजींच्या हस्ते झाले. सदर कार्यक्रमासाठी श्री पापाजी व सौ कल्पनादीदी यांचे निर्मल नगरीत ७.०० च्या सुमारास सनई चौघडा व तुतारीच्या मंगल आवाजात आगमन झाले.श्रीपापाजी व सौ कल्पनादीदींचे स्वागत करण्यात आले. त्यावेळी काही विदेशी सहजयोग्यांनी सदर कार्यक्रमानिमित्त भाषण केले. त्यानंतर आदरणीय श्री पापाजी यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. (अंकात स्वतंत्र दिलेले आहे.) प्रथम श्रीपापाजींच्या हस्ते सहज संग्रहालयाचे उदूघाटन फित कापून झाले. श्रीपापाजी व सौ कल्पनादीदंनी संग्रालयातील सर्व फोटोंचे तसेच ठेवलेल्या वस्तुंचे अतिशय बारकाईने निरीक्षण केले.त्यावेळी श्रीमाताजींची १०८ नावे व फोटो असलेल्या फ्रेमचे विषेश कौतुक केले. तसेच श्रीमाताजींबरोबरच्या फोटोतील लहान मुलांना सौ कल्पनादीदीं ओळखून श्री पापारजींना माहिती सांगत होत्या. त्यानंतर श्री पापार्ींच्या हस्ते सी.डी. लायब्ररीचे उद्घाटन झाले. त्यावेळी श्रीपापाजी व सौ कल्पनादीदीनी रिमोट चालू करून श्री माताजींनी बैलगाडीतून प्रवास केलेली सी.डी. पाहिली. त्यानंतर श्रीपापाजी व सौ कल्पनादीरदींच्या हस्ते पुस्तकांच्या लायब्रीचे उदघाटन झाले. त्यानंतर श्रीपापाजी व सौ कल्पनादीदीचे परत प्रतिष्ठानकडे प्रस्थान झाले. या ০ ड डुट १० 2007_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-12.txt शिव पूजा, १९ मार्च २००७ २4 १* ० ां में श्ी े ९ पूप 2007_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-13.txt बाढदिवस पूजा, २१ मार्च २००७ ि ३ ३ सया का 2007_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-14.txt ईस्टर पूजा, ८ एप्रिल २००७ לגדנ aוצרע 2007_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-15.txt अक्षयतृतीया पूजा, १९ एप्रिल २००७ े म ० श्रीमातारजींचे प्रतिष्ठानमधून प्रस्थान, २० एप्रिल २००७ ল। Tre स क . वि 2007_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-16.txt क मार्च एप्रिल २००७ श्रीमाताजी व श्रीपापाजी लग्नाचा ६०वा वाढदिवस समारंभ प्रतिष्ठान, दिनांक ७.एप्रिल २००७ (वृत्तांत) द्ञाध प्रतिष्ठानच्या गेटलगत नव्याने खास या कंट्रोल बोर्ड सदस्य) स्टेजवर त्यांच्या बाजूला बसले होते कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या लॉनवर सदर कार्यक्रमाचे सुरवातीला श्रीमाताजींच्या चरणावर हार अर्पण केला. कार्यक्रमाची आयोजन केले होते. गेटच्या रस्त्याच्या बाजूला लॉनकडे तोंड सुरवात श्री राजेश शहा यांनी छोटीशी प्रस्तावना करुन केली. करून स्टेज तयार केले होते. स्टेजवर अतिशय सुंदर असा देखावा त्यानंतर काही विदेशी पाहुण्यांनी आपल्या शुभेच्छा सादर केला होता. स्टेजच्या दोन्ही बाजूला कलाकारांसाठी दोन छोटे स्टेज तयार केले होते. स्टेजच्या डाव्याबाजूच्या स्टेजवर श्री साधनादीदींनी बुके अर्पण केला. तसेच श्री डुगरपुरकर आणि श्री व सौ आपटे, श्री सुब्रमण्यम आणि सहकारी बसले होते. तर उजव्या एन.के. पी.साळवे यांना जावई श्री प्रभात व रोमेल यांनी बुके अर्पण बाजूच्या स्टेजवर हैद्राबादचे प्रसिद्ध कव्वाल यांना बसविण्यात आले करून श्रीमाताजी व श्री पापार्जीना शुभेच्छा दिल्या होते. दोन्ही लहान स्टेजच्या मागच्या बाजूला दोन स्क्रिन लावले होते. तर स्टेजवर एक आकर्षक टिव्ही स्क्रिन लावला होता. एन.के. पी.साळवे यांनी श्रीमाताजी व श्री पापाजींना शुभेच्छा देताना स्टेजच्या समोरच्या बाजूला व्ही व्ही आय पी साठी सुरवातीच्या सांगितले की, श्री पापाजी हे माझ्या बहिणीचे पती असले तरी २/३ रांगा मांडल्या होत्या. त्यामागे गोल आकर्षक सजविलेल्या त्यापूर्वीपासूनचे ते माझे फार जवळचे मित्र आहेत. तसेच या टेबलांभोवती बसण्याची व्यवस्था असलेली अनेक टेबले ठेवली दोघांच्या लग्नाचा ७५ वा वाढदिवस यापेक्षा मोठ्या प्रमाणावर दिल्या.श्रीमाताजींना व श्री पापा्जींना सौ कल्पनादीदी व सौ श्रीमाताजींचे मोठे बंधू श्री त्यानं तर होती. त्याच्या मागच्या बाजूला पाहुण्याच्या खाण्यापिण्याची साजरा केला जावा अशा शुभेच्छा दिल्या. व्यवस्था होती. शेवटी बर्फाच्या लाद्यांवर ६० अक्षरे कोरलेले त्यानंतर श्रीमाताजींच्या बहिणीचे स्टेजवर आगमन झाले. दा त्याच्या मागे मोठ्या पडद्यावर ६० वा वाढदिवस समारंभ लिहिलेले त्यानंतर श्रीमाताजी व श्रीपापाजी यांच्या जीवनावर आधारीत खास तसेच सर्वत्र आकर्षक विद्युत रोषणाई केलेली तर सर्व कार्यकर्ते तयार केलेली सीडी सगळ्यांना दाखविण्यात आली. त्यामध्ये पाढर्या शुभ कपड्यात डोक्याला फेटे बांधून रुबाबदारपणे येणार्या श्रीमाताजी व श्री पापाजी यांच्या बालपणापासून ते आज पर्यंतच्या घटना दाखविल्या. त्यामध्ये श्रीपापाजी, श्रीमती कल्पनादीदी साधारण ८.०० च्या सुमारास श्रीमाताजी व ,श्रीमती साधनादीदी यांची मुलाखत दाखविल्यामुळे सदर सीडी फारच सुंदर वाटली. संपूर्ण सीडी पहाण्यासाठी स्टेजवर स्वतंत्र पाहुण्याचे सनईच्या मंगल धुनमध्ये स्वागत करत होते. का श्रीपापाजींचे त्यांच्या क्षयनकक्षातून कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन सुरू झाले. त्यावेळी स्पिकरवर श्री व सौ आपटे मंगलाष्टका गात मोठा स्क्रिन असलेला टेलिव्हीजन व बाजूला दोन स्वतंत्र पडदे होते.त्यामुळे अतिशय वेगळे वातावरण तयार झाले होते. श्रीमाताजीं लावले होते. व श्री पापाजींचे स्टेजवर आगमन होत असताना लहान मुले त्यांच्या त्यानंतर श्रीमाताजींचा संपूर्ण परिवार स्टेजवर आमंत्रित करण्यात आला. त्यात श्रीमाताजींच्या दोन्ही मुली त्यांचे पती व श्रीमाताजींचे व श्री पापार्ींचे स्टेजवर आगमन नात जावई सर्वजण स्टेजवर जमले. श्रीमाताजींनी व श्री पापाजींनी झाले.त्यांच्या सोबत श्रीमाताजींचे ज्येष्ठ बंधु श्री एन.के. पी.साळवे सर्वांच्या टाळ्यांच्या प्रचंड आवाजात ६० व्या वाढदिवसाचा केक (माजी क्रिकेट कंट्रोल बोर्ड अध्यक्ष) तसेच श्री डुगरपुरकर (क्रिकेट कापला. त्यावेळी आकाशात मोठ्या प्रमाणावर फटाक्याची चरणावर फुले वाहत होती. ा नक कैकीफेकफेी४३ िको फीफोफोसोनीके 2007_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-17.txt ॐ् मार्च एप्रिल २००७ आतषबाजी चालू होती. श्रीमाताजींना श्रीपापाजींनी केक भरविला. दिले. त्यानंतर जमलेल्या पाहण्यांनी कव्वालांना पैसे दिले. कव्वाली त्यानंतर श्रीपापारजींनी त्यांच्या स्टेजवरील त्यांच्या सर्व नातलगांना संपल्यानंतर श्रीमाताजी, श्री पापाजी, श्री साळवे साहेब आणि केक भरविला. त्यानंतर दोघांना मुली नी व सर्व नातलगांनी त्यांचे पाहणे कान्फरन्स हॉलकडे गेले. त्याठिकाणी श्रीमाताजी व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर श्रीपापारजींनी जमलेल्या सर्व पाहुण्यांचे आभार हॉलमध्ये मांडलेले फोटो, पदके, सर्टफिकेट्स पहात होते. मानत छोंटेसे भाषण केले. (स्वतंत्र दिले आहे) त्यानंतर खास हैद्राबादहन आलेल्या कव्वालांची कव्वाली झाली. त्यावेळी श्री केली होती त्याचा आनंद सर्व पाहणे घेत होते.एकूण सर्व वातावरण एन.के.पी.साळवे साहेबांनी श्रीमती कल्पनादीदींना स्टेजवर पहाता स्वर्ग पृथ्वीवर आवतरल्यासारखा वाटत होता. बोलावून श्रीमाताजीं व श्री पापाजींवरुन पैसे ओवाळून कव्वाल यांना देण्यास सांगितले. श्रीमती कल्पनादीदींनी कव्वालांना पैसे का श्री पापाजी थोडावेळ पाहुण्यासोबत बसले. त्यावेळी कॉन्फरन्स बाहेरच्या बाजूला सर्व पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था जय श्रीमाताजी. दिल्यानंतर श्रीमाताजीच्या जवळच्या नातलगांनी कव्वालांना पैसे ० श्रीमाताजी व श्री पापाजी लग्नाचा ६०वा वाढदिवस का प्रतिष्ठान, दिनांक ६ एप्रिल २००७ (वृत्तांत) ा लग्नाच्या वाढदिवसाची दिनांक ७एप्रिल २००७ ची सुरवात म्हणजे दिनांक ६ एप्रिल २००७ रोजी रात्री १२.०० वाजता श्रीमाताजींच्या क्षयनकक्षेत केक कापून करण्यासाठी प्रतिष्ठानवर मोठ्या प्रमाणात तयारी सुरू होती. रात्री १२.०० नंतर सर्वजण श्रीमाताजींच्या क्षयनकक्षात जमले. त्यावेळी श्रीमाताजी व श्रीपापार्ी सोबत सौ कल्पनादीदी व सौ साधनादीदी उपस्थित होत्या. प्रथम श्रीमाताजींना फुले अर्पण करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या चरणावर हार अर्पण केला. त्यानंतर त्यांच्यासमोर एक सुंदर केक मांडण्यात आला. श्रीमाताजी व श्रीपापाजीं दोघा उभयतांनी केक कापून लग्नाच्या ६० व्या वाढदिवसाची सुरवात केली. त्यावेळी सिंथेसायझरच्या मदतीने तेरे मेरे सपने अब एक संग है तु जहा भी ले जाये अब हम संग है जे जुने हिंदी गीत सौ कल्पनादीदी ,सौ साधनादीदी, श्री पुगालिया आणि सर्व उपस्थित सहकारी गात होते. त्यामुळे एक वेगळीच वातावण निर्मिती झाली होती. श्री पापार्जींनी श्रीमातारजींना केक भरविला. त्यानंतर श्रीमाताजींनी श्रीपापाजींना केक भरवला. श्री पापाजींनी जुन्या आठवणींना उजाळणी देत छोटेसे भाषण केले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, ६० वर्षापूर्वी आमचे लम्न एवढे सोपे नव्हते कारण आम्ही दोघे वेगवेगळ्या वातावरणातले होतो. पण श्रीमाताजींनी मला खूप सांभाळून घेतले. माझ्या लहान लहान आवडी जपल्या. माझ्या खाण्याची काळजी सतत घेत असत. सतत माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या.मी अतिशय भाग्यवान की मला श्रीमाताजी पत्नी म्हणून मिळाल्या' त्याचवेळी त्यांनी एक हिंदी शेर सांगितला. तसेच त्याचा इंग्रजीतील अर्थ सांगितला. त्यानंतर श्रीमाताजींना व श्री पापाजींना, श्री पुगालिया यांनी सर्व सहजयोग्यांच्या वतीने अतिशय सुंदर असे प्रेझेंट दिले. त्यानंतर ऑस्ट्रेलिया तर्फे श्री हरी गायकवाड आणि सहकाऱ्यांनी गिफ्ट दिले. वाटण्यात आला. त्यानंतर श्रीमाताजींचे सौ कल्पनादीदी व सौ साधनादीदींच्या सोबत फोटो काढण्यात आले. आजचा कार्यक्रम संपला तेव्हा रात्रीचे १.०० वाजले होते. त्यानंतर उपस्थित असलेल्या सर्वांना केक ও ० १२ कके केीफीकके नेजो फेर मकेर क्र्पजोञ्प्रेञ जे ये ६४ 2007_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-18.txt क मार्च एप्रिल २००७ श्रीमाताजींच्या लग्नाच्या ६० वा वाढदिवसाच्या दिवशीचे श्रीपापाजींचे भाषण प्रतिष्ठान, दिनांक ७ एप्रिल २००७ (संक्षिप्त) जास्तीतजास्त करण्याचा प्रयत्न केला। पण माझ्यापेक्षाही जास्त आजच्या या प्रसंगी भावनांशिवाय जग अपुरे आहे ही सर्वात अविस्मरणीय संध्या आहे आणि या प्रसंगाची मला सेवा करण्यामध्ये हिचा जास्त सहभाग आहे ही गोष्ट उल्लेखनीय माझे म्हेवणे श्री एन.पी.के. साळवे यांचे आभार मानून करायला आहे कारण, तिनेच इथे एकत्र जमलेल्या नवीन विश्वाची निर्मिती आवडेल. सर्व गोष्टींसाठी मी त्यांचा आभारी आहे. त्या सर्व केलेली आहे. गोष्टीपैकी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्यामुळेच मला त्यांच्या सुरवात त आजच्या कार्यक्रमासाठी भारतातील लोकांव्यतिरिक्त बहिणीचा (श्रीमाताज्जींचा) सहवास लाभला. तिच्यामुळेच माझ्या परदेशी लोक वेगवेगळ्या देशांतून बऱ्याच अडचणीं पार करीत एका नवीन आयुष्याची सुरुवात झाली आणि एका नवीन जगामध्ये प्रवास करुन इथे या कुटुंबामध्ये आलेले आहेत. त्या सर्वांना या गोष्टीची कल्पना आहे की, ते सर्वजण हिचीच मुले आहेत. याव्यतिरिक्त बाकी सर्व गोष्टी ते विसरुन गेलेले आहेत. ती त्या मला प्रवेश मिळाला. श्रीमाताजींकडे म्हणाले की, मला माहीत आहे मी भूतकाळामध्ये न जाता सद्यस्थितीमध्ये रमण्याबाबत तुझी इच्छा सर्वांची आई आहे आणि सर्वजण तिची मुले आहेत. ती प्रत्येक आहे. परंतु माझी फक्त एकच गोष्ट व्यक्त करण्याची इच्छा आहे मुलावर स्वत:च्या पोटी जन्म घेतलेल्या मुलाप्रमाणे प्रेम करते. की, लग्नानंतर माझ्या आयुष्याला एक नवीन वळण लागले. आम्ही एकच ईश्वर एकच मानवी कुटुंब हाच या जगाचा अर्थ आहे आणि फार वेगळ्या परिस्थितीमधून आलेलो होतो आणि मी एकत्र याचीच तिने निर्मिती केली आहे. तिने एक अशक्य गोष्ट केलेली कुटुंबामध्ये राहत होतो. आणि आपल्या श्रीमाताजी स्वातंत्र्यासाठी आहे. जर तुम्ही इथे जमलेल्या लोकांशी बोललात तर ते सांगतील लढणारी एक व्यक्ती होती. परंतु तरीही आम्हा दोघांमध्ये भारताची की, हीच ती आई आणि हाच तो ईश्वर आहे. तिने तिच्या पूर्ण सेवा करण्याचा एक समान दृष्टिकोन होता. हा दृष्टिकोन थोडासा प्रेमाच्या भावनेने या सुंदर आणि आश्चर्यजनक अशा जगाची निर्मिती कमी माझ्याकडे होता. परंतु प्रामाणिकपणे सांगायचे तर मला केलेली आहे हे मलाही माहीत आहे. श्रीमाताजींकडे पहात पापाजी यातला सखोल दृष्टिकोन या शेजारी बसलेल्या स्तरीकडूनच मिळाला. पुढे म्हणाले की, आपण जे काही केलेले आहे ते मी सर्वांना श्री पापाजी श्रीमाताजींकडे पहात म्हणाले की, हे सत्य आहे. श्रीमाताजींनी प्रश्नार्थक दृष्टीने पापाजींकडे पहात होत्या. श्रीपापाजी केले, तू जगाला या विश्वाला एक बनवले आहेस ही गोष्ट जगाला म्हणाले की, मी तीचे ऐकणार नाही. तीने माझ्या आयुष्याला एक माहित पाहिजे. जर तुम्ही वर्तमानपत्रे आणि बातम्या पहात असाल नवीन वळण दिले हे पूर्णतः सत्य आहे. माझी माझ्या देशावर निष्टा होतीच परंतु हृदयापासून पूर्णतः मी माझी कर्तव्ये आणि आहेत आणि इथे उपस्थित असलेली स्त्री सांगत आहे की , हे जबाबदार्याबद्दल समर्पित होतो. ती माझे आयुष्य प्रकाशमय करणारी सर्व चुकीचे आहे. शक्ती ही एकच असू शकते. दोन नाही. जास्त ज्योती आहे. तिने दिलेल्या मुलांच्या संपत्तीमुळेच मी माझ्या शक्त्या असू शकतात का? नाही, आयुष्यावर राज्य करु शकलो. ती माझ्या आयुष्यातील एक उदार व्यक्ती ठरली. म्हणून जे काही माझ्या आयुष्यामध्ये घडले त्यासाठी भांडत आहेत. एकच शक्ती आहे आणि आपण सर्वजण त्या मी हिचा अभारी आहे. तिला मी या सत्यस्थितीची कबुली देतो. शक्तीची मुले आहोत आणि हे सत्य तिने सिद्ध केलेले आहे. तू मला थांबायला सांगशील. पण मी सर्वांना सत्यच त्याच शक्तीने त्या मुलांची निर्मिती केलेली आहे. ती मुले गोरी, सांगणार आहे, तुझ्या या भक्कमपणे माझ्या पाठीशी उभ्या काळी, उंच, बुटकी, आशियाची, लॅटीन अमेरिकेची, युरोपाची पाहून ' सांगत आहे आणि हे सांगणे आवश्यक आहे. तू जगासाठी काय तर या जगामध्ये लोक परस्परांशी भाडत आहेत मतभेद करीत कका शक्तीच्या या वेगवेगळ्या रुपावरुनच लोक एकमेकांमध्ये रहाण्यामुळेच मी आज माझ्या आयुष्यामध्ये उभा आहे हे सत्य असतील परतु तरीही है सर्वजण एकाच कुटुंबाचे सदस्य म्हणून आहे. मी माझ्या देशाची सेवा, जगाची सेवा माझ्या क्षमतेनुसार मा इथे एकत्र आलेले आहेत. तुम्हाला माहीत आहे मी जेव्हा यु.के. चটकेकचेके केककड बीडरीक. कोकेनीपो के के 8४ िनটটकक कক के 2007_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-19.txt ব मार्च - एप्रिल २००७ %24 किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये जातो तेव्हा माझ्यासमोर बसलेल्या यांच्या चांगल्या भावनांसाठी मी त्यांचा आभारी आहे. माझे जावई समूहामध्ये अनेक धर्माचे लोक उपस्थित असतात आणि ही सर्वजण श सहजयोगी तिचीच मुले असतात. बंधू आणि भगिनींनो मी तुम्हाला या दोघांचा खूप अभिमान वाटतो. सांगतो की, ही एक विलक्षण अशी कामगिरी आहे. आणि या कामगिरीचा भविष्यामध्ये विस्तार प्रगती होणे गरजेचे आहे. जगाची आहेत. अखेरीस मी अशा दोन व्यक्तींचे साधना व कल्पनाचे ही अत्यंत गरज आहे. ( श्रीमाताजी म्हणाल्या बास करा) मला या लोकांशी बोलण्याची संधी आलेली आहे. बर ठीक आहे. करतो कारण ते आमच्या हृदयाचा अविभाज्य घटक आहेत. आता मी बोललेलो आहे मी प्रामाणिकपणे तिच्या कार्याचा आमच्यासारख्या दोन्ही मुली सर्वांना लाभो अशी माझी इच्छा तुमच्यासमोर उल्लेख केलेला आहे. आणि म्हणूनच मी आज आहे. की ज्या मुली त्यांच्या पालकांशी, पतीशी, मुलांशी पूर्णतः तुम्हाला सांगत आहे एक मानवी कुटुंब एक प्रेमळ कुटुंब इतकेच.लखनऊ युनिव्हरसीटीतील माझ्या मित्राच्या उपस्थितीबद्दल इतर कुठेही उल्लेख करीत नाही परंतु आजच्या या प्रसंगी मला मी त्याचे आभार मानतो. तो अत्यंत प्रेमळ मित्र की ज्याने इतरांपेक्षा त्यांचा उल्लेख करावासा वाटतो. त्यांनी माझ्यावर तसेच माझ्या माझ्यासाठी खूप चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत. निरनिराळ्या पत्नीवर खूप प्रेम केलेले आहे. खूप आधार दिलेला आहे. कल्पना देशामधून आलेल्या तुम्हा सर्वांचेही मला आभार मानावेसे वाटतात आणि साधनाशिवाय आमचे आयुष्य अपूर्ण असते. म्हणून तुम्ही की जे आमच्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी इथे आलेले जेथे कुठे असाल कृपया माझ्या कळकळीच्या भावनांचा स्विकार आहात. तसेच मला दोन व्यक्तींचे आभार मानायचे आहेत त्यापैकी करा. तसेच या दोघींनी आम्हाला सुंदर अशी नातवंडे,पतवंडे एक म्हणजे श्री डुगरपूरकर ते एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्त्व आहेत, दिलेली आहेत. म्हणून आमचे खूप खूप आनंदी कुटुंब आहे. या आणि म्हणून मला त्यांचे आभार मानायचे आहेत. यावेळी मला आणखी एका व्यक्तीची आठवण येते ती म्हणजे, डॉ नागवेंद्रसिंग की जे एक खूप चांगले व्यक्ती होते. ते माझे वरिष्ठ आय.सी.ए. चे नाती व नातजावई कुणाल व हेम मिळालेले आहेत की जे इथे सदस्य असूनही माझ्यावर ते धाकट्या भावाप्रमाणे प्रेम करीत होते. उपस्थित आहेत. जर आराधना, अनुपमा, असत्या तर खूप छान ते एक मनुष्य म्हणून फारच चांगले होते ते मला त्यावेळी झाले असते. सोनू इथे उपस्थित आहे. माझ्या मुलांनो तुम्ही कुठेही मुख्यमंत्र्याकडे घेऊन जात असत आणि या व्यक्तीला ख्रिश्चनांबद्दल असलात तरीही आज इथे या प्रसंगाला उपस्थित आहात. जास्त माहिती आहे असे धाडसाने सांगत असत. जगातील कोणताही वरिष्ठ असे करु शकणार नाही. अशा प्रकारे ते प्रचंड वृक्ष झालेला आहे. म्हणून बंधु-भगिनींनो तुम्हा उपस्थितीबद्दल व्यक्तीमत्त्व होते. त्यांना ख्रिश्चनांबद्दल अशा प्रकारची कळकळ होती है मला आठवत आहे. की श्री प्रभात यांनी सुंदर गोष्टींचा उल्लेख केला. आमच्या कुटुबियांना प्रभात आणि रोमेल हे दोघेही खूप चांगल्या प्रेमळ व्यक्ती आभार मानतो की जे आमचे आयुष्य आहेत. मी हे शेवटी नमूद आज निष्ठावान आहेत ते चांगुलपणाचे आदर्श आहेत. मी या गोष्टींचा कुटुबाचे बीजरोपण माझ्या पत्नीने केलेले आहे आणि त्या बिजाला आता सुदर असा वृक्ष झालेला आहे. आम्हाला खूप छाने जावई, तिने लावलेल्या बीजाचा आज एक खूप सुंदर मी तुमचे कळकळीचे आभार मानतो. मी तुम्हा सर्वाचा आभारी आहे विषेशत: श्री पुगालिया यांचा आभारी आहे. असली इतकी इथे बसलेल्या आर्मीमधून आलेल्या अशाच एका मित्राचेही सुंदर व्यवस्था केलेली आहे. पुन्हा एकदा सर्व परदेशी पाहुण्यांचे मला आभार मानावेसे वाटत आहे. की जे महान शिक्षण घेतलेले मी आभार मानतो. आम्हाला तू (श्रीमाताजी) हवी आहेस कारण तू आहेत. असे कुणी तरी की ज्यांचा मला आदर वाटतो. मी त्यांचे आमच्या हृदयात निवास करतेस. बंधू -भगिनींनो कृपया माझ्या कौतुक करतो की त्यांनी त्यांचे आयुष्य आणि वेळ एका कामासाठी घालवला. मी त्यांना माझ्या भावासारखेच मानतो. मुंबईवरुन आज या प्रसंगासाठी उपस्थित आहेत. मी त्यांचा अत्यंत बनविल्याबद्दल आभार मानतो.तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आभार आभारी आहे. या सर्व चांगल्या गोष्टीसाठी कार्यासाठी श्री राजेश मी मानतो. शहा यांचाही आभारी आहे. तसेच श्री प्रभात आणि श्री रोमेल चांगल्या कळकळीच्या आभाराचा स्वीकार करा, आभारी आहे. तसेच मी माझ्या म्हेवणीच्या मुलाचे ही एक अतिशय सुदर फिल्म त केकेनोफसै दीो बी़ .त्र क. ीज री २४ फितेनकोकके क ने 2007_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-20.txt क मार्च - एप्रिंल २००७ अक्षयतृतीया पूजा प्रतिष्ठान, पुणे दिनांक १९,एप्रिल २००७ (वृत्तांत) प्रतिष्ठानमधील कान्फरन्स हॉलमध्ये पूजेचे आयोजन केले होते. साधारण ८.०० च्या सुमारास श्रीमातार्जीचे आगमन झाले त्यांच्या सोबत श्रीपापाजी वश्रीमती साधनादीदी होत्या. सुरवातीला श्रीमाताजींची आरती झाली त्यावेळी आगत स्वागत हे गीत झाले. त्यानंतर श्रीमाताजींच्या चरणावर हार अर्पण करण्यात आला. त्यानंतर श्री पराग राजे आणि श्री राजेंद्र पुगालिया यांनी श्रीमाताजींच्या चरणावर फुले अर्पण करून पूजा केली. त्यावेळी मुंबई म्युझिक ग्ुपने, अपनी पनाह मे हमे रखना हे भजन सादर केले. त्यानंतर श्री मुखिराम आणि सहकाऱ्यांनी, जागो सबेरा आया है हे भजन म्हटले. त्यानंतर श्रीमती साधनादीदींनी श्रीमाताजींना ओटी अर्पण केली. त्यानंतर श्रीमातार्जीना नैवेद्य दाखविण्यात आला. तसेच पेढ़े, फुटाणे, मिठाईचा प्रसाद दाखविण्यात आला. त्यावेळी मुखिराम मे ध्यान माता निर्मलादेवी, हे भजन सादर केले, त्यानंतर मुंबई ग्रुपने, छाप तिलक सब छिनी मोसे नैना मिलाईके ही कव्वाली म्हटली. त्यावेळी श्रीमाताजींना इंटरनॅशनल गिफ्ट सादर केले. त्यानंतर कलकत्त्याचे गिफ्ट सादर केले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या सहजयोग्यांनी गिफ्ट सादर केले. त्यावेळी महामाया महाकाली हे मुखिराम यांनी भजन सादर केले. श्रीमाताजींची आरती झाली. त्यानंतर श्रीमाताजींच्या चरणावर वाहिलेली फुले परत काढत असताना मुखिराम यांनी , गुरुओं की गुरु, नाम रखले तु मँ का नाम रखले हे भजन सादर केले.त्यानंतर श्रीमाताजी आपल्या शयनकक्षात गेल्या. जमलेल्या सर्व सहजयोग्यांना प्रसाद वाटण्यात आला. यांनी, ऐसा दो महे ज्ञान रहे तेरे चरणो श्रीमाताजींचे प्रतिष्ठान मधून प्रस्थान पा दिनांक २०, एप्रिल २००७ (वृत्तांत) काी सकाळी ११.४५ च्या सुमारास श्रीमाताजीच्या चरणावर श्री पुगालिया यांनी हार अर्पण केला. त्यानंतर त्यांची आरती केली. त्या अतिशय उत्साहात, आनंदात त्यांच्या गाडीत बसल्या. त्यावेळी सर्वांना नमस्कार केला आणि आशीर्वाद दिले. त्यानंतर श्रीमाताजींची गाडी १२.१५ च्या सुमारास प्रतिष्ठानमधून बाहेर निघाली. श्रीमाताजींच्या गाडीत त्यांच्या सोबत श्रीपापाजी, श्रीमती साधनादीदी आणि श्री पुगालिया होते. त्यांच्याशी अनेक विषयांवर गप्पा मारत श्रीमाताज्जीची गाडी दुपारी २.३० च्या सुमारास एअरपोर्ट जवळील हॉटेल जवळ विश्रांतीसाठी थांबली. हॉटेलमध्ये प्रवेश करतानाच मावळ्याचा वेष परिधान केलेले दोघेजण वाद्य वाजवित होते. श्रीमाताजीं अतिषय आनंदात, उत्साहात गाडीतून उतरल्या. त्यावेळी दुतर्फी हिरव्या साड्या नेसलेल्या मुली श्रीमातारजींच्या वाटेवर फुले वाहण्यासाठी उभ्या होत्या. त्यानंतर श्रीमाताजींची हॉटेलमधील विश्रांतीगृहात आरती केली आणि त्यांच्या चरणावर हार अर्पण केला, तर श्री पापारजींना बुके देण्यात आला. त्यानंतर श्रीमाताज्जींनी साधारण ५.४५ पर्यंत हॉटेलमध्ये विश्रांती घेतली. त्यानंतर त्या विमानतळाकडे निघाल्या. त्यावेळी त्यांच्या चरणावर हार अर्पण करण्यात आला. श्रीमाताजी ६.०० च्या सुमारास एअरपोर्टवर पोचल्या. त्यानंतर व्ही. आय. पी. बोर्डीग रुममध्ये श्रीमाताजी अध्ध्या तासासाठी थांबल्या. त्यावेळी श्रीमाताजी अतिशय प्रसन्न व आनंदी दिसत होत्या. त्यावेळी श्रीमाताजींच्या चरणावर विमानतळावरील सहजयोगी अधिकारी व कर्मचार्यांनी हार/बुके अर्पण केले. त्यानंतर साधारण ६.३५ च्या सुमारास श्रीमाताजी विमानाकडे निघाल्या.त्या प्रथम दुबई व नंतर कबेला येथे जाणार आहेत. कॅफेपसो कबक ४ सफ स्ग्र फर मे केच क क कं 2007_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-21.txt मार्च- एप्रिल २००७ ईस्टर पूजा, प.पू.श्रीमाताजी निर्मलादेवींचे भाषण, कलकत्ता, एप्रिल ९५ (सारांश) ईस्टर हा फार अर्थपूर्ण दिवस आहे; फक्त ख्रिस्तांसाठी करत होता. तुम्ही तुमच्या भावना, इच्छा, कर्तव्य व अहंकार यामध्ये नाही पण आपल्या सर्वीसाठी. कारण सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे इबून गेला होता,आत्मसाक्षात्कांनंतर तुम्ही किती स्वतंत्र, मुक्त आहात जेव्हा पुनरुत्थान होते. ख्रिस्तांचे पुनरुत्थान हा ख्रस्तनीतीचा संदेश ते तुम्हालाच जाणवलं आहे. तुमचं सारं व्यक्तिमत्त्व उन्नत झालं आहे. आहे. क्रॉसचा नव्हे. पुनरुत्थान शक्य आहे. आणि याच्याशिवाय ख्रिस्तांनी अनेक उदाहरणांतून हेच सांगितले आहे की तुम्ही 'स्वत:ला आज्ञाचक्रांच्या पार होणे शक्य नव्हते. त्यांचे आयुष्य फारच कमी ओळखा' तुम्ही स्वत:ला ओळखल्याशिवाय होणार होते याबद्दल शंका नाही आणि एका अर्थाने ते साडेतीन वर्षच होते नाही हे त्यांना माहीत होते. पण सहजयोग याच्या अगदी उलट आहे. असं आपण म्हणू शकतो. ते भारतात आले आणि शालिवाहनांची तुमचे आधी पुनरुत्थान होते आणि मग तुम्ही स्वत:ला ओळखता ही आणि त्यांची भेट झाली. शालीवाहनाने त्यांचे नाव विचारल्यावर ते साक्षात्कार होण्याची आगदी सहज व सुंदर क्रिया आहे. म्हणाले माझे नाव. "इसामशी" आणि पुढे म्हणाले "मी म्लेंच्छ लोकांच्या देशातून आलो, म्लेंच्छ (मल इच्छा) म्हणजे वाईट इच्छा. आत्म्यांबद्दल सांगत असायचे. सहजयोगातही तो सर्वासाठी खुला अशुद्ध व मलीन इच्छा. म्हणून त्या देशात कसं रहायचं? आता हाच असल्यामुळे, अनेक प्रकारचे लोक आले आहेत. सहजयोगांतही माझा देश" पण शालिवाहनाने त्याला परत स्वदेशात जाऊन तिथल्या काही उथळ वृत्तीचे लोक आले आहेत आणि ते सहजयोगाबद्दल लोकांना वाचवायला आणि त्यांना "परम निर्मल तत्त्व सांगायला बाष्कळ बडबड करून किंवा सहजयोगच्या कार्यावद्दल नसती बड़बड सांगितले" मग तो परत आपल्या देशात गेला आणि अवघ्या साडेतीन करून या उथळपणाचे प्रदर्शन करत असतात.त्याला इलाज नव्हता वर्षात त्याला सुळावर जावे लागले. मरते समयी त्यांनी क्षमे' बद्दल खूप सुं दर गोष्टी सांगितल्या. पण सरतेशेवटी ते म्हणाले, 'माता आली आहे पहा. म्हणजे तुम्ही आईची वाट पहा. तसंच हयात असताना ते असेही ताब्यात जाण्याची शक्यता असते. कारण ते एक प्रकारे असं म्हणू म्हणाले, मी तुमच्यासाठी होली घोस्ट पाठवणार आहे. आराम देतील, उपदेश करतील आणि तुमचा उद्धार करतील म्हणजेच शोधून काढायचा प्रयत्न केला पाहिजे ते नेहमी कुरकुर करत असतात, तुमचं पुनरुत्थान होईल. ते हे सर्व म्हणाले कारण त्यांना पुढं कार्य उथळपणाच्या गप्पा मारत असतात आणि तुमच्या जेव्हा असले होणार आहे व कसं होणार आहे हे सर्व माहीत होते. ते असेही प्रकार नजरेस पडतात तेव्हा तुम्ही त्यांच्यापासून दूर राहिलेलच बरं. म्हणाले की, 'माझ्याबद्दल तुम्ही काहीही बोललात किंवा माझ्या कारण नुसतं तुमचं पुनरुत्थान झाल्याने तुम्ही काही मिळवत नाही. विरोधात काहीही केलत तरी चालेल पण होली घोस्टच्या विरोधात पुनरुत्थान झाल्यावर, म्हणजे साक्षात्कार मिळाल्यावर तुम्हाला तुम्ही गेलात तर ते मी कदापि सहन करणार नाही. काय वाटेल ते गहनतेत उतरुन प्रगल्भ व्हायचं आहे आणि ही गहनता मिळवण्यासाठी झालं तरी ते चालू देणार नाही.'आणि हे खरंही आहे, होली घोस्टच्या विरोधात जाणं फारच धोकादायक आहे याबद्दल काही शंका नको. कुचकामी म्हणावे, इकडे आपण फार लक्ष ठेवले पाहिजे. याच्यापासून माझ्याकडून तशी भीती नाही, पण या देशात देवता मात्र तितक्याच पार पडून जे पुढे येतात ते जणू सुंदर देवदूत बनतात. याबद्दल कहीच रागिट आहेत. तुमच पुनरुत्थान ख्रिस्तांच जीवन पाहिलं तर कळून येते की ते पुटपुटणार्या पण ख़िस्त म्हणाले होते की या पुटपुटणाच्या आत्म्यांबद्दल तुम्ही जागरुक राहिले पाहिजे.याच गोष्टीची आपण फार काळजी घेतली बट पाहिजे. तुम्ही सहजयोगात नवीन असता तेन्हा तुम्ही अशा लोकांच्या े तुम्हाला या, विरोधी शक्तीचे संदेशवाहक असतात. अशा लोकांना तुम्ही आपल्यावर अशा लोकांचा कसा प्रभाव पडतो, ज्याना मला वाटतं शंका नाही, पण लक्षात ठेवायची मुख्य गोष्ट म्हणजे तुम्हाला सहजयोगामध्ये तुमच्या शरीरासकट तुमचे पुनरुत्थान झालं आहे. यापूर्वी तुम्ही परमात्म्याच्या सर्वव्यापी शक्तीबरोबर जोडले लोक काय बोलतात काय म्हणतात कशाबद्दल टीका करतात बगैरेची गेला नव्हता आणि तुम्ही जे काही करत होता ते मनाने या भावनेने काळजी न करता तुम्ही स्वत:कडेच पहायची सवय करा आणि या मिळालेल्या आत्मसाक्षात्काराचा तुम्ही आदर राखला पाहिजे.दुसरे ल कॅफकके न क फ्र चीड़ के के द ४ िचो दोजके दके कोचेची 2007_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-22.txt क मार्च एप्रिल २००७ गहनतेमधून स्वत:ची वाटचाल करत रहा. तुमचे पुनरुत्थान होण्याची फार महान संधी या जन्मात वेळी तुम्ही "मी कोण आहे हे कदाचित ओळखू शकाल पण तुम्हाला मिळाली आहे आणि तुम्हाला माहीत आहे की हाच उत्क्रांतीचा क्षणभराताच ते विसराल. ही किमया आहे. कारण तुम्ही जर मला शेवटचा टप्पा आहे. आता तुम्ही मन बाजूला ठेवा कारण तुम्ही पूर्णपणे ओळखू शकला असता तर तुम्ही इथे बसणारच नाही; माझ्या महामाया तुम्ही जाणतां. मला ओळखणं फार कठीण आहे. एखाद्या मनाच्या व्यापारातच रहाल तर तुम्ही मनाच्या पलीकडे जाऊ शकणार जवळही यायला तुम्ही धजवणार नाही. म्हणून ही महामाया सदोदित नाही.सहजयोगाची प्रगती ही विचार थांबल्यावरच होणार आहे. मगच कार्य करत असते, पण त्याच्यामुळेच लोकांच खर स्वरुप कळून तुम्ही स्वत:ला ओळखू शकाल कारण तुम्हाला आत्म्याचे ज्ञान झालेले येते. शेवटचा निर्णय ही काही सोपी गोष्ट नाही! हजार न्यावाधीश असते. तुमची चक्रे तुम्ही जाणू शकता. दुसरयाची चक्रे पण जाणू जरी एकत्र आले तरी ते असा निकाल देऊ शकणार नाहीत. काय खरं शकता.हे सर्व ज्ञान तुमच्याजवळ उपलब्ध आहे. पण तुम्ही सतत आहे हे तुम्ही सर्वकाही समजून घ्यायला हवं.काहीही झाले तरी मला सूक्ष्म सुक्ष्मत्तर व्हायला पाहिजे. जड मानव नव्हे अशी सूक्ष्मता सर्व काही कळत असते पण मी मला है सर्व ठाऊक आहे असे जशी अंगी बाणेल तसतशी तुमची अंगशक्ती वृ्धिंगत होईल आणि तिचा तन्हेतऱ्हेचा आविष्कार पाहिल्यावर तुम्ही थक्क व्हाल. सहजयोगात काही लोक महत्त्वाकांक्षी असल्याचे मी पाहिले आहे. ते म्हणू लागतात की श्रीमाताजी आम्हाला परमेश्वराचा मिळाले आहेत. ते एकटेच होते आणि लोक त्यांना ओळखू शकले साक्षात्कार हवा आहे. मला हे करायचे आहे. ते करायचे आहे. नाहीत. त्यांच्या हातावर आणि पायावर ज्या ज्या ठिकाणी त्यांना आम्ही त्यांना महायोगी म्हणतो. म्हणून तुम्ही आता लक्षातं ठेवायचे खिळे मारले होते त्या खुणा त्यांना दाखवून द्यावयाच्या होत्या.पण की आता शेवटचा निर्णय होणार आहे आणि फार मोठी गाळणी सुरू आता तशी परिस्थिती नाही.एकच गोष्ट म्हणजे पहिले प्रथम तुम्ही कधीही दर्शवणार नाही. अशा तऱ्हेनी मी सारे काही करत असते आणि एखाद्या माणसाचे काय करायचे ते हळूहळू मला समजते. तुमच्या या पुनरुत्थानाला ख्रिस्तापेक्षाही फार मोठे आशीर्वाद मला ओळखायला हवे. बस मी कोण आहे हे समजण्याची जरुरी झाली आहे.निवड करण्याचे मोठे काम सुरु झाले आहे.जे गहन आणि सूक्ष्म आहेत ते अधिक अधिक गहनतेत उतरणार आहेत आणि जे नाही. ती फार अवघड गोष्ट आहे. मला समजणें अवघड आहे पण उथळ, मूर्ख, विचित्र आणि जड आहेत ते बाहेर फेकले जात आहेत. मला ओळखले की सारे मिळाले! आणि हे सर्व तुमच्या संवेदनक्षमतेवर अशी ही गाळण फार भराभर चालली आहे आणि ते चालू असतानाच अवलंबून आहे.तुमचे पुनरुत्थान पूर्णपणे व्हायला हवे आणि आपण कुठे आहोत है आपल्याला समजून सहजयोगांत तुम्ही प्रगल्भ व्हायला हवे. अशी प्रगल्भता तुम्ही घ्यायचे आहे. आता हे कसे ओळखायचे? प्रथम म्हणजे तुमची करुणा! मिळवली नाही तर मी म्हणेन तुम्ही सहजयोग सोडून द्या.काही काळ बाहेर रहा, मग तुम्हाला हे सर्व काय चाललंआहे ते उमजेल आणि तुमच्या करुणेमध्ये बिवेक असावयास हवा. कधी कधी लोकांना अयोग्य (निगेटीव्ह) लोकांबद्दल चुकीची करुणा येते. सहजयोगात तुम्ही परत याल. आल्यानंतर तुम्हाला कोणाबद्दल करुणा वाटायला हवी ते समजले पाहिजे. व्हायब्रेशनमधून हे समजणे अगदी सोपे आहे. समोरचा माणूस तुम्हाला तुमच्या आयुष्याचा त्याग करायला सांगत नाही. तुमच्या कसा आहे हे समजून घ्या. त्यासाठी तुम्हाला चैतन्यलहरींची जाणीव आईला पण तसं काही नको, पण तरीही तुम्हाला काही त्याग करायला हवी अशी जाणीव नसेल तर तुम्हाला खरे काय आणि खोटे काय ते समजणार नाही. म्हणून तुम्ही सर्वांनी नियमितणे ध्यान केले सुळावर द्यायचे. या अहंकारामुळेच तुम्हाला नुसत्या कल्पना पाहिजे.स्वत:ला दोष न देता तुम्ही नियमितपणे ध्यान करू शकता.है सुचतात.हा अहंकार जर अर्पण केला तर तुम्हाला खूप मदत फार महत्त्वाचे आहे. कोण ध्यान करतो आणि कोण करीत नाही ते होईल.पण नुसता त्याला अर्पण करण्याबद्दल विचार करते बसलात का समर्पण केलं तसं सहजयोग खिस्तांनी आपल्या आयुष्याच हवा.महत्त्वाचा त्याग म्हणजे तुमच्यातील अहकाराचा, या अहंकाराला मला लगेचच समजते.अगदी क्षणभरात! जो नियमित ध्यान करतो तो तर तुमची मनशतक्तीच फक्त खर्च होत राहील. अशा तऱ्हेच्या सर्व अगदी देवदूतासारखा असतो; त्या व्यक्ती चे सर्व वागणे, बोलणे त्याच्या प्रतिक्रिया त्याचा दृष्टीकोण या सर्वामधून प्रगल्भ दिव्यत्व अहंकाराचा वापर होत रहातो. म्हणून सर्वात उत्तम उपाय म्हणजे प्रत्ययाला येत असते आणि तुम्ही चकित होऊन जाता! "सहस्रारांतील ध्यान करणे, निर्विचारतेच्या जाणीवेमध्ये उत्तम उपाय म्हणजे ध्यान गोष्टी तुमच्या मनाचेच खेळ असतात आणि त्यातूनच तुमच्यातील कैोोफंपक क च नी 63 फिचीन টकसो के समी 2007_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-23.txt मार्च - एप्रिल २००७ <कँड काई कीी सहजयोग विकू शकत नाही. पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही करणे, निर्विचारतेच्या जाणीवेमध्ये जाणे; त्यापासून आपोआप तुम्ही समर्पित बनू लागता. आतां मला तुमच्याकडून काय हवे आहे? फायद्यासाठी वापर कराल म्हणून मला सांगायचे आहे की औदार्य काहीच नाही.मला कशाचीही जरुरी नाही, मला स्वत:करता नाहीच असण्यात तुमचाच फायदा आहे की त्यातूनच तुमच लक्ष्मीतत्च जागृत नकोय, तुम्हीच मला हे देता, ते देता. मला त्या सर्व गोष्टीपासून दूर होणार आहे. हा मुद्दा मला सांगावा लागत आहे कारण माझ्याकडे जावेसे वाटते. फक्त तुमच्या समाधानाकरता मी ते मान्य करते. मला बऱ्याच तक्रारी आल्या आहेतकी लोक पैसे द्यायला काचकुच करतात. स्वत:साठी सहजयोग करण्याची जरुरी नाही पण हे सर्व तुमच्या काही लोक आपणहून पुढे येतात ही गोष्ट कौतुकास्पद आहे. पण आईचे प्रेम आहे, तिला या पृथ्वीवरील जास्तीत जास्त माणसांना प्रत्येकाने आर्थिक भार वाटून घ्यायला हवा. हे फार महत्वाचे आहे तारायचे आहे; त्यांचे पुनरुत्थान करावयाचे आहे. हा एक विशेष कारण परमेश्वरी कार्य करत आहो. त्याचाच आनंद घ्या! सहजयोग्यांनी समय आहे आणि तुमच्याद्वारेच मला हे कार्य करायचं आहे. तुम्ही फलक लावलेले पाहून मला फार समाधान झालं, ह्या सर्व परिसरांत सगळीकडे जाऊन सहजयोगाचा प्रचार व प्रसार करायला लागा आणि चैतन्य भरुन राहिल्याच तुम्हालाच जाणवेल. हे कस कार्यान्वित झाले त्या कामासाठी इतरांना पण तयार व्हायला मदत करा. आहे हे तुम्हाला समजेल. म्हणून प्रत्येकाने अगदी शर्थीने जे काही आजची दिवस प्रतिज्ञा करण्याचा आहे, प्रतिज्ञा स्वत:लाच शक्य असेल ते करायला हव. दुसर्या कशाची जरुर नाही, फक्त वचन देऊन करायची की आम्ही सहजयोगात उत्तरोत्तर वृध्दिंगत होऊ, जेणेकरुन सहजयोगाबद्दलच्या आमच्या भावना, ज्ञान आणि वाढ कशी व किती होत आहे हे तुम्हाला दिसेल. तुमच्या भविष्यासाठी संवेदनशीलता गहन होतील; त्या समतेसाठी मी रोज ध्यान करेन ही जरुर असलेली सर्व शक्ती तुम्हाला तुमच्याच हृदयातून मिळेल. म्हणून फार महत्त्वाची गोष्ट आहे.दुसरी गोष्ट म्हणजे लोक म्हणतात की हिशोब करत बसू नका, तुमच हृदय उघडू दे. इथले लोक फार कंजूष आहेत. ते हे करायला तयार नाहीत, ह्याला पैसे द्यायला, ते विकत घ्यायला तयार नसतात. मला वाटते की पुनरुत्थान झाले. तुम्ही तुमच्या देहातूनच त्यांच्यासारखे पुनरुत्थान तुमचे प्रेम तुमच्या औदार्यामधून व्यक्त होत असते. तुम्ही मला काही मिळविले पाहिजे. मृत्यूनंतर नव्हे तर आताच जिवंतपणीच. जिवंत तरी घ्याल , ते ठीक आहे, मला काही जरुर नाही, माझ्यासाठी मी असतांनाच तुमच पुनरुत्थान होते पण या उत्क्रान्तीची विशेषता तुम्ही स्वत:चे पैसे खर्च करते. पण उदारपणाची वृत्ती सगळ्यात चांगली समजून घेतली पाहिजे. पुनरुत्थानानंतर तुम्ही जास्त सूक्ष्म व्हायला आणि ह्या औदार्याला सहजयोगात फार फार महत्व आहे. कधी कधी लोक फार चिकित्सक व हिशोबी वृत्तीचे असलेले विचार करायचा असतो. दुसरे कसलेही विचार तुमच्या मनात यायला तुमचे हृदय पूर्णपणे सहजयोगाला वाहून घ्यायला हवं.मग तुमची ह्या दिवशी खिस्त मृत्यूलोकातून परत आले आणि त्यांचे हवं. सहजयोगामध्ये तुम्ही फक्त तुमच्या आध्यात्मिक उन्नतीचाच मला दिसते. ते मला त्यांच्यासाठी साड्या आणायला सांगतात. ह्या नकोत. आता प्रत्येकजण माताजींना विचारतो आहे की बंगालमध्ये घ्या साड्या, चांगली कल्पना आहे, ठीक आहे. वर म्हणतील आम्हाला आवडल्या नाहीत, आम्ही विकत घेणार नाही. मी काय अजून लक्ष्मीतत्त्व का नाही जागृत झाले?याला कारण तिथे जादूटोणा मी निवडून करणारे खूप लोक आहेत. जिथे जिथे ही तंत्रिक मंडळी जातात तिथून धंदा करत नाहीये, पण तुम्हाला पाहिजे होत्या म्हनून आणल्या. मग नको म्हणायला इथे काही धंदा चालला नाही किंवा लक्ष्मी दूर निघून जाते. तीच गोष्ट दारूबद्दल, काही काळ ठीक आहे पण नंतर दारुपासून लक्ष्मी दूर जाते. बंगालमध्ये तांत्रिक खुप आहेत याचे कारण मला अस दिसते की बंगालमधले लोक साधेभोळे व बाजार मांडला नाही! असा प्रश्न आला की ते सहजयोगी आहेत का हे मला समजत नाही? त्यांना समजत का नाही की श्रीमाताजींनी स्वत:चे पैसे खर्च केले आहेत? उलट असं असायला हवं की त्यांनी आपणहन भावनाप्रधान आहेत व कुणीही येऊन सांगायला लागले की ते म्हणावे, सहजयोगासाठी थोडे जास्त घ्या. परमेश्वराचे दूत आहेत की त्यांचा लगेच विश्वास बसतो. काही विचार वगैरे न करताच हरे-राम म्हणणाच्या लोकांनी बंगालमधूनच प्रचाराला ख्रिस्ताना तीस रुपयाला विकले गेले; कल्पना करा. फक्त तीस रुपये याचाच अर्थ हा की तुम्ही कार्यकर्त्याचे आर्थिक प्रश्न सुरुवात केली. वेड लागल्यासारखे रस्त्या-रस्त्यातून त्यांच्याबरोबर समजून घेत नाही, त्यांना मदत करत नाही. तुमच्यामधील खिस्ताला यायला लागले, हरे राम हरे राम सुरु, काय फायदा मिळाला? गरिबी तुम्ही विकायला निघाला आहातं. तुम्ही ख्रिस्तांना विकू शकत नाही, प आणखीनच वाढली. बंगालमध्ये नवीन काही म्हणायला कुणीही फैफोकोफे ननेपीजदी प घौरचीे ?४ ी 2007_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-24.txt मार्च - एप्रिल २००७ सुरवात केली की लोक लागले त्याच्यामागे. त्यांच्याकडे तन्हेतऱ्हेची कर्मकांडे व व्रते असतात आणि अशा कर्मकांडामध्ये आपण हरवून एकत्र जाऊन गाणी-भजने म्हणा, थोड़-फार बोला आणि माझ्या जातो. पूर्णपणे स्वत:ला विसरतो. खरंतर या कर्मकांडामागचे रहस्य. कॅसेटस लावा. उत्तर प्रदेश, बिहार हरियाणा इ. उत्तर भागात पुष्कळ अर्थ आपण शोधून काढला पाहिजे. सहजयोगामध्ये कसलेही कर्मकांड जण उन्नत झाले आहेत आणि त्यामुळे बऱ्याच ठिकाणी सहजयोग नाही, कशावरही टीका नाही, कुठल्या धर्मावरही टीका नाही आणि पसरला आहे. तुमच्याजवळ संगीताची चांगली कला आहे तर तुम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्वबुधुत्वाची भावना प्रस्थापित खेड्यापाड्यात जाऊन तिथल्या लोकांना तुमच्या कलेद्वारे आकर्षित होते आणि ती हृदयापासून सरू होते. ज्या दिवशी विश्वबंधुत्वाची करा आणि त्यांच्या उद्धाराकरता त्यांना मदत करा. असे केल्याने भावना प्रस्थापित होते आणि ती हृदयापासून सुरु होते. ज्या दिवशी सगळीकडचे तांत्रिक पळून जातील . माझ नुसते नाव ऐकले तरी ते विस्रह्नबंधुत्वाच्या भावनेची जाणीव होईल त्यावेळेस आपण तांत्रिक थर थर कापतील तेव्हा तुम्ही जेव्हा माझी भजने म्हणाल तेव्हा लोकांच्या जाळ्यातून मुक्त होऊ एक सहजयोगी तांत्रिक लोकांना तुम्ही काय मिळवू शकणार नाही? तुम्हाला तुमच्या आईकडून जे घालवून द्यायला पुरेसा असतो. एवढी त्याची शक्ती असते. तुमचे प्रेम मिळाल आहे ते वाटून घ्या. या प्रदेशात लोकांन प्रेमाचे किती आता पुनरुत्थान झाल आहे व तुम्ही स्वच्छ, सुंदर झाला आहांत आकर्षण आहे ते तुम्ही जाऊन पाहण्यासारख आहे आणि तुम्ही तिथे आणि तुमच्यामधील शक्तीचा आता आविष्कार होत आहे. सहजयोग्यांनी स्वत:ची स्वच्छता करू न शुद्ध झाले पाहिजे. शारीरिक त्रास कमी होतील, त्यांची मानसिक स्थिती सुधारेल आणि त्याऐवजी ते भक्तीमध्ये आणि भावनोत्कटतेमध्ये दंग होतात है चांगले सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्यांची आध्यात्मिक वाढ पण होईल. असले तरी स्व मध्ये रममाण होणे फार चांगले. तुमच्या शक्ती अशा तऱ्हेने आपल्याला आपल्या देशांतील लोकांमध्ये परिवर्तन वृध्दीगत करा. ज्या दिवशी तुमच्यातील शक्ती प्रभावशाली होतील त्यावेळेस हे तांत्रिक लोक बाडबिस्तरा घेऊन पसार होतील. म्हणून कार्य करायला हं. आजच्या या पुनरुत्थानाच्या दिवशी तुम्ही शपथ घ्यायला हवी. तुम्ही स्वत:च परिवर्तन घडवून उच्च स्तरावर येण्याचा आणि एक ख्रिस्तांनी या दिवशी दाखवून दिले की मानवप्राणी स्वतःच उन्नत प्रगल्भ सहजयोगी बनायचा प्रयत्न कराल आणि त्यासाठी आपण होऊ शकतो. पण त्यांनी ज्या अटी घातल्या होत्या त्या पाळणे ध्यान करण जरुरीचे आहे. तीन तीन तास ध्यान करत बसायचे. अस आपल्याला शक्य नाही. त्यांनी सांगीतले की तुमच्या एका डोळ्याने कार्यक्रम होणार आहे असे जाहीर करावे अशा त्हेने तुम्ही तिथे मम गेलात की लक्ष्मी पण तिकडे येईल. तुमच्या जाण्याने लोकांचे घडवून आणायचे आहे आणि यासाठी तुम्ही सगळीकडे जाऊन आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे आणि तो असा की नव्हे तर दहा मिनिटे बसा पण हृदयापासून ध्यान करा. ध्यानामध्ये पाप केल तर तुम्हीच तो डोळा काढून टाका, हाताने जर गैर काम हृदय पूर्णपणे ओतणे फार आवश्यक आहे. बंगालमधले लोक मोठ्या अंत:करणाचे आहेत व प्रेमळ आहे पण ज्याने एक डोळा काढून टाकला आहे किंवा एक हात आहेत पण तुम्ही -पात्र -आहात का? तुम्ही सहजयोगी असाल तर कापून टाकला आहे असा एकही माणूस खिश्चन समाजात मला प्रथम स्वत:वर प्रेम करायला शिका मग तुम्हालाच समजेल की हेच दिसला नाही. म्हणजे त्यावेळेस त्यांनी ही अट गुंडाळून ठेवली. दुसर्या लोकांकडे ही पसरत आहे. तुम्हाला राग येईल, तुम्हाला आता सहजयोगांत आल्यावर तुम्ही स्वत:बद्दलच शत्रुत्व करु नका. इच्छा, वासना वाढतील, तुमच्या सवयी असतील, तरीही तुम्ही या तुम्ही आत्मपरिक्षण केल पाहिजे आणि स्वत:चे दोष शोधून काढले सर्वापासून जेव्हा स्वत:ला स्वच्छ कराल तरच तुमच पुनरुत्थान पाहिजेत. तुम्हाला स्वत:बद्दल खर प्रेम असेल तर ते दोष काढून झाले अस म्हणता येईल आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वातले हे सारे दोष टाका. अस केल्याने तुम्ही पूर्णपणे उन्नत होऊशकाल. जाऊन तुम्ही स्वच्छ व्हाल तेव्हा इथे कोणताही तांत्रिक शिल्लक राहणार नाही. कुणीही तांत्रिक इथे राहू शकणार नाही! दुसरे म्हणजे तुमच्यात संगीताचे चांगले कलाकार आहेत, प्रभावाच्या आड येणाऱ्या साऱ्या आडथळ्यांना काहीही किंमत मोजून तेव्हा अशा पुरुष व महिला कलाकारांनी एकत्रितपणे बस किंवा टुक दुर करण फार जरुरीच आहे. आपण आपल्या उध्दाराकडे लक्ष देत भाड्याने घेऊन खेडेगावात जावे आणि तिथे मातार्जींच्या भजनांचा नाही म्हणून या गोष्टी आपल्या उन्नतीच्या आड येतात; आता केला तर तो हात कापून टाका. मी ख्रिश्चन लोकांबरोबर खूप वावरले एकदा है दोष काढून टाकले की तुम्हीच स्वत:ला आनंदी, शांत व शक्तिशाली झाल्याचे पाहून चकित व्हाल. तुमच्या शक्तीच्या की ४४ छेकेनकक 2007_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-25.txt क मार्य - एप्रिल २००७ काी क+ Roats तुमच्यामुळे आम्हाला उशीर होत आहे. तरी आम्ही पण तुमच्यासारखे तुमच्यावर ओरडायचे का? ती मॅनेजरकड़े गेली आणी घडलेला सर्व प्रकार त्याला सागितला, आता त्या लोकांना वाटल की आम्ही कोणी पुनरुत्थान झाल्यामुळे आपण परमेश्वराच्या साम्राज्यात आलो आहोत, पण तिथे बसण्याआधी आपण स्वच्छ झाले पाहिजे. प्रथम तुम्ही स्वत:ला कमी लेखणं बंद करा आणि चुकीच्या मार्गाने न जाण्याविषयी स्वत:ला बजवा; नाही तर तुम्हाला शांतता कशी मिळणार? हे फार अवघड आहे.शांती मिळवणं मुळीच अवघड विशेष शक्तिशाली लोक आहोत. नंतर आकाशांत एकही ढग शिल्लक नव्हता.मग त्यांनी आम्हाला बाहेर जायला आणि परत आमच्या सोयीने आत यायला परवानगी दिली. आमची सर्व काही व्यवस्था नाही पण त्यासाठी ध्यान करण आावश्यक आहे आणि सगळ काम केली. हृदयापासून करा, मग काही आवघड नाही. सहजयोगामध्ये पुष्कळ आम्ही जेव्हा दुसऱ्या विमानकडे जायला निघालो तेव्हा एक महिला, जी आधीपासूनच हे सारे पहात होती, माझ्याजवळ लोक अशा स्तरावर आलेले मला दिसतात व त्यांचे प्रेम शक्तिशाली झाल्याच दिसते. आज मी अशाच एका माणसाचा उल्लख करणार आहे. हा आली आणि तिच्या हाताच दुखण बरे करायला विनंती करू लागली.मी माणूस -आई-बद्दल अगदी एकनिष्ठ आहे. आम्ही स्टेशनपासून तिला हाताने फक्त स्पर्श केला आणि तिने हात वर उचलून तो दुखायचा विमानतळाकडे जात होतो. आम्ही हॉलंडला जाणार होतो आणि ा मुख्य अधिकारी बद झाला अस सांगितले. विमानतळावरचा एका सहजयोग्याने आम्हाला सांगितले की विमान ११ वाजता निघणार आमच्याकडे आला आणि आपल्या पाठीच्या दुखण्याबद्दल सागू आहे. त्याप्रमाणे आम्ही तयार होतो. पण नंतर तो म्हणाला की लागला आणि ते दुखणं बरे करण्याची त्याने विनंती केली. मी त्याला विमान लवकर निघणर आहे आणि आम्हाला शक्यतो लवकर तिथे उशीर होत असल्याचद्दल सांगितले तरी तो म्हणाला की मी तुमच्यापुढे पोचले पाहिजे. हे कसे जमणार? आम्हाला पोचायला १५ मि. उशीर चालतो, तुम्ही पाठीमागून माझ्या पाठीवर तुमचा हात ठेवा. अशा झाला. म्हणून तेथील ऑस्ट्रियन एअर होस्टेसला खूप राग आला तन्हेने आम्ही विमानापर्यत चालत गेलो मग त्याने मागे वळून त्याच कारण ते विमान प्रथम ऑस्ट्रियाला जाणार होते. ती आमच्यावर दुखण बर झाल्याचे सांगितले.आमच्या जवळ ही शक्ती आहे हे या ओरडायला लागली आणि म्हणाली- तुम्ही असेच आहात, तुम्हाला लोकांना कसे समजले बघा. या माणसाचे प्रेम कस आहे ते बघा वेळेची किंमत नाही. हे सारे. ऐकून तो माणूस फार शरमिंदा झाला आणि त्या प्रेमामध्ये किती शक्ती आहे हे पहा! कारण त्यानेच आम्हाला विमानाची वेळ सांगितली होती. आम्ही सर्व जण विमानात जाऊन बसलो. हा माणूस फारच भावनाप्रधान पाहिजे. तुम्ही स्वत:साठीही थोडा वेळ काढा.बंगालमध्ये सहजयोगी झाला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. तो जर्मन होता लोक कार्य करत आहेत. पण बंगालमधील परिस्थिती तेव्हाच सुधारेल आणि मागच्या सीटवर बसला होता. इतर सहजयोग्यांने त्याला रडणे जेव्हा सहजयोगी लोक खेड्यापाड्यात जाऊन कार्य करतील. तुम्हा थांबवण्यास सांगितले. मी फक्त त्याच्याकडे पाहिले आणि काही सर्वाच पुनरुत्थान झाल आहे, म्हणून आज तुम्हाला माझ सागण हरकत नाही, काळजी करु नकोस अस त्याला सांगितल. त्याचवेळी आहे की कलकत्तयात बसून राहू नका तर खेड्यात जा आणि काम आम्हाला सांगण्यात आल की काही बिघाड झाल्यामुळे विमान करा. ही जी अनमोल देणगी तुम्हाला मिळाली आहे तिची वाढ निघणार नाही पण मी त्याच्या डोळ्यातले अश्रू पाहिले आणि क्षणभरात इतरांना वाटल्यावरच पसरणार आहे आणि त्याचा साऱ्या बगालला आकाशात सगळीकडे काळेकुट्ट ढग जमा झाले, साच्या सहजयोग्यांना फायदा होणार आहे. आश्चर्य वाटल की एकाएकी हे ढग कुठून आले त्याच्या प्रेमाची शक्ती पहा. आम्हाला उतरुन पुन्हा विनामतळावर जायला सांगण्यात आले, झाला. पण मी आशा करते की मी पुढच्या वेळेस येईन तेव्हा कारण विमान निघणार नव्हते आम्ही विमानतळावर पोचताच जोराचा खेड्यातील जनता पण इथे आलेली असेल. तुमची उच्च संस्कृती तुमच तुमच्यावर प्रेम असेल तर तुम्ही स्व:तला सुधारल आज पूजेला इतके सारे लोक आल्याचे पाहून फार आनंद पाऊस पडायला लागला. दुसरव्कुठलही विमान निघणार नव्हते पण आणि संगीत कला याचा उपयोग करा आणि साऱ्या बंगालमध्ये आमचं विमान पाच वाजता निघेल अस आम्हाला सांगण्यात आले. सहजयोगाचा प्रसार करा. परमेश्वराचे तुम्हाला अनंत आशीर्वाद. मग तो माणूस त्या एअर होस्टेसकडे गेला आणि म्हणाला आता तरी न्यून तर्रित । अधक तसिरता ।। करुनी घयिावहितिमत्ता। वनेवतु असि।। २० केफेम 2007_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-26.txt श्रीमाताजी व श्रीपापाजी लग्नाचा ६ ०वा वाढदिवस समारंभ, ७ एप्रिल २००७ ि रु ह १8 र0 क जी क 2007_Chaitanya_Lehari_M_(Scan)_II.pdf-page-27.txt सहज संग्रहालय उदघाटन सोहळा, २० मार्च २००७ ाभ ी। ॐ ল क ैर का