चतन्य लहरा जानेवारी-फेब्रुवारी २०१२ मराठी वलिक थ ुू बा ाट रट २हजयोगाची गंगा जरी वहात अंसिली तरी तुम ध्ये (शरी२, मन, बुद्धी) गहती अली पाहिजे. च्या घडयीम ०६ एप्रिल १९९१ श्री कृण्डलिनी शक्ती व श्री येश खस्त ...४ ध्यानधा२णा ...२२ श्री कुंडलिनी शक्ती वं श्री येश रििस्त मुंबई, २७ सप्टेंबर १९७९ 'श्री कुंडलिनी शक्ती आणि श्री येशु ख्रिस्त' हा विषय फारच मनोरंजक व आकर्षक असून सामान्य लोकांसाठी एक अभिनव विषय आहे कारण की आजपर्यंत कधीही कोणीही श्री येश् ख्रिस्ताचा संबंध कुंडलिनी शक्तीशी लावलेला नाही. धर्माच्या विराट वृक्षावर अनेक देशांमध्ये अनेक प्रकारच्या भाषांमध्ये अनेक प्रकारचे पुष्परूपी साधुसंत होऊन गेले. ह्या विभूतींचा आपापसात काय संबंध होता ते फक्त त्या विराट वृक्षालाच माहीत आहे. जेथे जेथे पुष्परूपी साधु- संत झाले तेथे तेथे त्यांनी धर्माचा सुगंध पसरविला. परंतु आसपासच्या लोकांना या सुगंधाचे किंवा साधु-संतांचे महत्त्व समजले नाही. तेव्हा एखाद्या संताचा संबंध आदिशक्तीशी असू शकतो किंवा नाही ह्याची जाणीव इतरजनांना असणे दूरच. मी ज्या स्थितीवरून आपणास हे सांगत आहे ती स्थिती आपणास प्राप्त झाल्यास वरील गोष्टीची अनुभूती आपणास येईल. कारण मी जे आपणास सांगत आहे हे सत्य आहे किंवा नाही हे जाणण्याचे तंत्र सध्या आपणाकडे नाही किंवा सत्य काय आहे ह्याची सिद्धता आपणाकडे सध्या नाही. तोपर्यंत आपले शारीरिक यंत्र वरील गोष्ट पडताळून पहाण्यास परिपूर्ण नसते. परंतु ज्यावेळी आपले शारीरिक यंत्र सत्याशी जोडले जाते, त्यावेळी आपण वरील गोष्टीचा पडताळा घेऊ शकतो. याचाच अर्थ प्रथम आपण सहजयोगात येऊन ' पार' होणे आवश्यक आहे. 'पार' झाल्यानंतर आपल्या हातातून चैतन्य लहरी वाहू लागतात. एखादी गोष्ट सत्य असल्यास आपल्या हातात थंड थंड चैतन्य लहरींचे तरंग येऊ लागतात व असत्य असेल तर गरम लहरी येतात. अशा तऱ्हेने प्रयोग करून आपण एखादी गोष्ट सत्य आहे किंवा नाही हे जाणू शकतो. ख्रिश्चन मंडळी श्री येशु ख्रिस्ताबद्दल जे जाणतात ते ' बायबल' ह्या ग्रंथामुळे. 'बायबल' हा ग्रंथ अतिशय गूढ आहे. हा इतका गहन आहे की कित्येक मंडळी त्यातील गहन अर्थ किंवा गुढार्थ समजू शकले नाहीत. बायबलमध्ये असे लिहिले आहे की, 'मी बाळाच्या जीभा धारण करून तुमच्यासमोर येईन.' इतर लोकांनी ह्याचा अर्थ असा लावला की, ज्यावेळी परमेश्वराचे अवतरण होईल त्यावेळी त्याच्यामधून ज्वाला निघत असतील किंवा त्याद्वारे आपण त्याला पाहू शकणार नाही. वस्तूत: जर खरा अर्थ पाहिला तर तो असा आहे की, 'माझे दर्शन आपणास सहस्रारात होईल.' 'बायबल' ग्रंथात अनेक ठिकाणी अशाप्रकारे श्री कुंडलिनी शक्ती व सहस्रार ह्याचे वर्णन आढळेल. अशा गोष्टींचे फक्त संक्षिप्त वर्णन आता इथे येणे शक्य आहे. श्री येशु ख्रिस्तांनी सांगितले आहे की, 'जे माझ्या विरोधात नाहीत ते म्लेंछ आहेत.' ह्याचा अर्थ 'जी मंडळी माझ्या विरोधात नाहीत ती माझ्याबरोबर आहेत.' आपण ख्रिश्चनमंडळींना जर विचारले की ही मंडळी कोण होती तर त्यांना ह्याचा पत्ता नाही. श्री येशु ख्रिस्तांमध्ये दोन महान शक्तींचा संयोग आढळतो. एक श्री गणेशांची शक्ती, जी येशु ख्रिस्ताची मूळ शक्ती मानली गेली आहे व दुसरी शक्ती श्री कार्तिकेयांची, त्यामुळे श्री येशु ख्रिस्तांचे स्वरूप हे संपूर्ण ब्रह्म तत्व, ॐ कार रूपी आहे. श्री येशु ख्रिस्ताचे वडील साक्षात् श्रीकृष्ण असल्यामुळे, श्रीकृष्णांनी त्यांना जन्मापूर्वीच अनेक वर दिले होते. त्यापैकी एक वरदान हे की तुम्ही नेहमी माझ्यापासून वरच्या स्थानावर स्थित असाल. ह्याचे स्पष्टीकरण असे देता येईल की ६ श्रीकृष्णांचे स्थान आपल्या मानेच्या ठिकाणी असलेल्या विशुद्धी चक्रावर आहे, तर श्री ख्रिस्तांचे स्थान आपल्या डोक्यात मार्गील बाजूस स्थित असलेल्या आज्ञा चक्रावर आहे. तसेच दुसरा वर श्रीकृष्णांनी असा दिला होता की, सा्या विश्वाचे आधार व्हाल. तिसरा वर असा की 'मला पूजेमध्ये जे प्राप्त होते, त्याचा सोळावा हिस्सा सर्वप्रथम तुम्हाला मिळेल.' या प्रकारे अनेक वरदानं दिल्यानंतर श्रीकृष्णांनी त्यांना अवतार घेण्याची आज्ञा दिली. दोन डोळ्यांच्या दृष्टी वाहून नेणार्या नसा छेदतात तिथे 'तुम्ही' आपण 'श्री मार्कडेय' पुराण वाचल्यास वरील गोष्टी आपणास समजतील कारण की यात श्री मार्कडेय यांनी अशा अनेक सूक्ष्म गोष्टींची उकल केली आहे. ह्याच पुराणांत श्री महाविष्णुंचे वर्णनसुद्धा केले आहे. आपण ध्यानात जाऊन हे वर्णन ऐकले तर लक्षात येईल की हे वर्णन श्री येशु ख्रिस्तांचेच आहे. आता आपण श्री ख्रिस्त हा शब्द अभ्यासिला तर असे लक्षात येईल की, हा शब्द 'कृष्ण' या शब्दाच्या अपभ्रंशापासून निर्मित आहेत आणि ह्यामुळेच त्यांना ख्रिस्त म्हणतात. त्यांचे नावसुद्धा 'जिझस' ज्या प्रकारे बनविले गेले आहे ते मनोरंजक आहे. श्री यशोदा मातेस 'येंसु' या नावांनी संबोधिले जात असे, तर उत्तर प्रदेशात अजूनही कोणाचे नाव 'येशु' असल्यास तसे न म्हणता 'जेंसु' म्हणतांना आपणास आढळेल. यावरून असे स्पष्ट होते की, यशोदा पासून येंशु व त्यापासून जसू व त्यापासून 'श्री जिझस ख़्ाईस्ट' हे नाव तयार झाले आहे. झाला आहे. वास्तविक श्री येशु ख्रिस्ताचे वडील श्री कृष्णच ज्या ज्या वेळेस श्री ख्रिस्त आपल्या वडिलांच्या गोष्टी सांगत असत त्या त्या वेळी ते श्रीकृष्णांबद्दल सांगत होते. ते विराटाच्या गोष्टी करत होते कारण त्यांच्या अवतरणाच्या काळात जरी श्रीकृष्णांनी त्यांच्याबरोबर अवतार घेतला नव्हता तरी त्याचे सर्व कार्य विराट पुरुषाला म्हणजेच 'परमेश्वराला' कसे जाणावे याकरताच होते. श्री ख्रिस्तांची आई साक्षात श्री महालक्ष्मी होती. श्री मेरी माता. त्याच श्री महालक्ष्मी व आदिशक्ती होत आणि आपल्या मातेस त्यांनी 'होली घोस्ट' म्हणून म्हटलेले आहे. श्री ख्रिस्ताकडे एकादश रुद्राच्या शक्त्या आहेत, म्हणजेच अकरा संहार शक्त्या होत. ह्या शक्त्यांची स्थाने आपल्या माथ्यासभोवार आहेत. ज्यावेळेस श्री कलकी शक्तीचे अवतरण होते, त्यावेळेस ह्या सर्व अकरा शक्त्या संहाराचे कार्य करतात. या अकरा शक्त्यांपैकी एक शक्ती श्री हनुमानांची आहे तर दुसरी श्री भैरवनाथांची आहे. या दोन शक्तींना बायबलमध्ये अनुक्रमे सेंट मायकेल व सेंट गॅब्रियल अशी नावे दिलेली आहेत. आपण ह्या शक्तींना सहजयोगात येऊन पार झाल्यावर इंग्रजीत संबोधित करूनही त्यांना जागृत करू शकतो अथवा मराठीत किंवा संस्कृतमध्ये पण संबोधित करून जागृत करू शकतो. आपल्या उजवीकडील नाडी-पिंगला नाडी ही श्री हनुमानजींच्या शक्तीने कार्यान्वित होत असते. ज्यावेळेस आपल्या पिंगला नाडीवर दाब येतो किंवा त्यात अवरोध निर्माण होतो, त्यावेळेस श्री हनुमानजींच्या मंत्राने लगेच फरक जाणवतो. तसेच जर श्री सेंट मायकेल यांचे नाव घेतले तरी पिंगला नाडीत फरक जाणवेल. आपल्या डावीकडील नाडी, ७ इडा नाडी सेंट गॅब्रियल किंवा श्री भैरवनाथांच्या शक्तीने कार्यान्वित होत असते व त्यांच्या मंत्रामुळे ईडा नाडीवरील त्रास किंवा अवरोध कमी होतो. वरील गोष्टींचा पडताळा सहजयोगात येऊन पार झाल्यावर कोणासही येऊ शकतो हे सांगण्याचे तात्पर्य एवढेच की, आपण स्वत:ला हिंदु मुसलमान किंवा ख्रिश्चन असे वेगळे करून आपापसात भांडण करणे म्हणजे मूर्खपणा आहे. आपण यातील तत्त्वाची गोष्ट पकडली तर लक्षात येईल, की एकाच धर्माच्या वृक्षावरील ही अनेक फुले आहेत व आपापसात एका शक्तीमुळे संबंधित आहेत. आपणास कदाचित जाणून आश्चर्य वाटेल की, सहजयोगात कुंडलिनी जागृती होणे हे साधकाच्या आज्ञा चक्रावर फार अवलंबून असते. सध्याच्या युगात बऱ्याचशा मंडळींवर अहंकाराची छाप जास्त आहे कारण की, अनेक मंडळी अहंकाराच्या प्रवृत्तीत गुंतलेली आहेत. अहंकारी वृत्तीमुळे मनुष्य आपल्या खऱ्या धर्मापासून विचलीत होतो व त्याची दिशाभूल झाल्यामुळे तो अहंकाराला पुष्टी देणारी जी कार्ये आहेत, अशा कार्यात सतत मग्न असतो. या अहंकारापासून मुक्तता मिळविण्यासाठी श्री येशू ख्रिस्ताची फार मदत होते. किंवा एकाच धमच्या वृक्षावरील ही ज्याप्रमाणे श्री महंमद पैगंबरांनी कुंडलिनी जागृती व दुष्ट शक्तीपासून कसे निवारण करायचे याबद्दल लिहिले आहे, त्याचप्रमाणे श्री ख्रिस्तांनी फारच सोप्या प्रकारे आपल्यामध्ये कोणत्या शक्ती आहेत व कोणती शस्त्रे आहेत त्याबद्दल सांगितले आहे. अनेक फुले आहेत वे त्यापैकी प्रथम म्हणजे 'क्षमा करणे' हे होय. जे श्री गणेश तत्त्वामध्ये परोक्ष रूपाने कार्य करते, ते मनुष्य तत्त्वांत क्षमेच्या रूपाने कार्यान्वित होते. वास्तविक क्षमा हे फार मोठे आयुध आहे कारण त्यामुळे मनुष्य अहंकारापासून बचावला जातो. जर आपणास कोणी दु:ख दिले, त्रास दिला किंवा कोणी आपला अपमान केला, तर आपले मन सारखे त्याबद्दल विचार करीत राहील व उद्विग्न होईल. आपण रात्रंदिवस अशा माणसाबद्दल विचार कराल व झालेल्या घटना परत परत आठवून आपापसात एका शक्तीमुळे संबंधित आहेत. स्वत:ला त्रास करून घ्याल. परंतु यातून मुक्त होण्यास सहजयोगात आम्ही अशा माणसांस सर्वांना क्षमा करण्यास सांगतो. दूसर्यांना क्षमा करणे हे एक मोठे आयुध ख्रिस्तांमुळे आम्हास प्राप्त झाले आहे. ज्यामुळे आपण स्वत:ला इतरांपासून होणाऱ्या त्रासांतून मुक्त करू शकतो. श्री ख्रिस्तांकडे अनेक शक्त्या होत्या व त्यामध्ये एकादश रुद्र स्थित आहेत हे वर सांगितलेले आहे. इतक्या सर्व शक्त्या त्यांच्यामध्ये असूनसुद्धा त्यांनी स्वत:ला क्रुसावर का टांगून घेतले किंवा यामधून ते स्वत:स का वाचवू शकले नाहीत? श्री ख्रिस्ताकडे इतक्या शक्त्या होत्या की ते त्यांना त्रास देणार्याचे क्षणात हनन करू शकले असते. त्याची आई श्री मेरी माता साक्षात् श्री आदिशक्ती होती व त्या ८ मातेससुद्धा तिच्या मुलावरील होणारे अत्याचार पाहवले गेले नाहीत. परंतु परमेश्वराला नाटक करावयाचे होते. खरी गोष्ट तर ही आहे, की श्री ख्रिस्त सुख किंवा दु:ख यात गुरफटले नव्हते व त्यांना हे नाटक पूर्णपणे वठवायचे होते. त्यांच्यासाठी सर्व खेळ होता, पण लोकांनी त्यांना सुळावर चढविले ती मंडळी किती मूर्ख होती ? त्या काळच्या लोकांमधील मूर्खपणा निघून जावा म्हणून श्री ख्रिस्त स्वत: गाढवावर स्वार होत होते. आपणास कधी डोकदुखीचा त्रास होत असल्यास आपण कुठलेही औषध न घेता, श्री ख्रिस्तांची अशी प्रार्थना करा, की या जगात ज्यांनी कोणी आम्हाला त्रास दिला आहे, अशा सर्वांना क्षमा करा. तर आपली डोकेदखी लगेच थांबेल. मात्र यासाठी आपण सहजयोगात येऊन कुंडलिनी जागृती घेऊन त्यानंतर पार होणं आवश्यक आहे कारण सहजयोगात कुंडलिनी शक्तीच्या जागृतीनंतर साधकामधील श्री ख्रिस्त तत्त्व जागृत होते, नाहीतर नाही. हे चक्र इतकं सूक्ष्म आहे, की डॉक्टर्ससुद्धा हे पाहू शकत नाहीत. या चक्रावर एक अती सूक्ष्म द्वार आहे. ह्यामुळेच श्री ख्रिस्तांनी म्हटलं होतं की, 'मी दरवाजा आहे' हे अतिसूक्ष्म द्वार उल्लंघण्यास सोपे व्हावे, याकरिताच श्री ख्रिस्तांनी या भूतलावर अवतार घेतला व स्वत: हे द्वार प्रथम उल्लंघवले. आपल्या अहंभावामुळे आपण श्री ख्रिस्तांना सुळावर चढविले कारण की एखादा मनुष्य परमेश्वर म्हणून कसा येऊ शकतो, हे आम्हाला, आमच्या बुद्धीला पटले नाही व आपण आपल्या अहंकारामुळे सत्याचा धिक्कार केला. श्री ख्रिस्तांनी असे कोणते वाईट कृत्य केले होते की ज्यामुळे त्यांना सुळावर चढविले गेले! उलट जगातील अनेक रोगी लोकांना त्यांनी त्यांच्या शक्तीने बरे केले. जगात सत्याचा प्रचार केला. लोकांना कित्येक चांगल्या गोष्टी शिकवल्या, लोकांना सुव्यवस्थित, सुसंस्कृत जीवन जगायला शिकविले, ते नेहमी प्रेमाच्या गोष्टी करत. लोकांसाठी अनेक चांगल्या गोष्टी करूनसुद्धा अखेरीस आपण त्यांना दुःख दिले, त्रास दिला. जी माणसं तुम्हाला घाणेरडे शिकवतात किवा तुम्हाला मूर्ख बनवितात त्याच्या मात्र तुम्ही पाया पडाल. मूर्खपणाची किती कमाल आहे बघा ? हल्ली कोणीही सोम्या- गोम्याने गुरू व्हावं, लोकांना लुबाडावं, लोकांकडून पैसे उकळावेत असे चालले आहे . अशांची लोक वाहवा करतात. कोणी सत्यावर उभे राहून लोकांना खरा मार्ग दाखवायचा म्हटलं तर त्याचे कोणी ऐकत तर नाहीतच, परंतु उलट त्यांच्यावर हल्ले चढवतात. अशा महामुर्ख लोकांना धडे शिकविण्यासाठी परमेश्वराने त्यांच्या सुपुत्राला, श्री ख्रिस्तांना या जगात पाठविले, पण त्यांना लोकांनी सुळी दिले आणि असेच प्रकार अनेक वेळा लोक करत आहेत. आपण इतिहास वाचाल तर हे आपल्या लक्षात येईल. ज्या ज्या वेळेस परमेश्वराने अवतार घेतला आहे किंवा संत महात्म्यांनी अवतार घेतला आहे, त्या त्या वेळेस लोकांनी त्यांना दु:ख, कष्ट व त्रास दिलेले आहेत. त्यांच्याकडून शिकण्याऐवजी स्वत: मूर्खासारखे वागले. महाराष्ट्रातील संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज किंवा श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्याबाबतीत हेच दिसून येईल. तसेच श्री गुरुनानक, श्री महंमद साहेब ह्यांचे बाबतीत पण तसाच प्रकार झाल्याचे दिसेल. मनुष्य नेहमी सत्यापासून पळत असतो व असत्य गोष्टींना चिकटून राहतो. ९ जेव्हा कोणा साधु-संतांचे किंवा परमेश्वराचे अवतरण होते, त्यावेळी जर असा प्रश्न विचारला की ही व्यक्ती अवतारी संत अथवा पवित्र आहे का? तर सहजयोगात लोकांना असा प्रश्न विचारताक्षणीच लगेच थंड लहरी हातात येऊन अशा प्रश्नाचे होकरार्थी उत्तर मिळेल. गत गोष्टीमुळे मनुष्याचा अहंकार बळावतो. उदा.मी अमक्याचा शिष्य आहे इत्यादी. परंतु जे समोर प्रत्यक्ष प्रमाण असते त्याचे माणसाला भान नसते. त्यात मनुष्य स्वत:चा स्वार्थ गमावतो. आता पहा स्वार्थ म्हणजे 'स्व' चा अर्थ आपण समजणे आवश्यक आहे. आज गंगा समजा एका ठिकाणाहून वहात आहे, पण आपण दुसरीकडे जाऊन बसलात व म्हणू लागलात की, 'गंगा या ठिकाणाहून वाहत आहे व आम्ही गंगानदीवर बसलो आहोत.' हे जसे हास्यास्पद होईल, तद्वतच ही गोष्ट होय. आपणासमोर आज जे साक्षात किंवा प्रमाण आहे. त्याचाच स्वीकार करा. श्री ख्रिस्तांच्यावेळी देखील अशीच परिस्थिती होती. त्यावेळी श्री ख्रिस्तांनी कुंडलिनी जागृतीचे अनेक प्रयत्न केले परंतु महामुश्किलीने २१ जणांना त्यांनी पार केले. सहजयोगात मात्र हजारो जण पार झाले आहेत. श्री ख्रिस्त त्यावेळी अनेकांना पार करू शकले असते पण त्यांच्या शिष्यांनी असा विचार केला, की श्री ख्रिस्त फक्त रोग्यांना बरे करतात व त्या व्यतिरिक्त काही असेल असे त्यांना वाटले नाही. त्यामुळे त्यांचे सर्व शिष्य सर्व प्रकारच्या रोग्यांना त्यांचेकडे घेऊन येत असत. श्री ख्रिस्तांनी अनेक वेळा पाण्यावर चालून दाखविले होते कारण की ते स्वत: प्रणव होते, ॐकाररूपी होते. इतके असूनसुद्धा त्यावेळच्या सुपुत्र होते. महामुश्किलीने त्याकाळी श्री ख्रिस्तांनी काही कोळ्यांना एकत्र केले (कारण की इतर कोणी मंडळी त्यांच्याबरोबर यायला तयारच नव्हती) व फार मूश्किलीने त्या कोळ्यांना त्यांनी पार केले. पार केल्यावर ही कोळी मंडळी खिरिस्तांकडे येत. 'आमच्या येथे सहजयोगातसुद्धा बरीच मंडळी पार व रोगमुक्त झाली आहेत.' मनुष्याने समजले पाहिजे की, अहंकार हा फार सूक्ष्म आहे. लोकांच्या हे लक्षात आले नाही, की श्री ख्रिस्त परमेश्वराचे रोग्याला बरे करण्यासाठी घेऊन कुणा ना कुणा आता दुसरा प्रकार आढळतो, तो म्हणजे आपल्या अहंकाराशी लढायचे. ते पण ठीक नाही. अहंकाराशी टक्कर देऊन तो नाहीसा होत नाही. तो आपल्यात शोषित झाला पाहिजे. ज्यावेळेस आपले चित्त कुंडलिनीवर विराजमान होते व अशावेळी कुंडलिनी आपल्या ब्रह्मरंध्रास छेदते व विराटांत सामील होते, त्यावेळी अहंकार शोषित होतो. खरा अहंकार म्हणजे विराट अहंकार म्हणजेच त्या विराट शक्तीचा अहंकार किंबहना विराटच अहंकार आहे. आपल्यामधील अहंकार नाही. काय करता आपण? 'अहंकराति सं: अहंकार:' आपण स्वत:ला विचारून पहा, की सुटत आपण काय करतो ? एखाद्या मृत वस्तूचा आकार बदलण्याव्यतिरिक्त आपण काही करू शकतो का? एखाद्या फुलापासून आपण फळ बनवू शकतो का? हे नाक, हे तोंड, हे सुंदर मनुष्य शरीर आपणास प्राप्त झाले, हे कसे झाले ? आपण अमीबापासून मानव स्थितीला कसे प्राप्त झाले ? हे कसे झाले ? परमेश्वराची असीम कृपा होय, की ज्यामुळे आपणास अतिसुंदर असा मानव देह प्राप्त झाला. काय मानव याची परतफेड करू शकतो का? आपण असे कोणतेही जिवंत कार्य करू शकतो? एका टेस्ट बेबीच्या निर्माणानंतर मनुष्यात इतका मोठा अहंकार निर्माण झाला, त्यातही पाहिले तर मूलत: हे कार्य जिवंत नाही कारण की, ज्याप्रकारे आपण एखाद्या झाडाचे (क्रॉस ट्युब १० ब्रिडींग) करतो तद्वतच एका ठिकाणाहन जिवंत जीव घेऊन ही क्रिया केली आहे, पण ह्या गोष्टीबद्दलसुद्धा मानवाला केवढा अहंकार? चंद्रावर जाऊन पोहोचले तर किती अहंकार ! ज्याने चंद्र-सूर्यासारखे अनेक ग्रह, तारे व ही सृष्टी बनविली, त्याच्यापुढे आपला अहंकार दांभिक आहे, खोटा आहे व त्या विराट पुरुषाचा अहंकारच सत्य आहे, कारण की, तो सर्व करीत आहे. विराट सर्व करीत आहे हे समजले पाहिजे. तेव्हा श्री विराट पुरुषालाच सर्व काही करू द्या. आपण एक यंत्राप्रमाणे आहोत. समजा मी एखाद्या माईकवरून बोलत आहे व माईक मधून माझे बोललेले आपणापर्यंत वहात आहे. माईक फक्त साक्ष आहे, पण बोलण्याचे कार्य मी करत आहे व ती शक्ती माईकमधून वहात आहे. तद्वत आपण परमेश्वराचे एक यंत्र आहात. त्या विराटाने आपणास घडविले आहे. तेव्हा त्या विराटाची शक्ती आपणामधून वाहू द्या व स्वत:चा अर्थ लावून घ्या. हाच अर्थ उलगडून सांगण्यासाठी आज्ञा चक्र की, जे अतिशय कठीण चक्र आहे व ज्यावर स्थित अतिशय सूक्ष्म त्त्व ॐकार, प्रणव स्थित आहे, तेच म्हणजे श्री ख्रिस्त हे या जगात अवतरीत झाले. आता कुंडलिनीचा व श्री ख्रिस्तांचा संबंध म्हणजे सूर्याचा सूर्यकिरणाशी जो संबंध, त्याप्रमाणे किंवा चंद्राचा चंद्रिकेशी जो संबंध, त्याप्रमाणे आहे. पुरुष श्री कुंडलिनीने, म्हणजेच श्री गौरीमातेने आपल्या शक्तीने, तपस्येने, मनोबळाने व पुण्याईने श्री गणेशांना निर्माण केले. ज्यावेळेस श्री गणेश स्वत: अवतार घेण्यास सिद्ध झाले त्यावेळेस श्री ख्रिस्ताचा जन्म झाला. या संसारात अनेक गोष्टी आहेत ज्यांचा उलगडा अजूनही मानवास झालेला नाही. आपण असा विचार करता का की एखाद्या बीजामध्ये अंकुर कसा निर्माण होतो? आपण श्वास कसे घेतो? आपलं चलन-वलन कसं होतं ? आपल्या मेंदमध्ये शक्ती कोठून येते? आपण या संसारात कसे आलो ? अशा कित्येक गोष्टी आहेत. काय मनुष्य या सर्वांचे निदान लावू शकतो का? आपण म्हणतो की, पृथ्वीत गुरुत्त्वाकर्षणाची शक्ती आहे. परंतु आपण असा विचार करा की ही शक्ती कोठून आली? आपणाला अनेक गोष्टींचा उलगडा अजून झालेला नाही कारण की आपण भ्रमात आहात व या भ्रमाचा बीमोड करावयास हवा. जोपर्यंत आपणामधील भ्रमाचा भोपळा फुटणार नाही, तोपर्यंत आपणामध्ये भ्रामकता जास्त प्रमाणात बळावेल. या संसारात मानवाच्या उत्क्रांतीसाठी त्याच्या भ्रमाचा विच्छेद होणे हे आवश्यक आहे. ज्या ज्या वेळेस मानवाने किंवा कोणत्याही जीविताने उत्क्रांतीसाठी पाऊल उचलले त्या त्या वेळी अवतार झालेला आहे. आपणास माहीतच आहे की श्री विष्णू, श्रीराम अवतार घेऊन वनात फिरले. तसेच मानवाला समजवण्यासाठी एक आदर्श राजा कसा असावा याचे सुंदर नाटक त्यांनी प्रदर्शित केले. अशाचप्रकारे श्रीकृष्णाचे जीवन होते आणि त्याचप्रमाणे श्री येशु ख्रिस्ताचे जीवन होय. श्री ख्रिस्तांच्या जीवनाकडे लक्ष टाकल्यास एक गोष्ट फार प्रकर्षाने निदर्शनास येते. ती म्हणजे त्याकाळच्या समाजाच्या लोकांतील महामूर्खपणा, ज्यामुळे ही महान व्यक्ती सुळावर चढवली गेली. इतकी मूर्खता की, त्यावेळी एका चोरास, गुन्हेगाराला सोडून द्यावे की, श्री ख्रिस्तांना? असा लोकांना सवाल केला असता तेथील ज्यू लोकांनी चोराला सोडून द्यावे व श्री ख्रिस्तांना फाशी द्यावे, ११ अशी मागणी केली. आज ह्याच लोकांची काय परिस्थिती आहे आपणास माहीत आहे. त्यांनी जे पाप केलेले आहे, ते अनेक जन्मात फिटणार नाही, धुतलं जाणार नाही. अजूनही अशी मंडळी अहंकारात गुरफटलेली आहेत. त्यांना वाटते की आम्ही फार मोठं पुण्यकर्म केले. अजूनही जर ह्या लोकांनी परमेश्वराजवळ क्षमा मागितली की 'हे परमात्मा, तुमच्या पवित्र तत्त्वाला फाशी दिल्याबद्दल आम्हाला क्षमा करा. आपले पवित्र तत्त्व नष्ट केले त्याबद्दल आम्हाला क्षमा करा." तर परमेश्वर लोकांना लगेच क्षमा करील. परंतु क्षमा मागणे ही मानवाला फार कठीण गोष्ट वाटते. तो अनेक दृष्टता करून जातो. अशी जगात किती माणसं आहेत की, ज्यांनी संतांचे पूजन केले आहे. आपण श्री श्री विस्तांनी गुरुनानकांचं उदाहरण घ्या. पदोपदी त्यांना लोकांनी सतावले आहे. श्री कबीरांचे उदाहरण घ्या. या जगात लोकांनी आजपर्यंत प्रत्येक संतांना दुःखाशिवाय दुसरं काहीच दिलं नाही, पण मी आता सांगू इच्छिते की जग आता बदलले आहे. सत्ययुगाची सुरुवात झाली आहे. आपण प्रयत्न करून पाहू शकता. आपण कोणाही संतांना- साधुंना आता त्रास देऊ शकणार नाही. याचे कारण श्री ख्रिस्तच आहेत. श्री खिस्तांनी जगांत फार मोठी शक्ती संचारीत केली आहे, की ज्यामुळे संतांना त्रास देणाऱ्या मंडळींना कष्ट भोगावे लागतील, त्यांना शिक्षा होईल. श्री खरिस्ताचे जंगांत फार मोठी शक्ती संचारीत केली आहे, की ज्यामुळे दुष्ट एकादश रुद्र आज पूर्णतया सज्ज आहेत आणि त्यामुळेच जे कोणी साधु- संतांना त्रास देतील त्यांचा सर्वनाश होईल. कोणत्याही महात्म्यास सतावणे हे महापाप आहे. आपण श्री येशु ख्रिस्तांच्या उदाहणावरून पूर्णपणे समजून घ्या की अशा प्रकारची मूर्खता करू नका. जर अशी मूर्खता आपण परत केली तर आपला कायमचा सर्वनाश होईल. संतांना त्रा देणाच्या दुष्ट मंडळींना श्री ख्रिस्तांच्या जीवनातून शिकण्यासारखी फार मोठी गोष्ट असेल तर ती म्हणजे 'ठेविले अनंते तैसेचि रहावे', त्यांनी आपला व्यवसाय कधी बदलला नाही. त्यांनी स्वत:ला कधी बैरागी समजून समाजातून दूर ठेवले नाही. उलट ते काही लग्न समारंभास गेले, तिथे त्यांनी स्वत: त्यांनी कष्ट भोगावे लागतील लग्नाची व्यवस्था केली. एकदा तर लग्नाच्या वेळी पाण्यापासून द्राक्षाचा रस निर्माण केला, असे वर्णन बायबलमध्ये आहे. आता माणसाने फक्त हाच एक विषय त्यातला निवडून काढला की श्री ख्रिस्तांनी पाण्यापासून वाइन बनविली, म्हणजे ते दारू पीत होते. आपण जर हिब्रू भाषेचा अभ्यास केलात तर लक्षात येईल की, वाइन ह्या शब्दाचा अर्थ शुद्ध ताज्या द्राक्षाचा रस. त्याचा अर्थ दारू होत नाही. श्री खिस्तांचे कार्य होते की, आपले आज्ञा चक्र मोकळे करून १२ आपला अहंकार विरघळवायचा. माझे कार्य आहे, की मी आपली कुंडलिनी शक्ती जागृत करून आपल्या सहस्राराचे छेदन करणे हे समग्रतेचे कार्य असल्यामुळे हे कार्य प्रत्येकाच्या बाबतीत मला करावयाचे आहे. मला समग्रतेत श्री ख्रिस्तांबद्दल, श्री गुरुनानकांबद्दल, श्री जनकांबद्दल व अशा अनेक अवतारांबद्दल सांगावयाचे आहे. त्याप्रमाणे मला श्रीकृष्ण, श्रीराम इत्यादी अवतारांबद्दलही सांगावयाचे आहे. त्याचप्रमाणे श्री शिवांबद्दल. कारण की, या सर्व देवदेवतांच्या शक्ती आपणामध्ये आहेत. आता समग्रता घडून येण्याची वेळ आली आहे. जे परमेश्वर शोधत आहेत त्या सर्वांना परमेश्वर प्राप्ती कलियुगातच मिळेल व हे कार्य बहुसंख्य लोकांना करण्यास मिळेल व याचा सर्व न्याय कलियुगातच होईल. सहजयोग हा अखेरीचा निवाडा आहे. ह्याबद्दल बायबलमध्ये वर्णन केले आहे. सहजयोगात आल्यानंतरच आपला न्याय किंवा निवाडा होतो. परंतु आपण सहजयोगात आल्यावर समर्पित होणे आवश्यक आहे कारण की, सर्व काही मिळाल्यावर त्यात टिकून राहणे व जमून बसणे, त्यांत स्थिर होणे हे फार महत्त्वाचे आहे. बरेच लोक मला विचारतात, 'माताजी, आम्ही स्थिर केव्हा होणार?' हा प्रश्न असा आहे, की समजा एखाद्या नावेत बसून जात आहात, नाव स्थिर झालेली आपणास उमजते किंवा असे समजा आपण दचाकी सायकल चालवित आहोत. ती चालवतांना ज्यावेळेस आपण डगमगत नाही व स्थिर होतो ते जसे कळते तसेच, सहजयोगात येऊन आपण स्थिर झाल्याचं कळतं. हा न्याय ज्याचा त्यानेच म्हणजे स्वत:च करावयाचा आहे. ज्यावेळेस सहजयोगात येऊन आपण स्थिर होतो. त्यावेळेस निर्विकल्पता प्रस्थापित होते. जोपर्यंत कुंडलिनी शक्ती आज्ञा चक्र उल्लंघून पुढे जात नाही, तोपर्यंत निर्विचार स्थिती प्राप्त होत नाही. साधकांत निर्विचारिता प्रस्थापित होणं ही साधनेतील पहिली पायरी आहे. ज्यावेळेस कुंडलिनी शक्ती आज्ञा चक्राचे उल्लंघन करते त्यावेळेस निर्विचारिता लगेच प्रस्थापित होते. आज्ञा चक्राच्या वर असलेले सूक्ष्मद्वार श्री येशु ख्रिस्तांच्या शक्तीमुळेच कुंडलिनी शक्तीसाठी खुले केले जाते व हे द्वार उघडण्यासाठी श्री ख़्रिस्तांची प्रार्थना 'दी लॉर्डस् प्रेयर' म्हणावयास लागते. हे द्वार उल्लंघून गेल्यानंतर कुंडलिनी शक्ती आपल्या मेंदमधील, ज्यास लिंबीक एरिया म्हणतात, त्यात प्रवेश करते, यालाच 'परमेश्वराचे साम्राज्य' म्हणतात. कुंडलिनीने या साम्राज्यात प्रवेश केल्यांनतरच निर्विचार स्थिती येते. या मेंदमधील लिबिंक एरिया ह्या भागात आपल्या शरीरात असलेल्या सातही मुख्य चक्रांना व इतर उपचक्रांना चलीत करणारी चक्रे असतात. आता आज्ञा चक्र कोणत्या कारणांमुळे खराब होते ते पाहू या. आज्ञा चक्र बिघडण्याचे मुख्य कारण आपले डोळे. मनुष्याने आपल्या डोळ्यांची फार निगा घ्यावयास हवी कारण की डोळे फार महत्त्वपूर्ण आहेत. दूसरे कारण आपण आपला माथा कोणाही अनधिकारी व्यक्तीसमोर किंवा वाईट ठिकाणी टेकवल्यामुळे आज्ञा चक्र खराब होते. ह्यासाठीच श्री ख्रिस्तांनी सांगितले होते की आपला माथा वाटेल तिथे झुकवायचा नाही कारण की, असे केल्याने अजाणतेपणाने आपण जे कमवलेले असते ते त्यासमोर गमावून बसतो. फक्त परमेश्वरी अवतार असलेल्या व्यक्तीसमोरच माथा टेकवला पाहिजे, दुसर्या कोणाही १३ माणसासमोर आपले डोके टेकवायचे नाही. हे फार महत्त्वपूर्ण आहे. आपण आपले डोके कुठे चुकीच्या ठिकाणी टेकवले तर लगेच आपले आज्ञा चक्र पकडले जाणार. सहजयोगात आमच्या पहाण्यात आले आहे, की आजकाल इतर अनेक जणांची आज्ञा चक्रे खराब असतात. याला कारण चुकीच्या ठिकाणी डोकं टेकवणे किंवा चुकीचे गुरू केल्यामुळेसुद्धा आज्ञा चक्र बिघडते. डोळ्यांचे कित्येक रोग वरील अनेक कारणास्तव होतात. हे चक्र स्वच्छ ठेवण्यासाठी मनुष्याने नेहमी अत्यंत पवित्र गोष्टीचे वाचन केले पाहिजे. अपवित्र गोष्टी मुळीच वाचता कामा नयेत. बऱ्याच जणांना असं वाटतं की, त्यात काय झालं? किंवा आमचा धंदा असल्यामुळे काही गोष्टी कराव्या लागतात. परंतु अशा अपवित्र गोष्टींमुळे डोळे बिघडतात. मला हे समजत नाही, ज्या गोष्टी खराब असतात त्या गोष्टी माणसं का करतात ? एखाद्या अपवित्र किंवा गलिच्छ माणसाकडे बघितल्यानंतरसुद्धा आज्ञा चक्र बिघडू शकते. श्री ख्रिस्तांनी फार जोरात ठासून सांगितले होते की, 'तुम्ही व्यभिचार करू नका, पण मी तुम्हाला सांगतो, की तुमची नजरदेखील व्यभिचारी असता कामा नये.' त्यांनी इतकं ठासून सांगितलं होतं , की जर आपली नजर अपवित्र असेल, तर आपल्याला डोळ्यांचा त्रास होणार व डोळे कमकुवत होणार. याचा अर्थ असा नाही, की आपल्याला चष्मा घालावयास लागत असेल तर आपण अपवित्र किंवा गैर व्यक्ती होतो. परंतु काही वयानंतर चष्मा लावावाच लागतो हा जीवनाचा नियम आहे. परंतु डोळे खराब होतात ते आपली नजर स्थिर न ठेवल्यामुळे व एका ठिकाणाहून दुसरीकडे सारखी नजर फिरवल्यामुळे. काही लोकांचे चित्त सारखं एका ठिकाणाहून दुसरीकडे धावत असतं, अशा लोकांना हे कळतसुद्धा नाही, की अशाप्रकारे एकसारखी नजर एका ठिकाणाहून दुसरीकडे फिरवल्यामुळे आपले डोळे बिघडत असतात. आज्ञा चक्र बिघडण्याचे दुसरे कारण म्हणजे माणसाची कार्यपद्धती. समजा आपण पुष्कळ काम करता, फारच अती कम्मी आहात व आपण चांगली कामे करत आहात, कुठलंही वाईट कार्य करत नाही. तर अशा अतीकर्मामुळे मग ते अती वाचन असो, की अती शिवणकाम असो, की अतिशय अभ्यास असो, की मग अती विचार असो, आज्ञा चक्र बिघडते. याचे कारण असे की, ज्यावेळेस तुम्ही अती कर्म करता, त्यावेळेस तुम्ही परमेश्वराला विसरता. त्यावेळी आपणामध्ये ईश्वरप्रणिधान स्थित होत नाही. कुंडलिनी ही अत्यंत सत्य व पवित्र गोष्ट आहे. ही काही ढोंगबाजी किंवा मिळेल अशी वस्तू नाही. हे अत्यंत सत्य आहे. जोपर्यंत आपण सत्यात उतरणार नाही, तोपर्यंत आपण हे जाणू शकणार नाही. वाममागाचा अवलंब करून आपण सत्याला ओळखू शकणार नाही. ज्यावेळेस आपण सत्याशी एकाकार व्हाल, तादात्म्य पावाल तेव्हाच आपणास कळेल की, सत्य काय आहे. त्यावेळेस आपणास समजेल की, आपण परम पिता परमेश्वराचे एक साधन आहोत. ज्यामधून परमेश्वरी शक्तीचे वहन होत आहे. जी परमेश्वरी शक्ती साऱ्या विश्वात पसरली आहे, साचया विश्वाचं संचालन करते, त्याच परमेश्वराच्या प्रेम शक्तीचे आपण साधन आहोत. यात श्री ख्रिस्ताचे किती मोठे बलिदान आहे ? कारण की, त्याच्यामुळेच आपले आज्ञा चक्र उघडले गेले. आपले आज्ञा चक्र उघडले नाही, तर कुंडलिनी शक्तीचे उत्थापन होणार नाही, कारण की ज्या विकत दुकानात १४ माणसाचे आज्ञा चक्र पकडले आहे, त्याचे मूलाधार चक्रसुद्धा पकडले जाते. जर एखाद्या व्यक्तीचे आज्ञा चक्र फारच पकडले असेल तर त्या व्यक्तीची कुंडलिनी शक्ती कोणत्याही कारणाने जागृत होणार नाही. आज्ञा चक्रावरील पकड सोडवण्यासाठी आम्ही कुंकू लावतो त्यामुळे अहंकार व आपल्या अनेक विपत्ती दूर होतात. जेव्हा तुमच्या आज्ञा चक्राच्या ठिकाणी कुंकू लावले जाते, त्यावेळी आपले आज्ञा चक्र उघडते व त्यामुळे कुंडलिनी शक्ती वर जाते. इतका गहन संबंध कुंडलिनी शक्ती व श्री ख्रिस्त यांचा आहे. जे श्री गणेश, मूलाधार चक्रावर कुंडलिनी शक्तीच्या लज्जेचे रक्षण करतात, तेच श्री गणेश आज्ञा चक्रावर त्या कुंडलिनी शक्तीचे द्वार खुले करतात. स्थित राहून आपल्या हे चक्र ठीक ठेवण्यासाठी आपण काय केले पाहिजे ? त्यासाठी अनेक मार्ग आहेत. कुठल्याही अतिशयतेमुळे समाज दूषित होऊ शकतो व म्हणूनच कुठल्याही प्रकारची अतिशयता अयोग्य आहे. ह] ाम १५ ०] संतुलितपणामुळे आपल्या डोळ्यांनासुद्धा विश्रांती मिळते. सहजयोगात यासाठी बरेच उपचार आहेत. परंतु यासाठी प्रथम पार होणे आवश्यक आहे. त्यानंतर डोळ्यांसाठी अनेक प्रकारचे व्यायाम आहेत, की ज्यामुळे आपले आज्ञा चक्रसुद्धा ठीक राहू शकते. त्यापैकी एक म्हणजे आपला अहंकार आपण पहात बसणे व स्वत:शीच विचार करायचा की; महाराज काय विचार आहे, कुठं निघालात? स्वत:ला अशाप्रकारे आरशात पाहून संबोधिल्यामुळे आपण आपला अहंकार पाहू शकाल व अहंकारामुळे डोळ्यावर येणारा ताण कमी होईल. आता दुसरी बाजू आहे, ती आज्ञा चक्राच्या मागील बाजूस म्हणजे आपल्या कपाळाच्या बरोबर मागे, मानेच्या वर जवळजवळ एक वीत किंवा ८ बोटे वर. ह्या भागास श्री महागणेशांचा भाग म्हणतात. श्री गणेशांनी श्री महागणेशाचा अवतार घेतला तोच तो श्री ख्रिस्ताचा अवतार होय. ख्रिस्ताचे स्थान मधोमध असून त्यांच्या सभोवार अकरा रुद्रांचे राज्य आहे व या राज्याचे प्रभुत्व श्री ख्रिस्तांकडे आहे. ह्मा एकादश रुद्रात श्री महागणेश व श्री षडाननसुद्धा आहेत. कुंडलिनी जागृत झाल्यानंतर जर आपण क्षणभर डोळे उघडले तर काही वेळ आपणास सभोवार सर्व अंधुक अंधुक दिसेल कारण की ज्यावेळी कुंडलिनी शक्ती जागृत होते त्यावेळी आपली बुबुळे विस्फारीत होतात व थंडावतात ज्याला Dilatation of pupils असे वैद्यकीय शास्त्रात म्हणतात व ही प्रक्रिया पॅसिंपथॅटिक नव्व्हस सिस्टीममुळे होते. ख्रिस्तांच्या नुसत्या चिंतनाने, मननाने किंवा ध्यानात आपले आज्ञा चक्र ठीक होऊ शकते, परंतु त्यांच्याबद्दल त्यांच्या जीवनानंतर ज्या रूढी किंवा प्रणालिका बनविल्या आहेत, त्यांचे अनुकरण म्हणजे श्री ख्रिस्तांचे मनन नव्हे. आता काही गोष्टी ज्या सनातन आहेत, त्या मी तुम्हास सांगणार आहे. प्रथम म्हणजे एकाही स्त्रीकडे वाईट दृष्टीने पहाणे म्हणजे महापाप आहे. आपणच विचार करा की, रात्रंदिन जे लोक रस्त्यावरील अनेक स्त्रियांकडे वाईट नजरेने पहातात ते किती महापाप करीत आहेत ? श्री ख्रिस्तांनी या गोष्टी २००० वर्षापूर्वी आपणास सांगितल्या. परंतु त्यांनी या गोष्टी उघड करून सांगितल्या नव्हत्या आणि म्हणूनच मी त्या गोष्टी परत आपणास सांगत आहे. श्री ख्रिस्तांनी ह्याच गोष्टी सांगितल्या पण आपण त्यांना सुळी दिले. श्री ख्रिस्तांनी एवढंच सांगितलं होतं की, ही गोष्ट करू नका. कारण की ही गोष्ट घाणेरडी आहे. वाईट नजर ठेवल्याने त्याचे दुष्परिणाम काय होतात हे श्री ख्रिस्तांनी सांगितले आहे. त्यामुळे मनुष्य एखाद्या पशुसारखा वागू लागतो, कारण की, रात्रंदिवस त्याच्या मनात घाणेरड्या विचारांची चक्रे चालू असतात. यासाठी आपल्या योगशास्त्रात लिहिले आहे, की आपली चित्तवृत्ती सावरून धरा व चित्त योग्य मार्गावर ठेवा. आपले चित्त ईश्वरा प्रती नतमस्तक ठेवले पाहिजे. आम्ही योगापासून बनविले गेलो आहोत. आमची भूमी योगभूमी आहे. आम्ही अहंकारवादी नाही किंवा आम्हास अहंकार होणेही नव्हे. आम्हाला अहंकारवादिता नको आहे. आम्हाला या योगभूमीवर योग्याप्रमाणे रहायचे आहे. एक दिवस असा येईल ज्यावेळी आम्हा सर्वांना योग प्राप्त होईल. त्यावेळी सारे जग या देशाच्या चरणावर लोळण घेईल. त्यावेळेस लोकांना कळेल की, श्री ख्रिस्त कोण होते, कुठून आले व त्यांचे यथायोग्य प्रकारे या पवित्र भूमीवर पूजन होईल. आपल्या पवित्र भारतभूमीत आजही 'स्त्री' ची लज्जा राखली जाते व त्यांना सन्मानाने १६ वागवले जात आहे. आपल्या देशात आपण आईला मानतो. इतर देशातील मंडळी जेव्हा भारतात येतील त्यावेळी त्यांना कळेल. की श्री खिस्तांचा खरा धर्म भारतात अत्यंत आदराने पाळला जात आहे, ख्रिश्चन धर्माच्या राष्ट्रात नव्हे. श्री ख्रिस्तांनी म्हटलं आहे, की आपला दूसऱ्यांदा जन्म व्हावयास पाहिजे किंवा आपण द्विज व्हावयास हवे. मनुष्याचा दुसरा जन्म फक्त कुंडलिनी जागृतीमुळेच होऊ शकतो. जोपर्यंत एखाद्याची कुंडलिनी शक्ती जागृत होणार नाही, तोपर्यंत तो पुनर्जन्मास प्राप्त होणार नाही. जोपर्यंत आपला दूसरा जन्म होणार नाही, तोपर्यंत आपण परमेश्वराला ओळखू शकणार नाही. आपण सर्वांनी पार झाल्यावर बायबल वाचावे. आपणास आश्चर्य वाटेल की, त्यात श्री ख्रिस्तांनी सहजयोगाची महती सांगण्याव्यतिरिक्त दूसरं काहीही सांगितलेले नाही. एकेक गोष्ट इतकी बारीक आणि सूक्ष्म सांगितली आहे. ज्या लोकांना दृष्टी नाही, ते या सर्व गोष्टींचा विपर्यास करीत आहेत. खर्या अर्थाने बाप्तिस्मा देणे म्हणजे कुंडलिनी शक्ती जागृत करून सहस्रारापर्यंत आणणे व त्यांनतर आपल्या सहस्राराचे छेदन होऊन परमेश्वरी शक्ती व आपली कुंडलिनी शक्ती यांचा संयोग घडवून आणणे. म्हणजेच कुंडलिनी शक्तीवरील जे अखेरचे कार्य आहे. परंतु ह्या पादऱ्यांना बाप्तिस्माविषयी जरादेखील कल्पना नाही. उलट ते अनधिकार चेष्टा करीत आहेत. नाहीतर मग असे पाद्री भूत (दयेच्या) कामात गुंतलेले आढळतील. गरीबांची सेवा करा. रोग्यांची सेवा करा इत्यादी. आपण म्हणाल की, 'माताजी, हे तर चांगलं कार्य करीत आहेत.' हो, चांगलं, परंतु हे परमेश्वराचे कार्य नाही. परमेश्वराचे हे काम नाही की पैसे देऊन गरीबांची सेवा करणे. परमेश्वराचे कार्य तुम्हाला त्याच्या साम्राज्यात घेऊन जायचे नि त्याच्याशीच भेट करून द्यायची. त्यांना शांती, समृद्धी, शोभा व ऐश्वर्य या सर्वांनी परिपूर्ण करावयाचे, हे परमेश्वराचे कार्य आहे. एखादा मनुष्य चोरी करतो किंवा खोटे बोलतो किंवा गरीब म्हणून भटकतो, परमेश्वर अशा माणसाचे जाऊन पाय पकडणार नाही. हे दयेचे ( भूत) काम आहे. ते एखाद्या माणसाने करावे हे तुम्ही पूर्णपणे समजून काही ख्रिस्ती लोक धर्मांतराचे कार्य करताना आढळतील. कोठे आदिवासी माणसे असतील तिथे जातील. तिथे काही सेवेचे काम करतील. मग सर्वांना ख्रिश्चन बनवतील, परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की हे परमेश्वराचे कार्य नव्हे. परमेश्वराचे कार्य अबाधित आहे. सुख, सहजयोगात लोकांची कुंडलिनी जागृत करताच लोक बरे होतात. आम्ही सहजयोगात दिखाऊ भूतदयेचे कार्य करीत नाही. पण जर कधी आम्ही कुठे हॉस्पिटलमध्ये गेलो तर २५- ३० रोग्यांना सहज बरे करू शकतो. त्यांची कुंडलिनी जागृत करताच ते आपोआप बरे होऊ शकतात कारण की, आमची प्रेमशक्ती आहे. त्यामुळे रोग्यांची कुंडलिनी जागृती होताच त्यांच्यामधून शक्ती वाहू लागते व त्यामुळे ते बरे होतात. श्री प्रेमशक्तीमुळे. श्री ख्रिस्त कधी कोणाची पादसेवा करण्यास जाऊन बसले नव्हते, ह्या गोष्टी आपण सुज्ञपणे समजणे आवश्यक आहे. ज्या गोष्टी पूर्वी चुकीने केल्या आहेत त्याची पुनरावृत्ती करू नका. आपण स्वत: साक्षात्कार मिळवून घ्या. हे आपलं मुख्य कार्य. आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर आपणामधील शक्ती जागृत होतात. त्यामुळे सहजयोगात कर्करोगासारखे असाध्य रोग बरे झालेले आहेत, किंबहना आपण कोणालाही रोगमुक्त करू शकता. कर्करोगासारखे असाध्य रोग फक्त ख्रिस्तांनीसुद्धा अनेक लोकांना बरे केले. ते त्यांच्यामधून वाहणाऱ्या १७ सहजयोगामुळेच बरे होऊ शकतात, पण लोक बरे झाल्यावर आपल्या पूर्वीच्या मार्गावर परत जातात. ती मंडळी परमेश्वराला शोधत नाहीत. अशा लोकांना त्यांचा रोग बरा होण्यापुरता परमेश्वर आठवतो. त्यांना असे वाटत नाही, की आपण परमेश्वराला प्राप्त करणे आवश्यक आहे. जो माणूस परमेश्वराचा दीप बनू इच्छित नाही, अशा लोकांना परमेश्वराने का बरे करावे? अशा माणसांना ठीक केले काय किंवा नाही, त्यांच्यापासून जगाला प्रकाश मिळणार नाही. परमेश्वर असे दीप लावील की ज्यामुळे सर्व जगात प्रकाश पसरेल. परमेश्वराने मुर्ख लोकांना ठीक कशाला करावयाचे? ज्या माणसात परमेश्वराचं कार्य करण्याची इच्छा नाही, परमेश्वर प्राप्तीची इच्छा नाही, अशा लोकांना परमेश्वराने मदत का करावी? ज्यांना गरिबांसाठी कार्य करायचे आहे, सामाजिक कार्य करायचे आहे, त्यांनी त्याचा संबंध परमेश्वराच्या कार्याशी लावू नये. काही लोक इतक्या निम्नस्तरावर परमेश्वराचा संबंध लावतात, की एके ठिकाणी मी पाहिले की, दुकानाची पाटी 'साईनाथ बिडी' अशी होती. अशा प्रकारे परमेश्वराची चेष्टा करणे म्हणजे सर्रास परमेश्वराचा अपमान आहे. सर्व गोष्टींचे प्रमाण असले पाहिजे, मर्यादा असली पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा परमेश्वराशी संबंध लावून आपण महापाप करीत असतो हे समजले पाहिजे. 'साईनाथ बिडी' किंवा 'लक्ष्मी हिंग' म्हणजे परमेश्वराची चेष्टा आहे आणि असे केल्याने लोकांना काय लाभ होतो? काही लोक म्हणतात, 'माताजी, यामुळे आमचं शुभ झालं.' शुभ म्हणजे काय ? तर जास्त पैसे मिळाले, अशा प्रकारे धंदा केल्यास त्याचा त्रासच होईल. अशामुळे परमेश्वराचा अपमान होतो. जो माणूस प२मेशवरची दीप बनू इच्छितं नाही, अशा लोकांना प२मे२वराने श्री ख्रिस्त सर्व मानवजातीच्या कल्याणार्थ आणि उद्धारार्थ जन्माला आले होते. ते काही कोणाची वैयक्तिक संपदा म्हणून नव्हते. जे स्वतः का ॐकार रूपी प्रणव होते. सत्य होते. परमेश्वराचे इतर जे अवतार झाले त्यांची शरीरे पृथ्वी तत्त्वापासून बनविली होती. परंतु श्री ख्रिस्ताचे शरीर प्राण तत्त्वापासून बनवले गेले होते आणि म्हणूनच त्यांचे मृत्युनंतर पुनरुत्थापन झाले व हे पुनरुत्थापन झाल्यानंतरच त्यांच्या अनेक शिष्यांच्या डोक्यात प्रकाश पडला, की ते साक्षात परमेश्वर होते व नंतर मग धावाधाव सुरू झाली. मग त्यांच्या नावाचा मंत्रोच्चार वरगैरे सुरू झाला. मग ती मंडळी नाना प्रकारची भाषणे देऊ लागली. तात्पर्य परमेश्वराचा अवतार आलेला असताना त्या अवतारास ओळखून लोकांनी आपली आत्मोन्नती केल्यास चहुकडे आनंदी आनंद होईल. बरे करावे ? आपण सर्वजण परमेश्वराच्या योगास प्राप्त व्हा. अनंत आशीर्वाद ! १८ १९ ध्यानधा२णा तुम्ही सकाळी उठा, स्नान करा, बसा, चहा घ्या परंतु बोलू नका. सकाळी बोलू नका. बसून ध्यान करा कारण त्यावेळी ईश्वरी शक्तीची किरणे येत असतात, सूर्य त्यानंतर उगवतो. त्यामुळे पक्षी जागे होतात, त्यामुळे फुले उमलतात. जर तुम्ही संवेदनशील असाल तर तुम्हाला असे वाटेल, की सकाळी उठल्यामुळे तुम्ही कमीतकमी दहा वर्षांनी तरी लहान दिसाल. खरोखर सकाळी उठणे इतके चांगले आहे आणि त्यामुळे तुम्ही आपोआपच लवकर झोपता. हे झाले उठण्याबद्दल. झोपण्याबद्दल तुम्हाला काही सांगायला नको कारण ते तुमचे तुम्ही कराल. नंतर सकाळच्या वेळी फक्त ध्यान करा. ध्यानामध्ये विचार थांबविण्याचा प्रयत्न करा. डोळे उघडे ठेवून माझे फोटोकडे बघत रहा. आपले विचार थांबताहेत इकडे लक्ष घ्या. प्रथम तुम्ही विचार थांबवा व मग ध्यानात जा. विचार थांबविण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे ईश्वराची प्रार्थना. कारण विचार ही आज्ञा चक्राची स्थिती आहे. म्हणून सकाळी ईश्वराची प्रार्थना किंवा श्री गणेशाचा मंत्र म्हणा. दोन्ही एकच किंवा असे म्हणा, की 'मी सर्वांना क्षमा केली आहे.' तेव्हा सुरुवातीला श्री गणेशाचा मंत्र म्हणा, ईश्वराची प्रार्थना म्हणा आणि मग म्हणा, 'मी सर्वांना क्षमा केली आहे.' ह्याचा उपयोग होईल. मग तुम्ही जाणिवेतल्या निर्विचार स्थितीमध्ये जाता. आता ध्यान करा. त्याचे आधी ध्यान होऊच शकत नाही. जेव्हा विचार येत असतात किंवा असे वाटत असते 'मला चहा प्यायचाय, मी काय करावे, आता मला काय करायचे आहे, हे काय, ते काय' हे सर्व त्यावेळी असते तेव्हा प्रथम तुम्ही जाणिवेतल्या निर्विचार स्थितीमध्ये जा. मग आध्यात्मिक उन्नतीला सुरुवात होते. जाणिवेतल्या निर्विचार स्थितीमध्ये आल्यानंतर, त्याचे आधी नाही. तुम्ही हे समजून घेतले पाहिजे, की बुद्धीच्या पातळीवर तुम्ही सहजयोगामध्ये प्रगती करू शकत नाही. म्हणून पहिल्यांदा जाणिवेतल्या निर्विचार स्थितीमध्ये तुम्ही स्थिर व्हा. तरीसुद्धा एखाद्या चक्रावरती पकड़ आहे असे वाटेल परंतु तिकडे दर्लक्ष करा. अगदी दर्लक्ष करा. आता तुम्ही शरण जाण्यास सुरुवात करा. जर एखादे चक्र पकडले असेल तर म्हणा 'श्री माताजी, मी हे आपल्यावर सोपविले आहे.' इतर काही करण्यापेक्षा तुम्ही फक्त एवढेच म्हणा. परंतु शरण जाणे बौद्धिक स्वरूपाचे नको. तुम्ही जर अजूनही तर्कवितर्क करीत असाल आणि विचार करीत असाल की असं का म्हणायचं, तर त्यामुळे काहीही होणार नाही. जर तुमच्या हृदयात शुद्ध प्रेम आणि पावित्र्य असेल तर फारच उत्तम आणि शरणागती हा त्याचा मार्ग. सर्व चिंता, काळज्या तुमच्या आईवर सोडून द्या. अगदी प्रत्येक गोष्ट, परंतु २० शरण जाणे ही एकच गोष्ट अहंकारप्रधान समाजात अवघड झाली आहे. त्याचेसंबंधी नुसते बोलतांनासुद्धा मला थोडी काळजी वाटते. पण जर विचार आलेच किंवा चक्रावर पकड आलीच तर शरण जा, आणि लगेच चक्रे मोकळी झाली आहेत असे तुम्हाला कळून येईल. सकाळच्या वेळी इकडची बाजू तिकडे वगैरे काही करू नका. सकाळी फार हात हलवू नका. ध्यानात तुमची सर्व चक्रे सुटल्याचे तुम्हाला जाणवेल. हृदयात स्वत:चे प्रेम ठेवायचा प्रयत्न करा. तुमच्या हृदयात प्रयत्न करून बघा आणि त्याच्या अगदी मधे गुरूंना स्थापित करायचा प्रयत्न करा. आपल्या हृदयात प्रस्थापित केल्यानंतर अत्यंत भक्तीने आणि समर्पणाने त्यांना नमस्कार करा. साक्षात्कारानंतर जे काही तुम्ही तुमच्या मनात कराल ते काही काल्पनिक असणार नाही. कारण तुमचे मन, तुमची कल्पना हे प्रकाशित झाले आहेत. म्हणून अशा तऱ्हेने पुढे जा की तुमच्या गुरूंच्या, तुमच्या आईच्या चरणांशी अगदी नम्र व्हा. आता ध्यानासाठी जेव्हा आवश्यक असणारे वातावरण किंवा आवश्यक असणारा स्वभाव यांच्यासाठी प्रार्थना करा. तुम्ही ईश्वराशी एकरूप होता ते ध्यान होय. आता जर विचार येत असतील तर अर्थातच पहिला मंत्र म्हणा आणि मग आत लक्ष द्या. शिवाय तुम्ही श्री गणेशाचा मंत्र जरूर म्हटला पाहिजे. काही लोकांना त्याचा फायदा होईल आणि नंतर आत लक्ष दिले पाहिजे आणि स्वत:च सर्वात मोठा अडथळा कोणता ते बघितले पाहिजे. पहिली अडचण म्हणजे विचार, त्यासाठी निर्विचारितेचा मंत्र म्हटला पाहिजे. 'ॐ त्वमेव श्री निर्विचारिता साक्षात् साक्षात् श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः आता आपल्या अहंकाराचा अडथळा बघा. तुमच्या लक्षात येईल, की विचार नि:संशय थांबलेत, थोडासा दबाव आहेच, म्हणून जर अहंकार असेल तर हा मंत्र म्हणा, 'ॐ त्वमेव साक्षात् श्री परंतु अजून महत् अहंकार साक्षात् श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः 'महत' म्हणजे मोठा. हा मंत्र तीन वेळा म्हणा. अजूनसुद्धा अहंकार आहे असे तुम्हाला आढळून आले तर डावी बाजू उचलून उजवी खाली दाबा. एक हात फोटोकडे करून दसऱ्या हाताने डावी बाजू वर उचला आणि उजवी खाली करा म्हणजे अहंकार आणि मन (Ego & Super Ego) याचे संतुलन होईल. हे सात वेळा करा. आणि आता कसे वाटते ते बघा. तेव्हा एकदा स्वत:ला संतुलनात आणल्यानंतर आपल्या भावनांकडे म्हणजे मन:शक्तीकडे लक्ष देणे सर्वात योग्य. तिकडे लक्ष द्या. तुमच्या भावना तुमच्या आईचा विचार करून प्रकाशित करू शकता. ठीक. असे त्यांना प्रकाशित करा. ह्याच्या बरोबर तुमच्या मनाचे जे प्रश्न आहेत ते संपून जातील. जेव्हां तुम्ही ध्यानामध्ये त्यांचेकडे बघता तेव्हा तुम्ही असे बघाल, की ह्या भावना तुमच्या अंतरंगात निर्माण २१ होतात आणि जर तुम्ही त्या तुमच्या आईच्या चरणकमलावर अर्पण केल्या तर त्या भावना विरघळून जातील आणि विशाल होतील. तुम्ही अशा तऱ्हेने त्यांचे प्रसारण कराल, की तुम्हाला त्यांचेवर पूर्ण नियंत्रण आहे असे वाटेल आणि त्या भावनांवर नियंत्रण आणल्यामुळे तुमच्या भावना फारच विस्तृत, प्रकाशित आणि शक्तिमान झाल्या आहेत असे समजून येईल. आता तुम्ही काय करा. तुमच्या श्वासोच्छवासाकडे लक्ष द्या. तुमचा श्वासोच्छवास कमी करायचा प्रयत्न करा. ह्याचा अर्थ, तुम्ही श्वास बाहेर सोडा, थोडा वेळ थांबा, मग श्वास आत घ्या. एका मिनिटामध्ये तुमचा श्वास थोडा जास्त वेळ श्वास तसाच ठेवा, मग श्वास सोडा म्हणजे नेहमीपेक्षा कमी होईल. ठीक. प्रयत्न करून बघा. लक्ष भावनांवर असू द्या. म्हणजे संबंध प्रस्थापित होतील. आता बरे आहे. बघा कुंडलिनी चढते आहे. आता तुमचा श्वासोच्छवास चालू असेल तेव्हा तुमच्या लक्षात येईल, की काही काळ असा जाईल की त्यामध्ये जाणिवेबरोबर निर्विचारिता असेल, श्वास घ्या, तो तसाच ठेवा. आता श्वास बाहेर सोडा आणि सोडत रहा, परत श्वास घ्या. आता अशा तऱ्हेने श्वास घ्या की खरोखर तुमचा श्वासोच्छवास कमी कराल. तुमचे चित्त तुमच्या हृदयावर असावे किंवा तुमच्या भावनांवरही असू शकेल. काही वेळ श्वास आत ठेवणे चांगले. रोखून ठेवा, मग बाहेर काढा आणि बाहेरच ठेवा. मग थोडा वेळ बाहेरच ठेवा. मग परत घ्या. नंतर तुम्हाला कळून येईल, की थोडा वेळ तुम्ही श्वास घेणारच नाही. छान! बघा आता तुम्ही स्थिर झालात. तुमचा प्राण आणि तुमचे मन यांच्यात लय आली आहे. दोन्ही शक्ती एक होतात. आता तुम्ही कुंडलिनी चढवून वर आणा, बांधा. पुन्हा तुमची कुंडलिनी चढवा, डोक्याचे वर आणा आणि बांधा. पुन्हा एकदा कुंडलिनी चढवा आणि तीन वेळा बांधा. आता सहस्त्राराचा मंत्र तीन वेळा म्हणा: 'ॐ त्वमेव साक्षात् श्री कलकी साक्षात् निर्मला देव्यै नमो नमः श्री सहस्रार स्वामिनी मोक्षप्रदायिनी माताजी श्री आता तुमचे सहस्रार उघडेल. अशा त्हेने तुम्ही सहस्त्रार पुन्हा उघडू शकाल आणि तिथेच तुम्ही स्थिर व्हाल असे बघा, एकदा हे झालं की ध्यानात जा. श्वासोच्छवास कमी करा. हे उत्तम. श्वास इतका कमी करा, की जणू बंदच केला आहे. मात्र त्यामध्ये कोणताही त्रास नसावा. लंडन, १९८१ २२ NEW RELEASES ऑडिओ- विडिओ Lang. Type Date Title Place VCD DVD ACD 23" Jan.1975 | तीन शक्तियाँ H/M| Sp rd 594" Mumbai 19" Feb.1977 | नये सहजयोगियों से बात-चीत th New Delhi E/H 595 Sp 15" Mar.1979 | हर जगह के अपने-अपने वाइब्रेशन्स होते हैं महालक्ष्मी आणि त्यांचे महत्त्व th 596 Delhi Sp 597 th Kolhapur 4 Mar. 1984 Sp परमात्मा को जानने के लिए आपको उँचे स्तर पर उतरना चाहिए 6th Feb.1990 389* 598* Hyderabad H/E Pp साक्षी स्वरुप 7th Feb.1990 Hyderabad H 390 599 Pp 20"Mar.1993 | वे भूमि अत्यंत पवित्र भूमि हैं New Delhi H 391 Pp किताबें Code No. Title Author परम पावनी माँ की शाश्वत प्रेरक अनुस्मृतियाँ - भाग ४ B87 परम पावनी माँ की शाश्वत प्रेरक अनुस्मृतियाँ - भाग ५ B90 Great Women of India Yogi Mahajan B25 Yogi Mahajan Shri Kalki B88 The Last Judgement Yogi Mahajan B89 प्रकाशक + निर्मल ट्रांसफॉर्मेशन प्रा. लि. प्लॉट नं.८, चंद्रगुप्त हौसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड, पुणे - ४११०३८ . फोन : ०२०- २५२८६५३७, २५२८६०३२, e-mail : sale@nitl.co.in की की तुम्ही ज२ तुमच्या बरोब२ गणांनी विकसित केले त२ तुम्हाला कोणीही ऋरास देणार नाही. प.पू.श्रीमाताजी, ०९ जुलै १९८८ ---------------------- 2012_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-0.txt चतन्य लहरा जानेवारी-फेब्रुवारी २०१२ मराठी वलिक थ ुू बा ाट रट 2012_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-1.txt २हजयोगाची गंगा जरी वहात अंसिली तरी तुम ध्ये (शरी२, मन, बुद्धी) गहती अली पाहिजे. च्या घडयीम ०६ एप्रिल १९९१ 2012_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-2.txt श्री कृण्डलिनी शक्ती व श्री येश खस्त ...४ ध्यानधा२णा ...२२ 2012_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-4.txt श्री कुंडलिनी शक्ती वं श्री येश रििस्त मुंबई, २७ सप्टेंबर १९७९ 2012_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-5.txt 'श्री कुंडलिनी शक्ती आणि श्री येशु ख्रिस्त' हा विषय फारच मनोरंजक व आकर्षक असून सामान्य लोकांसाठी एक अभिनव विषय आहे कारण की आजपर्यंत कधीही कोणीही श्री येश् ख्रिस्ताचा संबंध कुंडलिनी शक्तीशी लावलेला नाही. धर्माच्या विराट वृक्षावर अनेक देशांमध्ये अनेक प्रकारच्या भाषांमध्ये अनेक प्रकारचे पुष्परूपी साधुसंत होऊन गेले. ह्या विभूतींचा आपापसात काय संबंध होता ते फक्त त्या विराट वृक्षालाच माहीत आहे. जेथे जेथे पुष्परूपी साधु- संत झाले तेथे तेथे त्यांनी धर्माचा सुगंध पसरविला. परंतु आसपासच्या लोकांना या सुगंधाचे किंवा साधु-संतांचे महत्त्व समजले नाही. तेव्हा एखाद्या संताचा संबंध आदिशक्तीशी असू शकतो किंवा नाही ह्याची जाणीव इतरजनांना असणे दूरच. मी ज्या स्थितीवरून आपणास हे सांगत आहे ती स्थिती आपणास प्राप्त झाल्यास वरील गोष्टीची अनुभूती आपणास येईल. कारण मी जे आपणास सांगत आहे हे सत्य आहे किंवा नाही हे जाणण्याचे तंत्र सध्या आपणाकडे नाही किंवा सत्य काय आहे ह्याची सिद्धता आपणाकडे सध्या नाही. तोपर्यंत आपले शारीरिक यंत्र वरील गोष्ट पडताळून पहाण्यास परिपूर्ण नसते. परंतु ज्यावेळी आपले शारीरिक यंत्र सत्याशी जोडले जाते, त्यावेळी आपण वरील गोष्टीचा पडताळा घेऊ शकतो. याचाच अर्थ प्रथम आपण सहजयोगात येऊन ' पार' होणे आवश्यक आहे. 'पार' झाल्यानंतर आपल्या हातातून चैतन्य लहरी वाहू लागतात. एखादी गोष्ट सत्य असल्यास आपल्या हातात थंड थंड चैतन्य लहरींचे तरंग येऊ लागतात व असत्य असेल तर गरम लहरी येतात. अशा तऱ्हेने प्रयोग करून आपण एखादी गोष्ट सत्य आहे किंवा नाही हे जाणू शकतो. ख्रिश्चन मंडळी श्री येशु ख्रिस्ताबद्दल जे जाणतात ते ' बायबल' ह्या ग्रंथामुळे. 'बायबल' हा ग्रंथ अतिशय गूढ आहे. हा इतका गहन आहे की कित्येक मंडळी त्यातील गहन अर्थ किंवा गुढार्थ समजू शकले नाहीत. बायबलमध्ये असे लिहिले आहे की, 'मी बाळाच्या जीभा धारण करून तुमच्यासमोर येईन.' इतर लोकांनी ह्याचा अर्थ असा लावला की, ज्यावेळी परमेश्वराचे अवतरण होईल त्यावेळी त्याच्यामधून ज्वाला निघत असतील किंवा त्याद्वारे आपण त्याला पाहू शकणार नाही. वस्तूत: जर खरा अर्थ पाहिला तर तो असा आहे की, 'माझे दर्शन आपणास सहस्रारात होईल.' 'बायबल' ग्रंथात अनेक ठिकाणी अशाप्रकारे श्री कुंडलिनी शक्ती व सहस्रार ह्याचे वर्णन आढळेल. अशा गोष्टींचे फक्त संक्षिप्त वर्णन आता इथे येणे शक्य आहे. श्री येशु ख्रिस्तांनी सांगितले आहे की, 'जे माझ्या विरोधात नाहीत ते म्लेंछ आहेत.' ह्याचा अर्थ 'जी मंडळी माझ्या विरोधात नाहीत ती माझ्याबरोबर आहेत.' आपण ख्रिश्चनमंडळींना जर विचारले की ही मंडळी कोण होती तर त्यांना ह्याचा पत्ता नाही. श्री येशु ख्रिस्तांमध्ये दोन महान शक्तींचा संयोग आढळतो. एक श्री गणेशांची शक्ती, जी येशु ख्रिस्ताची मूळ शक्ती मानली गेली आहे व दुसरी शक्ती श्री कार्तिकेयांची, त्यामुळे श्री येशु ख्रिस्तांचे स्वरूप हे संपूर्ण ब्रह्म तत्व, ॐ कार रूपी आहे. श्री येशु ख्रिस्ताचे वडील साक्षात् श्रीकृष्ण असल्यामुळे, श्रीकृष्णांनी त्यांना जन्मापूर्वीच अनेक वर दिले होते. त्यापैकी एक वरदान हे की तुम्ही नेहमी माझ्यापासून वरच्या स्थानावर स्थित असाल. ह्याचे स्पष्टीकरण असे देता येईल की ६ 2012_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-6.txt श्रीकृष्णांचे स्थान आपल्या मानेच्या ठिकाणी असलेल्या विशुद्धी चक्रावर आहे, तर श्री ख्रिस्तांचे स्थान आपल्या डोक्यात मार्गील बाजूस स्थित असलेल्या आज्ञा चक्रावर आहे. तसेच दुसरा वर श्रीकृष्णांनी असा दिला होता की, सा्या विश्वाचे आधार व्हाल. तिसरा वर असा की 'मला पूजेमध्ये जे प्राप्त होते, त्याचा सोळावा हिस्सा सर्वप्रथम तुम्हाला मिळेल.' या प्रकारे अनेक वरदानं दिल्यानंतर श्रीकृष्णांनी त्यांना अवतार घेण्याची आज्ञा दिली. दोन डोळ्यांच्या दृष्टी वाहून नेणार्या नसा छेदतात तिथे 'तुम्ही' आपण 'श्री मार्कडेय' पुराण वाचल्यास वरील गोष्टी आपणास समजतील कारण की यात श्री मार्कडेय यांनी अशा अनेक सूक्ष्म गोष्टींची उकल केली आहे. ह्याच पुराणांत श्री महाविष्णुंचे वर्णनसुद्धा केले आहे. आपण ध्यानात जाऊन हे वर्णन ऐकले तर लक्षात येईल की हे वर्णन श्री येशु ख्रिस्तांचेच आहे. आता आपण श्री ख्रिस्त हा शब्द अभ्यासिला तर असे लक्षात येईल की, हा शब्द 'कृष्ण' या शब्दाच्या अपभ्रंशापासून निर्मित आहेत आणि ह्यामुळेच त्यांना ख्रिस्त म्हणतात. त्यांचे नावसुद्धा 'जिझस' ज्या प्रकारे बनविले गेले आहे ते मनोरंजक आहे. श्री यशोदा मातेस 'येंसु' या नावांनी संबोधिले जात असे, तर उत्तर प्रदेशात अजूनही कोणाचे नाव 'येशु' असल्यास तसे न म्हणता 'जेंसु' म्हणतांना आपणास आढळेल. यावरून असे स्पष्ट होते की, यशोदा पासून येंशु व त्यापासून जसू व त्यापासून 'श्री जिझस ख़्ाईस्ट' हे नाव तयार झाले आहे. झाला आहे. वास्तविक श्री येशु ख्रिस्ताचे वडील श्री कृष्णच ज्या ज्या वेळेस श्री ख्रिस्त आपल्या वडिलांच्या गोष्टी सांगत असत त्या त्या वेळी ते श्रीकृष्णांबद्दल सांगत होते. ते विराटाच्या गोष्टी करत होते कारण त्यांच्या अवतरणाच्या काळात जरी श्रीकृष्णांनी त्यांच्याबरोबर अवतार घेतला नव्हता तरी त्याचे सर्व कार्य विराट पुरुषाला म्हणजेच 'परमेश्वराला' कसे जाणावे याकरताच होते. श्री ख्रिस्तांची आई साक्षात श्री महालक्ष्मी होती. श्री मेरी माता. त्याच श्री महालक्ष्मी व आदिशक्ती होत आणि आपल्या मातेस त्यांनी 'होली घोस्ट' म्हणून म्हटलेले आहे. श्री ख्रिस्ताकडे एकादश रुद्राच्या शक्त्या आहेत, म्हणजेच अकरा संहार शक्त्या होत. ह्या शक्त्यांची स्थाने आपल्या माथ्यासभोवार आहेत. ज्यावेळेस श्री कलकी शक्तीचे अवतरण होते, त्यावेळेस ह्या सर्व अकरा शक्त्या संहाराचे कार्य करतात. या अकरा शक्त्यांपैकी एक शक्ती श्री हनुमानांची आहे तर दुसरी श्री भैरवनाथांची आहे. या दोन शक्तींना बायबलमध्ये अनुक्रमे सेंट मायकेल व सेंट गॅब्रियल अशी नावे दिलेली आहेत. आपण ह्या शक्तींना सहजयोगात येऊन पार झाल्यावर इंग्रजीत संबोधित करूनही त्यांना जागृत करू शकतो अथवा मराठीत किंवा संस्कृतमध्ये पण संबोधित करून जागृत करू शकतो. आपल्या उजवीकडील नाडी-पिंगला नाडी ही श्री हनुमानजींच्या शक्तीने कार्यान्वित होत असते. ज्यावेळेस आपल्या पिंगला नाडीवर दाब येतो किंवा त्यात अवरोध निर्माण होतो, त्यावेळेस श्री हनुमानजींच्या मंत्राने लगेच फरक जाणवतो. तसेच जर श्री सेंट मायकेल यांचे नाव घेतले तरी पिंगला नाडीत फरक जाणवेल. आपल्या डावीकडील नाडी, ७ 2012_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-7.txt इडा नाडी सेंट गॅब्रियल किंवा श्री भैरवनाथांच्या शक्तीने कार्यान्वित होत असते व त्यांच्या मंत्रामुळे ईडा नाडीवरील त्रास किंवा अवरोध कमी होतो. वरील गोष्टींचा पडताळा सहजयोगात येऊन पार झाल्यावर कोणासही येऊ शकतो हे सांगण्याचे तात्पर्य एवढेच की, आपण स्वत:ला हिंदु मुसलमान किंवा ख्रिश्चन असे वेगळे करून आपापसात भांडण करणे म्हणजे मूर्खपणा आहे. आपण यातील तत्त्वाची गोष्ट पकडली तर लक्षात येईल, की एकाच धर्माच्या वृक्षावरील ही अनेक फुले आहेत व आपापसात एका शक्तीमुळे संबंधित आहेत. आपणास कदाचित जाणून आश्चर्य वाटेल की, सहजयोगात कुंडलिनी जागृती होणे हे साधकाच्या आज्ञा चक्रावर फार अवलंबून असते. सध्याच्या युगात बऱ्याचशा मंडळींवर अहंकाराची छाप जास्त आहे कारण की, अनेक मंडळी अहंकाराच्या प्रवृत्तीत गुंतलेली आहेत. अहंकारी वृत्तीमुळे मनुष्य आपल्या खऱ्या धर्मापासून विचलीत होतो व त्याची दिशाभूल झाल्यामुळे तो अहंकाराला पुष्टी देणारी जी कार्ये आहेत, अशा कार्यात सतत मग्न असतो. या अहंकारापासून मुक्तता मिळविण्यासाठी श्री येशू ख्रिस्ताची फार मदत होते. किंवा एकाच धमच्या वृक्षावरील ही ज्याप्रमाणे श्री महंमद पैगंबरांनी कुंडलिनी जागृती व दुष्ट शक्तीपासून कसे निवारण करायचे याबद्दल लिहिले आहे, त्याचप्रमाणे श्री ख्रिस्तांनी फारच सोप्या प्रकारे आपल्यामध्ये कोणत्या शक्ती आहेत व कोणती शस्त्रे आहेत त्याबद्दल सांगितले आहे. अनेक फुले आहेत वे त्यापैकी प्रथम म्हणजे 'क्षमा करणे' हे होय. जे श्री गणेश तत्त्वामध्ये परोक्ष रूपाने कार्य करते, ते मनुष्य तत्त्वांत क्षमेच्या रूपाने कार्यान्वित होते. वास्तविक क्षमा हे फार मोठे आयुध आहे कारण त्यामुळे मनुष्य अहंकारापासून बचावला जातो. जर आपणास कोणी दु:ख दिले, त्रास दिला किंवा कोणी आपला अपमान केला, तर आपले मन सारखे त्याबद्दल विचार करीत राहील व उद्विग्न होईल. आपण रात्रंदिवस अशा माणसाबद्दल विचार कराल व झालेल्या घटना परत परत आठवून आपापसात एका शक्तीमुळे संबंधित आहेत. स्वत:ला त्रास करून घ्याल. परंतु यातून मुक्त होण्यास सहजयोगात आम्ही अशा माणसांस सर्वांना क्षमा करण्यास सांगतो. दूसर्यांना क्षमा करणे हे एक मोठे आयुध ख्रिस्तांमुळे आम्हास प्राप्त झाले आहे. ज्यामुळे आपण स्वत:ला इतरांपासून होणाऱ्या त्रासांतून मुक्त करू शकतो. श्री ख्रिस्तांकडे अनेक शक्त्या होत्या व त्यामध्ये एकादश रुद्र स्थित आहेत हे वर सांगितलेले आहे. इतक्या सर्व शक्त्या त्यांच्यामध्ये असूनसुद्धा त्यांनी स्वत:ला क्रुसावर का टांगून घेतले किंवा यामधून ते स्वत:स का वाचवू शकले नाहीत? श्री ख्रिस्ताकडे इतक्या शक्त्या होत्या की ते त्यांना त्रास देणार्याचे क्षणात हनन करू शकले असते. त्याची आई श्री मेरी माता साक्षात् श्री आदिशक्ती होती व त्या ८ 2012_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-8.txt मातेससुद्धा तिच्या मुलावरील होणारे अत्याचार पाहवले गेले नाहीत. परंतु परमेश्वराला नाटक करावयाचे होते. खरी गोष्ट तर ही आहे, की श्री ख्रिस्त सुख किंवा दु:ख यात गुरफटले नव्हते व त्यांना हे नाटक पूर्णपणे वठवायचे होते. त्यांच्यासाठी सर्व खेळ होता, पण लोकांनी त्यांना सुळावर चढविले ती मंडळी किती मूर्ख होती ? त्या काळच्या लोकांमधील मूर्खपणा निघून जावा म्हणून श्री ख्रिस्त स्वत: गाढवावर स्वार होत होते. आपणास कधी डोकदुखीचा त्रास होत असल्यास आपण कुठलेही औषध न घेता, श्री ख्रिस्तांची अशी प्रार्थना करा, की या जगात ज्यांनी कोणी आम्हाला त्रास दिला आहे, अशा सर्वांना क्षमा करा. तर आपली डोकेदखी लगेच थांबेल. मात्र यासाठी आपण सहजयोगात येऊन कुंडलिनी जागृती घेऊन त्यानंतर पार होणं आवश्यक आहे कारण सहजयोगात कुंडलिनी शक्तीच्या जागृतीनंतर साधकामधील श्री ख्रिस्त तत्त्व जागृत होते, नाहीतर नाही. हे चक्र इतकं सूक्ष्म आहे, की डॉक्टर्ससुद्धा हे पाहू शकत नाहीत. या चक्रावर एक अती सूक्ष्म द्वार आहे. ह्यामुळेच श्री ख्रिस्तांनी म्हटलं होतं की, 'मी दरवाजा आहे' हे अतिसूक्ष्म द्वार उल्लंघण्यास सोपे व्हावे, याकरिताच श्री ख्रिस्तांनी या भूतलावर अवतार घेतला व स्वत: हे द्वार प्रथम उल्लंघवले. आपल्या अहंभावामुळे आपण श्री ख्रिस्तांना सुळावर चढविले कारण की एखादा मनुष्य परमेश्वर म्हणून कसा येऊ शकतो, हे आम्हाला, आमच्या बुद्धीला पटले नाही व आपण आपल्या अहंकारामुळे सत्याचा धिक्कार केला. श्री ख्रिस्तांनी असे कोणते वाईट कृत्य केले होते की ज्यामुळे त्यांना सुळावर चढविले गेले! उलट जगातील अनेक रोगी लोकांना त्यांनी त्यांच्या शक्तीने बरे केले. जगात सत्याचा प्रचार केला. लोकांना कित्येक चांगल्या गोष्टी शिकवल्या, लोकांना सुव्यवस्थित, सुसंस्कृत जीवन जगायला शिकविले, ते नेहमी प्रेमाच्या गोष्टी करत. लोकांसाठी अनेक चांगल्या गोष्टी करूनसुद्धा अखेरीस आपण त्यांना दुःख दिले, त्रास दिला. जी माणसं तुम्हाला घाणेरडे शिकवतात किवा तुम्हाला मूर्ख बनवितात त्याच्या मात्र तुम्ही पाया पडाल. मूर्खपणाची किती कमाल आहे बघा ? हल्ली कोणीही सोम्या- गोम्याने गुरू व्हावं, लोकांना लुबाडावं, लोकांकडून पैसे उकळावेत असे चालले आहे . अशांची लोक वाहवा करतात. कोणी सत्यावर उभे राहून लोकांना खरा मार्ग दाखवायचा म्हटलं तर त्याचे कोणी ऐकत तर नाहीतच, परंतु उलट त्यांच्यावर हल्ले चढवतात. अशा महामुर्ख लोकांना धडे शिकविण्यासाठी परमेश्वराने त्यांच्या सुपुत्राला, श्री ख्रिस्तांना या जगात पाठविले, पण त्यांना लोकांनी सुळी दिले आणि असेच प्रकार अनेक वेळा लोक करत आहेत. आपण इतिहास वाचाल तर हे आपल्या लक्षात येईल. ज्या ज्या वेळेस परमेश्वराने अवतार घेतला आहे किंवा संत महात्म्यांनी अवतार घेतला आहे, त्या त्या वेळेस लोकांनी त्यांना दु:ख, कष्ट व त्रास दिलेले आहेत. त्यांच्याकडून शिकण्याऐवजी स्वत: मूर्खासारखे वागले. महाराष्ट्रातील संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज किंवा श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्याबाबतीत हेच दिसून येईल. तसेच श्री गुरुनानक, श्री महंमद साहेब ह्यांचे बाबतीत पण तसाच प्रकार झाल्याचे दिसेल. मनुष्य नेहमी सत्यापासून पळत असतो व असत्य गोष्टींना चिकटून राहतो. ९ 2012_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-9.txt जेव्हा कोणा साधु-संतांचे किंवा परमेश्वराचे अवतरण होते, त्यावेळी जर असा प्रश्न विचारला की ही व्यक्ती अवतारी संत अथवा पवित्र आहे का? तर सहजयोगात लोकांना असा प्रश्न विचारताक्षणीच लगेच थंड लहरी हातात येऊन अशा प्रश्नाचे होकरार्थी उत्तर मिळेल. गत गोष्टीमुळे मनुष्याचा अहंकार बळावतो. उदा.मी अमक्याचा शिष्य आहे इत्यादी. परंतु जे समोर प्रत्यक्ष प्रमाण असते त्याचे माणसाला भान नसते. त्यात मनुष्य स्वत:चा स्वार्थ गमावतो. आता पहा स्वार्थ म्हणजे 'स्व' चा अर्थ आपण समजणे आवश्यक आहे. आज गंगा समजा एका ठिकाणाहून वहात आहे, पण आपण दुसरीकडे जाऊन बसलात व म्हणू लागलात की, 'गंगा या ठिकाणाहून वाहत आहे व आम्ही गंगानदीवर बसलो आहोत.' हे जसे हास्यास्पद होईल, तद्वतच ही गोष्ट होय. आपणासमोर आज जे साक्षात किंवा प्रमाण आहे. त्याचाच स्वीकार करा. श्री ख्रिस्तांच्यावेळी देखील अशीच परिस्थिती होती. त्यावेळी श्री ख्रिस्तांनी कुंडलिनी जागृतीचे अनेक प्रयत्न केले परंतु महामुश्किलीने २१ जणांना त्यांनी पार केले. सहजयोगात मात्र हजारो जण पार झाले आहेत. श्री ख्रिस्त त्यावेळी अनेकांना पार करू शकले असते पण त्यांच्या शिष्यांनी असा विचार केला, की श्री ख्रिस्त फक्त रोग्यांना बरे करतात व त्या व्यतिरिक्त काही असेल असे त्यांना वाटले नाही. त्यामुळे त्यांचे सर्व शिष्य सर्व प्रकारच्या रोग्यांना त्यांचेकडे घेऊन येत असत. श्री ख्रिस्तांनी अनेक वेळा पाण्यावर चालून दाखविले होते कारण की ते स्वत: प्रणव होते, ॐकाररूपी होते. इतके असूनसुद्धा त्यावेळच्या सुपुत्र होते. महामुश्किलीने त्याकाळी श्री ख्रिस्तांनी काही कोळ्यांना एकत्र केले (कारण की इतर कोणी मंडळी त्यांच्याबरोबर यायला तयारच नव्हती) व फार मूश्किलीने त्या कोळ्यांना त्यांनी पार केले. पार केल्यावर ही कोळी मंडळी खिरिस्तांकडे येत. 'आमच्या येथे सहजयोगातसुद्धा बरीच मंडळी पार व रोगमुक्त झाली आहेत.' मनुष्याने समजले पाहिजे की, अहंकार हा फार सूक्ष्म आहे. लोकांच्या हे लक्षात आले नाही, की श्री ख्रिस्त परमेश्वराचे रोग्याला बरे करण्यासाठी घेऊन कुणा ना कुणा आता दुसरा प्रकार आढळतो, तो म्हणजे आपल्या अहंकाराशी लढायचे. ते पण ठीक नाही. अहंकाराशी टक्कर देऊन तो नाहीसा होत नाही. तो आपल्यात शोषित झाला पाहिजे. ज्यावेळेस आपले चित्त कुंडलिनीवर विराजमान होते व अशावेळी कुंडलिनी आपल्या ब्रह्मरंध्रास छेदते व विराटांत सामील होते, त्यावेळी अहंकार शोषित होतो. खरा अहंकार म्हणजे विराट अहंकार म्हणजेच त्या विराट शक्तीचा अहंकार किंबहना विराटच अहंकार आहे. आपल्यामधील अहंकार नाही. काय करता आपण? 'अहंकराति सं: अहंकार:' आपण स्वत:ला विचारून पहा, की सुटत आपण काय करतो ? एखाद्या मृत वस्तूचा आकार बदलण्याव्यतिरिक्त आपण काही करू शकतो का? एखाद्या फुलापासून आपण फळ बनवू शकतो का? हे नाक, हे तोंड, हे सुंदर मनुष्य शरीर आपणास प्राप्त झाले, हे कसे झाले ? आपण अमीबापासून मानव स्थितीला कसे प्राप्त झाले ? हे कसे झाले ? परमेश्वराची असीम कृपा होय, की ज्यामुळे आपणास अतिसुंदर असा मानव देह प्राप्त झाला. काय मानव याची परतफेड करू शकतो का? आपण असे कोणतेही जिवंत कार्य करू शकतो? एका टेस्ट बेबीच्या निर्माणानंतर मनुष्यात इतका मोठा अहंकार निर्माण झाला, त्यातही पाहिले तर मूलत: हे कार्य जिवंत नाही कारण की, ज्याप्रकारे आपण एखाद्या झाडाचे (क्रॉस ट्युब १० 2012_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-10.txt ब्रिडींग) करतो तद्वतच एका ठिकाणाहन जिवंत जीव घेऊन ही क्रिया केली आहे, पण ह्या गोष्टीबद्दलसुद्धा मानवाला केवढा अहंकार? चंद्रावर जाऊन पोहोचले तर किती अहंकार ! ज्याने चंद्र-सूर्यासारखे अनेक ग्रह, तारे व ही सृष्टी बनविली, त्याच्यापुढे आपला अहंकार दांभिक आहे, खोटा आहे व त्या विराट पुरुषाचा अहंकारच सत्य आहे, कारण की, तो सर्व करीत आहे. विराट सर्व करीत आहे हे समजले पाहिजे. तेव्हा श्री विराट पुरुषालाच सर्व काही करू द्या. आपण एक यंत्राप्रमाणे आहोत. समजा मी एखाद्या माईकवरून बोलत आहे व माईक मधून माझे बोललेले आपणापर्यंत वहात आहे. माईक फक्त साक्ष आहे, पण बोलण्याचे कार्य मी करत आहे व ती शक्ती माईकमधून वहात आहे. तद्वत आपण परमेश्वराचे एक यंत्र आहात. त्या विराटाने आपणास घडविले आहे. तेव्हा त्या विराटाची शक्ती आपणामधून वाहू द्या व स्वत:चा अर्थ लावून घ्या. हाच अर्थ उलगडून सांगण्यासाठी आज्ञा चक्र की, जे अतिशय कठीण चक्र आहे व ज्यावर स्थित अतिशय सूक्ष्म त्त्व ॐकार, प्रणव स्थित आहे, तेच म्हणजे श्री ख्रिस्त हे या जगात अवतरीत झाले. आता कुंडलिनीचा व श्री ख्रिस्तांचा संबंध म्हणजे सूर्याचा सूर्यकिरणाशी जो संबंध, त्याप्रमाणे किंवा चंद्राचा चंद्रिकेशी जो संबंध, त्याप्रमाणे आहे. पुरुष श्री कुंडलिनीने, म्हणजेच श्री गौरीमातेने आपल्या शक्तीने, तपस्येने, मनोबळाने व पुण्याईने श्री गणेशांना निर्माण केले. ज्यावेळेस श्री गणेश स्वत: अवतार घेण्यास सिद्ध झाले त्यावेळेस श्री ख्रिस्ताचा जन्म झाला. या संसारात अनेक गोष्टी आहेत ज्यांचा उलगडा अजूनही मानवास झालेला नाही. आपण असा विचार करता का की एखाद्या बीजामध्ये अंकुर कसा निर्माण होतो? आपण श्वास कसे घेतो? आपलं चलन-वलन कसं होतं ? आपल्या मेंदमध्ये शक्ती कोठून येते? आपण या संसारात कसे आलो ? अशा कित्येक गोष्टी आहेत. काय मनुष्य या सर्वांचे निदान लावू शकतो का? आपण म्हणतो की, पृथ्वीत गुरुत्त्वाकर्षणाची शक्ती आहे. परंतु आपण असा विचार करा की ही शक्ती कोठून आली? आपणाला अनेक गोष्टींचा उलगडा अजून झालेला नाही कारण की आपण भ्रमात आहात व या भ्रमाचा बीमोड करावयास हवा. जोपर्यंत आपणामधील भ्रमाचा भोपळा फुटणार नाही, तोपर्यंत आपणामध्ये भ्रामकता जास्त प्रमाणात बळावेल. या संसारात मानवाच्या उत्क्रांतीसाठी त्याच्या भ्रमाचा विच्छेद होणे हे आवश्यक आहे. ज्या ज्या वेळेस मानवाने किंवा कोणत्याही जीविताने उत्क्रांतीसाठी पाऊल उचलले त्या त्या वेळी अवतार झालेला आहे. आपणास माहीतच आहे की श्री विष्णू, श्रीराम अवतार घेऊन वनात फिरले. तसेच मानवाला समजवण्यासाठी एक आदर्श राजा कसा असावा याचे सुंदर नाटक त्यांनी प्रदर्शित केले. अशाचप्रकारे श्रीकृष्णाचे जीवन होते आणि त्याचप्रमाणे श्री येशु ख्रिस्ताचे जीवन होय. श्री ख्रिस्तांच्या जीवनाकडे लक्ष टाकल्यास एक गोष्ट फार प्रकर्षाने निदर्शनास येते. ती म्हणजे त्याकाळच्या समाजाच्या लोकांतील महामूर्खपणा, ज्यामुळे ही महान व्यक्ती सुळावर चढवली गेली. इतकी मूर्खता की, त्यावेळी एका चोरास, गुन्हेगाराला सोडून द्यावे की, श्री ख्रिस्तांना? असा लोकांना सवाल केला असता तेथील ज्यू लोकांनी चोराला सोडून द्यावे व श्री ख्रिस्तांना फाशी द्यावे, ११ 2012_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-11.txt अशी मागणी केली. आज ह्याच लोकांची काय परिस्थिती आहे आपणास माहीत आहे. त्यांनी जे पाप केलेले आहे, ते अनेक जन्मात फिटणार नाही, धुतलं जाणार नाही. अजूनही अशी मंडळी अहंकारात गुरफटलेली आहेत. त्यांना वाटते की आम्ही फार मोठं पुण्यकर्म केले. अजूनही जर ह्या लोकांनी परमेश्वराजवळ क्षमा मागितली की 'हे परमात्मा, तुमच्या पवित्र तत्त्वाला फाशी दिल्याबद्दल आम्हाला क्षमा करा. आपले पवित्र तत्त्व नष्ट केले त्याबद्दल आम्हाला क्षमा करा." तर परमेश्वर लोकांना लगेच क्षमा करील. परंतु क्षमा मागणे ही मानवाला फार कठीण गोष्ट वाटते. तो अनेक दृष्टता करून जातो. अशी जगात किती माणसं आहेत की, ज्यांनी संतांचे पूजन केले आहे. आपण श्री श्री विस्तांनी गुरुनानकांचं उदाहरण घ्या. पदोपदी त्यांना लोकांनी सतावले आहे. श्री कबीरांचे उदाहरण घ्या. या जगात लोकांनी आजपर्यंत प्रत्येक संतांना दुःखाशिवाय दुसरं काहीच दिलं नाही, पण मी आता सांगू इच्छिते की जग आता बदलले आहे. सत्ययुगाची सुरुवात झाली आहे. आपण प्रयत्न करून पाहू शकता. आपण कोणाही संतांना- साधुंना आता त्रास देऊ शकणार नाही. याचे कारण श्री ख्रिस्तच आहेत. श्री खिस्तांनी जगांत फार मोठी शक्ती संचारीत केली आहे, की ज्यामुळे संतांना त्रास देणाऱ्या मंडळींना कष्ट भोगावे लागतील, त्यांना शिक्षा होईल. श्री खरिस्ताचे जंगांत फार मोठी शक्ती संचारीत केली आहे, की ज्यामुळे दुष्ट एकादश रुद्र आज पूर्णतया सज्ज आहेत आणि त्यामुळेच जे कोणी साधु- संतांना त्रास देतील त्यांचा सर्वनाश होईल. कोणत्याही महात्म्यास सतावणे हे महापाप आहे. आपण श्री येशु ख्रिस्तांच्या उदाहणावरून पूर्णपणे समजून घ्या की अशा प्रकारची मूर्खता करू नका. जर अशी मूर्खता आपण परत केली तर आपला कायमचा सर्वनाश होईल. संतांना त्रा देणाच्या दुष्ट मंडळींना श्री ख्रिस्तांच्या जीवनातून शिकण्यासारखी फार मोठी गोष्ट असेल तर ती म्हणजे 'ठेविले अनंते तैसेचि रहावे', त्यांनी आपला व्यवसाय कधी बदलला नाही. त्यांनी स्वत:ला कधी बैरागी समजून समाजातून दूर ठेवले नाही. उलट ते काही लग्न समारंभास गेले, तिथे त्यांनी स्वत: त्यांनी कष्ट भोगावे लागतील लग्नाची व्यवस्था केली. एकदा तर लग्नाच्या वेळी पाण्यापासून द्राक्षाचा रस निर्माण केला, असे वर्णन बायबलमध्ये आहे. आता माणसाने फक्त हाच एक विषय त्यातला निवडून काढला की श्री ख्रिस्तांनी पाण्यापासून वाइन बनविली, म्हणजे ते दारू पीत होते. आपण जर हिब्रू भाषेचा अभ्यास केलात तर लक्षात येईल की, वाइन ह्या शब्दाचा अर्थ शुद्ध ताज्या द्राक्षाचा रस. त्याचा अर्थ दारू होत नाही. श्री खिस्तांचे कार्य होते की, आपले आज्ञा चक्र मोकळे करून १२ 2012_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-12.txt आपला अहंकार विरघळवायचा. माझे कार्य आहे, की मी आपली कुंडलिनी शक्ती जागृत करून आपल्या सहस्राराचे छेदन करणे हे समग्रतेचे कार्य असल्यामुळे हे कार्य प्रत्येकाच्या बाबतीत मला करावयाचे आहे. मला समग्रतेत श्री ख्रिस्तांबद्दल, श्री गुरुनानकांबद्दल, श्री जनकांबद्दल व अशा अनेक अवतारांबद्दल सांगावयाचे आहे. त्याप्रमाणे मला श्रीकृष्ण, श्रीराम इत्यादी अवतारांबद्दलही सांगावयाचे आहे. त्याचप्रमाणे श्री शिवांबद्दल. कारण की, या सर्व देवदेवतांच्या शक्ती आपणामध्ये आहेत. आता समग्रता घडून येण्याची वेळ आली आहे. जे परमेश्वर शोधत आहेत त्या सर्वांना परमेश्वर प्राप्ती कलियुगातच मिळेल व हे कार्य बहुसंख्य लोकांना करण्यास मिळेल व याचा सर्व न्याय कलियुगातच होईल. सहजयोग हा अखेरीचा निवाडा आहे. ह्याबद्दल बायबलमध्ये वर्णन केले आहे. सहजयोगात आल्यानंतरच आपला न्याय किंवा निवाडा होतो. परंतु आपण सहजयोगात आल्यावर समर्पित होणे आवश्यक आहे कारण की, सर्व काही मिळाल्यावर त्यात टिकून राहणे व जमून बसणे, त्यांत स्थिर होणे हे फार महत्त्वाचे आहे. बरेच लोक मला विचारतात, 'माताजी, आम्ही स्थिर केव्हा होणार?' हा प्रश्न असा आहे, की समजा एखाद्या नावेत बसून जात आहात, नाव स्थिर झालेली आपणास उमजते किंवा असे समजा आपण दचाकी सायकल चालवित आहोत. ती चालवतांना ज्यावेळेस आपण डगमगत नाही व स्थिर होतो ते जसे कळते तसेच, सहजयोगात येऊन आपण स्थिर झाल्याचं कळतं. हा न्याय ज्याचा त्यानेच म्हणजे स्वत:च करावयाचा आहे. ज्यावेळेस सहजयोगात येऊन आपण स्थिर होतो. त्यावेळेस निर्विकल्पता प्रस्थापित होते. जोपर्यंत कुंडलिनी शक्ती आज्ञा चक्र उल्लंघून पुढे जात नाही, तोपर्यंत निर्विचार स्थिती प्राप्त होत नाही. साधकांत निर्विचारिता प्रस्थापित होणं ही साधनेतील पहिली पायरी आहे. ज्यावेळेस कुंडलिनी शक्ती आज्ञा चक्राचे उल्लंघन करते त्यावेळेस निर्विचारिता लगेच प्रस्थापित होते. आज्ञा चक्राच्या वर असलेले सूक्ष्मद्वार श्री येशु ख्रिस्तांच्या शक्तीमुळेच कुंडलिनी शक्तीसाठी खुले केले जाते व हे द्वार उघडण्यासाठी श्री ख़्रिस्तांची प्रार्थना 'दी लॉर्डस् प्रेयर' म्हणावयास लागते. हे द्वार उल्लंघून गेल्यानंतर कुंडलिनी शक्ती आपल्या मेंदमधील, ज्यास लिंबीक एरिया म्हणतात, त्यात प्रवेश करते, यालाच 'परमेश्वराचे साम्राज्य' म्हणतात. कुंडलिनीने या साम्राज्यात प्रवेश केल्यांनतरच निर्विचार स्थिती येते. या मेंदमधील लिबिंक एरिया ह्या भागात आपल्या शरीरात असलेल्या सातही मुख्य चक्रांना व इतर उपचक्रांना चलीत करणारी चक्रे असतात. आता आज्ञा चक्र कोणत्या कारणांमुळे खराब होते ते पाहू या. आज्ञा चक्र बिघडण्याचे मुख्य कारण आपले डोळे. मनुष्याने आपल्या डोळ्यांची फार निगा घ्यावयास हवी कारण की डोळे फार महत्त्वपूर्ण आहेत. दूसरे कारण आपण आपला माथा कोणाही अनधिकारी व्यक्तीसमोर किंवा वाईट ठिकाणी टेकवल्यामुळे आज्ञा चक्र खराब होते. ह्यासाठीच श्री ख्रिस्तांनी सांगितले होते की आपला माथा वाटेल तिथे झुकवायचा नाही कारण की, असे केल्याने अजाणतेपणाने आपण जे कमवलेले असते ते त्यासमोर गमावून बसतो. फक्त परमेश्वरी अवतार असलेल्या व्यक्तीसमोरच माथा टेकवला पाहिजे, दुसर्या कोणाही १३ 2012_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-13.txt माणसासमोर आपले डोके टेकवायचे नाही. हे फार महत्त्वपूर्ण आहे. आपण आपले डोके कुठे चुकीच्या ठिकाणी टेकवले तर लगेच आपले आज्ञा चक्र पकडले जाणार. सहजयोगात आमच्या पहाण्यात आले आहे, की आजकाल इतर अनेक जणांची आज्ञा चक्रे खराब असतात. याला कारण चुकीच्या ठिकाणी डोकं टेकवणे किंवा चुकीचे गुरू केल्यामुळेसुद्धा आज्ञा चक्र बिघडते. डोळ्यांचे कित्येक रोग वरील अनेक कारणास्तव होतात. हे चक्र स्वच्छ ठेवण्यासाठी मनुष्याने नेहमी अत्यंत पवित्र गोष्टीचे वाचन केले पाहिजे. अपवित्र गोष्टी मुळीच वाचता कामा नयेत. बऱ्याच जणांना असं वाटतं की, त्यात काय झालं? किंवा आमचा धंदा असल्यामुळे काही गोष्टी कराव्या लागतात. परंतु अशा अपवित्र गोष्टींमुळे डोळे बिघडतात. मला हे समजत नाही, ज्या गोष्टी खराब असतात त्या गोष्टी माणसं का करतात ? एखाद्या अपवित्र किंवा गलिच्छ माणसाकडे बघितल्यानंतरसुद्धा आज्ञा चक्र बिघडू शकते. श्री ख्रिस्तांनी फार जोरात ठासून सांगितले होते की, 'तुम्ही व्यभिचार करू नका, पण मी तुम्हाला सांगतो, की तुमची नजरदेखील व्यभिचारी असता कामा नये.' त्यांनी इतकं ठासून सांगितलं होतं , की जर आपली नजर अपवित्र असेल, तर आपल्याला डोळ्यांचा त्रास होणार व डोळे कमकुवत होणार. याचा अर्थ असा नाही, की आपल्याला चष्मा घालावयास लागत असेल तर आपण अपवित्र किंवा गैर व्यक्ती होतो. परंतु काही वयानंतर चष्मा लावावाच लागतो हा जीवनाचा नियम आहे. परंतु डोळे खराब होतात ते आपली नजर स्थिर न ठेवल्यामुळे व एका ठिकाणाहून दुसरीकडे सारखी नजर फिरवल्यामुळे. काही लोकांचे चित्त सारखं एका ठिकाणाहून दुसरीकडे धावत असतं, अशा लोकांना हे कळतसुद्धा नाही, की अशाप्रकारे एकसारखी नजर एका ठिकाणाहून दुसरीकडे फिरवल्यामुळे आपले डोळे बिघडत असतात. आज्ञा चक्र बिघडण्याचे दुसरे कारण म्हणजे माणसाची कार्यपद्धती. समजा आपण पुष्कळ काम करता, फारच अती कम्मी आहात व आपण चांगली कामे करत आहात, कुठलंही वाईट कार्य करत नाही. तर अशा अतीकर्मामुळे मग ते अती वाचन असो, की अती शिवणकाम असो, की अतिशय अभ्यास असो, की मग अती विचार असो, आज्ञा चक्र बिघडते. याचे कारण असे की, ज्यावेळेस तुम्ही अती कर्म करता, त्यावेळेस तुम्ही परमेश्वराला विसरता. त्यावेळी आपणामध्ये ईश्वरप्रणिधान स्थित होत नाही. कुंडलिनी ही अत्यंत सत्य व पवित्र गोष्ट आहे. ही काही ढोंगबाजी किंवा मिळेल अशी वस्तू नाही. हे अत्यंत सत्य आहे. जोपर्यंत आपण सत्यात उतरणार नाही, तोपर्यंत आपण हे जाणू शकणार नाही. वाममागाचा अवलंब करून आपण सत्याला ओळखू शकणार नाही. ज्यावेळेस आपण सत्याशी एकाकार व्हाल, तादात्म्य पावाल तेव्हाच आपणास कळेल की, सत्य काय आहे. त्यावेळेस आपणास समजेल की, आपण परम पिता परमेश्वराचे एक साधन आहोत. ज्यामधून परमेश्वरी शक्तीचे वहन होत आहे. जी परमेश्वरी शक्ती साऱ्या विश्वात पसरली आहे, साचया विश्वाचं संचालन करते, त्याच परमेश्वराच्या प्रेम शक्तीचे आपण साधन आहोत. यात श्री ख्रिस्ताचे किती मोठे बलिदान आहे ? कारण की, त्याच्यामुळेच आपले आज्ञा चक्र उघडले गेले. आपले आज्ञा चक्र उघडले नाही, तर कुंडलिनी शक्तीचे उत्थापन होणार नाही, कारण की ज्या विकत दुकानात १४ 2012_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-14.txt माणसाचे आज्ञा चक्र पकडले आहे, त्याचे मूलाधार चक्रसुद्धा पकडले जाते. जर एखाद्या व्यक्तीचे आज्ञा चक्र फारच पकडले असेल तर त्या व्यक्तीची कुंडलिनी शक्ती कोणत्याही कारणाने जागृत होणार नाही. आज्ञा चक्रावरील पकड सोडवण्यासाठी आम्ही कुंकू लावतो त्यामुळे अहंकार व आपल्या अनेक विपत्ती दूर होतात. जेव्हा तुमच्या आज्ञा चक्राच्या ठिकाणी कुंकू लावले जाते, त्यावेळी आपले आज्ञा चक्र उघडते व त्यामुळे कुंडलिनी शक्ती वर जाते. इतका गहन संबंध कुंडलिनी शक्ती व श्री ख्रिस्त यांचा आहे. जे श्री गणेश, मूलाधार चक्रावर कुंडलिनी शक्तीच्या लज्जेचे रक्षण करतात, तेच श्री गणेश आज्ञा चक्रावर त्या कुंडलिनी शक्तीचे द्वार खुले करतात. स्थित राहून आपल्या हे चक्र ठीक ठेवण्यासाठी आपण काय केले पाहिजे ? त्यासाठी अनेक मार्ग आहेत. कुठल्याही अतिशयतेमुळे समाज दूषित होऊ शकतो व म्हणूनच कुठल्याही प्रकारची अतिशयता अयोग्य आहे. ह] ाम १५ ०] 2012_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-15.txt संतुलितपणामुळे आपल्या डोळ्यांनासुद्धा विश्रांती मिळते. सहजयोगात यासाठी बरेच उपचार आहेत. परंतु यासाठी प्रथम पार होणे आवश्यक आहे. त्यानंतर डोळ्यांसाठी अनेक प्रकारचे व्यायाम आहेत, की ज्यामुळे आपले आज्ञा चक्रसुद्धा ठीक राहू शकते. त्यापैकी एक म्हणजे आपला अहंकार आपण पहात बसणे व स्वत:शीच विचार करायचा की; महाराज काय विचार आहे, कुठं निघालात? स्वत:ला अशाप्रकारे आरशात पाहून संबोधिल्यामुळे आपण आपला अहंकार पाहू शकाल व अहंकारामुळे डोळ्यावर येणारा ताण कमी होईल. आता दुसरी बाजू आहे, ती आज्ञा चक्राच्या मागील बाजूस म्हणजे आपल्या कपाळाच्या बरोबर मागे, मानेच्या वर जवळजवळ एक वीत किंवा ८ बोटे वर. ह्या भागास श्री महागणेशांचा भाग म्हणतात. श्री गणेशांनी श्री महागणेशाचा अवतार घेतला तोच तो श्री ख्रिस्ताचा अवतार होय. ख्रिस्ताचे स्थान मधोमध असून त्यांच्या सभोवार अकरा रुद्रांचे राज्य आहे व या राज्याचे प्रभुत्व श्री ख्रिस्तांकडे आहे. ह्मा एकादश रुद्रात श्री महागणेश व श्री षडाननसुद्धा आहेत. कुंडलिनी जागृत झाल्यानंतर जर आपण क्षणभर डोळे उघडले तर काही वेळ आपणास सभोवार सर्व अंधुक अंधुक दिसेल कारण की ज्यावेळी कुंडलिनी शक्ती जागृत होते त्यावेळी आपली बुबुळे विस्फारीत होतात व थंडावतात ज्याला Dilatation of pupils असे वैद्यकीय शास्त्रात म्हणतात व ही प्रक्रिया पॅसिंपथॅटिक नव्व्हस सिस्टीममुळे होते. ख्रिस्तांच्या नुसत्या चिंतनाने, मननाने किंवा ध्यानात आपले आज्ञा चक्र ठीक होऊ शकते, परंतु त्यांच्याबद्दल त्यांच्या जीवनानंतर ज्या रूढी किंवा प्रणालिका बनविल्या आहेत, त्यांचे अनुकरण म्हणजे श्री ख्रिस्तांचे मनन नव्हे. आता काही गोष्टी ज्या सनातन आहेत, त्या मी तुम्हास सांगणार आहे. प्रथम म्हणजे एकाही स्त्रीकडे वाईट दृष्टीने पहाणे म्हणजे महापाप आहे. आपणच विचार करा की, रात्रंदिन जे लोक रस्त्यावरील अनेक स्त्रियांकडे वाईट नजरेने पहातात ते किती महापाप करीत आहेत ? श्री ख्रिस्तांनी या गोष्टी २००० वर्षापूर्वी आपणास सांगितल्या. परंतु त्यांनी या गोष्टी उघड करून सांगितल्या नव्हत्या आणि म्हणूनच मी त्या गोष्टी परत आपणास सांगत आहे. श्री ख्रिस्तांनी ह्याच गोष्टी सांगितल्या पण आपण त्यांना सुळी दिले. श्री ख्रिस्तांनी एवढंच सांगितलं होतं की, ही गोष्ट करू नका. कारण की ही गोष्ट घाणेरडी आहे. वाईट नजर ठेवल्याने त्याचे दुष्परिणाम काय होतात हे श्री ख्रिस्तांनी सांगितले आहे. त्यामुळे मनुष्य एखाद्या पशुसारखा वागू लागतो, कारण की, रात्रंदिवस त्याच्या मनात घाणेरड्या विचारांची चक्रे चालू असतात. यासाठी आपल्या योगशास्त्रात लिहिले आहे, की आपली चित्तवृत्ती सावरून धरा व चित्त योग्य मार्गावर ठेवा. आपले चित्त ईश्वरा प्रती नतमस्तक ठेवले पाहिजे. आम्ही योगापासून बनविले गेलो आहोत. आमची भूमी योगभूमी आहे. आम्ही अहंकारवादी नाही किंवा आम्हास अहंकार होणेही नव्हे. आम्हाला अहंकारवादिता नको आहे. आम्हाला या योगभूमीवर योग्याप्रमाणे रहायचे आहे. एक दिवस असा येईल ज्यावेळी आम्हा सर्वांना योग प्राप्त होईल. त्यावेळी सारे जग या देशाच्या चरणावर लोळण घेईल. त्यावेळेस लोकांना कळेल की, श्री ख्रिस्त कोण होते, कुठून आले व त्यांचे यथायोग्य प्रकारे या पवित्र भूमीवर पूजन होईल. आपल्या पवित्र भारतभूमीत आजही 'स्त्री' ची लज्जा राखली जाते व त्यांना सन्मानाने १६ 2012_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-16.txt वागवले जात आहे. आपल्या देशात आपण आईला मानतो. इतर देशातील मंडळी जेव्हा भारतात येतील त्यावेळी त्यांना कळेल. की श्री खिस्तांचा खरा धर्म भारतात अत्यंत आदराने पाळला जात आहे, ख्रिश्चन धर्माच्या राष्ट्रात नव्हे. श्री ख्रिस्तांनी म्हटलं आहे, की आपला दूसऱ्यांदा जन्म व्हावयास पाहिजे किंवा आपण द्विज व्हावयास हवे. मनुष्याचा दुसरा जन्म फक्त कुंडलिनी जागृतीमुळेच होऊ शकतो. जोपर्यंत एखाद्याची कुंडलिनी शक्ती जागृत होणार नाही, तोपर्यंत तो पुनर्जन्मास प्राप्त होणार नाही. जोपर्यंत आपला दूसरा जन्म होणार नाही, तोपर्यंत आपण परमेश्वराला ओळखू शकणार नाही. आपण सर्वांनी पार झाल्यावर बायबल वाचावे. आपणास आश्चर्य वाटेल की, त्यात श्री ख्रिस्तांनी सहजयोगाची महती सांगण्याव्यतिरिक्त दूसरं काहीही सांगितलेले नाही. एकेक गोष्ट इतकी बारीक आणि सूक्ष्म सांगितली आहे. ज्या लोकांना दृष्टी नाही, ते या सर्व गोष्टींचा विपर्यास करीत आहेत. खर्या अर्थाने बाप्तिस्मा देणे म्हणजे कुंडलिनी शक्ती जागृत करून सहस्रारापर्यंत आणणे व त्यांनतर आपल्या सहस्राराचे छेदन होऊन परमेश्वरी शक्ती व आपली कुंडलिनी शक्ती यांचा संयोग घडवून आणणे. म्हणजेच कुंडलिनी शक्तीवरील जे अखेरचे कार्य आहे. परंतु ह्या पादऱ्यांना बाप्तिस्माविषयी जरादेखील कल्पना नाही. उलट ते अनधिकार चेष्टा करीत आहेत. नाहीतर मग असे पाद्री भूत (दयेच्या) कामात गुंतलेले आढळतील. गरीबांची सेवा करा. रोग्यांची सेवा करा इत्यादी. आपण म्हणाल की, 'माताजी, हे तर चांगलं कार्य करीत आहेत.' हो, चांगलं, परंतु हे परमेश्वराचे कार्य नाही. परमेश्वराचे हे काम नाही की पैसे देऊन गरीबांची सेवा करणे. परमेश्वराचे कार्य तुम्हाला त्याच्या साम्राज्यात घेऊन जायचे नि त्याच्याशीच भेट करून द्यायची. त्यांना शांती, समृद्धी, शोभा व ऐश्वर्य या सर्वांनी परिपूर्ण करावयाचे, हे परमेश्वराचे कार्य आहे. एखादा मनुष्य चोरी करतो किंवा खोटे बोलतो किंवा गरीब म्हणून भटकतो, परमेश्वर अशा माणसाचे जाऊन पाय पकडणार नाही. हे दयेचे ( भूत) काम आहे. ते एखाद्या माणसाने करावे हे तुम्ही पूर्णपणे समजून काही ख्रिस्ती लोक धर्मांतराचे कार्य करताना आढळतील. कोठे आदिवासी माणसे असतील तिथे जातील. तिथे काही सेवेचे काम करतील. मग सर्वांना ख्रिश्चन बनवतील, परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की हे परमेश्वराचे कार्य नव्हे. परमेश्वराचे कार्य अबाधित आहे. सुख, सहजयोगात लोकांची कुंडलिनी जागृत करताच लोक बरे होतात. आम्ही सहजयोगात दिखाऊ भूतदयेचे कार्य करीत नाही. पण जर कधी आम्ही कुठे हॉस्पिटलमध्ये गेलो तर २५- ३० रोग्यांना सहज बरे करू शकतो. त्यांची कुंडलिनी जागृत करताच ते आपोआप बरे होऊ शकतात कारण की, आमची प्रेमशक्ती आहे. त्यामुळे रोग्यांची कुंडलिनी जागृती होताच त्यांच्यामधून शक्ती वाहू लागते व त्यामुळे ते बरे होतात. श्री प्रेमशक्तीमुळे. श्री ख्रिस्त कधी कोणाची पादसेवा करण्यास जाऊन बसले नव्हते, ह्या गोष्टी आपण सुज्ञपणे समजणे आवश्यक आहे. ज्या गोष्टी पूर्वी चुकीने केल्या आहेत त्याची पुनरावृत्ती करू नका. आपण स्वत: साक्षात्कार मिळवून घ्या. हे आपलं मुख्य कार्य. आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर आपणामधील शक्ती जागृत होतात. त्यामुळे सहजयोगात कर्करोगासारखे असाध्य रोग बरे झालेले आहेत, किंबहना आपण कोणालाही रोगमुक्त करू शकता. कर्करोगासारखे असाध्य रोग फक्त ख्रिस्तांनीसुद्धा अनेक लोकांना बरे केले. ते त्यांच्यामधून वाहणाऱ्या १७ 2012_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-17.txt सहजयोगामुळेच बरे होऊ शकतात, पण लोक बरे झाल्यावर आपल्या पूर्वीच्या मार्गावर परत जातात. ती मंडळी परमेश्वराला शोधत नाहीत. अशा लोकांना त्यांचा रोग बरा होण्यापुरता परमेश्वर आठवतो. त्यांना असे वाटत नाही, की आपण परमेश्वराला प्राप्त करणे आवश्यक आहे. जो माणूस परमेश्वराचा दीप बनू इच्छित नाही, अशा लोकांना परमेश्वराने का बरे करावे? अशा माणसांना ठीक केले काय किंवा नाही, त्यांच्यापासून जगाला प्रकाश मिळणार नाही. परमेश्वर असे दीप लावील की ज्यामुळे सर्व जगात प्रकाश पसरेल. परमेश्वराने मुर्ख लोकांना ठीक कशाला करावयाचे? ज्या माणसात परमेश्वराचं कार्य करण्याची इच्छा नाही, परमेश्वर प्राप्तीची इच्छा नाही, अशा लोकांना परमेश्वराने मदत का करावी? ज्यांना गरिबांसाठी कार्य करायचे आहे, सामाजिक कार्य करायचे आहे, त्यांनी त्याचा संबंध परमेश्वराच्या कार्याशी लावू नये. काही लोक इतक्या निम्नस्तरावर परमेश्वराचा संबंध लावतात, की एके ठिकाणी मी पाहिले की, दुकानाची पाटी 'साईनाथ बिडी' अशी होती. अशा प्रकारे परमेश्वराची चेष्टा करणे म्हणजे सर्रास परमेश्वराचा अपमान आहे. सर्व गोष्टींचे प्रमाण असले पाहिजे, मर्यादा असली पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा परमेश्वराशी संबंध लावून आपण महापाप करीत असतो हे समजले पाहिजे. 'साईनाथ बिडी' किंवा 'लक्ष्मी हिंग' म्हणजे परमेश्वराची चेष्टा आहे आणि असे केल्याने लोकांना काय लाभ होतो? काही लोक म्हणतात, 'माताजी, यामुळे आमचं शुभ झालं.' शुभ म्हणजे काय ? तर जास्त पैसे मिळाले, अशा प्रकारे धंदा केल्यास त्याचा त्रासच होईल. अशामुळे परमेश्वराचा अपमान होतो. जो माणूस प२मेशवरची दीप बनू इच्छितं नाही, अशा लोकांना प२मे२वराने श्री ख्रिस्त सर्व मानवजातीच्या कल्याणार्थ आणि उद्धारार्थ जन्माला आले होते. ते काही कोणाची वैयक्तिक संपदा म्हणून नव्हते. जे स्वतः का ॐकार रूपी प्रणव होते. सत्य होते. परमेश्वराचे इतर जे अवतार झाले त्यांची शरीरे पृथ्वी तत्त्वापासून बनविली होती. परंतु श्री ख्रिस्ताचे शरीर प्राण तत्त्वापासून बनवले गेले होते आणि म्हणूनच त्यांचे मृत्युनंतर पुनरुत्थापन झाले व हे पुनरुत्थापन झाल्यानंतरच त्यांच्या अनेक शिष्यांच्या डोक्यात प्रकाश पडला, की ते साक्षात परमेश्वर होते व नंतर मग धावाधाव सुरू झाली. मग त्यांच्या नावाचा मंत्रोच्चार वरगैरे सुरू झाला. मग ती मंडळी नाना प्रकारची भाषणे देऊ लागली. तात्पर्य परमेश्वराचा अवतार आलेला असताना त्या अवतारास ओळखून लोकांनी आपली आत्मोन्नती केल्यास चहुकडे आनंदी आनंद होईल. बरे करावे ? आपण सर्वजण परमेश्वराच्या योगास प्राप्त व्हा. अनंत आशीर्वाद ! १८ 2012_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-18.txt १९ 2012_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-19.txt ध्यानधा२णा तुम्ही सकाळी उठा, स्नान करा, बसा, चहा घ्या परंतु बोलू नका. सकाळी बोलू नका. बसून ध्यान करा कारण त्यावेळी ईश्वरी शक्तीची किरणे येत असतात, सूर्य त्यानंतर उगवतो. त्यामुळे पक्षी जागे होतात, त्यामुळे फुले उमलतात. जर तुम्ही संवेदनशील असाल तर तुम्हाला असे वाटेल, की सकाळी उठल्यामुळे तुम्ही कमीतकमी दहा वर्षांनी तरी लहान दिसाल. खरोखर सकाळी उठणे इतके चांगले आहे आणि त्यामुळे तुम्ही आपोआपच लवकर झोपता. हे झाले उठण्याबद्दल. झोपण्याबद्दल तुम्हाला काही सांगायला नको कारण ते तुमचे तुम्ही कराल. नंतर सकाळच्या वेळी फक्त ध्यान करा. ध्यानामध्ये विचार थांबविण्याचा प्रयत्न करा. डोळे उघडे ठेवून माझे फोटोकडे बघत रहा. आपले विचार थांबताहेत इकडे लक्ष घ्या. प्रथम तुम्ही विचार थांबवा व मग ध्यानात जा. विचार थांबविण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे ईश्वराची प्रार्थना. कारण विचार ही आज्ञा चक्राची स्थिती आहे. म्हणून सकाळी ईश्वराची प्रार्थना किंवा श्री गणेशाचा मंत्र म्हणा. दोन्ही एकच किंवा असे म्हणा, की 'मी सर्वांना क्षमा केली आहे.' तेव्हा सुरुवातीला श्री गणेशाचा मंत्र म्हणा, ईश्वराची प्रार्थना म्हणा आणि मग म्हणा, 'मी सर्वांना क्षमा केली आहे.' ह्याचा उपयोग होईल. मग तुम्ही जाणिवेतल्या निर्विचार स्थितीमध्ये जाता. आता ध्यान करा. त्याचे आधी ध्यान होऊच शकत नाही. जेव्हा विचार येत असतात किंवा असे वाटत असते 'मला चहा प्यायचाय, मी काय करावे, आता मला काय करायचे आहे, हे काय, ते काय' हे सर्व त्यावेळी असते तेव्हा प्रथम तुम्ही जाणिवेतल्या निर्विचार स्थितीमध्ये जा. मग आध्यात्मिक उन्नतीला सुरुवात होते. जाणिवेतल्या निर्विचार स्थितीमध्ये आल्यानंतर, त्याचे आधी नाही. तुम्ही हे समजून घेतले पाहिजे, की बुद्धीच्या पातळीवर तुम्ही सहजयोगामध्ये प्रगती करू शकत नाही. म्हणून पहिल्यांदा जाणिवेतल्या निर्विचार स्थितीमध्ये तुम्ही स्थिर व्हा. तरीसुद्धा एखाद्या चक्रावरती पकड़ आहे असे वाटेल परंतु तिकडे दर्लक्ष करा. अगदी दर्लक्ष करा. आता तुम्ही शरण जाण्यास सुरुवात करा. जर एखादे चक्र पकडले असेल तर म्हणा 'श्री माताजी, मी हे आपल्यावर सोपविले आहे.' इतर काही करण्यापेक्षा तुम्ही फक्त एवढेच म्हणा. परंतु शरण जाणे बौद्धिक स्वरूपाचे नको. तुम्ही जर अजूनही तर्कवितर्क करीत असाल आणि विचार करीत असाल की असं का म्हणायचं, तर त्यामुळे काहीही होणार नाही. जर तुमच्या हृदयात शुद्ध प्रेम आणि पावित्र्य असेल तर फारच उत्तम आणि शरणागती हा त्याचा मार्ग. सर्व चिंता, काळज्या तुमच्या आईवर सोडून द्या. अगदी प्रत्येक गोष्ट, परंतु २० 2012_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-20.txt शरण जाणे ही एकच गोष्ट अहंकारप्रधान समाजात अवघड झाली आहे. त्याचेसंबंधी नुसते बोलतांनासुद्धा मला थोडी काळजी वाटते. पण जर विचार आलेच किंवा चक्रावर पकड आलीच तर शरण जा, आणि लगेच चक्रे मोकळी झाली आहेत असे तुम्हाला कळून येईल. सकाळच्या वेळी इकडची बाजू तिकडे वगैरे काही करू नका. सकाळी फार हात हलवू नका. ध्यानात तुमची सर्व चक्रे सुटल्याचे तुम्हाला जाणवेल. हृदयात स्वत:चे प्रेम ठेवायचा प्रयत्न करा. तुमच्या हृदयात प्रयत्न करून बघा आणि त्याच्या अगदी मधे गुरूंना स्थापित करायचा प्रयत्न करा. आपल्या हृदयात प्रस्थापित केल्यानंतर अत्यंत भक्तीने आणि समर्पणाने त्यांना नमस्कार करा. साक्षात्कारानंतर जे काही तुम्ही तुमच्या मनात कराल ते काही काल्पनिक असणार नाही. कारण तुमचे मन, तुमची कल्पना हे प्रकाशित झाले आहेत. म्हणून अशा तऱ्हेने पुढे जा की तुमच्या गुरूंच्या, तुमच्या आईच्या चरणांशी अगदी नम्र व्हा. आता ध्यानासाठी जेव्हा आवश्यक असणारे वातावरण किंवा आवश्यक असणारा स्वभाव यांच्यासाठी प्रार्थना करा. तुम्ही ईश्वराशी एकरूप होता ते ध्यान होय. आता जर विचार येत असतील तर अर्थातच पहिला मंत्र म्हणा आणि मग आत लक्ष द्या. शिवाय तुम्ही श्री गणेशाचा मंत्र जरूर म्हटला पाहिजे. काही लोकांना त्याचा फायदा होईल आणि नंतर आत लक्ष दिले पाहिजे आणि स्वत:च सर्वात मोठा अडथळा कोणता ते बघितले पाहिजे. पहिली अडचण म्हणजे विचार, त्यासाठी निर्विचारितेचा मंत्र म्हटला पाहिजे. 'ॐ त्वमेव श्री निर्विचारिता साक्षात् साक्षात् श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः आता आपल्या अहंकाराचा अडथळा बघा. तुमच्या लक्षात येईल, की विचार नि:संशय थांबलेत, थोडासा दबाव आहेच, म्हणून जर अहंकार असेल तर हा मंत्र म्हणा, 'ॐ त्वमेव साक्षात् श्री परंतु अजून महत् अहंकार साक्षात् श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः 'महत' म्हणजे मोठा. हा मंत्र तीन वेळा म्हणा. अजूनसुद्धा अहंकार आहे असे तुम्हाला आढळून आले तर डावी बाजू उचलून उजवी खाली दाबा. एक हात फोटोकडे करून दसऱ्या हाताने डावी बाजू वर उचला आणि उजवी खाली करा म्हणजे अहंकार आणि मन (Ego & Super Ego) याचे संतुलन होईल. हे सात वेळा करा. आणि आता कसे वाटते ते बघा. तेव्हा एकदा स्वत:ला संतुलनात आणल्यानंतर आपल्या भावनांकडे म्हणजे मन:शक्तीकडे लक्ष देणे सर्वात योग्य. तिकडे लक्ष द्या. तुमच्या भावना तुमच्या आईचा विचार करून प्रकाशित करू शकता. ठीक. असे त्यांना प्रकाशित करा. ह्याच्या बरोबर तुमच्या मनाचे जे प्रश्न आहेत ते संपून जातील. जेव्हां तुम्ही ध्यानामध्ये त्यांचेकडे बघता तेव्हा तुम्ही असे बघाल, की ह्या भावना तुमच्या अंतरंगात निर्माण २१ 2012_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-21.txt होतात आणि जर तुम्ही त्या तुमच्या आईच्या चरणकमलावर अर्पण केल्या तर त्या भावना विरघळून जातील आणि विशाल होतील. तुम्ही अशा तऱ्हेने त्यांचे प्रसारण कराल, की तुम्हाला त्यांचेवर पूर्ण नियंत्रण आहे असे वाटेल आणि त्या भावनांवर नियंत्रण आणल्यामुळे तुमच्या भावना फारच विस्तृत, प्रकाशित आणि शक्तिमान झाल्या आहेत असे समजून येईल. आता तुम्ही काय करा. तुमच्या श्वासोच्छवासाकडे लक्ष द्या. तुमचा श्वासोच्छवास कमी करायचा प्रयत्न करा. ह्याचा अर्थ, तुम्ही श्वास बाहेर सोडा, थोडा वेळ थांबा, मग श्वास आत घ्या. एका मिनिटामध्ये तुमचा श्वास थोडा जास्त वेळ श्वास तसाच ठेवा, मग श्वास सोडा म्हणजे नेहमीपेक्षा कमी होईल. ठीक. प्रयत्न करून बघा. लक्ष भावनांवर असू द्या. म्हणजे संबंध प्रस्थापित होतील. आता बरे आहे. बघा कुंडलिनी चढते आहे. आता तुमचा श्वासोच्छवास चालू असेल तेव्हा तुमच्या लक्षात येईल, की काही काळ असा जाईल की त्यामध्ये जाणिवेबरोबर निर्विचारिता असेल, श्वास घ्या, तो तसाच ठेवा. आता श्वास बाहेर सोडा आणि सोडत रहा, परत श्वास घ्या. आता अशा तऱ्हेने श्वास घ्या की खरोखर तुमचा श्वासोच्छवास कमी कराल. तुमचे चित्त तुमच्या हृदयावर असावे किंवा तुमच्या भावनांवरही असू शकेल. काही वेळ श्वास आत ठेवणे चांगले. रोखून ठेवा, मग बाहेर काढा आणि बाहेरच ठेवा. मग थोडा वेळ बाहेरच ठेवा. मग परत घ्या. नंतर तुम्हाला कळून येईल, की थोडा वेळ तुम्ही श्वास घेणारच नाही. छान! बघा आता तुम्ही स्थिर झालात. तुमचा प्राण आणि तुमचे मन यांच्यात लय आली आहे. दोन्ही शक्ती एक होतात. आता तुम्ही कुंडलिनी चढवून वर आणा, बांधा. पुन्हा तुमची कुंडलिनी चढवा, डोक्याचे वर आणा आणि बांधा. पुन्हा एकदा कुंडलिनी चढवा आणि तीन वेळा बांधा. आता सहस्त्राराचा मंत्र तीन वेळा म्हणा: 'ॐ त्वमेव साक्षात् श्री कलकी साक्षात् निर्मला देव्यै नमो नमः श्री सहस्रार स्वामिनी मोक्षप्रदायिनी माताजी श्री आता तुमचे सहस्रार उघडेल. अशा त्हेने तुम्ही सहस्त्रार पुन्हा उघडू शकाल आणि तिथेच तुम्ही स्थिर व्हाल असे बघा, एकदा हे झालं की ध्यानात जा. श्वासोच्छवास कमी करा. हे उत्तम. श्वास इतका कमी करा, की जणू बंदच केला आहे. मात्र त्यामध्ये कोणताही त्रास नसावा. लंडन, १९८१ २२ 2012_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-22.txt NEW RELEASES ऑडिओ- विडिओ Lang. Type Date Title Place VCD DVD ACD 23" Jan.1975 | तीन शक्तियाँ H/M| Sp rd 594" Mumbai 19" Feb.1977 | नये सहजयोगियों से बात-चीत th New Delhi E/H 595 Sp 15" Mar.1979 | हर जगह के अपने-अपने वाइब्रेशन्स होते हैं महालक्ष्मी आणि त्यांचे महत्त्व th 596 Delhi Sp 597 th Kolhapur 4 Mar. 1984 Sp परमात्मा को जानने के लिए आपको उँचे स्तर पर उतरना चाहिए 6th Feb.1990 389* 598* Hyderabad H/E Pp साक्षी स्वरुप 7th Feb.1990 Hyderabad H 390 599 Pp 20"Mar.1993 | वे भूमि अत्यंत पवित्र भूमि हैं New Delhi H 391 Pp किताबें Code No. Title Author परम पावनी माँ की शाश्वत प्रेरक अनुस्मृतियाँ - भाग ४ B87 परम पावनी माँ की शाश्वत प्रेरक अनुस्मृतियाँ - भाग ५ B90 Great Women of India Yogi Mahajan B25 Yogi Mahajan Shri Kalki B88 The Last Judgement Yogi Mahajan B89 प्रकाशक + निर्मल ट्रांसफॉर्मेशन प्रा. लि. प्लॉट नं.८, चंद्रगुप्त हौसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड, पुणे - ४११०३८ . फोन : ०२०- २५२८६५३७, २५२८६०३२, e-mail : sale@nitl.co.in की की 2012_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-23.txt तुम्ही ज२ तुमच्या बरोब२ गणांनी विकसित केले त२ तुम्हाला कोणीही ऋरास देणार नाही. प.पू.श्रीमाताजी, ०९ जुलै १९८८