चैतन्य लहरी मराठी मे-जून २०१२ ा भर का ला ता पिंगली नाडी व२ श्री हनूमानीाची शक्ती कार्यान्कित होते. ज्यावेळी आपल्या पिंगली नाडीमध्ये काही अडथळे निर्माण होतात तेंव्हा श्री हनूमानजींच्या मंत्राने ते त्वरित दू२ होतात. सेंट माइकलचा मंत्र घेतल्यानेही फिंगला अडथळे ढु२ होतील. पिंगली नाडीमधील प.पू.श्री माताजी, मुंबई, २७.९.१९७९ ड या अंकात तुम्ही परमेश्वरच्या आम्राज्यात उत२ली आहात ...४ ला आत्मसक्ात्कार प्राप्त करणे अतिआवश्यक आहे.... १९ ८ सहसा२ पूजा ...२० प्रेमाशिवाय शिव काहीच नाहीत १८ ट तुम्हाला चैतन्य प्राप्त झाले आहे. सर्वत्र अस्तित्वात असलेले परम चैतन्य तुम्हाला तु, म्ही जा ण व ते . आनंदाच्या सागरात डुंबत आहात. तुम्ही सामूहिकतेचा आनंद लुटत आहात. तुम्ही तुमच्या मर्यादांच्या पलीकडे गेला आहात. ४ कबेला, इटली, सरे कुजजि ७.५.१९९५ ४ तुम्ही परमेश्वराच्या साम्राज्वात उतरली आहात आजचा दिवस सहजयोग्यांकरिता विशेष आहे. कारण या दिवशी सहस्र्रार उघडले गेले. तो एक चमत्कार होता. त्यावेळी ते घडेल असे मला वाटले नव्हते, म्हणून मी थांबणार होते, पण काहीतरी घडले व ते उघडावे असा विचार करणे मला भाग पडले. कारण त्या वेळी जी परिस्थिती होती त्यानुसार थोडाही उशीर होऊ नये असे मला वाटले. जर उशीर झाला तर खोटारडे गुरू आपल्या मूर्खपणाच्या गोष्टी समाजात पसरवतील. आता २५ वर्षे पूर्ण झाली. यावेळी तुम्ही सर्व येथे जमला आहात. ज्यांनी बरेच काही मिळविले आहे, प्राप्त केले आहे असे बरेच जण आहेत पण ते आता येथे नाहीत. खऱ्या अर्थाने तुम्ही काय मिळविले याची तुम्हाला जाणीव नाही, तुम्हाला चैतन्य प्राप्त झाले आहे. सर्वत्र अस्तित्वात असलेले परम चैतन्य तुम्हाला जाणवते. तुम्ही आनंदाच्या सागरात डुंबत आहात. तुम्ही सामूहिकतेचा आनंद लुटत आहात. तुम्ही तुमच्या मर्यादांच्या पलीकडे गेला आहात. तुमच्या बाबतीत हे घडते कारण हे मिळविणे हा तुमचा हक्क आहे. याचे श्रेय मी माझ्याकडे घेत नाही. मी सदोदीत एकच एक गोष्ट तुमच्या निदर्शनास आणते, की तुम्ही परमेश्वराच्या साम्राज्यात उतरला आहात, आता त्याची मजा लुटा! आपल्या सभोवार दृष्टी टाकली तर दिसते की सर्व निसर्ग आपल्याच आनंदात आहे. त्याला कशाचीच तमा नाही. त्याला साक्षात्कार मिळालेला नाही. त्यांना परम चैतन्य समजत नाही, पण आनंद लुटायचा समजतं. हे त्यांना कसे कळते ? फुले उमलतात व काही काळाने गळून पडतात. पण जो पर्यंत ती असतात तो पर्यंत ती आनंदात असतात. ती भूत वा भविष्याचा विचार कधीही करत नाहीत. ती वर्तमानात आनंद लुटतात व आपल्या सुगंधाचा आनंद दुसऱ्याला देतात. त्यांना सौंदर्य आहे व ते दुसऱ्यासाठी आहे. एकूण निसर्गच असा आहे. आपण पक्ष्यांकडे पाहतो किंवा असेच दूसरे काही, ज्याला आपण निसर्ग म्हणतो ते सर्व काही जणू ध्यानावस्थेत असून जे सर्व काही घडते आहे त्या सर्वांना ते साक्षी आहेत, जसे हे मोठे मोठे पर्वत, टेकड्या. आता आपण आत्तापर्यंत काय मिळविले हे पाहू या. हे महत्त्वाचे आहे कारण तुम्ही एखादा डोंगर चढता व वळून मारगे पाहता, तेव्हा तुम्हाला धक्का बसतो आणि कदाचित तुम्ही खाली घसरण्याची शक्यता ५ असते. सामान्यत: लोक म्हणतात मागे वळून बघू नये. समजा एखाद्या माणसाने खूप संपत्ती मिळविली तर तो अधून मधून उघडून त्याची मोजणी करतो व काय प्राप्ती झाली हे पाहतो आणि प्रत्येक वेळी त्याला मजा वाटत असते. आपण सापेक्षतेने काय मिळविले आणि कसे प्राप्त केले हे बघून त्याची मानसिक शक्ती वाढते व जीवनात तृप्तता वाढते. प्रथमत: तुमच्यात घटीत झालेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला झालेली परम चैतन्याची जाणीव. याचा अर्थ तुम्ही कळकळीचे सुज्ञ व प्रामाणिक असे सत्य शोधणारे साधक आहात, केवळ माझ्या कार्यक्रमाला आलात, चैतन्याची जाणीव झाली आणि त्यात स्थिर होत गेलात. या एकदम झालेल्या जाणिवेने तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला. हे खरे आहे की नाही याची तुम्ही परीक्षा घेत होता, पण तुम्हाला खात्री होती आणि जीवनाला नवी दिशा मिळाली व तसेच ईश्वरी प्रेमाच्या परम चैतन्याची जाणीव झाली, हे समजले. यातील गम्य म्हणजे तुम्हाला पूर्ण स्वतंत्रता मिळाली. तुम्हाला स्वत:ची स्वतंत्रता प्राप्त झाली. प्रथम तुम्हाला मुक्तता मिळाली ती अहंकारापासून. अहंकाराची ही भिंत तुम्ही पार जो केली. या अहंकाराच्या बंधनातून तुम्ही मुक्त झालात, नेहमी तुमच्या अनेक प्रश्न उभे करत होता. अशा अनेक गोष्टी अहंकार करीत असतो. त्याची तुम्हाला कल्पना नाही. जर माणूस अहंकारी असेल तर तो कोणालाही सहजपणे दुखावू शकतो. पण त्याला स्वत:ला दुखावले तर त्याला ते आवडत नाही आणि तो लगेच ओरड लागतो. मुख्यत: जे स्वत: अहंकारी असतात ते लगेच दुखावतात. पण ते स्वत: समजू शकत नाही, की त्यांनी किती लोकांना दुखावले आणि कित्येक लोक त्यांना भिऊन असतात. कुठल्याही माणसाला विनाकारण दुखावणे हे पाप आहे. मग ते कुठलेही कारण असो, तुम्ही दुसर्याला दुखवणे योग्य नाही. पहिली गोष्ट म्हणजे सूड. एखाद्याने तुम्हाला दुखवले असेल किंवा तुमच्या बरोबर चुकीची वागणूक केली असेल, तर तेथे सूडाची भावना असते. तुमच्या प्रतिक्रियेतून सूडाची कल्पना उद्भवते. काहींची प्रतिक्रिया क्षुब्ध असते. या सूडातून एकमेकांचे खूनही होतात. या जगात सूड ही एक वेडेपणाची कल्पना आहे. अगदी खोलात जाऊन विचार केला तर तुम्ही काय आणि कसला सूड घेता? समजा, एखाद्या व्यक्तीने तुम्हाला यातना दिल्या आणि तुम्ही रागात त्याला ठार केले, म्हणजे खरे तर त्याला तुम्ही वाचविलेत. अगदी काही कष्ट न घेता त्याला सुटका मिळाली. हा कसला सूड! दुसरयास ठार घेणे मारण्याच्या कल्पनेपासून दूर राहणे हाच खरे तर सूड म्हणता येईल. दुसर्यावर सूड म्हणजेच खरा बदला घेणे होय असे आपण समजतो हे चुकीचे आहे कारण ही सूडाची ६ क्रिया तुमची तुमच्याकडे परत येते व तुम्हाला अधिक सलते. देवाच्या नावानेसुद्धा बदला घेण्याचे प्रकार सुरू आहेत. एखाद्या धर्माला अनुसरून वागणे वा आपल्या मनाविरुद्ध एखादे कृत्य करणे म्हणूनही बदला घेतला जातो. तुम्ही कसला बदला घेता हे सुद्धा ज्याला कळत नाही अशा लोकांना तुम्ही ठार मारता, त्यांचा शेवट करता. लोक बाँब उडवतात. त्यात हजारो निष्पाप लोक बळी पडतात, हा कसला सूडाचा प्रकार? त्यात त्यांची काहीच चूक नसते. तेव्हा अशा सूडातून जो उद्रेक होतो त्यात अनेक निष्पाप बळी पडतात. त्याची प्रतिक्रिया तुमच्यावर उलटणारच. तुमची त्यातून सुटका नाही. ती एक दीर्घकाळची प्रक्रिया आहे. बम्म्यूडा टूँगलबाबत म्हणतात, अनेक निग्रोंना गुलाम करण्यात आले व बरेच बुडून मेले. त्यांचे आत्मे तिथून जाणाऱ्या लोकांचा पिच्छा पुरवतात व बुडवून टाकतात. सूडाच्या प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असतेच. तर या सूडाच्या कल्पनेतून तुम्ही अनेक लोकांनी बाहेर पडायला हवे. पण याच्याही पलीकडे तुम्ही सूड न घेता ते ईश्वरावर सोपविले तर ते घडते व ईश्वर त्याचा ताबा आपल्याकडे घेऊन त्यांना योग्य धडा देतो. मग ती कुठलीही जात असो वा संस्था असो. त्याबाबत तुम्हाला चिंता करावी लागत नाही. गेली २५ वर्षे मी पाहते आहे. काही लोकांनी मला फार सतावले आहे. काही धार्मिक संस्थांनीही माझ्याविरुद्ध बरेच काही केले. प्रसार माध्यमे माझ्याविरुद्ध होती. उदा. काही पफ्रेंच पत्रकारांनी आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला. काही हरकत नाही. जे तीन लोक भारतात आले होते त्यांच्या विरुद्ध पकड वॉरंट काढण्यात आले. ते जर भारतात गेले तर त्यांना अटक होईल. मी काहीच केले नाही. दुसरे म्हणजे ही वृत्तपत्रे बंद पडली. आम्ही कसलाही बदला घेतला नाही. कशा करता? आम्हाला काय त्रास झाला त्याची आम्ही कधीच पर्वा केली नाही. पण कायदेशीररीत्या ते इतके अडकले की त्याच्यावर पकड वॉरंट काढले गेले व पुन्हा जर भारतात गेले तर अटक होईल अशी अवस्था झाली. फ्रेंच सरकारचाही पूर्ण पाठिंबा असूनही व सर्व प्रयत्न करूनही त्यांच्यावर टांगती तलवार आहेतच. अगदी आयुष्यभर, अगदी मरेपर्यंत. क्षमाशीलतेने सर्व काही घडून येते व दुसरा माणूस आपल्या योग्य मार्गावर येतो. दुसर्या बद्दलची आकसाची भावना जर टाकली तर तुम्हाला एकदम शांत वाटते. मी तुमच्यातील शांतता आहे. त्यात अनैसर्गिक असे काहीच नाही. पण ते सहज घडते. सर्व गोष्टी सहजपणे घडून येतात. इंग्लंडमधील एका मुलाने तुर्कस्थानमध्ये जाऊन सहजयोगाविरूद्ध वर्तमानपत्रांना खोटे काही सांगितले. त्याला प्रसिद्धी दिली गेली, पण शेवटी त्या मुलाने टी.व्ही. वर बोलताना कबूल केले की मी जे बोललो ते सर्व खोटे ७ होते. कोणीही त्याला जाऊन सांगितले नाही व लिहिलेही नाही. सूडाच्या कुठल्याही घोटाळ्यात अडकू नये. हे तुमच्या दृष्टीने समजून घेतले पाहिजे कारण तुम्ही ईश्वराच्या साम्राज्याचे नागरिक आहात, जेथे तुम्ही अगदीच सुरक्षित आहात. जो माणूस सुरक्षित आहे तो कधीही घाबरत नाही. तुम्हालाही भीतीपासून मुक्तता मिळाली आहे. मला समजत नाही, तुम्हाला कसली भीती आहे, प्रकृती, कुटुंबाची, मुले वा घराची. सहजयोग्यांना कसलीही काळजी नसते. सर्व काही सहज घडून येते. मग कशाला चिंता मरणाबाबत करायची? चिंतेची बाबच अस्तित्वात नाही. ती संपली आहे. तुम्ही अशा परिस्थितीत व आहात की चिंता करण्यास वेळच नाही. कारण तुम्ही स्वच:च्याच आनंदात आहात. काही लोकांना सतत भय वाटते व त्या भयातूनच ते रोगांना बळी पडतात, नतर विशेषत: डाव्या बाजूचे. त्यात घाबरण्यासारके काय आहे! साप समजून भुई हाय झोडपण्यासारखे आहे. अशा तऱ्हेने तुम्ही समजून घ्या व पुढे जा. भुते किंवा राक्षस कुठेतरी उभे आहेत अशी काल्पनिक भीती बाळगणे वेडगळपणा आहे. तुमच्याकरिता हे होणार अस्तित्वात नाही. तुम्ही अंधारात चालत असता आणि आकृती दिसते. प्रत्यक्षात ती नसतेच. पण केवळ भीतीमुळेच माणूस असा विचार करू लागतो. त्यामुळे तो आपली स्वतंत्रता गमावतो आणि अनेक लोकांचा गुलाम होतो. अमका तमका माणूस मला त्रास ते देईल, इजा करेल याचे त्याला सतत भय वाटत राहते. जाणून अशा पोकळ भीतीमुळे जीवन उद्ध्वस्त होते. समजा पत्नीचे वर्चस्व असले अथवा पती आक्रमक असला तरी घाबरण्याचे कारण नाही. भीतीमुळेच ते त्यांच्या घ्यायचे कह्यात जातात. समजा एखादी पत्नी वर्चस्व दाखवित असेल तर गमतीने तिची टर उडवणे चांगले किंवा या उलट, एकमेकांची गंमत करून त्यांना सरळ सरळ सांगून टाका हा रणक की हा तुमचा विशेष गुण टाकून द्या. भीती सोडा. पतीपासून किंवा पत्नीपासून घाबरण्यासारखे काय आहे! तो किंवा ती फार तर काय करेल ? ठार मारेल. हरकत नाही, वेडेपणाचाच तुम्हाला केव्हां तरी मरण येणारच आहे. प्रकार मृत्युबाबत भय बाळगणे ही एक निरर्थक बाब आहे. आता तुम्ही जिवंत आहात तर मृत्युबाबत मला कशाला विचारता? ते जाणण्याची काय आवश्यकता आहे? आता होय. व आजच्याबाबत मी तुम्हाला सांगू शकेन. मरणाबाबत व नंतर काय होणार ते जाणून घ्यायचे हा एक वेडेपणाचाच प्रकार होय. तुम्हाला मरण आले, तुम्ही संपता, त्यानंतर तुम्हाला काही एक करायचे नाही. मग तुम्ही केव्हा मरणार हे जाणण्यात काय स्वारस्य ? किंवा नंतर काय होणार इ. जे काय घडायचे ते घडणारच. तुम्ही झोपता नंतर काय घडणार हे कधीच विचारत नाही. ८ ि तुमची मृत्यूची वेळ ठरलेली आहे. त्याचवेळी तुम्ही मरणार. ज्याला जन्म आहे, त्याला मृत्यू आहेच, पण तुम्हाला अनंत जीवन लाभेल हे तुम्हास ठाऊक नाही. तुम्ही अमर आहात. शरीर नाहीसे होणे म्हणजे मृत्यू नाही. ज्यावेळी तुमच्या आत्म्यावरील ताबा जातो तेच मरण होय. एकदा तुम्ही आत्मसाक्षात्कारी झालात, तुम्हाला पूर्ण शक्ती व आत्म्यावर ताबा प्राप्त होतो व पुन:जन्म घेणे वा जरूर नसेल तर जन्म न घेणे हे तुमच्यावर अवलंबून आहे. अनेकानेक आत्मे मला माहीत आहेत की त्यांनी खालावत जाणाऱ्या समाजात जन्म घेतला. मृत्यूबद्दलची भीतीयुक्त जाणीवही सहजयोग्यांच्या बाबतीत मूर्ख कल्पना आहे. मृत्यूबाबत विचार करण्याजोगे काय आहे? तुमच्याबाबतीत मरण वरगैरे काही नाही, कारण तुम्हाला अनंत जीवन प्राप्त झालेले आहे. तुम्ही याच देहाबरोबर राहणार असे नाही. जसे आपण आपले पोषाख बदलता व परत कार्यरत होता, हे ही जाणता. तसेच हा देह जरी नसला तरी सहजयोगाच्या कार्यासाठी हजर असता किंवा सत्याच्या नावावर जे कार्य करायचे त्यासाठी तुम्हाला तुमच्या अमरत्वाची जाणीव असावी. तुमचे कार्य काय ? तुमच्या कल्पना काय? आणि काय करावयाचे आहे? तर या मरणाच्या विचारातून बाहेर पडा. कारण तुम्हाला मरणच नाही. कळले? ९ ज्या लोकांना मृत्यूचे भय वाटते असे लोक विमा उतरवतात, इतर काही तरतूदी करतात, पण ही सर्व डोकेदखीच, सरते शेवटी ह्या सर्व भौतिक गोष्टी येथेच सोडून जावे लागते. मरतेवेळी कोणताही आत्मा एक कणभर मातीसुद्धा बरोबर नेऊ शकत नाही. परंतु तुमच्याबाबतीत तुम्हाला भौतिक गोष्टीत स्वारस्य नसल्यामुळे व त्या तुम्ही अगोदरच सोडल्यामुळे बरोबर नेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तुम्ही बाह्यात अडकलेले नसल्याने तुमचा आत्मा मुक्त असतो. जेव्हा तुम्ही मृत्यू पावता त्यावेळी तुम्ही सहजपणे मुक्त होता व नंतर तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य जाणवते आणि तुम्हाला काय करायचे आहे ते तुम्ही ठरवू शकता. हे सर्व स्वत:च्या मर्जीप्रमाणे व इच्छेप्रमाणे घटीत होते. तुम्ही स्वत:च्या देहातून बाहेर आला आहात, असे तुम्हाला जाणवत नाही, तुम्हाला मृत्यूचे भय नसावे. उलट मृत्यूचे स्वागत करा कारण तुम्हाला त्यात जास्त स्वतंत्रता व जास्त स्वास्थ्य जाणवेल. या जगातील शरीर धारण करणाऱ्यांना जे प्रश्न वहावे लागतात ते तुम्हाला नसतील. जेव्हा तुम्ही पूर्णपणे धुतले जाता, स्वच्छ होता, पूर्वग्रहांपासून तुमचे मनसुद्धा स्वच्छ होऊन जाते; तेव्हा तुम्ही एक सुंदर आरसाच बनता. त्यात तुम्ही ज्या समाजात वावरता त्याचे पूर्ण प्रतिबिंब दिसते. तुमच्यावर पूर्ण सत्ता असणाऱ्या शासनाचे त्यात चित्र दिसते. सर्व काही स्वच्छ. एखाद्याने तुम्हाला विचारले, तुमचे राजकारण काय? मी म्हणेन, कुठलेच राजकारण नाही हेच राजकारण ! ते म्हणतील, 'तुम्हाला राजकारण माहीत नाही. त्याच्याशिवाय तुम्ही कसे राहू शकाल ?' ज्यांच्याशी काही संबंध नाही असे अनेक प्रश्न विचारीत राहतील, पण साक्षात्कारी आत्म्याच्या बाबतीत सर्व उलटेच. साक्षात्कारी आत्मा पहातो व सर्व काही स्वच्छ दर्शवतो. आपल्या देशाच्या व ज्या समाजात राहतात त्याविषयी लोकांनी (सहजयोग्यांनी) मी चकितच झाले. आपली ओळखही पूर्णपणे हरवून जाते. तसे काही जी आस्था दाखविली ती पाहून दाखवावे असे त्यांना वाटत नाही. तुम्ही कुठे चुकता ते पहाता. त्यात कसे सहाय्य करावे? काय करावे ? कसे घडवून आणावे? या गोष्टीचे महत्त्व तुम्हाला वाटते. तुम्ही काल सर्व देशांचे ध्वज आणले होते. याच्यामागे तुम्हाला या देशात शांतता रहावी अशीच तुमची भावना आहे. सहजयोगातून तेथे आनंद, शांतता त्यांना मिळावी. काय सुंदर विचार आहेत. तुम्ही सहजयोगात येता व एका कोपऱ्यात बसून असता, असे नाही. अप्रत्यक्षपणे दुसरऱ्या देशाकरिता ते घडवून आणावे असे वाटते. प्रत्यक्षपणे एका खोल विचारातून ते घडवून आणावे, ठीक करावे असे वाटते. यातून निराळ्याच प्रकारचे व्यक्तिमत्त्व तुमच्यात निर्माण होते. एखाद्याला तुम्ही सांगता, की मला हे का आवडते? हे करण्याची जरूरी काय ? नाही मला या समाजातच रहायचे आहे आणि मला वाटते तेच करावे असे नाही, पण ज्यावेळी तुम्ही आत्मसाक्षात्कारी होता तेव्हा तुम्हाला जे आवडते तेच करा. तुम्ही जे कार्य कराल ते पवित्र असेल, चांगले असेल, रचनात्मक असेल व फायदेशीर असेल. आत्मसाक्षात्कारानंतर तुम्हाला कसलीही आडकाठी नाही. नको नकोचीही आडकाठी तुम्हाला गुलामीत ढकलते, पण आत्मसाक्षात्कारानंतर तुम्ही पक्ष्यासारखे मुक्त असता, कोणाच्या गुलामीत अडकत नाही. उदा. काही धर्मोपदेशक सांगतात तुम्ही मद्य पिऊ नका, धुम्रपान करू नका, नशिले १० पदार्थ घेऊ नका, हे करू नका, ते करू नका, पण त्याने काही थांबत नाही, त्याचा उपयोग पण होत नाही. झगडून, सर्व प्रयत्न करूनही लोक आत्महत्या करतात पण सवयी सुटत नाहीत. तुम्ही इतके समर्थ आहांत, की तुम्हाला कसलीही गोष्ट चिकटत नाही. बऱ्याच सहजयोग्यांनी मला सांगितले, की ते सहजयोगात आल्यानंतर त्यांची दृष्टी स्थिरावली, ते सदाचरणी झाले, ते पवित्र झाले हे कसे घडले, हे त्यांना समजत नाही, म्हणून ते म्हणतात, 'श्रीमाताजी, तुम्ही तुमची पवित्रता आम्हाला दिली आहे.' सहजयोगात आल्यानंतर लोक आपापसात बोलत असतात व ते अनेक गोष्टींची गंमत करतात. उदा.एक सहजयोगी दुसर्यास म्हणतो 'आमच्या देशात असे चालते, आणि असा मूर्खपणा चालू आहे, 'पण आमच्याकडे याच्याही पलीकडे वरताण आहे,' असे म्हणतो. अशा प्रकारची चढ़ाओढही दुसरा सहजयोग्यांत पहावयास मिळते आणि म्हणून आपण पहायला पाहिजे की आपण किती निर्मल आहोत व त्याला घातक व घाणेरडे असेल ते आपल्याला पसंत नाही. आम्ही आतून धुतले जाऊन स्वच्छ झालो आहोत आणि असे काही आम्ही स्वीकारणार नाही. लोक कसे करुणामय झाले आहेत, हे मी पण बघते आहे. ते एकमेकांबद्दल किती कळवळा दाखवतात हे पाहन मला आश्चर्य वाटते. उदा. दोन सहजयोगी एकमेकांवर नाराज होते. दुसरा सहजयोगी हा ठीक आहे हे पहिल्याला कसे समजवावे याचा मी विचार करीत होते. ते एकमेकांच्या दोषांवर नाराज होते. त्यांची समजूत पटेना. मी त्याला म्हणाले, 'ठीक आहे. आता ध्यानात बैस, ध्यान कर.' मी विचारले, 'तुझे माझ्यावर प्रेम आहे ना ?' एक म्हणतो दुसर्यापेक्षा जास्त प्रेम आहे. मला एकंदरीत परिस्थिती कठीण वाटली. त्यांना प्रेमाचे मोजमाप नसते हे मी कसे पटवून सांगावे ह्या विचारात होते. त्याचा काही तुम्ही आलेख काढू शकत नाही. ते तुमच्या आत असते आणि एखाद्याला प्रेम दिले तर आनंद मिळतो. त्याला काही मोजमाप नाही. त्या दोघात हे बरेच दिवस चालले होते आणि यासाठी काय करावे हे मी ठरवत होते. ते दोघे तसे जबाबदार होते तरी त्यांच्यात सामंजस्य होत नव्हते, मग ईश्वराला ते हातात घ्यावे लागले. त्या दोघांतील एक जण भयंकर आजारी पडला. मग दुसर्याला त्याच्याबद्दल एकदम करुणा उत्पन्न झाली, आपला विश्वास बसणार नाही, पण दुसरा गृहस्थ त्या आजारी माणसाजवळ चोवीस तास बसून होता आणि आर्थिक मदत करण्याची तयारीही त्याने दाखविली. मुळात तो समंजस व संवेदनशील होता, त्यामुळेच त्याच्यात प्रेम व करुणा निर्माण झाली. या ईश्वरी क्लृप्तीमुळे व करुणेने दोघे एवढे जवळ आले. तर ही करुणेची शक्ती खूप आहे. इतकी सूक्ष्म आहे, की तुम्ही ती पाहू शकत नाही. कारण मी त्यांना (बाहेरून) वैचारिक पातळीवर सांगत होते पण ते व्यर्थ, पण जेव्हा करुणामयी शक्ती एकावर कार्यरत झाली तेव्हा दुसर्याने ती करुणा पाहिली व मग ते खरे मित्र झाले. प्रत्येकाला आपल्या आत करुणा जाणवली पाहिजे. काही सहजयोग्यांना मी ठीक करत असते, सांगत असते तर मी बऱ्याच वेळेला पाहिले आहे, की एखादा सहजयोगी म्हणेल, 'माताजी, त्याला क्षमा करू शकता का?' मी म्हणेन, 'क्षमा केली.' मी काहीच केलेले नसते. 'कृपा करून क्षमा करा माताजी' हे ऐकून ज्या वेळेला, सहजयोग्यांच्या बाबतीत, एका क्षणात, एका दमात तुम्ही त्याला उचलून धरता त्या वेळी मी ११ सुखावते. तुम्ही उदार तर आहातच पण दयाळूही आहात हे दिसून येते. तुमच्या हृदयात या करुणेचा उगम आहे. तुम्ही तुमचे हृदय उघडा. तुमचे हृदय उघडले ते सहस्रार उघडण्यासारखेच आहे, मग तुम्ही क्षमाशील होता याचेच तुम्हाला आश्चर्य वाटते. मला काही गोष्टी ऐकून उद्विग्न वाटते. तुम्ही आपले वेगळे गट निर्माण करता, निरनिराळ्या आश्रमांचे व ते एकत्र अथवा सामूहिकतेत येत नाहीत. मला त्यांची चिंता वाटते. त्यात एकच चुकते ते म्हणजे ह्या लोकांना असे वाटते, आपला कारभार वेगळा असावा आणि आपण सामूहिक कशाला हवे. हे पक्के की, ह्या अशा लोकांनी ती करुणेची अवस्था अजून मिळविलेली नाही. एक जोडपं आपापसात सतत भांडत जगात असे. ते मला पत्रावर पत्र किंवा फोन करत. काय करावे मला सुचेना! वाटले त्यांनी दोन घटस्फोट घ्यावा आणि संपवावे सगळे. त्यांना मी एकेकट्याला भेटून घेण्यास सुचविले व सांगितले तुमच्या तक्रारी सोडविण्याच्या पलीकडच्या आहेत. मी तिला तुम्ही म्हटले, 'तुझा नवरा कधी घरात नसतो, तो तुझ्याबरोबर कधी सोबत नसतो, साक्षात्कारी कधी बाहेर जात नाही अशी तुझी तक्रार आहे.' तर नवरा म्हणतो की, 'हीच मला नेहमी त्रागाने बाहेर फिरायला न्या, हे करा , ते करा असे म्हणते. मी ते माझी इच्छा आत्मे रा नसली तर करत नाही आणि मग ती रागावते.' मी म्हणाले, 'जर तुम्ही घटस्फोट घेतलात तर कसलीच तक्रार राहणार नाही. परंतु तुम्ही तुमच्या नवर्याला कायमच्या एकमेकांचा मुकणार, मग हे सर्व करण्यात काय अर्थ आहे?' ही माझी अनुकंपा कार्य करू लागली. मग मी समजावले समजा उद्या तुमच्यापैकी एक जर आजारी पडला तर आदरच त्याची काळजी घ्यायला कोण आहे. तेव्हा त्यांचे डोळे उघडले. अशा या किरकोळ गोष्टींनीसुद्धा सहजयोग्यांच्या जीवनात बदल घडून त्यांचे एकदम हृदय उघडते आणि ठेवतील. एकमेकांपासून दूर राहण्याचा व सामूहिकतेपासून लांब राहण्याच्या क्षुल्लक कारणांचा ते त्याग करतात. तुम्ही सर्वजण जेव्हा एकमेकांशी प्रेमाने वागता, एकमेकांची काळजी घेता, विनोद करता, नाच करता हे पाहून मला अतिशय आनंद होतो. हीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्यापासून मला आनंद मिळतो. या सत्यतेच्या कल्पनेपासून मी राह इच्छित नाही कारण सहजयोगी असे वागू शकतात, की ते दोन साक्षात्कारी आत्म्यात दूर दुरावा किंवा अंतर निर्माण करू शकतात यावर सहज विश्वास ठेवणे मला कठीण जाते. जगात दोन साक्षात्कारी आत्मे एकमेकांचा आदरच ठेवतील. आदर व एकमेकांची काळजीच घेतील, दूसर्या साक्षात्कारी व्यक्तीविरुद्ध वाईट शब्दही १२ ८ १ा बोलणार नाहीत. कधीच नाही. संतांच्या खाजगी जीवनाबद्दल तुम्हाला काही माहीत आहे हे मला माहीत नाही पण भारतातील संत एकमेकांची कशी काळजी घेत, एकमेकांशी कसे वागत तो प्रकार किती सुंदर, उदात्त आहे. ते लोक दुसर्याच्या भावनांची कदर करीत. केवळ 'आम्हांस काही विशेष सांगायचे आहे किंवा मिळवावयाचे आहे किंवा आम्ही कोणीतरी विशेष आहोत' म्हणून नव्हे. जेव्हा तुम्ही सहजयोगात उतरता तेव्हा तुमची सर्व वैशिष्ट्ये संपली. काही लोकांना वाटते की आम्ही म्हणजे विशेष आहोत. समजा एखाद्या स्त्रीला मी माझ्या पायांना अल्ता ( कुंकवाचे पाणी) लावण्यास बोलावले, तर तिला वाटायला लागते, की मी कोणी विशेष आहे. पण तिची आज्ञा भयंकर असल्यामुळे मी तिला बोलावलेले असते. कोणीतरी मला तिच्याबद्दल सांगते, की ती स्वत:ला विशेष समजते. मी म्हणते, खरेच तिला कशामुळे असे वाटते? उत्तर येते, कारण तुम्ही तिला अल्ता लावायला बोलाविले म्हणून. मी सांगते मी तिला बोलाविले कारण तिची आज्ञा फार खराब आहे व तिने कोणाला त्रास देऊ नये. तिची आज्ञा स्वच्छ १३ करावी म्हणून मी बोलावलं. जर तिच्या लक्षात येण्यासाठी मी स्पष्ट सांगितलं असतं की तुम्ही अहंकारी आहात, भयंकर आहात, तर तिला ते कळले नसते. एक बाई अशी होती की तिला सासरच्या लोकांबद्दल व भारतातल्या सर्व लोकांबद्दल तिरस्कार होता आणि ती मला भेटायला आली. मी तिला ठणकावून विचारले, 'तुला असे विचित्र वागण्याचे कारण काय? तुझे वडील एवढे जन्माद्य होते. त्याबद्दल कधी ब्र सुद्धा काढला नाहीस आणि या लोकांबद्दल नुसते काहर उठवितेस.' तिने बाहेर गेल्यावर इतरांना सांगितले बघा श्रीमाताजींनी मलाच बोलावले. दुसर्या कोणाला भेटायची परवानगी ही नाही. म्हणजे हा काय भयंकर प्रकार आहे. गंमतच आहे या लोकांची. त्यांना वाटते आम्ही विशेष आहोत व स्वत:लाही तसे समजतात हीच खरी अडचण आहे. माझे प्रेम व्यक्त करण्यासाठी किंवा त्यांच्या कामाची शाबासकी देण्यासाठी मी एखाद्याला जवळ बोलावून एखादी भेटवस्तू देते, त्याला आपण कोणीतरी विशेष झालो आहोत असे वाटू लागते. सगळे अतक्क्य आहे. मी एखाद्याला शाबासकी दिली किंवा त्या व्यक्तीबद्दल आपुलकी दाखविली याचा अर्थ तो नम्र, प्रेमळ, प्रामाणिक असा उत्तम सहजयोगी बनावा अशी माझी अपेक्षा असते, तर असे दाखविण्यात काहीच अर्थ उरला नाही. याचा अर्थ ती व्यक्ती रसातळाला पोहोचलीच म्हणून समजा. ही विशेषत्वाची भावना म्हणजेच तुम्ही तुमच्या विशेषत्वाची जाणीव संपविली. एखादा थेंब समुद्रात मिसळतो म्हणजे समुद्रच होतो. तो थेंब राहत नाही. एखादा स्वत:स विशेष समजतो म्हणजे तो समुद्र बनत नाही. तुम्ही अजून थेंबच आहात. ही सर्व विशेषत्वाची भावना तुमच्या भूतकाळातून उद्भवते. एक स्त्री मागे मला भेटली होती. ती अतिशय उर्मट, उद्धट व गर्विष्ट होती. हे दिल्लीत घडले. जेथे हे लोक आपल्या नवर्याच्या पदाबद्दल इ.इ. बद्दल जास्त रूबाब दाखवितात. मला माझ्या पतीच्या पदाबद्दल बिल्कूल माहीत नाही. मी तिला विचारते, 'काय ग, एवढे तोऱ्यात काय वागतेस ? काय प्रश्न आहे.' ती म्हणाली, 'मी अमक्या-तमक्याची पत्नी आहे.' मी म्हणाले, 'पत्नी की नवरा?' तिने विचारले, 'तुम्ही येथे काय करता ?' मी उत्तरले, 'मी माझ्या घरकामात व्यग्र आहे.' नंतर माझे मिस्टर तेथे आले. तिने मला विचारले, 'तुम्ही यांना ओळखता कां?' मी 'हो' म्हणाले, 'का?' मला वाटले तेथेही काही गडबड आहे, 'नाही, म्हणजे तुमची त्यांची कशी काय ओळख? जणू काही मी अपराधच केला आहे, अशा भावनेने तिने मला विचारले. मी म्हणाले, 'ते माझे यजमान आहेत.' 'अरेच्चा!' तिला सापाने दंश केल्याप्रमाणे तिने दचकून म्हटले, 'हे तुमचे मिस्टर आहेत?' कारण तिचे मिस्टर माझ्या यजमानांपेक्षा खालच्या पदावर असावेत. तर विशेषत्वाची भावना सहजयोग्यांनी सोडून द्यावी. नुसत्या विचारातून नव्हे. मनातून तुम्ही जरी सारखा मंत्र केला, 'मी विशेष नाही.' 'मी कोणी नाही.' मग गुंता अधिक वाढेल. तुम्ही म्हणाल, 'माझ्यासारखा कोणी आहे कां?' २३,००० वेळा मी मंत्र जपला, 'मी कोणीतरी विशेशेष, कोणीतरी मोठा आहे.' मी या सर्व गटामध्ये कोणीतरी वरचढ आहे ही कल्पना गळून पडते, जेव्हा समुद्रात पडलेला थेंब १४ सागरात विलीन होतो. तुम्ही सागरच होता. तुमचे व्यक्तित्व संपते. याला काही परिमाण नाही, की ज्या परिमाणाने हा मोठा, हा लहान असा फरक करता येईल. यातूनच जगात समस्या निर्माण होतात. आपल्या भारतातील जातीवाद पहा. पाश्चिमात्य देशातील सामाजिक रचना, वर्णभेद हे सुद्धा स्वत्वाच्या जाणिवेतून निर्माण झालेत. जसे माझाच धर्म श्रेष्ठ, तुमचा खालच्या दर्जाचा. आम्हीच श्रेष्ठ आहोत. यातूनच सर्व समस्या निर्माण झाल्या. त्याने काहीच साधले नाही, उलट नुकसानच झाले. केवळ नुकसान. तर सहजयोगात तरी या रोगाची लागण होऊ नये. 'मी श्रेष्ठ आई आहे. माझा देश श्रेष्ठ आहे' या भावना तुम्ही घालवा आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाचे सौंदर्य दिसू द्या. यासाठी तुम्हाला विशेषत्वाची जरुरी नाही. विशेष शरीराची जरूरी नाही किंवा देखणेपणाचीही नसून सुंदर हृदयाची जरुरी आहे. सुंदर हृदय सर्वांना आकर्षित करते, दुसरे काही नाही. तुमचे हृदयही असेच हवे. असे लोक मला माहीत आहेत. एका सहजयोग्याने पहिल्या बायकोला घटस्पफोट दिला. का तर ती कुरूप आहे, बेढब आहे. मग त्याने एका सुंदर युवतीबरोबर लग्न केले. त्यानंतर तो घर सोडून पळून गेला. मी विचारले आधीची कुरुप होती तिला सोडले, आता काय झाले? तर तो म्हणाला, 'दुसरीला हृदयच नाही' तेंव्हा तुमचे हे ईश्वराने दिलेलं हृदय अत्यंत उदार, धार्मिकतेने भरलेले आहे, या देणगीचा तुम्ही आदर केला पाहिजे. त्याबद्दल म्हणून निसर्ग अभिमान वाटायला हवा. त्याचा आनंद घेतला पाहिजे. तुमच्या उदारतेचा जसा आनंद घेता तसा. स्वत:च्याच आनंदात असतो तसा आनंद लुटा. जास्त चिकित्सा ठेवणे, लोकांच्या चुका काढणे व दुरुस्त करून घेणे म्हणजे एक डोकेदुखीच. उत्तम म्हणजे तुम्ही स्वत:ला ठीक करा, स्वत:लाच हसा हाच उत्तम मार्ग आहे. प्रत्येकाची काहीतरी गंमतीची बाब असते. माझ्याही बाबतीत आहे. कबूल करते. प्रयत्न करूनही मी विसरून जाते. उदा.हा चष्मा मी नेहमीच विसरते. अगदी निघायच्या अगोदर घ्यायचा, घ्यायचा म्हणून आठवण ठेवूनही ऐनवेळी विसरते. मी गणितात प्रवीण नाही. मी मोजू शकत नाही. चेक कसा भरायचा ते ही मला माहीत नाही. खरे वाटत नाही तुम्हाला ? दुसरे मला चेक भरून देतात. अतिचिकित्सक लोक नेहमी अयशस्वी ठरतात कारण त्यांचा मेंदूच त्यांच्यावर शक्कल लढवतो. एका गृहस्थाने एकदा सांगितले की तुमच्या मोटारीचा आकार एवढा एवढा आहे म्हणून गॅरेजचा आकारही असा असा हवा. मी म्हणाले , 'ठीक आहे.' मग जेव्हा गॅरेज बांधले तेव्हा मोटारच आत जाईना. एवढा मोठा चिकित्सक आर्किटेक्ट ज्याला बक्षिसे मिळाली होती तो अशी चूक कशी करू शकतो, हे मला कळेना. त्याने मला दुसरी छोटी मोटार घेण्यास सुचविले. मी म्हणाले, 'आता तरी गॅरेज नीट मोजणी करा, नाहीतर दुसरी गाड़ी विकत घेऊन तीच तऱ्हा.' आपण आपल्याबद्दल जास्त लक्ष देऊन जास्त चिकित्सक असतो. ही छोटी-छोटी फले बघा ती स्वत: आपोआप वाढतात, प्रत्येकाला सूर्याचा प्रकाश मिळतो. ती मजेत असतात. पण ही माणसे स्वत:बाबत दक्ष असूनही डोकेदखी ओढवून घेतात व नंतर कळते की ते असे नाही. आता तुमच्यामधील चिकित्सकपणा संपला. एक सहजयोगिनी, तिचे दुकान होते. ती म्हणाली, १५ 'माताजी, मला या द्कानातील प्रत्येक गोष्ट माहीत आहे व प्रत्येक वस्तूची किंमतही ठाऊक आहे, पण जेव्हा मला आत्मसाक्षात्कार मिळाला त्यानंतर मी ते सर्व विसरले.' मग मी विचारले, 'तुला कसे वाटते? चांगले की वाईट? ' ती म्हणाली, 'चांगले.' मी त्याचे कारण विचारले. ती उत्तरली, 'मला आता फायदा जास्त होतो. फायदाच महत्त्वाचा आहे. प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवण्याची काय जरुरी आहे. झाडांना कुठलीच पद्धत नसते, पद्धत नसूनही पद्धतशीर वाढ असते. काही पाने एकीकडे, काही दूसरीकडे. काही फांद्या दूसरीकडे तर काही तिसरीकडे. त्याला काही रीत नाही. नाहीतर तुम्ही लष्करासारखे होता. सगळे पद्धतशीर. सहजयोगात काही आखीव नाही. आम्ही वेळेच्या पलीकडे आहोत . कुठल्याही ठराविक साच्याच्या पलीकडे आहोत. स्वत:ला पटेल तीच रीत. या दोन हातासारखे. त्यांना कुठल्याही तऱ्हेची बांधिलकी नाही. पण ते काम करत असतात. कुठल्याही वैचारिक तऱ्हेची बांधणी करणं हे सहजयोगाविरुद्ध आहे. काही लोकांनी मला लिहिले तुमच्या प्रतींचे मला भाषांतर करायचे आहे, हे करायचे आहे, ते करायचे आहे. मी म्हणाले, 'ते विसरून जा. तुम्ही जर योजना करत बसलात तर त्यात अडकून पडाल. मग ती योजना राबवताना, ही बरी का ती बरी, मग दूसरी का नको इ. पश्चिमेत लोक जास्तच तऱ्हेवाईक आहेत. जसे लोकांसाठी काटे चमच्यांचा वर्ग चालवतात. ते कसे वापरावयाचे, कसे खायचे, काय खायचे इ. हे फारच आहे. जर तुम्हाला खायचेच तर सरळ जा, हाताने खा! त्यात कसले तंत्र. ही सर्व आचार वैशिष्ट्ये पश्चिमेकडे फार आहेत. ती कमी केली पाहिजेत. याच्याविरुद्ध एक नवी संस्कृती उदयास आली. हा एक दुसरा मूर्खपणा. दुसऱ्याच पद्धती त्यांनी निर्माण केल्या. ते आता हिप्पी म्हणून ओळखले जातात. केस वाढवलेले, न धुतलेले, डोक्यात उवा तशाच, त्यात वेगळेपण नाही. एक दुसर्यासारखा तसाच, वेगळा करता येणार नाही. एखाद्याने कानात डुल घातला की प्रत्येकजण तसेच करेल, बिनडोकपणे, न समजता. ते स्वत:बद्दल व व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलतात त्यात वैयक्तिकपणा कसला? तुमचे टोळके जे ठरवेल ते तुम्ही पाळता. त्यामुळे फॅशनेबल होता. भारतात जास्त फॅशनेबल म्हणजे अधिक खर्चाचे, अती सौंदर्यवर्धक, उच्चभ्रू, फॅशनेबल म्हणजे सगळ्यांना आवडते! कोणतेही क्षुद्र ते असो. ते फॅशनेबल म्हणजे खलास. फॅशन म्हटली की तुम्हाला स्वत:च्या कल्पना नाहीत, व्यक्तित्व नाही, स्वत्व नाही. सहजयोगात तुम्ही कुठल्याही फॅशनशी निगडीत नाही. तुम्हाला जो पोषाख आवडेल तो वापरा. तुम्हाला जे आवडेल ते करावं, पण मी सांगते त्याप्रमाणे स्वत:वर तुम्ही ताबा ठेवा. तुम्ही तुमचे गुरू असा. तुमचेच मालक व्हा. तुम्ही जे कराल ते चांगलेच असेल, चांगल्या प्रतीचे असेल, जे देवतांना आवडेल. याच पद्धतीने वागाल कारण तुम्ही सहजयोगी आहांत, मग सर्व जीवन सुखावह होते. जे जवळ नाही त्याबद्दल चिंता नसते. समजा एखादी गोष्ट तुम्ही पाहता, तुमच्याकडे जर ती असेल तर ती दुसऱ्याकरिता घ्याल. तुम्ही तसेच कराल. समजा माझ्याकडे अंगठी असेल, ती माझ्या बोटात जात नसेल तर ज्याच्या बोटात बसेल त्याला मी देईन. मग मी सगळ्यांच्या बोटाकडे बघेन. ज्याला बसेल त्याला देईन. हा दुसर्या बाजूचा विचार असेल. समजा तुम्ही सहजयोगी नसता तर त्याचे सोने काढून घेण्याचा किंवा विकण्याचा विचार केला असता १६ किंवा खडा काढून घेतला असता. असा खोडसाळ विचार केला असता. मला घालायची नाही नां? मी दुसऱ्याला कशाला देऊ? काय हरकत आहे, पण सहजयोगातच हे शक्य आहे. मी पाहिले आहे काही लोक दयाळू व प्रेमळ आहेत आणि दुसर्याला नेमके काय हवे आहे तेच भेट देतात. किंवा एक माझ्याकडे आहेच तर दसरे हे मी देऊन टाकीन. ते सतत तसेच वागतात. दूसर्याचा विचार करतात. तुमच्यातील आनंद व करुणा दर्शविते. कॅनडातील एका सहजयोग्याचे घर फोडले गेले. त्याने मला लिहिले, 'माझे घर आता स्वच्छ झाले.. मी देवाचे आभार मानतो. काय करावे मला समजले नाही. नुसती अडगळ साठली होती.' तुमची विचारसरणी अशी होते. याच्या उलट लोकांनी घरातली अडगळ भेट दिली असती, पण ज्या वेळेला तुम्ही सहजयोगी म्हणून करता तेव्हा ते सर्व चित्र बदलते. एखाद्या फुलाप्रमाणे जे सतत आपला सुवास, आपल्या दयेचा, प्रेमाचा कळवळा दुसर्यास देते. हे नवीन युग आहे, पण मी म्हणते माझ्यासमोर ही नवीन मानव जात आहे आणि ह्या नवीनतेचे अनेक पैलू आहेत, जे हिऱ्याप्रमाणे चमकतात. माझे तुम्हाला आशीर्वाद की तुम्ही त्यात वाढावे व अधिक मोठे व्हावे. पण मी दुसर्यापेक्षा मोठा आहे, उच्च आहे. यातून तुम्हाला शीतलता मिळेल. कोणीतरी, कधीतरी तुम्हाला इजा पोहोचवली असेल, काही हरकत नाही, कोणी रागावले असेल हरकत नाही, तुमची क्षमाशीलता किती आहे, दुसऱ्यांना प्रेम द्या. प्रेमळ आणि दयाळू व्हा. जी २५ वर्षे संपलीत त्यात अनेक किचकट समस्या व चांगल्या घटना यांचे मिश्रण होते, पण मी कधीही ऋरासले नाही. काही कारणाने काही वेळेला मी रागावते किंवा काही गोष्टी ज्या साधारणपणे सांगू नयेत त्या सांगते कारण ती काळाची गरज असते. पण एकंदरीत सांगायचे झाले तर आपण सर्व एका मोठ्या जहाजात आहोत आणि सर्वजण ईश्वरी प्रेमाच्या कक्षेत उतरलो आहोत आणि याचाच तुम्ही आनंद घ्या. जर एखाद्याकडे ईश्वरी प्रेम व करुणा असेल तर ती त्याने दुसर्यास द्यावी. अशी मायेची एकतानता सौंदर्यभूत आहे की तिचे शब्दात वर्णन करता येणार नाही. जसे काल मला बोलताच येईना. ज्या तऱ्हेने तुम्ही लोक सहजयोग स्वीकारता, समजून घेता त्याबद्दल मी माझ्या भावना कशा व्यक्त करू असे मला झाले. त्याचे वर्णन कण्यास पृथ्वीतलावरचे शब्द अपुरे पडतील. श्र तुम्हाला अनंत आशीर्वाद ! १७ प्रेमाशिवाय शिव काहीच नाहीत प्रेमाशिवाय शिव काहीच नाहीत. प्रेमाने मनुष्य सुधारतो, प्रेम आपले पोषण करते आणि आपल्या यशाची कामना करते. शिव पण तुमच्या हिताची काळजी घेतात. जेव्हा तुम्ही प्रेमाने दुसर्यांचे हित बघता तेव्हा जीवनाचा संपूर्ण साचाच बदलतो. इतक्या लोकांशी एकरूप झाल्यामुळे तुम्ही खरोखरच त्याचा आनंद घेऊ शकता. तुम्ही एक सर्वव्यापक व्यक्ती बनता आणि हाच दृष्टिकोन प्राप्त करायचा आहे. तुम्ही एक जेव्हा मला समजतं की खालची जात किंवा रंगभेदामुळे कोणाशी वाईट व्यवहार केला गेला आहे, तेव्हा मला हे समजत नाही की हे होऊच कसं शकतं? सर्वट्यापक ट्यक्ती कारण आपण सगळे एकाच शरीराचे वेगवेगळे भाग आहोत. एकाच आईच्या पोटी जन्मलेले भाऊ-बहीण आहोत. परंतु ही भावना तेव्हाच संभव आहे जेव्हा बनता तुम्ही तुमचे संबंध या महान, अथांग प्रेम सागरात विलीन करून टाकता. तुम्ही आणि स्वत:लाच विचारा की तुम्ही खरच इतरांवर प्रेम करता का ? मी स्वत:साठी कधीच काही खरेदी करत नाही. दुसर्यांचा आनंदच सर्व काही आहे. हेच सर्वात हाच आनंददायी असते. स्वत:विषयी विचार करा की, 'मी इथे का आहे?' सगळ्या दृष्टिकोन गोष्टींचा आनंद घेण्यासाठी. ही सगळी साक्षात्कारी माणसं आहेत. हे इतके सुंदर कमळ आहे. मी पण कमळ आहे. मी चिखलात बुडून जाणार नाही. हृदयाचे प्राप्त कमळ उघडण्याचा हाच एक मार्ग आहे. अशा व्यक्तींचा सुगंध ही अती सुंदर असतो. आपल्या सगळ्यांमध्ये एकरूपता आल्यानंतर कुठेही काही कार्य असेल करायचा आहे. तर आपण त्याचा आनंद उपभोगू शकतो. शिवरूपी समुद्रात आपल्या छोट्या छोट्या गोष्टी विसर्जित करणे आवश्यक आहे. प.पू.श्रीमाताजी, इटली, १७.२.१९९१ १८ आत्मसाक्षात्कार प्राप्त करणे अंतिआवश्यक आहे े ३० १ ১ आपले जीवन आत्मसाक्षात्कारानंतर एक दिव्य, एक भव्य, एक पवित्र असे जीवन बनते. म्हणूनच मुनष्याला आत्मसाक्षात्कार प्राप्त करणे अतिआवश्यक आहे. त्याशिवाय त्याच्यामध्ये संतुलन येत नाही. त्याच्यामध्ये सामूहिकता येऊ शकत नाही. त्याच्यामध्ये खरे प्रेम निर्माण होत नाही आणि सर्वात जास्त म्हणजे तो सत्य जाणू शकत नाही. आत्मसाक्षात्कारामुळे त्याची प.पू. श्रीमाताजी, २३.२.१९९० बघण्याची दुष्टी पण निरंजन होते. ते बघणे मात्र असते. कोणत्याही 'बी' कड़े बघतांना त्यावर इतर काही प्रतिक्रिया निर्माण होत नाहीत. बघताक्षणीच त्या गोष्टीचे ज्ञान होते. असा मनुष्य जर आत्मसाक्षात्कारामुळे आशीर्वादित नसेल तर एकप्रकारे तो फक्त स्वत: विषयीच नेहमी विचार करीत राहतो. १९ वू ० ১. भभ बाम र सही२ पूजा र ५ मे १९८० आज मी तुम्हाला सहजयोगाबाबतची आणखी काही गुपितं सांगणार आहे. ती अशी, की पूजेसाठी मध्यम प्रकारचे लोक तुम्ही आणता कामा नये. कारण पूजा पेलवणे फार कठीण असते. माझं अस्तित्व, माझे चरण, माझे हात याचं महत्त्व लोकांना अजून कळलं नाही. ते इथे असू शकत नाहीत, नव्हे त्यांची इथे असण्याची लायकी नाही. तेव्हा तो तुमचा मित्र आहे किंवा बहीण आहे, किंवा भाऊ आहे म्हणून कोणालाही इथे आणू नका. ते चूक आहे. त्या व्यक्तीच्या संधीचे तुम्ही नुकसान करीत आहात कारण हे सर्व त्याला फार जास्त आहे. तो ती पेलवू शकत नाही. फार थोड्या लोकांसाठी ती असते. तेव्हां लक्षात ठेवा अनेक लोकांसाठी ती नाही. २० आता, ज्याला आपण चरणामृत म्हणतो, म्हणजे माझ्या चरणांमधील अमृत हे प्रत्येकासाठी नाही. तसेच पूजेचे आशीर्वाद प्रत्येकासाठी नसतात. तेव्हा जे लोक पूर्णतः तयार झालेले नाहीत त्या लोकांना टाळा. पहिली गोष्ट त्यांना संशय वाटू लागेल. त्याशिवाय वागणुकीच्या रीतीरिवाजांविषयी प्रश्न उद्भवेल. त्या प्रोटोकॉलसकट त्याचा स्वीकार ते करू शकणार नाहीत. इथे हजर असणं हा फार मोठा अधिकार आहे आणि हा अधिकार प्रत्येक व्यक्तीला दिला जाऊ शकत नाही. तुम्हाला समजणार असेल, तर हे सहजयोगाचं गौप्य आहे आणि या गुपितामध्ये सुरुवातीलाच तुम्हाला फार थोडे लोक सामावून घेतले पाहिजेत. सर्व काही एक दिवशी उघडकीस येणार आहे, पण प्रत्येकासाठी नाही. तुम्ही अधिकाराला पात्र आहांत हे तुम्हाला कळलं, तर तुम्ही हे अधिकार मिळाल्याचे जाणून तसे वागाल. आज पूर्ण जगामध्ये अनेक लोक ध्यान करीत आहेत. या सर्व लोकांचा मी विचार करते आहे. तुम्हांलाही त्या सर्वांचा विचार केला पाहिजे आणि माझ्या अस्तित्वाचे तुमच्याप्रमाणेच ते देखील अंगप्रत्यंग आहेत, हे जाणले पाहिजे आणि तुम्ही जागरूक असलेले आहात. तेव्हा आता यावेळी या पूजेमध्ये तुम्ही फक्त तुमच्यासाठी लंडनच्या लोकांसाठी पूजा करीत नाही तर पूर्ण जगासाठी करीत आहात. नुसत्या जगभर असलेल्या सहजयोग्यांसाठी नाही. पण या पूजेमध्ये तुम्ही स्वत:ला अशाप्रकारे व्यक्त करीत आहांत, की तुम्ही ते सहजयोगी आहांत, ज्यांनी मला जाणलं आहे अणि अशी विनंती करीत आहात, की इतर लोकांना अशाप्रकारे आशीर्वादित करा, ज्यायोगे त्यांनीसुद्धा मला जशाप्रकारे तुम्ही ओळखले आहे, तसे ओळखावे. या पूजेमुळे ओळख जास्त स्पष्ट होईल, असं मला वाटतं. माझी ओळख पटल्यावरच, तुम्हाला तुमची ओळख होईल आणि सर्व गोष्टी फार फार सुरेखरीत्या कार्यान्वित होतील. फक्त तुम्ही प्रामाणिक असले पाहिजे. सहजयोगामध्ये खेळ खेळता कामा नये. त्यामुळे तुम्हाला अपाय होईल आणि इतर सहजयोग्यांनासुद्धा त्रास होईल. तेव्हा खेळ खेळण्याचा प्रयत्न करू नका. त्याने तुम्हाला त्रास होईल कारण बंधविमोचनाच्या मार्गाला तुम्ही अपाय करत आहात आणि त्यामुळे तुम्हाला शिक्षा मिळेल. त्याचा निकाल म्हणजे तुम्हीच सर्व हरवून बसाल. तेव्हा कृपा करून प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करा. ते काही कठीण नाही. खुप लोकांना मी पाहिलं आहे. त्यांना वाटतं मी कडक शिक्षा करते आणि हे शब्द श्री माताजींसाठी अयोग्य आहेत. ते वापरता कामा नये. अनेक शब्द असे आहेत, जे माझ्यासाठी वापरता कामा नयेत. हा फक्त तुमचा विशेष अधिकार आहे इथे असणं हा. आणि तुम्ही समजून घेतलं पाहिजे, की ज्या २१ लोकांची योग्यता असते त्यांना विशेष अधिकार दिले जातात. मी तुम्हाला या गोष्टी सांगते आहे कारण तुमची योग्यता आहे. प्रामाणिकपणा ही तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे. हा विशिष्ट अधिकार आहे. मी तुम्हाला चावी देत आहे, तसं तर पाश्चात्त्य मनाला, लोक विचार करतात, की तुम्ही एखाद्याला काही सांगितले तर ते 'कडक शिक्षा' वर्गैरे शब्द वापरू शकतात आणि हे शब्द वापरायचे नसतात. शब्द नियमांनुसार वापरले पाहिजेत, योग्य ते वापरले पाहिजेत. तुमच्या वागणुकीच्या नियमांत जर तुम्ही योग्य नसाल तर तुम्हाला माहीत आहे की चुकीच्या जाळ्यांमध्ये चुकीची भांडी घालण्याचा प्रयत्न करून सर्व गोष्टींचा विचका होतो. तेव्हा तुम्ही ते कशाप्रकारे पेलवणार याबद्दल दक्ष रहा. विशिष्ट अधिकार म्हणून सांभाळा. ती तुम्हाला दिलेली व्ही. आय. पी. ट्रिटमेंट वागणूक आहे. तुम्ही सर्व व्ही. आय. पी. आहांत. अशाप्रकारे सर्वांशी मी बोलू शकत नाही. पण तुमच्याशी बोलू शकते कारण मला तुम्हाला सर्व चाव्या द्यायच्या आहेत. तुम्ही जर स्वत:कडे या दृष्टीने पाहिलं, की तुम्हाला किती अधिकार दिला आहे, तो समजून घेतला , सहजयोग हा काय आहे हे जाणलं, तर तुम्ही ओळखू शकाल, की इथे असण्याचा केवढा विशिष्ट मान तुम्हाला मिळाला आहे. किती नशीब, किती बक्षीस आहे ते. तुम्ही जे काही केलं त्याबद्दल इथे असल्याने किती जन्म पूर्णपणे बक्षीस दिलं गेलं आहे. यामुळे जास्त प्रामाणिकपणे पूजा करायला तुम्हाला मदत होईल. ईश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो. आता पूजेनंतरसुद्धा तुम्ही ध्यान केले पाहिजे. कारण ध्यानाशिवाय तुम्ही माझी व्हायब्रेशन्स शोषून घेऊ शकत नाही. ते नेहमीच होतं , अजूनपर्यंत फार थोड्या पूजा अशा झाल्या आहेत, ज्यांत माझी सर्व व्हायब्रेशन्स शोषून घेतली गेली. प्रश्न विचारायचे नाहीत आणि चुकीचं वागायचं नाही, असं तुमच्या मनाला सांगा. फक्त स्पष्टपणे व्हायब्रेशन्स शोषून घ्यायची, हे तुमच्या स्वत:च्या पोषणासाठी आहे, तुमच्या स्वत:च्या वाढीसाठी, तुमच्या स्वत:च्या आनंदासाठी. देव तुम्हाला आशीर्वाद देवो. २२ तलनन २ ১६. राइट सडडेड लौकांनी भक्क्ती भावाने मली आपल्या हृढयात बसवले पाहिजे म्हणजेच डाळ्या आइडला यायलाT पाहिजे. तुमचे चित्त पहिले भक्ती भावात आले पाहिजे आणि नंत२ भक्ती भावामधून श्रद्धा भावाकडे जाणे आवश्यक आहे. मंत्र म्हणतींनी चित्त मध्य चक्रांक्र ठेवा. महाकाली आणि महास२स्वती ढोन्ही बाजूनी मध्य नाडीकरच कार्य करतात आणि अशाप्रकारेशेवटी त्यांचीसंबंध असतो. डॉ.तलवारंशी वा्तलाप प्रकाशक + निर्मल ट्रांसफॉर्मेशन प्रा. लि. प्लॉट नं.८, चंद्रगुप्त हौसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड, पुणे - ४११०३८. फोन : ०२०- २५२८६५३७, २५२८६७२०, e-mail : sale@nitl.co.in १ रा ।ां ० आपल्या उत्कर्षाच्या मागामध्ये सत सूक्म अशी ऊर्जा चक्र आहेत. काही चक्रदेतील आहेत. आपल्या विकास प्रक्रियेच्या वेळेस या २क्षम चक्रांचे २जन झाले. सहाययक शरीरच्या डाळ्या भागातील ही चंक्र आपल्याली भावनात्मक पौषण प्रढान करतीत आणि उर्जव्या भागावरशारीरिक तसेच मानसिक पौषण करतात. पं.पू.श्री माताजी, परा आधुनिक युग ास ाम ---------------------- 2012_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-0.txt चैतन्य लहरी मराठी मे-जून २०१२ ा 2012_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-1.txt भर का ला ता पिंगली नाडी व२ श्री हनूमानीाची शक्ती कार्यान्कित होते. ज्यावेळी आपल्या पिंगली नाडीमध्ये काही अडथळे निर्माण होतात तेंव्हा श्री हनूमानजींच्या मंत्राने ते त्वरित दू२ होतात. सेंट माइकलचा मंत्र घेतल्यानेही फिंगला अडथळे ढु२ होतील. पिंगली नाडीमधील प.पू.श्री माताजी, मुंबई, २७.९.१९७९ ड 2012_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-2.txt या अंकात तुम्ही परमेश्वरच्या आम्राज्यात उत२ली आहात ...४ ला आत्मसक्ात्कार प्राप्त करणे अतिआवश्यक आहे.... १९ ८ सहसा२ पूजा ...२० प्रेमाशिवाय शिव काहीच नाहीत १८ ट 2012_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-3.txt तुम्हाला चैतन्य प्राप्त झाले आहे. सर्वत्र अस्तित्वात असलेले परम चैतन्य तुम्हाला तु, म्ही जा ण व ते . आनंदाच्या सागरात डुंबत आहात. तुम्ही सामूहिकतेचा आनंद लुटत आहात. तुम्ही तुमच्या मर्यादांच्या पलीकडे गेला आहात. ४ कबेला, इटली, सरे कुजजि ७.५.१९९५ ४ 2012_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-4.txt तुम्ही परमेश्वराच्या साम्राज्वात उतरली आहात आजचा दिवस सहजयोग्यांकरिता विशेष आहे. कारण या दिवशी सहस्र्रार उघडले गेले. तो एक चमत्कार होता. त्यावेळी ते घडेल असे मला वाटले नव्हते, म्हणून मी थांबणार होते, पण काहीतरी घडले व ते उघडावे असा विचार करणे मला भाग पडले. कारण त्या वेळी जी परिस्थिती होती त्यानुसार थोडाही उशीर होऊ नये असे मला वाटले. जर उशीर झाला तर खोटारडे गुरू आपल्या मूर्खपणाच्या गोष्टी समाजात पसरवतील. आता २५ वर्षे पूर्ण झाली. यावेळी तुम्ही सर्व येथे जमला आहात. ज्यांनी बरेच काही मिळविले आहे, प्राप्त केले आहे असे बरेच जण आहेत पण ते आता येथे नाहीत. खऱ्या अर्थाने तुम्ही काय मिळविले याची तुम्हाला जाणीव नाही, तुम्हाला चैतन्य प्राप्त झाले आहे. सर्वत्र अस्तित्वात असलेले परम चैतन्य तुम्हाला जाणवते. तुम्ही आनंदाच्या सागरात डुंबत आहात. तुम्ही सामूहिकतेचा आनंद लुटत आहात. तुम्ही तुमच्या मर्यादांच्या पलीकडे गेला आहात. तुमच्या बाबतीत हे घडते कारण हे मिळविणे हा तुमचा हक्क आहे. याचे श्रेय मी माझ्याकडे घेत नाही. मी सदोदीत एकच एक गोष्ट तुमच्या निदर्शनास आणते, की तुम्ही परमेश्वराच्या साम्राज्यात उतरला आहात, आता त्याची मजा लुटा! आपल्या सभोवार दृष्टी टाकली तर दिसते की सर्व निसर्ग आपल्याच आनंदात आहे. त्याला कशाचीच तमा नाही. त्याला साक्षात्कार मिळालेला नाही. त्यांना परम चैतन्य समजत नाही, पण आनंद लुटायचा समजतं. हे त्यांना कसे कळते ? फुले उमलतात व काही काळाने गळून पडतात. पण जो पर्यंत ती असतात तो पर्यंत ती आनंदात असतात. ती भूत वा भविष्याचा विचार कधीही करत नाहीत. ती वर्तमानात आनंद लुटतात व आपल्या सुगंधाचा आनंद दुसऱ्याला देतात. त्यांना सौंदर्य आहे व ते दुसऱ्यासाठी आहे. एकूण निसर्गच असा आहे. आपण पक्ष्यांकडे पाहतो किंवा असेच दूसरे काही, ज्याला आपण निसर्ग म्हणतो ते सर्व काही जणू ध्यानावस्थेत असून जे सर्व काही घडते आहे त्या सर्वांना ते साक्षी आहेत, जसे हे मोठे मोठे पर्वत, टेकड्या. आता आपण आत्तापर्यंत काय मिळविले हे पाहू या. हे महत्त्वाचे आहे कारण तुम्ही एखादा डोंगर चढता व वळून मारगे पाहता, तेव्हा तुम्हाला धक्का बसतो आणि कदाचित तुम्ही खाली घसरण्याची शक्यता ५ 2012_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-5.txt असते. सामान्यत: लोक म्हणतात मागे वळून बघू नये. समजा एखाद्या माणसाने खूप संपत्ती मिळविली तर तो अधून मधून उघडून त्याची मोजणी करतो व काय प्राप्ती झाली हे पाहतो आणि प्रत्येक वेळी त्याला मजा वाटत असते. आपण सापेक्षतेने काय मिळविले आणि कसे प्राप्त केले हे बघून त्याची मानसिक शक्ती वाढते व जीवनात तृप्तता वाढते. प्रथमत: तुमच्यात घटीत झालेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला झालेली परम चैतन्याची जाणीव. याचा अर्थ तुम्ही कळकळीचे सुज्ञ व प्रामाणिक असे सत्य शोधणारे साधक आहात, केवळ माझ्या कार्यक्रमाला आलात, चैतन्याची जाणीव झाली आणि त्यात स्थिर होत गेलात. या एकदम झालेल्या जाणिवेने तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला. हे खरे आहे की नाही याची तुम्ही परीक्षा घेत होता, पण तुम्हाला खात्री होती आणि जीवनाला नवी दिशा मिळाली व तसेच ईश्वरी प्रेमाच्या परम चैतन्याची जाणीव झाली, हे समजले. यातील गम्य म्हणजे तुम्हाला पूर्ण स्वतंत्रता मिळाली. तुम्हाला स्वत:ची स्वतंत्रता प्राप्त झाली. प्रथम तुम्हाला मुक्तता मिळाली ती अहंकारापासून. अहंकाराची ही भिंत तुम्ही पार जो केली. या अहंकाराच्या बंधनातून तुम्ही मुक्त झालात, नेहमी तुमच्या अनेक प्रश्न उभे करत होता. अशा अनेक गोष्टी अहंकार करीत असतो. त्याची तुम्हाला कल्पना नाही. जर माणूस अहंकारी असेल तर तो कोणालाही सहजपणे दुखावू शकतो. पण त्याला स्वत:ला दुखावले तर त्याला ते आवडत नाही आणि तो लगेच ओरड लागतो. मुख्यत: जे स्वत: अहंकारी असतात ते लगेच दुखावतात. पण ते स्वत: समजू शकत नाही, की त्यांनी किती लोकांना दुखावले आणि कित्येक लोक त्यांना भिऊन असतात. कुठल्याही माणसाला विनाकारण दुखावणे हे पाप आहे. मग ते कुठलेही कारण असो, तुम्ही दुसर्याला दुखवणे योग्य नाही. पहिली गोष्ट म्हणजे सूड. एखाद्याने तुम्हाला दुखवले असेल किंवा तुमच्या बरोबर चुकीची वागणूक केली असेल, तर तेथे सूडाची भावना असते. तुमच्या प्रतिक्रियेतून सूडाची कल्पना उद्भवते. काहींची प्रतिक्रिया क्षुब्ध असते. या सूडातून एकमेकांचे खूनही होतात. या जगात सूड ही एक वेडेपणाची कल्पना आहे. अगदी खोलात जाऊन विचार केला तर तुम्ही काय आणि कसला सूड घेता? समजा, एखाद्या व्यक्तीने तुम्हाला यातना दिल्या आणि तुम्ही रागात त्याला ठार केले, म्हणजे खरे तर त्याला तुम्ही वाचविलेत. अगदी काही कष्ट न घेता त्याला सुटका मिळाली. हा कसला सूड! दुसरयास ठार घेणे मारण्याच्या कल्पनेपासून दूर राहणे हाच खरे तर सूड म्हणता येईल. दुसर्यावर सूड म्हणजेच खरा बदला घेणे होय असे आपण समजतो हे चुकीचे आहे कारण ही सूडाची ६ 2012_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-6.txt क्रिया तुमची तुमच्याकडे परत येते व तुम्हाला अधिक सलते. देवाच्या नावानेसुद्धा बदला घेण्याचे प्रकार सुरू आहेत. एखाद्या धर्माला अनुसरून वागणे वा आपल्या मनाविरुद्ध एखादे कृत्य करणे म्हणूनही बदला घेतला जातो. तुम्ही कसला बदला घेता हे सुद्धा ज्याला कळत नाही अशा लोकांना तुम्ही ठार मारता, त्यांचा शेवट करता. लोक बाँब उडवतात. त्यात हजारो निष्पाप लोक बळी पडतात, हा कसला सूडाचा प्रकार? त्यात त्यांची काहीच चूक नसते. तेव्हा अशा सूडातून जो उद्रेक होतो त्यात अनेक निष्पाप बळी पडतात. त्याची प्रतिक्रिया तुमच्यावर उलटणारच. तुमची त्यातून सुटका नाही. ती एक दीर्घकाळची प्रक्रिया आहे. बम्म्यूडा टूँगलबाबत म्हणतात, अनेक निग्रोंना गुलाम करण्यात आले व बरेच बुडून मेले. त्यांचे आत्मे तिथून जाणाऱ्या लोकांचा पिच्छा पुरवतात व बुडवून टाकतात. सूडाच्या प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असतेच. तर या सूडाच्या कल्पनेतून तुम्ही अनेक लोकांनी बाहेर पडायला हवे. पण याच्याही पलीकडे तुम्ही सूड न घेता ते ईश्वरावर सोपविले तर ते घडते व ईश्वर त्याचा ताबा आपल्याकडे घेऊन त्यांना योग्य धडा देतो. मग ती कुठलीही जात असो वा संस्था असो. त्याबाबत तुम्हाला चिंता करावी लागत नाही. गेली २५ वर्षे मी पाहते आहे. काही लोकांनी मला फार सतावले आहे. काही धार्मिक संस्थांनीही माझ्याविरुद्ध बरेच काही केले. प्रसार माध्यमे माझ्याविरुद्ध होती. उदा. काही पफ्रेंच पत्रकारांनी आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला. काही हरकत नाही. जे तीन लोक भारतात आले होते त्यांच्या विरुद्ध पकड वॉरंट काढण्यात आले. ते जर भारतात गेले तर त्यांना अटक होईल. मी काहीच केले नाही. दुसरे म्हणजे ही वृत्तपत्रे बंद पडली. आम्ही कसलाही बदला घेतला नाही. कशा करता? आम्हाला काय त्रास झाला त्याची आम्ही कधीच पर्वा केली नाही. पण कायदेशीररीत्या ते इतके अडकले की त्याच्यावर पकड वॉरंट काढले गेले व पुन्हा जर भारतात गेले तर अटक होईल अशी अवस्था झाली. फ्रेंच सरकारचाही पूर्ण पाठिंबा असूनही व सर्व प्रयत्न करूनही त्यांच्यावर टांगती तलवार आहेतच. अगदी आयुष्यभर, अगदी मरेपर्यंत. क्षमाशीलतेने सर्व काही घडून येते व दुसरा माणूस आपल्या योग्य मार्गावर येतो. दुसर्या बद्दलची आकसाची भावना जर टाकली तर तुम्हाला एकदम शांत वाटते. मी तुमच्यातील शांतता आहे. त्यात अनैसर्गिक असे काहीच नाही. पण ते सहज घडते. सर्व गोष्टी सहजपणे घडून येतात. इंग्लंडमधील एका मुलाने तुर्कस्थानमध्ये जाऊन सहजयोगाविरूद्ध वर्तमानपत्रांना खोटे काही सांगितले. त्याला प्रसिद्धी दिली गेली, पण शेवटी त्या मुलाने टी.व्ही. वर बोलताना कबूल केले की मी जे बोललो ते सर्व खोटे ७ 2012_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-7.txt होते. कोणीही त्याला जाऊन सांगितले नाही व लिहिलेही नाही. सूडाच्या कुठल्याही घोटाळ्यात अडकू नये. हे तुमच्या दृष्टीने समजून घेतले पाहिजे कारण तुम्ही ईश्वराच्या साम्राज्याचे नागरिक आहात, जेथे तुम्ही अगदीच सुरक्षित आहात. जो माणूस सुरक्षित आहे तो कधीही घाबरत नाही. तुम्हालाही भीतीपासून मुक्तता मिळाली आहे. मला समजत नाही, तुम्हाला कसली भीती आहे, प्रकृती, कुटुंबाची, मुले वा घराची. सहजयोग्यांना कसलीही काळजी नसते. सर्व काही सहज घडून येते. मग कशाला चिंता मरणाबाबत करायची? चिंतेची बाबच अस्तित्वात नाही. ती संपली आहे. तुम्ही अशा परिस्थितीत व आहात की चिंता करण्यास वेळच नाही. कारण तुम्ही स्वच:च्याच आनंदात आहात. काही लोकांना सतत भय वाटते व त्या भयातूनच ते रोगांना बळी पडतात, नतर विशेषत: डाव्या बाजूचे. त्यात घाबरण्यासारके काय आहे! साप समजून भुई हाय झोडपण्यासारखे आहे. अशा तऱ्हेने तुम्ही समजून घ्या व पुढे जा. भुते किंवा राक्षस कुठेतरी उभे आहेत अशी काल्पनिक भीती बाळगणे वेडगळपणा आहे. तुमच्याकरिता हे होणार अस्तित्वात नाही. तुम्ही अंधारात चालत असता आणि आकृती दिसते. प्रत्यक्षात ती नसतेच. पण केवळ भीतीमुळेच माणूस असा विचार करू लागतो. त्यामुळे तो आपली स्वतंत्रता गमावतो आणि अनेक लोकांचा गुलाम होतो. अमका तमका माणूस मला त्रास ते देईल, इजा करेल याचे त्याला सतत भय वाटत राहते. जाणून अशा पोकळ भीतीमुळे जीवन उद्ध्वस्त होते. समजा पत्नीचे वर्चस्व असले अथवा पती आक्रमक असला तरी घाबरण्याचे कारण नाही. भीतीमुळेच ते त्यांच्या घ्यायचे कह्यात जातात. समजा एखादी पत्नी वर्चस्व दाखवित असेल तर गमतीने तिची टर उडवणे चांगले किंवा या उलट, एकमेकांची गंमत करून त्यांना सरळ सरळ सांगून टाका हा रणक की हा तुमचा विशेष गुण टाकून द्या. भीती सोडा. पतीपासून किंवा पत्नीपासून घाबरण्यासारखे काय आहे! तो किंवा ती फार तर काय करेल ? ठार मारेल. हरकत नाही, वेडेपणाचाच तुम्हाला केव्हां तरी मरण येणारच आहे. प्रकार मृत्युबाबत भय बाळगणे ही एक निरर्थक बाब आहे. आता तुम्ही जिवंत आहात तर मृत्युबाबत मला कशाला विचारता? ते जाणण्याची काय आवश्यकता आहे? आता होय. व आजच्याबाबत मी तुम्हाला सांगू शकेन. मरणाबाबत व नंतर काय होणार ते जाणून घ्यायचे हा एक वेडेपणाचाच प्रकार होय. तुम्हाला मरण आले, तुम्ही संपता, त्यानंतर तुम्हाला काही एक करायचे नाही. मग तुम्ही केव्हा मरणार हे जाणण्यात काय स्वारस्य ? किंवा नंतर काय होणार इ. जे काय घडायचे ते घडणारच. तुम्ही झोपता नंतर काय घडणार हे कधीच विचारत नाही. ८ 2012_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-8.txt ि तुमची मृत्यूची वेळ ठरलेली आहे. त्याचवेळी तुम्ही मरणार. ज्याला जन्म आहे, त्याला मृत्यू आहेच, पण तुम्हाला अनंत जीवन लाभेल हे तुम्हास ठाऊक नाही. तुम्ही अमर आहात. शरीर नाहीसे होणे म्हणजे मृत्यू नाही. ज्यावेळी तुमच्या आत्म्यावरील ताबा जातो तेच मरण होय. एकदा तुम्ही आत्मसाक्षात्कारी झालात, तुम्हाला पूर्ण शक्ती व आत्म्यावर ताबा प्राप्त होतो व पुन:जन्म घेणे वा जरूर नसेल तर जन्म न घेणे हे तुमच्यावर अवलंबून आहे. अनेकानेक आत्मे मला माहीत आहेत की त्यांनी खालावत जाणाऱ्या समाजात जन्म घेतला. मृत्यूबद्दलची भीतीयुक्त जाणीवही सहजयोग्यांच्या बाबतीत मूर्ख कल्पना आहे. मृत्यूबाबत विचार करण्याजोगे काय आहे? तुमच्याबाबतीत मरण वरगैरे काही नाही, कारण तुम्हाला अनंत जीवन प्राप्त झालेले आहे. तुम्ही याच देहाबरोबर राहणार असे नाही. जसे आपण आपले पोषाख बदलता व परत कार्यरत होता, हे ही जाणता. तसेच हा देह जरी नसला तरी सहजयोगाच्या कार्यासाठी हजर असता किंवा सत्याच्या नावावर जे कार्य करायचे त्यासाठी तुम्हाला तुमच्या अमरत्वाची जाणीव असावी. तुमचे कार्य काय ? तुमच्या कल्पना काय? आणि काय करावयाचे आहे? तर या मरणाच्या विचारातून बाहेर पडा. कारण तुम्हाला मरणच नाही. कळले? ९ 2012_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-9.txt ज्या लोकांना मृत्यूचे भय वाटते असे लोक विमा उतरवतात, इतर काही तरतूदी करतात, पण ही सर्व डोकेदखीच, सरते शेवटी ह्या सर्व भौतिक गोष्टी येथेच सोडून जावे लागते. मरतेवेळी कोणताही आत्मा एक कणभर मातीसुद्धा बरोबर नेऊ शकत नाही. परंतु तुमच्याबाबतीत तुम्हाला भौतिक गोष्टीत स्वारस्य नसल्यामुळे व त्या तुम्ही अगोदरच सोडल्यामुळे बरोबर नेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तुम्ही बाह्यात अडकलेले नसल्याने तुमचा आत्मा मुक्त असतो. जेव्हा तुम्ही मृत्यू पावता त्यावेळी तुम्ही सहजपणे मुक्त होता व नंतर तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य जाणवते आणि तुम्हाला काय करायचे आहे ते तुम्ही ठरवू शकता. हे सर्व स्वत:च्या मर्जीप्रमाणे व इच्छेप्रमाणे घटीत होते. तुम्ही स्वत:च्या देहातून बाहेर आला आहात, असे तुम्हाला जाणवत नाही, तुम्हाला मृत्यूचे भय नसावे. उलट मृत्यूचे स्वागत करा कारण तुम्हाला त्यात जास्त स्वतंत्रता व जास्त स्वास्थ्य जाणवेल. या जगातील शरीर धारण करणाऱ्यांना जे प्रश्न वहावे लागतात ते तुम्हाला नसतील. जेव्हा तुम्ही पूर्णपणे धुतले जाता, स्वच्छ होता, पूर्वग्रहांपासून तुमचे मनसुद्धा स्वच्छ होऊन जाते; तेव्हा तुम्ही एक सुंदर आरसाच बनता. त्यात तुम्ही ज्या समाजात वावरता त्याचे पूर्ण प्रतिबिंब दिसते. तुमच्यावर पूर्ण सत्ता असणाऱ्या शासनाचे त्यात चित्र दिसते. सर्व काही स्वच्छ. एखाद्याने तुम्हाला विचारले, तुमचे राजकारण काय? मी म्हणेन, कुठलेच राजकारण नाही हेच राजकारण ! ते म्हणतील, 'तुम्हाला राजकारण माहीत नाही. त्याच्याशिवाय तुम्ही कसे राहू शकाल ?' ज्यांच्याशी काही संबंध नाही असे अनेक प्रश्न विचारीत राहतील, पण साक्षात्कारी आत्म्याच्या बाबतीत सर्व उलटेच. साक्षात्कारी आत्मा पहातो व सर्व काही स्वच्छ दर्शवतो. आपल्या देशाच्या व ज्या समाजात राहतात त्याविषयी लोकांनी (सहजयोग्यांनी) मी चकितच झाले. आपली ओळखही पूर्णपणे हरवून जाते. तसे काही जी आस्था दाखविली ती पाहून दाखवावे असे त्यांना वाटत नाही. तुम्ही कुठे चुकता ते पहाता. त्यात कसे सहाय्य करावे? काय करावे ? कसे घडवून आणावे? या गोष्टीचे महत्त्व तुम्हाला वाटते. तुम्ही काल सर्व देशांचे ध्वज आणले होते. याच्यामागे तुम्हाला या देशात शांतता रहावी अशीच तुमची भावना आहे. सहजयोगातून तेथे आनंद, शांतता त्यांना मिळावी. काय सुंदर विचार आहेत. तुम्ही सहजयोगात येता व एका कोपऱ्यात बसून असता, असे नाही. अप्रत्यक्षपणे दुसरऱ्या देशाकरिता ते घडवून आणावे असे वाटते. प्रत्यक्षपणे एका खोल विचारातून ते घडवून आणावे, ठीक करावे असे वाटते. यातून निराळ्याच प्रकारचे व्यक्तिमत्त्व तुमच्यात निर्माण होते. एखाद्याला तुम्ही सांगता, की मला हे का आवडते? हे करण्याची जरूरी काय ? नाही मला या समाजातच रहायचे आहे आणि मला वाटते तेच करावे असे नाही, पण ज्यावेळी तुम्ही आत्मसाक्षात्कारी होता तेव्हा तुम्हाला जे आवडते तेच करा. तुम्ही जे कार्य कराल ते पवित्र असेल, चांगले असेल, रचनात्मक असेल व फायदेशीर असेल. आत्मसाक्षात्कारानंतर तुम्हाला कसलीही आडकाठी नाही. नको नकोचीही आडकाठी तुम्हाला गुलामीत ढकलते, पण आत्मसाक्षात्कारानंतर तुम्ही पक्ष्यासारखे मुक्त असता, कोणाच्या गुलामीत अडकत नाही. उदा. काही धर्मोपदेशक सांगतात तुम्ही मद्य पिऊ नका, धुम्रपान करू नका, नशिले १० 2012_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-10.txt पदार्थ घेऊ नका, हे करू नका, ते करू नका, पण त्याने काही थांबत नाही, त्याचा उपयोग पण होत नाही. झगडून, सर्व प्रयत्न करूनही लोक आत्महत्या करतात पण सवयी सुटत नाहीत. तुम्ही इतके समर्थ आहांत, की तुम्हाला कसलीही गोष्ट चिकटत नाही. बऱ्याच सहजयोग्यांनी मला सांगितले, की ते सहजयोगात आल्यानंतर त्यांची दृष्टी स्थिरावली, ते सदाचरणी झाले, ते पवित्र झाले हे कसे घडले, हे त्यांना समजत नाही, म्हणून ते म्हणतात, 'श्रीमाताजी, तुम्ही तुमची पवित्रता आम्हाला दिली आहे.' सहजयोगात आल्यानंतर लोक आपापसात बोलत असतात व ते अनेक गोष्टींची गंमत करतात. उदा.एक सहजयोगी दुसर्यास म्हणतो 'आमच्या देशात असे चालते, आणि असा मूर्खपणा चालू आहे, 'पण आमच्याकडे याच्याही पलीकडे वरताण आहे,' असे म्हणतो. अशा प्रकारची चढ़ाओढही दुसरा सहजयोग्यांत पहावयास मिळते आणि म्हणून आपण पहायला पाहिजे की आपण किती निर्मल आहोत व त्याला घातक व घाणेरडे असेल ते आपल्याला पसंत नाही. आम्ही आतून धुतले जाऊन स्वच्छ झालो आहोत आणि असे काही आम्ही स्वीकारणार नाही. लोक कसे करुणामय झाले आहेत, हे मी पण बघते आहे. ते एकमेकांबद्दल किती कळवळा दाखवतात हे पाहन मला आश्चर्य वाटते. उदा. दोन सहजयोगी एकमेकांवर नाराज होते. दुसरा सहजयोगी हा ठीक आहे हे पहिल्याला कसे समजवावे याचा मी विचार करीत होते. ते एकमेकांच्या दोषांवर नाराज होते. त्यांची समजूत पटेना. मी त्याला म्हणाले, 'ठीक आहे. आता ध्यानात बैस, ध्यान कर.' मी विचारले, 'तुझे माझ्यावर प्रेम आहे ना ?' एक म्हणतो दुसर्यापेक्षा जास्त प्रेम आहे. मला एकंदरीत परिस्थिती कठीण वाटली. त्यांना प्रेमाचे मोजमाप नसते हे मी कसे पटवून सांगावे ह्या विचारात होते. त्याचा काही तुम्ही आलेख काढू शकत नाही. ते तुमच्या आत असते आणि एखाद्याला प्रेम दिले तर आनंद मिळतो. त्याला काही मोजमाप नाही. त्या दोघात हे बरेच दिवस चालले होते आणि यासाठी काय करावे हे मी ठरवत होते. ते दोघे तसे जबाबदार होते तरी त्यांच्यात सामंजस्य होत नव्हते, मग ईश्वराला ते हातात घ्यावे लागले. त्या दोघांतील एक जण भयंकर आजारी पडला. मग दुसर्याला त्याच्याबद्दल एकदम करुणा उत्पन्न झाली, आपला विश्वास बसणार नाही, पण दुसरा गृहस्थ त्या आजारी माणसाजवळ चोवीस तास बसून होता आणि आर्थिक मदत करण्याची तयारीही त्याने दाखविली. मुळात तो समंजस व संवेदनशील होता, त्यामुळेच त्याच्यात प्रेम व करुणा निर्माण झाली. या ईश्वरी क्लृप्तीमुळे व करुणेने दोघे एवढे जवळ आले. तर ही करुणेची शक्ती खूप आहे. इतकी सूक्ष्म आहे, की तुम्ही ती पाहू शकत नाही. कारण मी त्यांना (बाहेरून) वैचारिक पातळीवर सांगत होते पण ते व्यर्थ, पण जेव्हा करुणामयी शक्ती एकावर कार्यरत झाली तेव्हा दुसर्याने ती करुणा पाहिली व मग ते खरे मित्र झाले. प्रत्येकाला आपल्या आत करुणा जाणवली पाहिजे. काही सहजयोग्यांना मी ठीक करत असते, सांगत असते तर मी बऱ्याच वेळेला पाहिले आहे, की एखादा सहजयोगी म्हणेल, 'माताजी, त्याला क्षमा करू शकता का?' मी म्हणेन, 'क्षमा केली.' मी काहीच केलेले नसते. 'कृपा करून क्षमा करा माताजी' हे ऐकून ज्या वेळेला, सहजयोग्यांच्या बाबतीत, एका क्षणात, एका दमात तुम्ही त्याला उचलून धरता त्या वेळी मी ११ 2012_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-11.txt सुखावते. तुम्ही उदार तर आहातच पण दयाळूही आहात हे दिसून येते. तुमच्या हृदयात या करुणेचा उगम आहे. तुम्ही तुमचे हृदय उघडा. तुमचे हृदय उघडले ते सहस्रार उघडण्यासारखेच आहे, मग तुम्ही क्षमाशील होता याचेच तुम्हाला आश्चर्य वाटते. मला काही गोष्टी ऐकून उद्विग्न वाटते. तुम्ही आपले वेगळे गट निर्माण करता, निरनिराळ्या आश्रमांचे व ते एकत्र अथवा सामूहिकतेत येत नाहीत. मला त्यांची चिंता वाटते. त्यात एकच चुकते ते म्हणजे ह्या लोकांना असे वाटते, आपला कारभार वेगळा असावा आणि आपण सामूहिक कशाला हवे. हे पक्के की, ह्या अशा लोकांनी ती करुणेची अवस्था अजून मिळविलेली नाही. एक जोडपं आपापसात सतत भांडत जगात असे. ते मला पत्रावर पत्र किंवा फोन करत. काय करावे मला सुचेना! वाटले त्यांनी दोन घटस्फोट घ्यावा आणि संपवावे सगळे. त्यांना मी एकेकट्याला भेटून घेण्यास सुचविले व सांगितले तुमच्या तक्रारी सोडविण्याच्या पलीकडच्या आहेत. मी तिला तुम्ही म्हटले, 'तुझा नवरा कधी घरात नसतो, तो तुझ्याबरोबर कधी सोबत नसतो, साक्षात्कारी कधी बाहेर जात नाही अशी तुझी तक्रार आहे.' तर नवरा म्हणतो की, 'हीच मला नेहमी त्रागाने बाहेर फिरायला न्या, हे करा , ते करा असे म्हणते. मी ते माझी इच्छा आत्मे रा नसली तर करत नाही आणि मग ती रागावते.' मी म्हणाले, 'जर तुम्ही घटस्फोट घेतलात तर कसलीच तक्रार राहणार नाही. परंतु तुम्ही तुमच्या नवर्याला कायमच्या एकमेकांचा मुकणार, मग हे सर्व करण्यात काय अर्थ आहे?' ही माझी अनुकंपा कार्य करू लागली. मग मी समजावले समजा उद्या तुमच्यापैकी एक जर आजारी पडला तर आदरच त्याची काळजी घ्यायला कोण आहे. तेव्हा त्यांचे डोळे उघडले. अशा या किरकोळ गोष्टींनीसुद्धा सहजयोग्यांच्या जीवनात बदल घडून त्यांचे एकदम हृदय उघडते आणि ठेवतील. एकमेकांपासून दूर राहण्याचा व सामूहिकतेपासून लांब राहण्याच्या क्षुल्लक कारणांचा ते त्याग करतात. तुम्ही सर्वजण जेव्हा एकमेकांशी प्रेमाने वागता, एकमेकांची काळजी घेता, विनोद करता, नाच करता हे पाहून मला अतिशय आनंद होतो. हीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्यापासून मला आनंद मिळतो. या सत्यतेच्या कल्पनेपासून मी राह इच्छित नाही कारण सहजयोगी असे वागू शकतात, की ते दोन साक्षात्कारी आत्म्यात दूर दुरावा किंवा अंतर निर्माण करू शकतात यावर सहज विश्वास ठेवणे मला कठीण जाते. जगात दोन साक्षात्कारी आत्मे एकमेकांचा आदरच ठेवतील. आदर व एकमेकांची काळजीच घेतील, दूसर्या साक्षात्कारी व्यक्तीविरुद्ध वाईट शब्दही १२ 2012_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-12.txt ८ १ा बोलणार नाहीत. कधीच नाही. संतांच्या खाजगी जीवनाबद्दल तुम्हाला काही माहीत आहे हे मला माहीत नाही पण भारतातील संत एकमेकांची कशी काळजी घेत, एकमेकांशी कसे वागत तो प्रकार किती सुंदर, उदात्त आहे. ते लोक दुसर्याच्या भावनांची कदर करीत. केवळ 'आम्हांस काही विशेष सांगायचे आहे किंवा मिळवावयाचे आहे किंवा आम्ही कोणीतरी विशेष आहोत' म्हणून नव्हे. जेव्हा तुम्ही सहजयोगात उतरता तेव्हा तुमची सर्व वैशिष्ट्ये संपली. काही लोकांना वाटते की आम्ही म्हणजे विशेष आहोत. समजा एखाद्या स्त्रीला मी माझ्या पायांना अल्ता ( कुंकवाचे पाणी) लावण्यास बोलावले, तर तिला वाटायला लागते, की मी कोणी विशेष आहे. पण तिची आज्ञा भयंकर असल्यामुळे मी तिला बोलावलेले असते. कोणीतरी मला तिच्याबद्दल सांगते, की ती स्वत:ला विशेष समजते. मी म्हणते, खरेच तिला कशामुळे असे वाटते? उत्तर येते, कारण तुम्ही तिला अल्ता लावायला बोलाविले म्हणून. मी सांगते मी तिला बोलाविले कारण तिची आज्ञा फार खराब आहे व तिने कोणाला त्रास देऊ नये. तिची आज्ञा स्वच्छ १३ 2012_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-13.txt करावी म्हणून मी बोलावलं. जर तिच्या लक्षात येण्यासाठी मी स्पष्ट सांगितलं असतं की तुम्ही अहंकारी आहात, भयंकर आहात, तर तिला ते कळले नसते. एक बाई अशी होती की तिला सासरच्या लोकांबद्दल व भारतातल्या सर्व लोकांबद्दल तिरस्कार होता आणि ती मला भेटायला आली. मी तिला ठणकावून विचारले, 'तुला असे विचित्र वागण्याचे कारण काय? तुझे वडील एवढे जन्माद्य होते. त्याबद्दल कधी ब्र सुद्धा काढला नाहीस आणि या लोकांबद्दल नुसते काहर उठवितेस.' तिने बाहेर गेल्यावर इतरांना सांगितले बघा श्रीमाताजींनी मलाच बोलावले. दुसर्या कोणाला भेटायची परवानगी ही नाही. म्हणजे हा काय भयंकर प्रकार आहे. गंमतच आहे या लोकांची. त्यांना वाटते आम्ही विशेष आहोत व स्वत:लाही तसे समजतात हीच खरी अडचण आहे. माझे प्रेम व्यक्त करण्यासाठी किंवा त्यांच्या कामाची शाबासकी देण्यासाठी मी एखाद्याला जवळ बोलावून एखादी भेटवस्तू देते, त्याला आपण कोणीतरी विशेष झालो आहोत असे वाटू लागते. सगळे अतक्क्य आहे. मी एखाद्याला शाबासकी दिली किंवा त्या व्यक्तीबद्दल आपुलकी दाखविली याचा अर्थ तो नम्र, प्रेमळ, प्रामाणिक असा उत्तम सहजयोगी बनावा अशी माझी अपेक्षा असते, तर असे दाखविण्यात काहीच अर्थ उरला नाही. याचा अर्थ ती व्यक्ती रसातळाला पोहोचलीच म्हणून समजा. ही विशेषत्वाची भावना म्हणजेच तुम्ही तुमच्या विशेषत्वाची जाणीव संपविली. एखादा थेंब समुद्रात मिसळतो म्हणजे समुद्रच होतो. तो थेंब राहत नाही. एखादा स्वत:स विशेष समजतो म्हणजे तो समुद्र बनत नाही. तुम्ही अजून थेंबच आहात. ही सर्व विशेषत्वाची भावना तुमच्या भूतकाळातून उद्भवते. एक स्त्री मागे मला भेटली होती. ती अतिशय उर्मट, उद्धट व गर्विष्ट होती. हे दिल्लीत घडले. जेथे हे लोक आपल्या नवर्याच्या पदाबद्दल इ.इ. बद्दल जास्त रूबाब दाखवितात. मला माझ्या पतीच्या पदाबद्दल बिल्कूल माहीत नाही. मी तिला विचारते, 'काय ग, एवढे तोऱ्यात काय वागतेस ? काय प्रश्न आहे.' ती म्हणाली, 'मी अमक्या-तमक्याची पत्नी आहे.' मी म्हणाले, 'पत्नी की नवरा?' तिने विचारले, 'तुम्ही येथे काय करता ?' मी उत्तरले, 'मी माझ्या घरकामात व्यग्र आहे.' नंतर माझे मिस्टर तेथे आले. तिने मला विचारले, 'तुम्ही यांना ओळखता कां?' मी 'हो' म्हणाले, 'का?' मला वाटले तेथेही काही गडबड आहे, 'नाही, म्हणजे तुमची त्यांची कशी काय ओळख? जणू काही मी अपराधच केला आहे, अशा भावनेने तिने मला विचारले. मी म्हणाले, 'ते माझे यजमान आहेत.' 'अरेच्चा!' तिला सापाने दंश केल्याप्रमाणे तिने दचकून म्हटले, 'हे तुमचे मिस्टर आहेत?' कारण तिचे मिस्टर माझ्या यजमानांपेक्षा खालच्या पदावर असावेत. तर विशेषत्वाची भावना सहजयोग्यांनी सोडून द्यावी. नुसत्या विचारातून नव्हे. मनातून तुम्ही जरी सारखा मंत्र केला, 'मी विशेष नाही.' 'मी कोणी नाही.' मग गुंता अधिक वाढेल. तुम्ही म्हणाल, 'माझ्यासारखा कोणी आहे कां?' २३,००० वेळा मी मंत्र जपला, 'मी कोणीतरी विशेशेष, कोणीतरी मोठा आहे.' मी या सर्व गटामध्ये कोणीतरी वरचढ आहे ही कल्पना गळून पडते, जेव्हा समुद्रात पडलेला थेंब १४ 2012_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-14.txt सागरात विलीन होतो. तुम्ही सागरच होता. तुमचे व्यक्तित्व संपते. याला काही परिमाण नाही, की ज्या परिमाणाने हा मोठा, हा लहान असा फरक करता येईल. यातूनच जगात समस्या निर्माण होतात. आपल्या भारतातील जातीवाद पहा. पाश्चिमात्य देशातील सामाजिक रचना, वर्णभेद हे सुद्धा स्वत्वाच्या जाणिवेतून निर्माण झालेत. जसे माझाच धर्म श्रेष्ठ, तुमचा खालच्या दर्जाचा. आम्हीच श्रेष्ठ आहोत. यातूनच सर्व समस्या निर्माण झाल्या. त्याने काहीच साधले नाही, उलट नुकसानच झाले. केवळ नुकसान. तर सहजयोगात तरी या रोगाची लागण होऊ नये. 'मी श्रेष्ठ आई आहे. माझा देश श्रेष्ठ आहे' या भावना तुम्ही घालवा आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाचे सौंदर्य दिसू द्या. यासाठी तुम्हाला विशेषत्वाची जरुरी नाही. विशेष शरीराची जरूरी नाही किंवा देखणेपणाचीही नसून सुंदर हृदयाची जरुरी आहे. सुंदर हृदय सर्वांना आकर्षित करते, दुसरे काही नाही. तुमचे हृदयही असेच हवे. असे लोक मला माहीत आहेत. एका सहजयोग्याने पहिल्या बायकोला घटस्पफोट दिला. का तर ती कुरूप आहे, बेढब आहे. मग त्याने एका सुंदर युवतीबरोबर लग्न केले. त्यानंतर तो घर सोडून पळून गेला. मी विचारले आधीची कुरुप होती तिला सोडले, आता काय झाले? तर तो म्हणाला, 'दुसरीला हृदयच नाही' तेंव्हा तुमचे हे ईश्वराने दिलेलं हृदय अत्यंत उदार, धार्मिकतेने भरलेले आहे, या देणगीचा तुम्ही आदर केला पाहिजे. त्याबद्दल म्हणून निसर्ग अभिमान वाटायला हवा. त्याचा आनंद घेतला पाहिजे. तुमच्या उदारतेचा जसा आनंद घेता तसा. स्वत:च्याच आनंदात असतो तसा आनंद लुटा. जास्त चिकित्सा ठेवणे, लोकांच्या चुका काढणे व दुरुस्त करून घेणे म्हणजे एक डोकेदुखीच. उत्तम म्हणजे तुम्ही स्वत:ला ठीक करा, स्वत:लाच हसा हाच उत्तम मार्ग आहे. प्रत्येकाची काहीतरी गंमतीची बाब असते. माझ्याही बाबतीत आहे. कबूल करते. प्रयत्न करूनही मी विसरून जाते. उदा.हा चष्मा मी नेहमीच विसरते. अगदी निघायच्या अगोदर घ्यायचा, घ्यायचा म्हणून आठवण ठेवूनही ऐनवेळी विसरते. मी गणितात प्रवीण नाही. मी मोजू शकत नाही. चेक कसा भरायचा ते ही मला माहीत नाही. खरे वाटत नाही तुम्हाला ? दुसरे मला चेक भरून देतात. अतिचिकित्सक लोक नेहमी अयशस्वी ठरतात कारण त्यांचा मेंदूच त्यांच्यावर शक्कल लढवतो. एका गृहस्थाने एकदा सांगितले की तुमच्या मोटारीचा आकार एवढा एवढा आहे म्हणून गॅरेजचा आकारही असा असा हवा. मी म्हणाले , 'ठीक आहे.' मग जेव्हा गॅरेज बांधले तेव्हा मोटारच आत जाईना. एवढा मोठा चिकित्सक आर्किटेक्ट ज्याला बक्षिसे मिळाली होती तो अशी चूक कशी करू शकतो, हे मला कळेना. त्याने मला दुसरी छोटी मोटार घेण्यास सुचविले. मी म्हणाले, 'आता तरी गॅरेज नीट मोजणी करा, नाहीतर दुसरी गाड़ी विकत घेऊन तीच तऱ्हा.' आपण आपल्याबद्दल जास्त लक्ष देऊन जास्त चिकित्सक असतो. ही छोटी-छोटी फले बघा ती स्वत: आपोआप वाढतात, प्रत्येकाला सूर्याचा प्रकाश मिळतो. ती मजेत असतात. पण ही माणसे स्वत:बाबत दक्ष असूनही डोकेदखी ओढवून घेतात व नंतर कळते की ते असे नाही. आता तुमच्यामधील चिकित्सकपणा संपला. एक सहजयोगिनी, तिचे दुकान होते. ती म्हणाली, १५ 2012_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-15.txt 'माताजी, मला या द्कानातील प्रत्येक गोष्ट माहीत आहे व प्रत्येक वस्तूची किंमतही ठाऊक आहे, पण जेव्हा मला आत्मसाक्षात्कार मिळाला त्यानंतर मी ते सर्व विसरले.' मग मी विचारले, 'तुला कसे वाटते? चांगले की वाईट? ' ती म्हणाली, 'चांगले.' मी त्याचे कारण विचारले. ती उत्तरली, 'मला आता फायदा जास्त होतो. फायदाच महत्त्वाचा आहे. प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवण्याची काय जरुरी आहे. झाडांना कुठलीच पद्धत नसते, पद्धत नसूनही पद्धतशीर वाढ असते. काही पाने एकीकडे, काही दूसरीकडे. काही फांद्या दूसरीकडे तर काही तिसरीकडे. त्याला काही रीत नाही. नाहीतर तुम्ही लष्करासारखे होता. सगळे पद्धतशीर. सहजयोगात काही आखीव नाही. आम्ही वेळेच्या पलीकडे आहोत . कुठल्याही ठराविक साच्याच्या पलीकडे आहोत. स्वत:ला पटेल तीच रीत. या दोन हातासारखे. त्यांना कुठल्याही तऱ्हेची बांधिलकी नाही. पण ते काम करत असतात. कुठल्याही वैचारिक तऱ्हेची बांधणी करणं हे सहजयोगाविरुद्ध आहे. काही लोकांनी मला लिहिले तुमच्या प्रतींचे मला भाषांतर करायचे आहे, हे करायचे आहे, ते करायचे आहे. मी म्हणाले, 'ते विसरून जा. तुम्ही जर योजना करत बसलात तर त्यात अडकून पडाल. मग ती योजना राबवताना, ही बरी का ती बरी, मग दूसरी का नको इ. पश्चिमेत लोक जास्तच तऱ्हेवाईक आहेत. जसे लोकांसाठी काटे चमच्यांचा वर्ग चालवतात. ते कसे वापरावयाचे, कसे खायचे, काय खायचे इ. हे फारच आहे. जर तुम्हाला खायचेच तर सरळ जा, हाताने खा! त्यात कसले तंत्र. ही सर्व आचार वैशिष्ट्ये पश्चिमेकडे फार आहेत. ती कमी केली पाहिजेत. याच्याविरुद्ध एक नवी संस्कृती उदयास आली. हा एक दुसरा मूर्खपणा. दुसऱ्याच पद्धती त्यांनी निर्माण केल्या. ते आता हिप्पी म्हणून ओळखले जातात. केस वाढवलेले, न धुतलेले, डोक्यात उवा तशाच, त्यात वेगळेपण नाही. एक दुसर्यासारखा तसाच, वेगळा करता येणार नाही. एखाद्याने कानात डुल घातला की प्रत्येकजण तसेच करेल, बिनडोकपणे, न समजता. ते स्वत:बद्दल व व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलतात त्यात वैयक्तिकपणा कसला? तुमचे टोळके जे ठरवेल ते तुम्ही पाळता. त्यामुळे फॅशनेबल होता. भारतात जास्त फॅशनेबल म्हणजे अधिक खर्चाचे, अती सौंदर्यवर्धक, उच्चभ्रू, फॅशनेबल म्हणजे सगळ्यांना आवडते! कोणतेही क्षुद्र ते असो. ते फॅशनेबल म्हणजे खलास. फॅशन म्हटली की तुम्हाला स्वत:च्या कल्पना नाहीत, व्यक्तित्व नाही, स्वत्व नाही. सहजयोगात तुम्ही कुठल्याही फॅशनशी निगडीत नाही. तुम्हाला जो पोषाख आवडेल तो वापरा. तुम्हाला जे आवडेल ते करावं, पण मी सांगते त्याप्रमाणे स्वत:वर तुम्ही ताबा ठेवा. तुम्ही तुमचे गुरू असा. तुमचेच मालक व्हा. तुम्ही जे कराल ते चांगलेच असेल, चांगल्या प्रतीचे असेल, जे देवतांना आवडेल. याच पद्धतीने वागाल कारण तुम्ही सहजयोगी आहांत, मग सर्व जीवन सुखावह होते. जे जवळ नाही त्याबद्दल चिंता नसते. समजा एखादी गोष्ट तुम्ही पाहता, तुमच्याकडे जर ती असेल तर ती दुसऱ्याकरिता घ्याल. तुम्ही तसेच कराल. समजा माझ्याकडे अंगठी असेल, ती माझ्या बोटात जात नसेल तर ज्याच्या बोटात बसेल त्याला मी देईन. मग मी सगळ्यांच्या बोटाकडे बघेन. ज्याला बसेल त्याला देईन. हा दुसर्या बाजूचा विचार असेल. समजा तुम्ही सहजयोगी नसता तर त्याचे सोने काढून घेण्याचा किंवा विकण्याचा विचार केला असता १६ 2012_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-16.txt किंवा खडा काढून घेतला असता. असा खोडसाळ विचार केला असता. मला घालायची नाही नां? मी दुसऱ्याला कशाला देऊ? काय हरकत आहे, पण सहजयोगातच हे शक्य आहे. मी पाहिले आहे काही लोक दयाळू व प्रेमळ आहेत आणि दुसर्याला नेमके काय हवे आहे तेच भेट देतात. किंवा एक माझ्याकडे आहेच तर दसरे हे मी देऊन टाकीन. ते सतत तसेच वागतात. दूसर्याचा विचार करतात. तुमच्यातील आनंद व करुणा दर्शविते. कॅनडातील एका सहजयोग्याचे घर फोडले गेले. त्याने मला लिहिले, 'माझे घर आता स्वच्छ झाले.. मी देवाचे आभार मानतो. काय करावे मला समजले नाही. नुसती अडगळ साठली होती.' तुमची विचारसरणी अशी होते. याच्या उलट लोकांनी घरातली अडगळ भेट दिली असती, पण ज्या वेळेला तुम्ही सहजयोगी म्हणून करता तेव्हा ते सर्व चित्र बदलते. एखाद्या फुलाप्रमाणे जे सतत आपला सुवास, आपल्या दयेचा, प्रेमाचा कळवळा दुसर्यास देते. हे नवीन युग आहे, पण मी म्हणते माझ्यासमोर ही नवीन मानव जात आहे आणि ह्या नवीनतेचे अनेक पैलू आहेत, जे हिऱ्याप्रमाणे चमकतात. माझे तुम्हाला आशीर्वाद की तुम्ही त्यात वाढावे व अधिक मोठे व्हावे. पण मी दुसर्यापेक्षा मोठा आहे, उच्च आहे. यातून तुम्हाला शीतलता मिळेल. कोणीतरी, कधीतरी तुम्हाला इजा पोहोचवली असेल, काही हरकत नाही, कोणी रागावले असेल हरकत नाही, तुमची क्षमाशीलता किती आहे, दुसऱ्यांना प्रेम द्या. प्रेमळ आणि दयाळू व्हा. जी २५ वर्षे संपलीत त्यात अनेक किचकट समस्या व चांगल्या घटना यांचे मिश्रण होते, पण मी कधीही ऋरासले नाही. काही कारणाने काही वेळेला मी रागावते किंवा काही गोष्टी ज्या साधारणपणे सांगू नयेत त्या सांगते कारण ती काळाची गरज असते. पण एकंदरीत सांगायचे झाले तर आपण सर्व एका मोठ्या जहाजात आहोत आणि सर्वजण ईश्वरी प्रेमाच्या कक्षेत उतरलो आहोत आणि याचाच तुम्ही आनंद घ्या. जर एखाद्याकडे ईश्वरी प्रेम व करुणा असेल तर ती त्याने दुसर्यास द्यावी. अशी मायेची एकतानता सौंदर्यभूत आहे की तिचे शब्दात वर्णन करता येणार नाही. जसे काल मला बोलताच येईना. ज्या तऱ्हेने तुम्ही लोक सहजयोग स्वीकारता, समजून घेता त्याबद्दल मी माझ्या भावना कशा व्यक्त करू असे मला झाले. त्याचे वर्णन कण्यास पृथ्वीतलावरचे शब्द अपुरे पडतील. श्र तुम्हाला अनंत आशीर्वाद ! १७ 2012_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-17.txt प्रेमाशिवाय शिव काहीच नाहीत प्रेमाशिवाय शिव काहीच नाहीत. प्रेमाने मनुष्य सुधारतो, प्रेम आपले पोषण करते आणि आपल्या यशाची कामना करते. शिव पण तुमच्या हिताची काळजी घेतात. जेव्हा तुम्ही प्रेमाने दुसर्यांचे हित बघता तेव्हा जीवनाचा संपूर्ण साचाच बदलतो. इतक्या लोकांशी एकरूप झाल्यामुळे तुम्ही खरोखरच त्याचा आनंद घेऊ शकता. तुम्ही एक सर्वव्यापक व्यक्ती बनता आणि हाच दृष्टिकोन प्राप्त करायचा आहे. तुम्ही एक जेव्हा मला समजतं की खालची जात किंवा रंगभेदामुळे कोणाशी वाईट व्यवहार केला गेला आहे, तेव्हा मला हे समजत नाही की हे होऊच कसं शकतं? सर्वट्यापक ट्यक्ती कारण आपण सगळे एकाच शरीराचे वेगवेगळे भाग आहोत. एकाच आईच्या पोटी जन्मलेले भाऊ-बहीण आहोत. परंतु ही भावना तेव्हाच संभव आहे जेव्हा बनता तुम्ही तुमचे संबंध या महान, अथांग प्रेम सागरात विलीन करून टाकता. तुम्ही आणि स्वत:लाच विचारा की तुम्ही खरच इतरांवर प्रेम करता का ? मी स्वत:साठी कधीच काही खरेदी करत नाही. दुसर्यांचा आनंदच सर्व काही आहे. हेच सर्वात हाच आनंददायी असते. स्वत:विषयी विचार करा की, 'मी इथे का आहे?' सगळ्या दृष्टिकोन गोष्टींचा आनंद घेण्यासाठी. ही सगळी साक्षात्कारी माणसं आहेत. हे इतके सुंदर कमळ आहे. मी पण कमळ आहे. मी चिखलात बुडून जाणार नाही. हृदयाचे प्राप्त कमळ उघडण्याचा हाच एक मार्ग आहे. अशा व्यक्तींचा सुगंध ही अती सुंदर असतो. आपल्या सगळ्यांमध्ये एकरूपता आल्यानंतर कुठेही काही कार्य असेल करायचा आहे. तर आपण त्याचा आनंद उपभोगू शकतो. शिवरूपी समुद्रात आपल्या छोट्या छोट्या गोष्टी विसर्जित करणे आवश्यक आहे. प.पू.श्रीमाताजी, इटली, १७.२.१९९१ १८ 2012_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-18.txt आत्मसाक्षात्कार प्राप्त करणे अंतिआवश्यक आहे े ३० १ ১ आपले जीवन आत्मसाक्षात्कारानंतर एक दिव्य, एक भव्य, एक पवित्र असे जीवन बनते. म्हणूनच मुनष्याला आत्मसाक्षात्कार प्राप्त करणे अतिआवश्यक आहे. त्याशिवाय त्याच्यामध्ये संतुलन येत नाही. त्याच्यामध्ये सामूहिकता येऊ शकत नाही. त्याच्यामध्ये खरे प्रेम निर्माण होत नाही आणि सर्वात जास्त म्हणजे तो सत्य जाणू शकत नाही. आत्मसाक्षात्कारामुळे त्याची प.पू. श्रीमाताजी, २३.२.१९९० बघण्याची दुष्टी पण निरंजन होते. ते बघणे मात्र असते. कोणत्याही 'बी' कड़े बघतांना त्यावर इतर काही प्रतिक्रिया निर्माण होत नाहीत. बघताक्षणीच त्या गोष्टीचे ज्ञान होते. असा मनुष्य जर आत्मसाक्षात्कारामुळे आशीर्वादित नसेल तर एकप्रकारे तो फक्त स्वत: विषयीच नेहमी विचार करीत राहतो. १९ वू ० ১. भभ बाम र 2012_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-19.txt सही२ पूजा र ५ मे १९८० आज मी तुम्हाला सहजयोगाबाबतची आणखी काही गुपितं सांगणार आहे. ती अशी, की पूजेसाठी मध्यम प्रकारचे लोक तुम्ही आणता कामा नये. कारण पूजा पेलवणे फार कठीण असते. माझं अस्तित्व, माझे चरण, माझे हात याचं महत्त्व लोकांना अजून कळलं नाही. ते इथे असू शकत नाहीत, नव्हे त्यांची इथे असण्याची लायकी नाही. तेव्हा तो तुमचा मित्र आहे किंवा बहीण आहे, किंवा भाऊ आहे म्हणून कोणालाही इथे आणू नका. ते चूक आहे. त्या व्यक्तीच्या संधीचे तुम्ही नुकसान करीत आहात कारण हे सर्व त्याला फार जास्त आहे. तो ती पेलवू शकत नाही. फार थोड्या लोकांसाठी ती असते. तेव्हां लक्षात ठेवा अनेक लोकांसाठी ती नाही. २० 2012_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-20.txt आता, ज्याला आपण चरणामृत म्हणतो, म्हणजे माझ्या चरणांमधील अमृत हे प्रत्येकासाठी नाही. तसेच पूजेचे आशीर्वाद प्रत्येकासाठी नसतात. तेव्हा जे लोक पूर्णतः तयार झालेले नाहीत त्या लोकांना टाळा. पहिली गोष्ट त्यांना संशय वाटू लागेल. त्याशिवाय वागणुकीच्या रीतीरिवाजांविषयी प्रश्न उद्भवेल. त्या प्रोटोकॉलसकट त्याचा स्वीकार ते करू शकणार नाहीत. इथे हजर असणं हा फार मोठा अधिकार आहे आणि हा अधिकार प्रत्येक व्यक्तीला दिला जाऊ शकत नाही. तुम्हाला समजणार असेल, तर हे सहजयोगाचं गौप्य आहे आणि या गुपितामध्ये सुरुवातीलाच तुम्हाला फार थोडे लोक सामावून घेतले पाहिजेत. सर्व काही एक दिवशी उघडकीस येणार आहे, पण प्रत्येकासाठी नाही. तुम्ही अधिकाराला पात्र आहांत हे तुम्हाला कळलं, तर तुम्ही हे अधिकार मिळाल्याचे जाणून तसे वागाल. आज पूर्ण जगामध्ये अनेक लोक ध्यान करीत आहेत. या सर्व लोकांचा मी विचार करते आहे. तुम्हांलाही त्या सर्वांचा विचार केला पाहिजे आणि माझ्या अस्तित्वाचे तुमच्याप्रमाणेच ते देखील अंगप्रत्यंग आहेत, हे जाणले पाहिजे आणि तुम्ही जागरूक असलेले आहात. तेव्हा आता यावेळी या पूजेमध्ये तुम्ही फक्त तुमच्यासाठी लंडनच्या लोकांसाठी पूजा करीत नाही तर पूर्ण जगासाठी करीत आहात. नुसत्या जगभर असलेल्या सहजयोग्यांसाठी नाही. पण या पूजेमध्ये तुम्ही स्वत:ला अशाप्रकारे व्यक्त करीत आहांत, की तुम्ही ते सहजयोगी आहांत, ज्यांनी मला जाणलं आहे अणि अशी विनंती करीत आहात, की इतर लोकांना अशाप्रकारे आशीर्वादित करा, ज्यायोगे त्यांनीसुद्धा मला जशाप्रकारे तुम्ही ओळखले आहे, तसे ओळखावे. या पूजेमुळे ओळख जास्त स्पष्ट होईल, असं मला वाटतं. माझी ओळख पटल्यावरच, तुम्हाला तुमची ओळख होईल आणि सर्व गोष्टी फार फार सुरेखरीत्या कार्यान्वित होतील. फक्त तुम्ही प्रामाणिक असले पाहिजे. सहजयोगामध्ये खेळ खेळता कामा नये. त्यामुळे तुम्हाला अपाय होईल आणि इतर सहजयोग्यांनासुद्धा त्रास होईल. तेव्हा खेळ खेळण्याचा प्रयत्न करू नका. त्याने तुम्हाला त्रास होईल कारण बंधविमोचनाच्या मार्गाला तुम्ही अपाय करत आहात आणि त्यामुळे तुम्हाला शिक्षा मिळेल. त्याचा निकाल म्हणजे तुम्हीच सर्व हरवून बसाल. तेव्हा कृपा करून प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करा. ते काही कठीण नाही. खुप लोकांना मी पाहिलं आहे. त्यांना वाटतं मी कडक शिक्षा करते आणि हे शब्द श्री माताजींसाठी अयोग्य आहेत. ते वापरता कामा नये. अनेक शब्द असे आहेत, जे माझ्यासाठी वापरता कामा नयेत. हा फक्त तुमचा विशेष अधिकार आहे इथे असणं हा. आणि तुम्ही समजून घेतलं पाहिजे, की ज्या २१ 2012_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-21.txt लोकांची योग्यता असते त्यांना विशेष अधिकार दिले जातात. मी तुम्हाला या गोष्टी सांगते आहे कारण तुमची योग्यता आहे. प्रामाणिकपणा ही तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे. हा विशिष्ट अधिकार आहे. मी तुम्हाला चावी देत आहे, तसं तर पाश्चात्त्य मनाला, लोक विचार करतात, की तुम्ही एखाद्याला काही सांगितले तर ते 'कडक शिक्षा' वर्गैरे शब्द वापरू शकतात आणि हे शब्द वापरायचे नसतात. शब्द नियमांनुसार वापरले पाहिजेत, योग्य ते वापरले पाहिजेत. तुमच्या वागणुकीच्या नियमांत जर तुम्ही योग्य नसाल तर तुम्हाला माहीत आहे की चुकीच्या जाळ्यांमध्ये चुकीची भांडी घालण्याचा प्रयत्न करून सर्व गोष्टींचा विचका होतो. तेव्हा तुम्ही ते कशाप्रकारे पेलवणार याबद्दल दक्ष रहा. विशिष्ट अधिकार म्हणून सांभाळा. ती तुम्हाला दिलेली व्ही. आय. पी. ट्रिटमेंट वागणूक आहे. तुम्ही सर्व व्ही. आय. पी. आहांत. अशाप्रकारे सर्वांशी मी बोलू शकत नाही. पण तुमच्याशी बोलू शकते कारण मला तुम्हाला सर्व चाव्या द्यायच्या आहेत. तुम्ही जर स्वत:कडे या दृष्टीने पाहिलं, की तुम्हाला किती अधिकार दिला आहे, तो समजून घेतला , सहजयोग हा काय आहे हे जाणलं, तर तुम्ही ओळखू शकाल, की इथे असण्याचा केवढा विशिष्ट मान तुम्हाला मिळाला आहे. किती नशीब, किती बक्षीस आहे ते. तुम्ही जे काही केलं त्याबद्दल इथे असल्याने किती जन्म पूर्णपणे बक्षीस दिलं गेलं आहे. यामुळे जास्त प्रामाणिकपणे पूजा करायला तुम्हाला मदत होईल. ईश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो. आता पूजेनंतरसुद्धा तुम्ही ध्यान केले पाहिजे. कारण ध्यानाशिवाय तुम्ही माझी व्हायब्रेशन्स शोषून घेऊ शकत नाही. ते नेहमीच होतं , अजूनपर्यंत फार थोड्या पूजा अशा झाल्या आहेत, ज्यांत माझी सर्व व्हायब्रेशन्स शोषून घेतली गेली. प्रश्न विचारायचे नाहीत आणि चुकीचं वागायचं नाही, असं तुमच्या मनाला सांगा. फक्त स्पष्टपणे व्हायब्रेशन्स शोषून घ्यायची, हे तुमच्या स्वत:च्या पोषणासाठी आहे, तुमच्या स्वत:च्या वाढीसाठी, तुमच्या स्वत:च्या आनंदासाठी. देव तुम्हाला आशीर्वाद देवो. २२ 2012_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-22.txt तलनन २ ১६. राइट सडडेड लौकांनी भक्क्ती भावाने मली आपल्या हृढयात बसवले पाहिजे म्हणजेच डाळ्या आइडला यायलाT पाहिजे. तुमचे चित्त पहिले भक्ती भावात आले पाहिजे आणि नंत२ भक्ती भावामधून श्रद्धा भावाकडे जाणे आवश्यक आहे. मंत्र म्हणतींनी चित्त मध्य चक्रांक्र ठेवा. महाकाली आणि महास२स्वती ढोन्ही बाजूनी मध्य नाडीकरच कार्य करतात आणि अशाप्रकारेशेवटी त्यांचीसंबंध असतो. डॉ.तलवारंशी वा्तलाप प्रकाशक + निर्मल ट्रांसफॉर्मेशन प्रा. लि. प्लॉट नं.८, चंद्रगुप्त हौसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड, पुणे - ४११०३८. फोन : ०२०- २५२८६५३७, २५२८६७२०, e-mail : sale@nitl.co.in 2012_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-23.txt १ रा ।ां ० आपल्या उत्कर्षाच्या मागामध्ये सत सूक्म अशी ऊर्जा चक्र आहेत. काही चक्रदेतील आहेत. आपल्या विकास प्रक्रियेच्या वेळेस या २क्षम चक्रांचे २जन झाले. सहाययक शरीरच्या डाळ्या भागातील ही चंक्र आपल्याली भावनात्मक पौषण प्रढान करतीत आणि उर्जव्या भागावरशारीरिक तसेच मानसिक पौषण करतात. पं.पू.श्री माताजी, परा आधुनिक युग ास ाम