चतन्य ली मराठी जुलै-ऑगस्ट २०१२ या अंकात तुमचे चित्त कोठे जाते? ...४ आत्मा ...२० मी लौकांमध्ये अन्त्परिकर्तन करण्याची प्रयत्न करीत आहे. दैवी समूहिकतेमध्ये याचा निर्णय घेतला गेला होती. सर्व देवी- देवतांनी या कायची जबाबढारी कोणी समर्थ्यशाली व्यक्तीला देण्याची निर्णय घेतला, तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही सर्वजण तंसेच अतील तरी तुम्ही कलियुगात मनुष्यामध्ये परिवर्तन करण्याचे कार्य हाती घ्या. सऱ्या २क्त्या तुमच्या बरब२ आमच्या पं.पू.श्री माताजी, कबेली, २६.४.१९९४ तुमचे चित्त कोठे जाते ? कबेला, इटली जे लोक सत्याचे शोधक होते, त्यांना सत्य सापडले आहे आणि पूर्णपणे त्यांच्या मध्य मज्जासंस्थेवर त्यांना ते मिळाले आहे. ान जुलै १९९५ आजची गुरू पूजा फारच महत्त्वाची आहे, कारण आपण गुरू पूजेची २५ वर्षे पूर्ण करीत आहोत. सहजयोग काय आहे? हे समजून घेण्याचा प्रश्न आहे. हा खरोखरच एकमेव शोध आहे, असे आता मला जाणवते. जे लोक सत्याचे शोधक होते, त्यांना सत्य सापडले आहे आणि पूर्णपणे त्यांच्या मध्य मज्जासंस्थेवर त्यांना ते मिळाले आहे. काही ठिकाणी जेथे अवघड दिसत होते, तेथे हे कसे घटित झाले, हे कसे कार्यान्वित झाले आणि २५ वर्षांच्या कालावधीत सहजयोगाचा विस्तार आपण कसा काय मिळवू शकलो? मुख्य गोष्ट जी तुम्हा सर्वांना माहीत असली पाहिजे, जसे झाड वाढण्यास सुरुवात होते, मुळांना अधिक खोलवर वाढावे लागते आणि खोलवर पसरावेदेखील लागते. मुळे ही तुमच्या स्वत:च्या जीवनात आहेत, तुमच्या स्वत:च्या हृदयात आहेत. आपण जेव्हा 'आम्ही स्वत:चे गुरू बनलो आहोत' असे म्हणतो, तर आपण खरोखरच आत्मनिरीक्षण करून स्वत:चे गुरू आहोत अथवा नाही हे शोधण्याचा प्रयत्न करायला हवा. कारण या अगोदर तुमचे मन एका बाजूला होते, तुमचे हृदय दुसऱ्या बाजूला होते आणि चित्त वेगळ्याच मितीमध्ये/ अवस्थेमध्ये होते. हे तिन्ही तुमच्यामध्ये गोंधळ निर्माण करीत होते. जर तुम्ही मनुष्य जातीस समजून घेतले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की, या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या मार्गाने माणसामध्ये कार्य करतात आणि काही वेळेस भांडतातदेखील. त्यानंतर आहे तुमची बुद्धी आणि तुमचे मन, दुसरे आहे तुमचे हृदय, तुमच्या जाणिवा आणि भावना, आणि तिसरे आहे तुमचे चित्त. या आधुनिक काळात हा गोंधळ अतिशय वाईट आहे कारण सर्व काळ तुमचे चित्त बाहेर असते. ते एखाद्या सुंदर वस्तूकडे, सुंदर स्त्रीकडे, सुंदर पुरुषाकडे, सर्व प्रकारच्या मूर्खपणाच्या गोष्टींकडे, शक्ती व्यर्थ घालविण्याच्या एखाद्या पद्धतीकडे असेल. असे चित्त अगदी बेलगाम घोड्याप्रमाणे आहे. तुम्ही असे चित्त नियंत्रित करू शकत नाही. हे चित्त एका गोष्टीकडून दुसरीकडे असे धावत असते. ही एक फॅशनदेखील आहे. एक प्रकारची लोकप्रिय गोष्ट आहे, की सतत चित्त भिरभिरत ठेवणे, परंतु हे चित्त जे दिव्यत्वाकडे असायला हवे, सर्व शक्तिमान परमेश्वराकडे असायला हवे, ते मात्र भरकटविले जाते. सर्वप्रथम स्वत:बद्दल शोधले पाहिजे. तुमचे चित्त कोठे जाते? कोणती बाब चित्ताची काळजी घेण्याची, चित्ताशी संबंधित राहण्याची जाणीव निर्माण करेल ? पहा, वाईट चित्त तयार होते, ते निरनिराळ्या अडचणींमुळे किंवा लहानाचे मोठे होत असताना तुम्हावर नियंत्रण नसल्याने, तुमच्या शिक्षणामुळे, ज्या वातावरणात तुम्ही राहता त्यामुळे अथवा तुमच्या स्वत:च्या अहंकार वा कंडिशनिंगमुळे (मनाच्या सवयी). चित्त हे सर्व बाहेरच्या शक्तींशी अथवा निगेटिव्ह ताकदीशी जोडले जाते आणि ते गुंतून पडते , ज्याप्रमाणे एखादी नदी समुद्राच्या दिशेने सरळपणे वाहत असताना, नापीक जमिनीत पसरून समाप्त होऊ शकते. अगदी याच पद्धतीने, हे चित्त जे दिव्यत्वाकडे जायला हवे ते भरकटते आणि संपून जाते. अशा प्रकारचे चित्त तुम्हास परमेश्वराकडे घेऊन जाऊ शकत नाही. सरतेशेवटी तुम्हास आढळते ते सर्व चित्त पूर्णपणे शोषले गेले आणि भरकटले आहे. या आधुनिक जगात, तुम्हास माहीत आहे की, फारच भ्रांती आहे. अशा भ्रांत अवस्थेत तुम्हास माहिती नाही की अनेक प्रकारच्या गोष्टी तुमचे चित्त आकर्षून घेऊ शकतील आणि चित्ताची शक्ती ५ क्षीण करतील. असे त्या लोकांबद्दल जास्त घडेल जे अतिशय उजव्या बाजूचे आहेत, तसेच डाव्या बाजूचे लोकदेखील अधिक प्रभावित होऊ शकतील. उजव्या बाजूचे लोक एका बिंदूपर्यंत जातात आणि नंतर शुष्क, स्वमताभिमानी आणि आक्रमक बनतात. त्यांचे सर्व चित्त पुढारीपणा करण्यात असते. तर डाव्या बाजूचे लोक त्यांच्या स्वत: च्या लहरी, इच्छा, मोह यामध्ये खूप गुंतून पडतात. तुमचे चित्त जे सर्वांत महत्त्वाचे आहे ते दोन्ही बाजूंमुळे वाया जाऊ शकते. परंतु अशक्त मन आणि अशक्त हृदय असणार्या व्यक्तीला चित्ताचे नियंत्रण करणे जमणार नाही. समजा आता एका बुद्धिमान व्यक्तीस घ्या, बुद्धिमान व्यक्ती स्वत:चे चित्त दुसर्यांचे लक्ष वेधून घेण्यात खर्च करते, असे का ते मला माहीत नाही. परंतु ही एक स्वत:स सुखावण्याची पद्धत आहे. असे खूप पुढारीपणा करणारी व्यक्ती दूसर्यांबरोबर गोडपणे वागण्याच्या प्रयत्नात असते, दुसऱ्यांशी संबंध चांगले ठेवण्यासाठी, ज्यामुळे इतर लोक त्याच्याकडे लक्ष देतील. ही फार सूक्ष्म गोष्ट आहे. त्यांना अगदी स्वत:ला देखील हे माहिती नसेल. या आधुनिक जगात लोक अनेक मूर्खपणाच्या गोष्टी करतात ते फक्त दुसऱ्यांचे चित्त वेधून घेण्यासाठी. अनेक फॅडं या आधुनिक काळात याचसाठी आली आहेत की काहीतरी मूर्खपणाची गोष्ट केल्याने लोकांनी त्यांचेकडे लक्ष द्यावे. तुम्ही इतरांचे लक्ष स्वत:कडे वेधून घेण्याचा प्रयत्न करू नये. त्याऐवजी तुम्हास काय करायचे दुसर्यांकडे लक्ष पुरवायचे आहे. अशी कुठलीही अपेक्षा न करता की तुम्ही एखाद्याकडे लक्ष देत आहात म्हणून आहे, तर अतिशय सूक्ष्म पद्धतीने त्यानेदेखील तुमच्याकडे लक्ष द्यावे. हा फार मोठा संघर्ष आहे. मी सहजयोगात सगळीकडे पाहिले आहे, की लोक प्रयत्न करतात, बोलून लोकप्रिय बनण्याचा, अगदी उठून दिसण्याचा अथवा मोठ्या गुणवत्तेचा असण्याचा आणि आपण इतरांपेक्षा अधिक चांगले आहोत असे दाखविण्याचा. जो परमेश्वराशी खरोखरच जोडलेला आहे, तो दुसरे लोक त्याच्याकडे कसे लक्ष पुरवितात याची जास्त काळजी करीत नाही, परंतु आपोआपच अशा व्यक्तीचे चित्त दुसऱ्यांवर असते. हे फार सूक्ष्म आहे. तुम्ही त्याचे तुमच्यावर लक्ष आहे हे ओळखू शकणार नाही. परंतु ते फार सुंदररीतीने कार्य करते. आपण हे जाणून घेतले पाहिजे की, आता आपण परमेश्वराच्या चित्तामध्ये आलो आहोत, आपण परमेश्वराच्या राज्यात आहोत, आपण परमेश्वरामध्ये आहोत. आपण खूप शक्तिशाली लोक आहोत, परंतु जर का स्वत:चे चित्त परमेश्वरापासून भरकटविले, तर आपण फार अशक्त बनतो. आपण सहजयोगी आहोत असे घेणे फार सोपे आहे किंवा वाटून ६ आपण दुसर्यांना अनेकदा आत्मसाक्षात्कार दिला आहे अथवा अनेक लोकांना आपण मदत दिली आहे. ही सर्व जाणीव तुमच्यामध्ये येते, तेव्हा तुम्ही जाणले पाहिजे, की तुम्ही अजून 'सहजयोगी' म्हणून पूर्णपणे विकसित झालेले नाहीत. अशी जाणीव कधीच असू नये. तुम्ही जे कार्य करीत आहात, त्याची बढाई मारण्याची गरज नाही. जाहिरात करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही कसे आहात ? हे प्रत्येकाने पाहिलेच आहे. अगदी अशा प्रकारची इच्छाच असू नये कारण तुम्ही आत्म्याच्या समाधानासाठी ते करीत आहात. की आत्मा हृदयात निवास करतो, हे आपणास माहीतच आहे. आता, जेव्हा तुम्हास माहिती होते, हृदयाने मेंदुवर कार्य करावयास हवे आणि जे कार्य करू शकते, तेव्हा तुम्ही काय बनता ? तुम्ही प्रेम आणि करुणेचा स्रोत बनता. तुम्ही दुसऱ्यावर अधिसत्ता गाजवत नाही, तुम्ही असे म्हणत नाही की, मी तुझ्यासाठी इतके काही केले आहे, तर तू माझ्यासाठी काय करीत आहेस? मी तुमच्यासाठी अनेक मार्गानी मदत पुरविली आहे आणि तुम्ही मला विसरता आहात आणि माझ्यासाठी काहीच करीत नाही. परतफेडीच्या अपेक्षा जर तेथे असतील, तर तुम्ही जाणले पाहिजे की हे तुमचे मन आहे, जे तुम्हाला अशा कल्पना देत आहे आणि त्या ज्यावेळी तुम्ही दुसर्या कार्यान्वित करीत आहे. तर मग तुमचे लक्ष दुसऱयाने तुम्हास दिलेल्या प्रेमाकडे द्या, व्यक्तीस काही देता हे फार सूक्ष्म आहे. सहजयोगामध्ये, तुम्ही स्वत:ला फक्त प्रेमाचा स्रोत म्हणून पाहिले पाहिजे, जो फक्त वाहतो आहे. यात तुम्ही असे म्हणू नका, तुम्हास हे हवे आहे, ते हवे आहे किंवा हे ध्येय गाठायचे आहे, ते बनायचे आहे, ते सर्व आता संपले आहे. एकदा का तो स्रत तुम्ही बनलात तर तुम्ही दुसरे काही कसे बनू शकाल? गोष्ट अशी की, ज्यांना हे दोन्ही मिळते आहे त्यांना एक प्रकारचे बक्षीस हवे अथवा विशेष ओळख हवी आहे. ह्या सूक्ष्म आणि प्रकारात, आपणास माहिती हवे की, मन फार चलाख आहे. सहजयोगामध्ये आपणाकडे फार हुशार बुद्धिमान लोक आहेत. परंतु या मनाबाबत तुम्ही फार सावध राहिले पाहिजे कारण हे मन तुम्हास फसवू शकते, म्हणून तुमच्या मनास विचारा, तुम्ही सहजयोगामध्ये का आहात ? सहजयोगाचा काय उद्देश आहे ? हळूहळू हे मन थांबेल आणि मग तुम्ही स्वत:स प्रश्न विचारला पाहिजे, आता माझी स्वत:ची काय इच्छा आहे? मी काय मिळवू इच्छितो ? मी सहजयोगात का आहे ? जर हे प्रश्न तुम्ही स्वत:स विचारले, तुम्ही पहाल, तुम्ही अगदी विरघळून जाल, तुम्ही अगदी निर्विचार व्हाल. कारण आता कोणतीच इच्छा उरली नाही. कोणती महत्त्वाकांक्षा नाही. कोणती स्पर्धा नाही. हे सर्व मेंदूचे अथवा बुद्धीचे गुण आहेत जे तुम्हास स्पर्धेतून मत्सरी बनवितात. मत्सर स्पर्धा करण्यातून निर्माण होतो. कारण ज्यावेळी दोन किंवा अनेक व्यक्ती स्पर्धा करतात आणि एकाची निवड होते, तेव्हा त्यामुळे आनंदी होण्याऐवजी दुसरे मत्सरी बनतात. जर आपणापैकी एक, काहीतरी बनला आहे, तर आपण आनंदी व्हायला हवे की तो काही बनला आहे. त्याऐवजी दुसर्या लोकांना त्याचा द्वेष वाटतो. तोच का म्हणून निवडला, तो कोण आहे ? तो स्वत:ला काय समजतो? त्यानंतर आपण पुढे जातो. तुम्ही लोक नाही परंतु सर्वसाधारणपणे लोक त्याबरोबर यापुढे जातात आणि दसर्यांना इजा करतात. ७ सहजयोगामध्ये काही वेळेस लोक काळजी करतात अथवा घाबरतात. काळजी करण्याची किंवा घाबरण्याची मुळीच आवश्यकता नाही कारण आता तुम्ही सहजयोगी बनला आहात, आणि स्वत:चे गुरू आहात. कोणीसुद्धा तुम्हास स्पर्श करू शकत नाही. जो कोणी तुम्हास त्रास देण्याचा प्रयत्न करेल तो गळून जाईल अथवा आणखी काही आपणास मुळीच काळजी करण्याची गरज नाही की कोण तुमची निंदा करतो, ते तुमच्याबाबत काय बोलतात. ते अगदी पूर्णपणे आंधळे लोक आहेत. त्यांच्या शहाणपणाचा विचार करता, ते परिपक्व नाहीत. त्यांना सहजयोग समजून घेणे अशक्य आहे. ते एका ठराविक बिंदूपर्यंत जातील आणि थांबतील कारण त्यांचे स्वत:चे धैर्य, मी म्हटल्याप्रमाणे की, थेंब समुद्र बनतो. पाश्चात्त्य देशात कठीण आहे कारण तिथे असे अनेक लोक आहेत ज्यांच्या स्वत:च्या वेगळ्या कल्पना आहेत, स्वत:ची वेगळी ओळख आहे, स्वत:चे आगळे व्यक्तिमत्त्व आहे. शिवाय हा अगदी विरोधाभास आहे की, आपणास लोकांनी असभ्यपणे वागलेले चालणार नाही. डिसेन्सी, सभ्यता /मर्यादाशीलता हा सहजयोगाचा फार मोठा भाग आहे. कोणी विचारेल की, जेव्हा तुम्ही म्हणता की, तुम्ही पूर्णपणे विरघळून गेलेले आहात, तर मग आपणास प्रतिष्ठा कशाला हवी? प्रतिष्ठेची काळजी कशाला हवी? हा प्रश्न तसा ठीक आहे. उत्तर असे की, समजा घाणीचा एक थेंब समुद्रात टाकला तर संपूर्ण समुद्र मलिन होतो. आपण जर थोडे विष समुद्रात टाकले तर संपूर्ण समुद्र विषारी होतो. ज्याप्रमाणे समुद्राबाबत तसे परम चैतन्याबाबत. जे योग्य नाही ते करू नये, नाहीतर तुम्ही ते संपूर्ण खराब कराल . आपल्याकडे असे अनुभव आहेत, आपल्याकडे असे सहजयोगी होते, जे लीडर ही होते, ते वेडगळपणाने वागले आणि संपूर्ण सामूहिकता बिघडविली. जी व्यक्ती चांगली नाही ती संपूर्ण सामूहिकता बिघडवू शकते. जर तो लीडर असेल तर त्याहून वाईट म्हणून प्रत्येकाने हे समजून घेतले पाहिजे, की तुम्ही या समुद्राचे थेंब बनला आहात आणि हा शुद्ध प्रेमाचा सागर आहे. यामध्ये तुम्ही अशी कोठलीही गोष्ट करू नये, ज्यामुळे विष निर्माण होईल अथवा ती मोडून टाकेल. अगदी काही वेळेस ते या सागराची वेडीवाकडी प्रतिमा निर्माण करू शकेल आणि म्हणूनच आपणास भारदस्त लोक व्हायचे आहे. याचा अर्थ असाही नव्हे की, आपणास टिप-टॉप लोक व्हायचे आहे किंवा आणखी काही. परंतु तुम्ही देहाचा आदर ठेवला पाहिजे. स्वत: चा आदर असला पाहिजे. तुमचे व्यक्तिमत्त्व आदरणीय असायला हवे. त्यामध्ये अधिक गुंतून जाणेदेखील ठीक नाही. परंतु ते असे हवे की तुम्ही स्वत:चा आदर ठेवला पाहिजे. ते फार महत्त्वाचे आहे. जर तुम्ही स्वत:चा आदर करू शकत नसाल तर तुमच्यातील परमशक्तीचाही आदर करू शकणार नाही. हे परम चैतन्याच्या सजावटीसारखे आहे. तुमचे वागणे, तुमचा पोषाख अशाप्रकारे असला पाहिजे की, लोकांना समजले पाहिजे की तुम्ही डिसेंट व्यक्ती आहात. असभ्य अशा गोष्टी बाहेर आल्या आहेत आणि रोजच्या फॅशन्स बनल्या आहेत आणि त्या व्यावसायिकांच्या हातात खेळत राहतात. परंतु जर तुम्हाला माहिती असेल की, तुमच्यासाठी काय योग्य आहे, आज कोणता ड्रेस तुम्हास घालायचा आहे. एकदाच तुम्ही सगळ्या गोष्टी ठरवल्या पाहिजे. आता चित्त अशा गोष्टींमध्ये वाया घालवू नये की आज मी हा ड्रेस घालणार, उद्या त्या ८ २ ी ी र क. ১ मा रा भि: ॐ प्रकारचा ड्रेस घालणार कारण यामुळे चित्त खराब होते . जर ती भारदस्त गोष्ट आहे तर ती पूर्णपणे ठीक आहे आणि ती तुम्हाला स्वत:मध्ये भारदस्तपणा जाणवून देईल. आधुनिक काळात, लोकांना स्वत:चा आदर नाही. तुम्ही पहा, अगदी उच्च पातळीवरचे लोक सर्व प्रकारच्या मूर्खपणाच्या गोष्टी करत आहेत, अतिशय अनादरणीय लोकांशी संबंध ठेवून आहेत. वर्तमानपत्रात पाहिल्यास हे सर्व तुम्हाला असल्याचे दिसेल. तुम्हास धक्का बसला असेल की, हे लोक विविध प्रकरणांमध्ये गुंतलेले कसे आहेत. कारण अजूनसुद्धा ते पुरेसे परिपक्व झालेले नाहीत, जेथे तुम्हास समजेल, ते कोठे आहेत, त्यांची जागा काय आहे, आणि त्यांनी कसे असावयास हवे. जर तुम्ही परिपक्व झालेले असाल तर तुम्हाला समजेल की 'मी एक गृहिणी आहे. मी असा मंत्री आहे, मी प्रधानमंत्री आहे, मी कसे असावयास हवे.' ही सर्व कमाई बाहेरच राहते, ती आत उतरत नाही. परंतु सहजयोग्यास ती आतमध्ये दिसावयास हवी. ती पूर्णपणे तुमच्यात असावयास हवी, ज्यामुळे हे समजेल की चित्त खूप वाया गेलेले नाही. दुसरा भाग पहावयास हवा तो म्हणजे हृदय. काही लोक म्हणतात, 'माताजी, जर आमचे हृदय मेंदूवर राज्य करेल तर, आम्ही अतिशय भाऊक बनतो, आम्ही लोकांशी खूपच चिकटले जातो. आम्हास वैयक्तिक मैत्रीसंबंध अथवा तत्सम गोष्टी मिळतात.' यावेळी प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे, की तुम्ही त्या व्यक्तींमध्ये का गुंतता ? ते ९ ा ह तुमचे हृदय नव्हे. तुम्ही त्या व्यक्तींशी गुंतले जाता कारण त्याच्याशी एक प्रकारचे तुमचे संबंध असतात. तुम्हास त्याची केशरचना आवडली असेल, काहीतरी बाहेरची गुणवत्ता तुम्हाला आकर्षिक करीत आहे, ही आतील विशेषता नाही की तुम्ही जोडले आहात. उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमच्या मुलांत गुंताल तर, तुम्ही त्यांना बिघडवून टाकाल. ते तुमच्या अपेक्षांपर्यंत येणार नाहीत. जो कोणी गुंतला जातो, त्यावेळी तुम्ही पहायला हवे, तुम्ही अशा व्यक्तींमध्ये का गुंतला आहात? आता, सहजयोगामध्ये लोक एकमेकांशी खूप जोडले गेलेले आहेत. मला ते माहिती आहे, परंतु ते कोणत्याही बाह्यकारणासाठी नाही, की एखादा श्रीमंत आहे, एखादा प्रसिद्ध आहे, कोणी फार विशेष कार्य करीत आहे. ते त्या व्यक्तीशी जोडले आहेत कारण त्याकडे चैतन्याचा साठा आहे, जो तुम्हास शांतता देतो, आनंद देतो आणि एक प्रकारचे मानवजातीचे अमर्याद पृथक्करण देतो. ते अशा प्रकारे घडते जेव्हा तुम्ही त्या पातळीवर पूर्ण असता. मी तुम्हाला एका कुंभाराची गोष्ट सांगितली आहे. गोरा कुंभार हा एक कुंभार होता तर नामदेव एक शिंपी आणि अतिशय चांगला प्रसिद्ध कवी होता. ते दोघेही कवी होते. नामदेव या गोरा कुंभाराकडे गेले कारण तो फारच आदरणीय कार्य करत होता. त्यावेळी तो माती तुडविण्यात गुंतला होता. नामदेवाने त्याच्याकडे पाहिले आणि तो म्हणाला, 'मी येथे निर्गुण पहाण्यास आलो आणि इथे तर निर्गुणच सगुण रूपात दिसते आहे.' हे फक्त दोन समान पातळीवर असणाऱ्या संतांमध्येच शक्य आहे की ज्या पद्धतीने ते एकमेकास पसंत करताना जाणून घेतात. मला जे म्हणायचे आहे, त्यासाठी शब्द नाहीत, परंतु ज्या पद्धतीने त्यांना एकरूपत्व जाणवले, ते फारच सूक्ष्म आहे. जर तुम्हाला अशी एकमेकाबद्दल जाणीव असेल तर तुम्ही पूर्णपणे विरघळले आहात आणि आनंदाच्या सागरात आहात. याउलट जे काठावर वसले आहेत, त्यांना या पद्धतीने जाणवणार नाही. ते दुसऱ्या व्यक्तीमध्ये काय दुसऱ्यास कधीच दुसर्यांना नावे ठेवण्याचा अधिकार आहे, दूसर्यांचे दोष शोधण्याचा अधिकार आहे आणि असे, की ते काही तरी विशेष आहेत आणि मग दुसरी व्यक्तीसुद्धा ह्या व्यक्तींचे ते दोष आहेत ते शोधून काढण्याचा प्रयत्न करत असतात. पसंत करणार नाहीत. त्यांना असे वाटते की जणू त्यांना दोष शोधते ही दोष शोधणारी एक सोसायटीच आहे. मला म्हणावे लागेल आणि तुम्हाला त्याचा वीट येतो. परंतु जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीस, जे संत आहेत, पाहता तेव्हा तुम्हास असे प्रेम जाणवते, एकरूपता जाणवते, एक उत्स्फूर्त भावना १० जी पूर्णपणे शुद्ध असते. तेथे कोणतीच अपेक्षा नाही. तेथे कोणतीच बौद्धिक कृती नसते की, त्या व्यक्तीमध्ये काय दोष आहेत. तेथे कसलेच जजमेंट नसते की तो कसा आहे. परंतु फक्त त्या व्यक्तीशी तादात्म्य असते. तुम्हाला जाणवेल की तुमच्या प्रेमाच्या गुणवत्तेला एक नवीन झळाळी आली आहे. नवीन डायमेंशन आली :मध्ये कसे पंसत करतो, तर ते आपल्या प्रेरेमातील शुद्धतेमुळे जेव्हा तुम्ही शुद्ध आहे. आपण दुसऱ्यास स्वत: असता, शुद्धता अशी की तुम्ही कोणत्याही गोष्टीस चिकटलेले नसता. परंतु निरासक्तेमध्ये तुम्ही आनंद घेता. आसक्तीमध्ये तुम्ही आनंद घेऊ शकत नाही कारण त्यामध्ये तुम्ही दुसर्यांबरोबरच्या वरकरणी संबंधाची चिंता करता. आता विस्तृतदृष्ट्या सहजयोगी खूपच महत्त्वाचे लोक आहेत कारण अध्यात्माच्या इतिहासात इतके संत एकत्र कधीच नव्हते. अनेक देशांचे, अनेक लोक परमशक्तीचा आणि नैतिकतेचा विचार करीत आहेत. एकाच बिंदुवर एकत्रित असणारे इतके लोक मिळणे कधीच शक्य नाही. जे आपसात एकरूपता अनुभवतात. एकमेकांसाठी आपुलकीची भावना अनुभवतात. जे लोक खरोखरच संत असतात, जे संताप्रमाणे असणाऱ्या लोकांबरोबर पूर्णपणे आनंदी असतात ते संताकडे धाव घेतात. मी कोल्हापूरात दुसर्या संतांबरोबर, आहेत, जे असताना माझ्या बाबतीत घडले ते असे की, त्यांनी मला सांगितले, येथे एक सत्पुरूष तुमच्याविषयी सांगतात. त्यांनी सांगितले, ते टेकडीवरच राहतात आणि ती चढण्यासाठी कमीत कमी तीन तास लागतात. ते तिथेच राहतात, बाहेर येत नाहीत. मी म्हटले, 'ठीक आहे. मला तिथे जाऊन त्यांना भेटणे आवडेल.' मी चालत निघाले आणि पावसास सुरुवात झाली. सहजयोगी म्हणाले, 'माताजी, तुम्ही म्हणून अशा कोणाकडे जात नाही. मग तुम्ही त्यांच्याकडे का जात आहात?' मी म्हटले, 'नाही, मला फक्त तिथे जाऊन त्यांना भेटायचे आहे.' ते म्हणाले, 'या व्यक्तीचे पर्जन्यावर नियंत्रण होते.' परंतु पाऊस खूपच वेगाने पडत होता आणि मी पूर्णपणे भिजून गेले. जेव्हा मी तिथे पोहोचले तो तिथे बसला होता आणि रागाने थरथरत होता. मी म्हटले, 'आपण गुहेत बसू या.' ती व्यक्ती नॉर्मल मूडमध्ये नव्हती. म्हणून मी गेले आणि गुहेत जाऊन बसले आणि तो तिथे आला. तो चालू शकत नव्हता. कारण त्याचे पाय पूर्णपणे निकामी बनले होते. ते काही असो, तो चालू शकत नव्हता म्हणून त्यांनी त्याला आत आणले. पहिली गोष्ट त्याने मला विचारली, 'तुम्ही मला पाऊस का थांबवू दिला नाही ? ज्यावेळी तुम्ही वरती येत होता तेव्हा इतका जोराने पाऊस पडत होता आणि मला तुम्हाला भिजू द्यायचे नव्हते. आता तुम्ही पाण्याने पूर्ण भिजला आहात आणि मला तुम्हाला असा त्रास होऊ द्यायचा नव्हता कारण ते तुमचे योग्य स्वागत नव्हते. तुम्ही हे माझा अहंकार उतरविण्यासाठी केले ना? मी नक्कीच अहंकारी बनलो असणार कारण मी पावसावर सत्ता चालवू शकतो.' मी त्याच्याकडे स्मित केले आणि म्हटले, 'पहा, तू माझा मुलगा आहेस, हो ना ? आणि तू माझ्यासाठी एक साडी आणली आहेस. परंतु संन्यास धर्म हा वेगळा आहे आणि मी गृहस्थ आहे. म्हणून मी जाणीवपूर्वक भिजले की ज्यामुळे तू मला ही साडी देऊ शकशील.' संपूर्ण राग, संपूर्ण अनैसर्गिक वागणे गळून गेले आणि तो खूपच गोड बनला. मग तो मला म्हणाला, 'मी साडी आणली आहे हे तुम्हास कसे माहिती?' मी म्हटले, 'प्रेमामध्ये सर्व ११ गोष्टी समजतात.' नंतर त्याने माझ्यासाठी साडी आणून दिली आणि आरती केली आणि सर्व काही. परंतु तुम्ही पहा, की प्रेम कसे सर्व गोष्टी सहजपणे वश करते. लहास सहान गोष्टीत जर प्रेम व्यक्त करण्यास तुम्ही सराईत असाल तर ते कसे कार्यान्वित होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट आपणास आपल्यामध्ये पहायची आहे, ती म्हणजे आपण एकमेकांवर प्रेम करतो का ? आपणास खरोखर दुसऱ्यांबद्दल जिव्हाळा आणि करुणा आहे का? अगदी जे सहजयोगी नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा जे लोक सहजयोगी नाहीत ते आंधळे आहेत. तुम्हाला जाणवले पाहिजे की हे लोक किती उदास आहेत आणि जे सहजयोगात येऊ शकत नाहीत, जे सहजयोगी बनू शकत नाहीत आणि केवळ ते त्यांच्या अहंकारामध्ये समाधानी आहेत. तुम्हाकडे त्यांच्यासाठी खरोखरची करुणा असावयास हवी किंवा जर अशी करुणा तुमच्याकडे आहे तर तुम्हास इतर लोकांनी सांगितले असेल की तुम्ही स्वत:ची एनर्जी का खर्च करीत आहात? वास्तविक, करुणा ह्या सर्व गोष्टी आपणामध्ये एकवटते. तो जोडणारा भाग आहे. प्रथम तुमचे चित्त आणि दुसरे तुमची बुद्धी किंवा तुम्ही त्यास मन म्हणू शकता आणि तिसरे हृदय. ते सर्व काही वेळेला किंवा बऱ्याचदा एकत्रित होतात. एकदा का तुमच्याकडे करुणा असण्याची क्षमता प्राप्त झाली की, तुम्ही कोणाशीही भांडणार नाही. तुम्हाला त्याच्याविषयी विचार करण्याची आवश्यकता नाही. तुम्हास अगदी घरामध्ये असल्यासारखे वाटेल जेव्हा तुम्ही करुणामय असाल आणि ह्या करुणेने तुमचे दुसर्यांशी चांगले संबंध असतील. करुणा ही अभ्यासता येत नाही किंवा काही करून मिळविता येत नाही अथवा चलाखीने येत नाही. ती फक्त तिथे असते. त्या करुणेत ती क्षमा करते, सर्व मूर्खपणाच्या गोष्टी विसरते. क्षमा केवळ त्याचवेळी शक्य होईल जर तुमच्यात करुणा असेल. आता, अजून काही सहजयोगी आहेत जे मला विचारतात, 'माताजी, आम्हास प्रेम आणि करुणा कशी मिळविता येईल?' आता सोपी गोष्ट अशी की जर ध्यानामध्ये तुम्ही जाणिवेतली निर्विचार अवस्था विकसित केली. तुम्ही निर्विचार अवस्थेत कोणत्याही गोष्टीचे निरीक्षण करा, निर्विचारीतेत कोणतेही नातेसंबंध पहा, तेव्हा तुम्ही आश्चर्यचकित व्हाल की कशा रीतीने करुणेची कवाडे उघडतात. निर्विचार अवस्था तुमचे हृदय उघडते व तुमच्या सर्व बाजूंनी प्रकाश दाखविते. प्रत्येकास फायदा मिळतो आणि सर्वांना तुमच्याबद्दल दिव्य भावना असते. तुम्हास हे करायचे आहे. हेच फार काळापूर्वी संतांनी केले. परंतु कोणालाच ते आवडले नाहीत आणि त्यांना मत्सरामुळे क्रुसावर चढविले. कारण जर कोणी संत बनू शकले, तर लोक त्या व्यक्तीचा द्वेष करतात, म्हणून लोकांनी त्यांना ठार मारले, त्रास दिला आणि अडथळे आणले. आता परिस्थिती इतकी वाईट नाही. अर्थातच काही निरुपयोगी लोक ही आहेत. अजूनही असे लोक आहेत जे अगदी राक्षस आहेत. त्यांच्याविषयी विसरून जा. परंतु संपूर्ण जगाकडे पाहताना आपला दृष्टिकोन असा असावा की हे लोक आंधळे आहेत. एखाद्याकडे पाहताना, त्याच्यात काही दोष असतील किंवा त्याचा स्वभाव चांगला नसेल, परंतु तुमच्या हृदयात कसलीही आकस असता कामा नये. दुसर्यांबद्दल तुमची कसलीही तक्रार असू नये. तुम्ही त्याबाबत त्या व्यक्तीशी बोलू शकता. तुम्ही त्यास हे अशा पद्धतीने सांगू शकता की जेणेकरून तो ग्रहण करेल. परंतु त्याबाबतीत तुम्ही फर्मान देण्याचा प्रयत्न १२ का SI लि े ० ुि कि करू नये, सहजयोगामध्ये आपण पाहिले आहे जे लोक आले आणि त्रासदायक होते, आपणासाठी कोणत्याच योग्यतेचे नव्हते, स्वत:च बाहेर फेकले गेले. आपणास त्यासाठी वेगळे काही करावे लागले नाही, ते फक्त एक प्रकारच्या त्रासदायक जीवनात वाहन गेले. येथे फार मोठी निवड सुरू आहे. परमेश्वर अशा लोकांची निवड करीत आहे, जे त्याचे आशीरव्वाद घेण्यास योग्य आहेत. ही गुरुकिल्ली तुम्ही मिळविली पाहिजे. त्यासाठीच तुम्ही सहजयोगात आला आहात. बाकीचे काहीच महत्त्वाचे नाही. जे काही लोक अगदी उच्च जागांवरती आहेत उद्या ते धुळीत जातात. जे लोक आज खूप प्रसिद्धीच्या शिखरावर आहेत, ते धुळीत जातात. हे सर्व तुमच्यासमोर घडते आहे. रोज तुम्ही वर्तमानपत्र वाचता आणि ते कसे वागतात ते पाहता. त्यांना स्वत:ची कसलीच किंमत नसल्याने, ते फक्त त्यांच्या अहंकाराबरोबर राहतात आणि मी असा तसा मोठा मनुष्य आहे असा विचार करतात. ते वेगळ्या तऱ्हेने चालतात, वेगळ्या पद्धतीने बोलतात आणि एकदम खाली घसरतात. त्या व्यक्तीस याची काहीच जाणीव नाही, लोकांनी त्याचा का आदर केला. तुमच्याबाबतीत मात्र तुम्ही जाणिवेत असावयास हवे की तुम्ही सहजयोगी आहात. जर तुम्ही समुद्र बनला आहात, त्याचा असा अर्थ मुळीच होत नाही, की तुमची चेतना लोप पावली आहे, तर ती विस्तारलेली आहे. तुम्हास समुद्राची चेतना मिळाली आहे. तुम्ही असे लोक नव्हेत जे मेस्मराइज्ड केले आहेत, असे लोक १३ ज्यांचा स्वत:शी काहीच संबंध नाही. याउलट तुम्ही आधीपेक्षाही अधिक प्रभावीपणे स्वत:शी जोडले गेले आहात. म्हणून ज्यावेळी तुम्ही समुद्र बनता त्यावेळी तुम्ही तुमचे व्यक्तिमत्त्व गमवत नाही, तर तुमचे व्यक्तिमत्त्व विस्तारते. तुम्ही मोठे लोक होता. सहजयोगात हे घडते आहे, तुम्ही काहीही करीत असा, तुमचा कोणताही व्यवसाय असो, तुमची कोणतीही जीवनपद्धती असो, हे सर्व बाहेरचे आहे, चित्त सर्वशक्तिमान परमेश्वरापासून विचलित होता कामा नये. ते जर गमवले, तर तुम्ही हरवून जाता. यासाठी नामदेवांची फार सुंदर कविता आहे. एक मुलगा पतंग उडवित होता. पतंग आकाशात तरंगत होता आणि मुलगा त्याची काळजी घेत होता. जरी तो प्रत्येकांबरोबर गप्पा करीत असला तरी त्याचे चित्त त्या पतंगावर होते. ते पुढे जाऊन सांगतात की एका स्त्रीने कमरेवर मुलाला घेतले आहे. ती घर झाडते आहे. केरसुणीने झाडते आहे. तिला इकडून तिकडे फिरावे लागते आणि झाडल्यानंतरही बरीच कामे तिला करायची आहेत. परंतु मुलगाही आहे आणि तिचे लक्ष त्या मुलावर आहे की तो पडू नये. अन्य काही घड़ नये. जरी ती सर्व कामे करीत असली तरी तिचे लक्ष त्या मुलावर आहे. अगदी त्याचप्रकारे तुमचे चित्त कुंडलिनीच्या दिव्यशक्तीकडे असावयास हवे. पुढे असे वर्णन आहे, की बऱ्याचशा स्त्रिया नदीवर पाणी घेऊन घराकडे येत आहेत. काही वेळेस त्यांच्या डोक्यावर तीन भांडी असतात आणि त्या चालत असतात. चालताना त्या एकमेकींशी बोलत आहेत. गप्पा गोष्टी सांगताहेत, परंतु त्यांचे चित्त मात्र डोक्यावर असणाच्या मटक्यावर आहे. अगदी त्याच पद्धतीने आपण काहीही करीत असलो तरी आपले चित्त कुंडलिनीवर असायला हवे. आपण काय करतो आहोत ते स्वत:स माहिती हवे. तुमच्या जीवनाच्या प्रत्येक कोपऱ्यात हा प्रकाश आहे. तुमच्या विचाराचा प्रत्येक रोख, कुठलेही कार्य, तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, जर तुम्ही तुमच्या चित्ताचे निरीक्षण केले, तुम्हाला खरोखर तुम्ही काय करीत आहात हे माहिती होईल. चित्ताचे अतिशय निरीक्षण केले पाहिजे, की सरतेशेवटी तुम्हाला जाणवेल की तुमचे चित्त आता भरकटत नाही. चित्ताशिवाय तुम्ही सहजयोग कार्यान्वित करू शकणार नाही. तुमच्या सहजयोगाची सर्वात मोठी अडचण आहे. तुमचे चित्त सर्वशक्तिमान परमेश्वराकडे असावयास हवे, नाहीतर काहीच कार्यान्वित होणार नाही. तुमचे उत्थान कार्यान्वित होऊ शकणार नाही. जर सहजयोगात पैसा तुम्ही १४ कमविण्यासाठी आला आहात, ठीक आहे, कमवा आणि चालते व्हा. जर तुम्ही स्वत:चे ज्ञान दाखविण्यासाठी आला आहात, तर दाखवा आणि चालते व्हा. जर तुम्ही तुमची ताकद आणि अधिकार दाखविण्यासाठी आला आहात, तर दाखवा आणि चालते व्हा. त्याप्रमाणे अनेक लोक निघून गेलेले आहेत. सहजयोगाचा वापर अशा मूर्खपणाच्या गोष्टी करण्यासाठी करू नका, ज्या शाश्वत नाहीत, ज्या चिरंतन नाहीत. सहजयोग फक्त स्वत:स स्वच्छ शुद्ध करण्यासाठी वापरला पाहिजे, प्रेमाचा सागर बनण्यासाठी उपयोगात आणला पाहिजे. अनेक लोकांना वाटते, प्रेम हे फार कठीण आहे, कारण तुम्हास दुसर्याकडून त्रास होऊ शकेल किवा कोणी तुमचा फायदा घेऊ शकेल. प्रेमाबद्दल सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे जर ते शुद्ध प्रेम नसेल तर ते प्रश्न निर्माण करते. समजा, जर तुम्ही एखाद्यावर विश्वास ठेवला, पैशामुळे नातेसंबंधामुळे किंवा तुम्ही त्यात गुंतल्यामुळे आणि सरतेशेवटी तुम्हाला आढळेल की, ते फार निराशाजनक आहेत. परंतु समजा जर तुम्ही त्या व्यक्तीस अगदी शुद्ध भावनेने प्रेम दिले, जे फार सूक्ष्म आहे, ते तुमच्या आतमध्येच निर्माण झालेले आहे. ते तिथेच आहे, आपणास फक्त ते उघडायचे आहे. प्रत्येक मानव हा प्रेमाचा साठा आहे. परंतु फक्त शुद्ध प्रेमात असा सुंदर प्रकाश आहे जो तुमचे रक्षण करतो, मार्गदर्शन करतो आणि तुमचे संपूर्ण जीवन प्रकाशित करतो. हा प्रकाश पोसला जातो, आणि आपण असेही म्हणू शकतो की, दिव्याला तेल असावे लागते. ते आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी तुम्ही प्रेमाची साक्षात मूर्ती (प्रतिमा) आहात कारण तुम्ही मानव आहात. अगदी जनावरांनासुद्धा प्रेम म्हणजे काय ते माहिती असते. पहा, जर तुम्ही वाघांवर प्रेम केले, तर तो कधीच इजा करणार नाही. जर तुम्ही सापाला प्रेम दिले, तर तो कधीही इजा करणार नाही. जर तुम्ही एखाद्या अतिशय दुष्ट आणि वाईट व्यक्तीशीही प्रेमाने वागण्याचा प्रयत्न केला तर हळूहळू तो शांत होईल. तो तुम्हाला थोडीशी इजा करेलही, परंतु हळूहळू तुम्हास आढळेल, प्रेम काम करते, काम करते आणि काम करते. सरतेशेवटी तुमचे प्रेमच त्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे असेल. तुमचे प्रेम अगदी खरोखरच अबोध लोकांकडून अधिक स्वीकारले जाते. मुलांना प्रेम म्हणजे काय ते माहिती असते. जर तुम्हास पाहून मुले पळून जात असतील, तर समजा तुमच्यात काहीतरी गडबड आहे. अबोध लोकांची पारख सर्वात चांगली असते. याचा अर्थ असा की, त्यांच्या अबोधिततेमध्ये, कोणाजवळ प्रेम आहे आणि कोणाजवळ नाही, पारखण्यात ते तरबेज असतात. ते सर्वात चांगले लोक असतात कारण तेच तुम्हाला अधिक चांगल्या रीतीने स्वीकारतात. ते समजून जातील, की हे लोक उच्च गुणवत्तेचे आहेत. परंतु जर लोक अबोध नसतील, जसे काही लोक खूपच धूर्त असतात, हा त्यांचा बौद्धिक भाग असतो, ते तुम्हास कधीच स्वीकारणार नाहीत. त्यांना काहीतरी अतिविशेष गोष्टी स्वीकारणे आवडते, ज्या परमेश्वरी शक्तीच्या दृष्टिकोनातून अतिशय फुटकळ किंवा विचित्र आहेत. एका ठराविक पॉइंटपर्यंत ते स्वीकारतीलही, परंतु पूर्णत: कधीही नाही. तुम्हाला स्वत:ची योग्यता ओळखायची आहे. तुम्हास माहिती असले पाहिजे. तुम्ही कोणाशीही कठोर नाही, तुम्ही इतरांना पारखत नाही आणि मानव म्हणून त्या व्यक्तीस जे काही चांगले आहे ते स्वीकारत १५ आहात. हे कार्यान्वित होते. तुम्ही पाहिले आहे हे सर्व माझ्या प्रेमातून आणि करुणेत कार्यान्वित होते. परंतु मलाही जाणीव नाही, की मी तुम्हाला प्रेम, करुणा किंवा आणखी काही देते आहे. मला अगदी ही सुद्धा जाणीव नाही, मी तुम्हाला काही देते आहे आणि मी असे सुंदर लोक तयार केले आहेत. मला याची जाणीव नाही. ते फक्त घडते. जसे इथे एक वृक्ष आहे, तो काय आहे याची त्याला जाणीव नसते. तो तिथे आहे. अगदी त्याचप्रकारे जर तुमच्याबाबत घडले तर तुम्ही सर्वांसाठी अशा प्रकारच्या आनंदाचा स्रोत बनाल. आता आपणास ह्या जगासाठी काय करायचे आहे ? ह्या विश्वासाठी काय करणे आवश्यक आहे ? लोक शांततेबद्दल बोलत असतात, हे आणि ते, असे काही करण्याची आवश्यकता नाही. ते एवढेच आहे, की तुम्ही असे व्यक्तिमत्त्व बना, की जे दुसर्यांसाठी शांतता, प्रेम आणि आनंद उत्सर्जित करते. आतच निर्मिली आहे. ती प्रत्येक ही शक्ती तुमच्यात आहे कारण ती तुमच्या व्यक्तीत शक्तीसाठ्याप्रमाणे आहे. फक्त ती बाहेर काढावयास हवी. ती कोठल्याही विकाराने नाही, तर तुमच्या आतमध्ये असणाऱ्या प्रेमभावनेने. तुमच्यातच असणाऱ्या अशा सूक्ष्म गोष्टी वर्णिण्यासाठी शब्द नाहीत. कारण आतापर्यंत लोकांना माहीतच नव्हते, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्हाला दुसऱ्याबरोबर एकरूपत्व जाणवेल? हे सर्व तुमच्याबाबत अगदी सहज घडू शकेल, जर तुम्ही समजून घेतले की, तुम्ही हे मन नव्हे, शरीर नव्हे, चित्त नव्हे तर आत्मा आहात. त्यानंतर आत्मनिरीक्षण करा. 'मी आत्मा आहे का ? जर मी आत्मा आहे, तर मी काय करीत आहे?' एकदा का तुम्ही आत्मा बनलात, तुम्हाला वाटते की दुसर्यांनी पण का बनू नये? फक्त करुणेमुळे, लीडर किंवा दुसरे काही बनण्यासाठी नव्हे. फक्त प्रेमापोटी मी जर आत्मस्वरूप आहे, तर दुसर्यांना का तसे बनवू नये? अशा प्रकारे सहजयोग इतका पसरला आहे आणि म्हणून आपणांकडे असे रत्नांसारखे लोक आहेत. इतके सुंदर लोक की माझ्या जीवनकाळात हे घडू शकेल याची मला अपेक्षादेखील नव्हती. हे असे कोणत्याही संताबाबत, कोणत्या अवतरणाबाबत वा द्रष्ट्याबाबत घडले नव्हते. राधा आणि कृष्णाची एक कथा फारच सुंदर आहे. ज्यात राधाने विचारले, 'या बासरीला तुम्ही ओठाशी का घेता ?' 'बासरीलाच का नाही विचारत ?' ती बासरीकडे जाऊन विचारते, 'श्रीकृष्ण तुला कायम ओठाशी का घेतात ?' बासरी म्हणाली, 'असे पहा, मी पूर्णपणे पोकळ बनली आहे. माझ्या आतमध्ये काहीही १६ तो नाही. श्रीकृष्ण मला ओठावर ठेवतात आणि लोक म्हणतात माझ्यातून स्वर बाहेर पडतात, परंतु धून वाजवित असतो. मी आहे कोठे? मी तिथे नाही. मी देखील त्या वाजणाऱ्या धूनचाच आनंद घेत असते. हीच ती भावना. तुम्हाला बासरीप्रमाणे बनायचे आहे. म्हणजे आतमध्ये पोकळ बनायचे आहे. ह्या सर्व लहान सहान गोष्टी ज्या तुमच्या आयुष्यात येतात, त्या महत्त्वाच्या नाहीत. काय महत्त्वाचे आहे, तर ते तुम्ही पूर्णपणे पोकळ बनला आहात का? या ठिकाणी तुम्हाला आत्मपरीक्षण मदत करेल . जो बासरी बनवितो, सुद्धा तुमच्या आतमध्ये आहे, म्हणून तुम्हाकडूनच तुमच्यामधून अशी बासरी बनविली जाऊ दे. तो अशा पद्धतीने तुम्ही जे असावयास हवे तसे स्वत:स बनवाल. गीतेत श्रीकृष्णांनी म्हटले आहे, आत्मा परंतु स्वत:कडूनच समाधान पावतो. हे समजण्यास फारच कठीण आहे, की आत्मा कसा समाधान पावतो. आता तुम्हाला मात्र श्रीकृष्णांनी सांगितलेले समजून येईल की, आत्मा स्वत:कडूनच कसा समाधान पावतो. त्यानंतर त्यास कोणत्याच समाधानाची आवश्यकता नसते. तुम्ही फक्त आत्म्याचा आराम पाहता. तुम्ही आत्म्याची सुंदरता पाहता. तुम्ही केवळ पाहतच नाही तर तो स्वत:कडून आत्म्याच्या आनंदाने भरलेला असतो आणि तो फक्त आत्म्याकडून समाधानी होऊ शकतो. हे आरशातील प्रतिबिंबासारखेच आहे. ज्यावेळी तुम्ही आरशाकडे पहाता, तुम्हास स्वत:चे प्रतिबिंब दिसते, परंतु जर आरसा ठीक नसेल, मी म्हणेन मी समाधानी झाले नाही, तुम्ही स्वत:ची चांगली प्रतिमा मिळविण्याचा प्रयत्न कराल. अगदी त्याचप्रकारे आत्मा जो आहे, तो स्वत:ची प्रतिमा पाहू इच्छितो आणि त्यानंतर तुम्ही काय तुमच्यात प्रतिबिबित झाला की करता, कुठेतरी जाता, दुसरे बदल करता, स्वच्छता करता अथवा तुमच्या ध्यानातून ते ठीक बनविता, ज्यामुळे आत्मा, तुमच्या आत्म्याने समाधान पावतो. श्रीकृष्णांनी गीता अशी संदिग्ध पद्धतीने मांडली कारण ते फार हशार होते. त्यांना माहिती होते, मनुष्य कोठल्याही गोष्टी सरळपणे घेणार नाही. म्हणून ह्या पद्धतीने, त्या पद्धतीने त्यांना सांगा. ज्यामुळे ते भोवताली धावतील आणि सरतेशेवटी सत्याकडे येतील. सत्य अगदीच सहज आहे. सत्य फारच सोपे आहे. तुम्हास तिकडे जाण्याची गरज नाही. तुम्हाला सर्वकाळ डोक्यावर अथवा पायावर उभे राहण्याची आवश्यकता नाही. तुम्हास कोणत्याही प्रकारची तपस्या करावयाची नाही. काहीच नाही. फक्त तुम्ही बासरीप्रमाणे बना. पोकळ बना. सहजयोगींना ते कठीण नाही, कारण कुंडलिनीने अगोदरच तुम्हास पोकळ बनविले आहे. परंतु अजूनसुद्धा मला आढळते, लोक त्यांचे चित्त इकडेतिकडे वळवितात. अनेक लोकांनी मला सांगितले आहे, की त्यांचे प्रश्न काहीच न करता कसे सुटले. मी म्हटले , 'तुम्ही काय केले?' ते म्हणाले, 'माताजी, नाही, आम्ही फक्त ते तुमच्या चरणांशी ठेवले.' मी म्हटले, 'खरोखरच!' 'हो तर, आम्ही अडचणींच्या बाहेर उभे राहन त्याकडे पहात होतो आणि अडचणी नाहीश्या झाल्या.' अगदी अवघड असा प्रॉब्लेमसुद्धा सहज सोडविला जातो कारण तुमच्याकडे शक्त्या आहेत. शक्त्या खूप मोठ्या आहेत. तुम्ही संत आहात, नव्हे संतापेक्षाही खूप आहात कारण तुम्ही तुमच्या की तुमच्याकडे प्रकाश आहे आणि बाहेर अंधार आहे, तुम्ही काही शोधत आहात आणि एकदम त्यामध्ये जाता. परंतु समजा जर ती अशा पटकन उडून जाणार्या काळात जन्माला आला आहात. ह्याप्रमाणे समजा, १७ जागा गॅसने भरलेली असेल तर ? तुम्ही प्रकाश आणता आणि सर्व काही प्रकाशित होऊन जाते. त्याच पद्धतीने तुमच्याकडे शक्त्या आहेत, परंतु ह्या 'मी, माझा, माझे' या मूर्खपणातून बाहेर पडले पाहिजे. हे स्विमींग पूलप्रमाणे नाही, की उडी मारा आणि बाहेर या. ही अगदी वेगळ्या प्रकारची समज आहे, की आपल्या मुळांनी वाढले पाहिजे आणि स्वत:मध्ये आपल्या मुळांना वाढविले पाहिजे. स्वत:मध्ये शोधून काढा. आपण किती क्षेत्र व्यापले आहे. आपल्या जीवनपद्धतीच्या कोणत्या क्षेत्रात या मुळांना आतमध्ये घेऊन जात आहोत. श्रीकृष्णानेसुद्धा म्हटले आहे, 'जीवनाच्या वृक्षाची मुळे आपल्या मेंदूत आहेत आणि ती खाली वाढतात.' हे समजून घेणे फारच आश्चर्यकारक आहे, की मुळे मेंदूमध्ये वाढतात. याचा अर्थ म्हणजे तुमची स्वत:ची बुद्धीच करुणेने आच्छादली आहे. ती करुणेशी अगदी एकरूप आहे. मी तुम्हाला एका संताची गोष्ट सांगितली आहे. जे गुजरातमधील एका देवतेकडे पाणी घेऊन जात होते. तिथे जाण्यासाठी पाण्याचे एक भांडे घेऊन ते एक महिनाभर चालत राहिले. ती देवता उंच अशा पर्वतावर होती. ते पर्वत पायथ्याशी पोहोचले. तिथे त्यांना एक गाढव तहानेमुळे मरताना दिसले. त्याने सर्व पाणी त्या गाढवाच्या घशात ओतले. जे लोक त्यांच्याबरोबर होते ते म्हणाले, 'हे तू काय करतो आहेस? तू संपूर्ण रस्ताभर हे स्वत:बरोबर वागवलेस आणि आता ते गाढवाला का देत आहेस ?' तो म्हणाला, 'तुम्हास माहिती नाही, परमेश्वर मला इथेच भेटण्यासाठी खाली आला आहे. त्याला मला वरती चढायचे कष्ट घेऊ द्यायचे नाहीत.' या प्रकारची भावनांची अगदी सोपी जाणीव, आणि मग इतरांचे प्रश्न तुम्ही सोडवू शकता. ते निकालात लावू शकता आणि ती व्यक्ती तुम्हाला सांगेल, की तुम्ही प्रश्न सोडविला आहे. तुम्हास माहिती होणार नाही, की कसे काय तुम्ही प्रश्न सोडविला कारण प्रेम हीच शक्ती आहे. हे प्रेम पाह शकेल. ते सर्व काही आहे. ते अगदी टी.व्ही.प्रमाणे आहे. जर तुम्ही टेलिफोन पाहिला, तर टेलिफोनच आहे. तुम्ही कुठली गोष्ट पाहता तर ती शक्तीने करता. ती शक्ती प्रेमाबरोबर नेहमीच्या तुमच्या आतमध्ये आहे. तुम्हास टेलिफोनची आवश्यकता नाही. संपूर्ण ब्रह्मांडाचे सूक्ष्म ज्ञान तुमच्या चरणांशी आहे. तुम्हास कोणतीही गोष्ट करायची असेल, तर ती तुम्ही केलीच पाहिजे, फक्त तुमच्या व्हायब्रेशन्सने. आता अनेक लोक म्हणतात, 'माताजी, याला ठीक करा, त्याला ठीक करा.' त्याची काही आवश्यकता नाही. तुम्ही सर्वजण कोणालाही बरे करू शकता. परंतु तुम्ही त्या व्यक्तीस माझ्याकडे घेऊन येता. त्याची काही गरज नाही. तुम्हास इच्छा असेल तर तुम्ही कोणासही ठीक करू शकता. तुम्ही स्वत:च त्यांचे सर्व प्रॉब्लेम्स सोडवू शकता. एक छोटेसे बंधनच सोडवू शकते. परंतु त्यासाठी तुम्ही प्रेमाचा स्रोत असले पाहिजे. एकदा तुम्ही बंधन दिले की, हे शक्तिमान प्रेम ते हातात घेते. ठीक आहे, मी ते काम करेन, परंतु तुम्हाला या सुंदर गोष्टीचे मास्टर, निपुण बनायला हवे. परंतु प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. हे इतर मास्टर्सपेक्षा वेगळे आहे. इतर बाबीतील मास्टर लोक, दुसर्यावर वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करतात, ते दुसऱ्यांना नष्ट करण्यासाठी वापरतात. परंतु प्रेमातील मास्टरी म्हणजे, तुम्हास परमेश्वरी प्रेम शक्तीशी तादात्म्य कसे निर्माण करायचे हे माहिती असणे आणि हे प्रेम केवळ शक्तिमानच नव्हे, तर सदैव कार्यरत आणि दक्ष असणारे इन्स्ट्रमेंट आहे, जे प्रत्येक गोष्ट १८ अशा पद्धतीने कार्यान्वित करते की, तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, की हे कसे घडले आणि प्रत्येकाने हे पाहिले आहे. मला माहिती आहे की, तुम्हास ते माहिती आहे. परंतु तुम्ही ते वापरत नाही. तुम्हास चैतन्य लहरींच्या जाणिवेत असावयास हवे, आणि अगदी स्वत:लाच बंधन देऊन ते वापरले तर, ते तुम्हालाच स्वच्छ करेल. कल्पना करा, हे संतुलन देणारी, हे प्रेम, ही करुणा आणि संरक्षण देणारी अशी तुमच्या हातात ही इतकी मोठी शक्ती आहे. तुम्ही ही इतरांस देऊ शकता. शिवाय आता तुम्ही जे परमेश्वराचे अविभाज्य भाग बनला आहात. तुम्ही आता परमेश्वराच्या साम्राज्यात आहात. तुम्हास काही करायचे आहे ते ही परम शक्ती करू शकते. तुम्हास हे सर्व सांगूनदेखील मला अजून काही वेळेला जाणवते, तुम्हाला आत्मविश्वास वाटत नाही. तुम्ही निराश होता. तुम्हास वाटते, हे कसे काय असू शकते ? तुम्हाला स्वत:वर विश्वास नाही. तुमची स्वत:वर श्रद्धा नाही. शिवाय असे अनेक लोक आहेत ज्यांना वाटते, आपण दुर्लक्षिले जात आहोत. त्यांच्या बाबतीत काही तरी घडले आहे. एकदा एका स्त्रीने रडायला सुरुवात केली. मी म्हटले, 'ती का रडत आहे ?' ती म्हणाली, 'माताजींनी माझ्याकडे पाहून स्मित केले नाही.' कधी कधी अशा प्रकारची भावना येते, की सहजयोगामध्ये माताजींनी सतत तुमच्याशीच संबंधित राहिले पाहिजे. लोक म्हणतात, 'तुम्ही या माणसाची काळजी घेतली पाहिजे कारण तो फार महत्त्वाचा आहे.' मुळीच नाही. माझ्यासाठी तुम्ही फक्त माझे अविभक्त अंश आहात, बस! त्यापेक्षा काही नाही. म्हणून तुम्ही पाहता प्रत्येकाला हे कळले पाहिजे की तुम्ही माझ्या की हृदयाजवळ आहात, अगदी जवळ. मला तुमचा फार अभिमान वाटतो. हा चमत्कारच घडला आहे, तुम्ही लोकांनी सहजयोग स्वीकारला. म्हणून या गोष्टीवरसुद्धा लोक अडतात, 'माताजी माझी किती काळजी घेतात आणि माझ्यासाठी काय करतात?' समजा आता मी कोणाला म्हटले, 'ठीक आहे, इथे बसू नका, तिथे बसा.' त्यांना वाईट वाटते. तुम्ही कुठलीही गोष्ट करा, त्यांना वाईट वाटते. प्रकारच्या व्यक्तीला प्रेमाची जाणीव नाही. तो आईचे प्रेम समजू शकत नाही. अशा जेव्हा तुम्ही गुरू असता तेव्हा एक आईदेखील असता. तुम्हास स्वत:ला आईप्रमाणे अभिव्यक्त करायला हवे. ती उदार आहे, ती प्रेमळ आहे, ती क्षमा करते. ती आवश्यक असेल तेव्हा सुधारतेदेखील . परंतु तिच्या गोड पद्धतीने ज्यामुळे सुधारणा घडून येते, अशा पद्धतीने नव्हे की, भांडण सुरू होईल. म्हणून आईची सर्व सुबुद्धी तुमच्यातही आहे. म्हणून प्लीज त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न करा. मला खात्री आहे. ते सर्व कार्यान्वित होईल. आपण सुंदर लोकांचा खूप मोठा समूह आहोत, जे सामान्यांपेक्षा काहीतरी वेगळे आहेत, जे खूप शांततेत आहेत आणि एकमेकांचा आनंद लुटतात. परमेश्वराचे तुम्हाला अनंत आशीर्वाद ! १९ आत्मा 3966 सहजयोगात तुम्ही जेव्हा आत्मा बनता तेव्हा सगळं काही बदलून जातं. तुम्ही एक अशी व्यक्ती बनता की जिला माहिती आहे की प्रसन्नता म्हणजे काय आहे, प्रसन्नतेचा आनंद कसा घेता येऊ शकतो, जीवनाचा आनंद कसा घेता येईल, आणि जो नेहमी दुसऱ्यांना आनंद, खुशी देतो तो नेहमीच इतरांना कसे आनंदित करता येईल याचाच विचार करत राहतो. तुम्ही एक बुद्धिमानी, सुंदर आणि आनंदी व्यक्ती बनता. तुम्ही एका अशा अवस्थेपर्यंत पोहोचता ज्याविषयी तुम्हाला काहीच कल्पना नसते. तुम्ही स्वत:चे निरीक्षण करा आणि बघा की मी जे काही बोलते आहे ते सत्य आहे की नाही. एक सहजयोगी कोठेही राह शकतो, कोठेही झोपू शकतो. त्याचा आत्मा त्याला प्रसन्नता प्रदान करतो. मनुष्यामध्ये असलेले सगळे विचार त्यांना अडचणीत टाकतात की तुम्ही दुसर्या कोणत्या धर्माचे खिश्चनांविषयी विचारायचे असेल तर तुम्ही 'जीवांना' विचारा. जीवांविषयी तुम्हाला अनुयायी आहात म्हणजे तुम्ही 'खराब आहात. जर तुम्हाला मुसलमान सांगू शकतील आणि मुसलमानांविषयी हिंदू सांगू शकतील. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की ते लोकांविषयी कसे बोलतात. जणू इतर सगळे 'खराब' आणि तेच सगळ्यात चांगले आहेत. असे विचार पूर्णपणे बदलतात. 'सहज' मध्ये तुम्ही 'कोण काय आहे ?' हे विसरून जाता. कोणाचा कोणता धर्म आहे? कोण कोणत्या परिवारामधून आले आहे ? हे सगळे तुम्ही विसरून जाता. सगळेजण एक होऊन जातात. ते सगळेजण सहजयोग्यांच्या सामूहिकतेचा आनंद घेतात, हेच मक्का आहे आणि हाच कुंभमेळा आहे. हा सामूहिक आनंद तुम्हाला यासाठी मिळतो की तुम्ही सत्याकडे बघण्यापासून तुम्हाला अडवणारी सर्व बंधनं कापून टाकता. सत्य हे आहे की तुम्ही आत्मा बनला आहात आणि जेव्हा तुम्ही आत्मा बनता तेव्हा तुम्ही गुणातीत, कालातीत आणि धर्मातीत बनता. तुम्ही समुद्रातील एक थेंब बनून जाता. जर हा थेंब समुद्राच्या बाहेर राहिला तर तो नेहमीच सूर्याला घाबरून राहतो कारण सूर्य त्याला सुकवतो. परंतु जेव्हा तो समुद्राबरोबर असतो तेव्हा तो आनंदित असतो कारण तो एकटा नाही, तर आनंदाच्या समुद्रात लाटांबरोबर हेलकावे खात आहे. प.पू.श्रीमाताजी, २१.३.१९९८ २१ आत्मा आपले सारे मोह हे मेंदद्वाराच निर्माण झालेले आहेत, जास्त करून या मेंदूतून, कारण आमचे सर्व संस्कार आमच्या डोक्यातच भरलेले आहेत आणि आपल्या लोकांचा अहं ही डोक्यामध्येच आहे, भावनिक मोह ही या डोक्यातूनच होतो. परंतु जेव्हा तुमचा आत्मा तुमच्या मेंदूमध्ये येतो तेव्हा तुम्ही विराटाचे अंग-प्रत्यंग बनता. जसे मी यापू्वी ही सांगितले आहे की, विराटच मस्तिष्क आहे. तेव्हा तुम्ही जे काही करता, जसे तुम्ही तुमची नाराजी दाखवली किंवा करुणा दर्शवली किंवा इतर काहीही, हा आत्मा आहे, हे सर्व व्यक्ती करीत असते कारण मस्तिष्क आपले अस्तित्व हरवून बसलेला आहे. मर्यादित असलेले मस्तिष्क अमर्यादित आत्मा बनून जाते. मी या विषयी काय उपमा देऊ, मला नाही माहीत, खरंच मला माहीत नाही परंतु मी असे म्हणेन की हे तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर थोडासा रंग समुद्रामध्ये टाकला तर समुद्र रंगीत होत नाही, तर रंगच आपले अस्तित्व हरवतो. आत्मा समुद्रासारखा आहे, ज्याच्यामध्ये प्रकाश भरलेला आहे आणि जेव्हा या समुद्ररूपी आत्म्याला तुमच्या मस्तिष्कच्या छोट्या पेल्यात टाकले जाते तेव्हा पेला आपले अस्तित्व हरवून बसतो आणि सर्व काही आध्यात्मिक होते, सर्व काही. तुम्ही सर्व काही आध्यात्मिक बनवू शकता, प्रत्येक गोष्ट, माती आध्यात्मिक होते, जमीन आध्यात्मिक होते, वातावरण आध्यात्मिक बनून जाते, ग्रह-नक्षत्र पण आध्यात्मिक बनतात, सर्व काही आध्यात्मिक बनते. हा आत्मा समुद्रासारखा विशाल आहे. परंतु आपले मस्तिष्क मर्यादित आहे. तुमच्या मर्यादित मेंदुमध्ये निर्लिप्त भाव आणायला हवा. त्याच्या सर्व सीमा तोडायला हव्यात म्हणजे जेव्हा हा समुद्र मेंदला प्लावित करेल तेव्हा त्या छोट्या पेल्याचा कण न कण रंगात रंगून जाईल. संपूर्ण वातावरण, प्रत्येक वस्तू, ज्यावर पण नजर जाईल ती गोष्ट रंगली गेली पाहिजे. आत्म्याचा रंग आत्म्याचा प्रकाश आहे आणि हा आत्म्याचा प्रकाश कार्यान्वित होतो, कार्य करतो. विचार करतो, सहयोग प्रदान करतो, सर्व काही करतो. प.पू.श्री माताजी, पंढरपुर, २६.२.१९८५ २२ २गळ्या निसगंचे नियंत्रण करण्यासाठी परमेश्वराने ग्रहांची स्थापनी केली आहे. हे मुख्यत्वे नऊ ग्रह आहेत. संपूर्ण ब्रह्मांड तसेच प्रत्येक गोष्टींचे नियंत्रण करण्यासाठी नऊ ग्रहांची स्थापनी केली आहे. या बिंढूंमुळे सर्व काही नियंत्रित होते. यांची प्रभाव आपल्या शारीरिक तसेच भौतिक जीवनावर ही पडतौ. प.पू.श्रीमातीजी, २२.३.१९७७ प्रकाशक + निर्मल ट्रांसफॉर्मेशन प्रा. लि. प्लॉट नं.८, चंद्रगुप्त हौसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड, पुणे - ४११०३८. फोन : ०२०- २५२८६५३७, २५२८६७२०, e-mail : sale@nitl.co.in री कु স ॐ शु ०. के श्रीकृष्णाच्या जीवनात असे दश्शविण्यात आले आहे की एक छोटा मुलगा, जसे ते होते, बिलकूल जणू काही एखादे बालकच, बिलकूल अज्ञानी, तसे ते होते ते सवत:ला विशेष काही समर्जत नव्हते. आपल्या आईच्या आधारानेच त्यांना पूढे जायचे होते. अशाच तऱ्हेने तूम्ही अा सगळयांनी स्वत:मध्ये बघत असा विचार करायचा आहे की आपण एक बालक आहोत. प.पू.श्री माताजी, पुणे, १०.८.२००३ ৯ e০ ---------------------- 2012_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-0.txt चतन्य ली मराठी जुलै-ऑगस्ट २०१२ 2012_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-1.txt या अंकात तुमचे चित्त कोठे जाते? ...४ आत्मा ...२० मी लौकांमध्ये अन्त्परिकर्तन करण्याची प्रयत्न करीत आहे. दैवी समूहिकतेमध्ये याचा निर्णय घेतला गेला होती. सर्व देवी- देवतांनी या कायची जबाबढारी कोणी समर्थ्यशाली व्यक्तीला देण्याची निर्णय घेतला, तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही सर्वजण तंसेच अतील तरी तुम्ही कलियुगात मनुष्यामध्ये परिवर्तन करण्याचे कार्य हाती घ्या. सऱ्या २क्त्या तुमच्या बरब२ आमच्या पं.पू.श्री माताजी, कबेली, २६.४.१९९४ 2012_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-3.txt तुमचे चित्त कोठे जाते ? कबेला, इटली जे लोक सत्याचे शोधक होते, त्यांना सत्य सापडले आहे आणि पूर्णपणे त्यांच्या मध्य मज्जासंस्थेवर त्यांना ते मिळाले आहे. ान जुलै १९९५ 2012_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-4.txt आजची गुरू पूजा फारच महत्त्वाची आहे, कारण आपण गुरू पूजेची २५ वर्षे पूर्ण करीत आहोत. सहजयोग काय आहे? हे समजून घेण्याचा प्रश्न आहे. हा खरोखरच एकमेव शोध आहे, असे आता मला जाणवते. जे लोक सत्याचे शोधक होते, त्यांना सत्य सापडले आहे आणि पूर्णपणे त्यांच्या मध्य मज्जासंस्थेवर त्यांना ते मिळाले आहे. काही ठिकाणी जेथे अवघड दिसत होते, तेथे हे कसे घटित झाले, हे कसे कार्यान्वित झाले आणि २५ वर्षांच्या कालावधीत सहजयोगाचा विस्तार आपण कसा काय मिळवू शकलो? मुख्य गोष्ट जी तुम्हा सर्वांना माहीत असली पाहिजे, जसे झाड वाढण्यास सुरुवात होते, मुळांना अधिक खोलवर वाढावे लागते आणि खोलवर पसरावेदेखील लागते. मुळे ही तुमच्या स्वत:च्या जीवनात आहेत, तुमच्या स्वत:च्या हृदयात आहेत. आपण जेव्हा 'आम्ही स्वत:चे गुरू बनलो आहोत' असे म्हणतो, तर आपण खरोखरच आत्मनिरीक्षण करून स्वत:चे गुरू आहोत अथवा नाही हे शोधण्याचा प्रयत्न करायला हवा. कारण या अगोदर तुमचे मन एका बाजूला होते, तुमचे हृदय दुसऱ्या बाजूला होते आणि चित्त वेगळ्याच मितीमध्ये/ अवस्थेमध्ये होते. हे तिन्ही तुमच्यामध्ये गोंधळ निर्माण करीत होते. जर तुम्ही मनुष्य जातीस समजून घेतले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की, या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या मार्गाने माणसामध्ये कार्य करतात आणि काही वेळेस भांडतातदेखील. त्यानंतर आहे तुमची बुद्धी आणि तुमचे मन, दुसरे आहे तुमचे हृदय, तुमच्या जाणिवा आणि भावना, आणि तिसरे आहे तुमचे चित्त. या आधुनिक काळात हा गोंधळ अतिशय वाईट आहे कारण सर्व काळ तुमचे चित्त बाहेर असते. ते एखाद्या सुंदर वस्तूकडे, सुंदर स्त्रीकडे, सुंदर पुरुषाकडे, सर्व प्रकारच्या मूर्खपणाच्या गोष्टींकडे, शक्ती व्यर्थ घालविण्याच्या एखाद्या पद्धतीकडे असेल. असे चित्त अगदी बेलगाम घोड्याप्रमाणे आहे. तुम्ही असे चित्त नियंत्रित करू शकत नाही. हे चित्त एका गोष्टीकडून दुसरीकडे असे धावत असते. ही एक फॅशनदेखील आहे. एक प्रकारची लोकप्रिय गोष्ट आहे, की सतत चित्त भिरभिरत ठेवणे, परंतु हे चित्त जे दिव्यत्वाकडे असायला हवे, सर्व शक्तिमान परमेश्वराकडे असायला हवे, ते मात्र भरकटविले जाते. सर्वप्रथम स्वत:बद्दल शोधले पाहिजे. तुमचे चित्त कोठे जाते? कोणती बाब चित्ताची काळजी घेण्याची, चित्ताशी संबंधित राहण्याची जाणीव निर्माण करेल ? पहा, वाईट चित्त तयार होते, ते निरनिराळ्या अडचणींमुळे किंवा लहानाचे मोठे होत असताना तुम्हावर नियंत्रण नसल्याने, तुमच्या शिक्षणामुळे, ज्या वातावरणात तुम्ही राहता त्यामुळे अथवा तुमच्या स्वत:च्या अहंकार वा कंडिशनिंगमुळे (मनाच्या सवयी). चित्त हे सर्व बाहेरच्या शक्तींशी अथवा निगेटिव्ह ताकदीशी जोडले जाते आणि ते गुंतून पडते , ज्याप्रमाणे एखादी नदी समुद्राच्या दिशेने सरळपणे वाहत असताना, नापीक जमिनीत पसरून समाप्त होऊ शकते. अगदी याच पद्धतीने, हे चित्त जे दिव्यत्वाकडे जायला हवे ते भरकटते आणि संपून जाते. अशा प्रकारचे चित्त तुम्हास परमेश्वराकडे घेऊन जाऊ शकत नाही. सरतेशेवटी तुम्हास आढळते ते सर्व चित्त पूर्णपणे शोषले गेले आणि भरकटले आहे. या आधुनिक जगात, तुम्हास माहीत आहे की, फारच भ्रांती आहे. अशा भ्रांत अवस्थेत तुम्हास माहिती नाही की अनेक प्रकारच्या गोष्टी तुमचे चित्त आकर्षून घेऊ शकतील आणि चित्ताची शक्ती ५ 2012_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-5.txt क्षीण करतील. असे त्या लोकांबद्दल जास्त घडेल जे अतिशय उजव्या बाजूचे आहेत, तसेच डाव्या बाजूचे लोकदेखील अधिक प्रभावित होऊ शकतील. उजव्या बाजूचे लोक एका बिंदूपर्यंत जातात आणि नंतर शुष्क, स्वमताभिमानी आणि आक्रमक बनतात. त्यांचे सर्व चित्त पुढारीपणा करण्यात असते. तर डाव्या बाजूचे लोक त्यांच्या स्वत: च्या लहरी, इच्छा, मोह यामध्ये खूप गुंतून पडतात. तुमचे चित्त जे सर्वांत महत्त्वाचे आहे ते दोन्ही बाजूंमुळे वाया जाऊ शकते. परंतु अशक्त मन आणि अशक्त हृदय असणार्या व्यक्तीला चित्ताचे नियंत्रण करणे जमणार नाही. समजा आता एका बुद्धिमान व्यक्तीस घ्या, बुद्धिमान व्यक्ती स्वत:चे चित्त दुसर्यांचे लक्ष वेधून घेण्यात खर्च करते, असे का ते मला माहीत नाही. परंतु ही एक स्वत:स सुखावण्याची पद्धत आहे. असे खूप पुढारीपणा करणारी व्यक्ती दूसर्यांबरोबर गोडपणे वागण्याच्या प्रयत्नात असते, दुसऱ्यांशी संबंध चांगले ठेवण्यासाठी, ज्यामुळे इतर लोक त्याच्याकडे लक्ष देतील. ही फार सूक्ष्म गोष्ट आहे. त्यांना अगदी स्वत:ला देखील हे माहिती नसेल. या आधुनिक जगात लोक अनेक मूर्खपणाच्या गोष्टी करतात ते फक्त दुसऱ्यांचे चित्त वेधून घेण्यासाठी. अनेक फॅडं या आधुनिक काळात याचसाठी आली आहेत की काहीतरी मूर्खपणाची गोष्ट केल्याने लोकांनी त्यांचेकडे लक्ष द्यावे. तुम्ही इतरांचे लक्ष स्वत:कडे वेधून घेण्याचा प्रयत्न करू नये. त्याऐवजी तुम्हास काय करायचे दुसर्यांकडे लक्ष पुरवायचे आहे. अशी कुठलीही अपेक्षा न करता की तुम्ही एखाद्याकडे लक्ष देत आहात म्हणून आहे, तर अतिशय सूक्ष्म पद्धतीने त्यानेदेखील तुमच्याकडे लक्ष द्यावे. हा फार मोठा संघर्ष आहे. मी सहजयोगात सगळीकडे पाहिले आहे, की लोक प्रयत्न करतात, बोलून लोकप्रिय बनण्याचा, अगदी उठून दिसण्याचा अथवा मोठ्या गुणवत्तेचा असण्याचा आणि आपण इतरांपेक्षा अधिक चांगले आहोत असे दाखविण्याचा. जो परमेश्वराशी खरोखरच जोडलेला आहे, तो दुसरे लोक त्याच्याकडे कसे लक्ष पुरवितात याची जास्त काळजी करीत नाही, परंतु आपोआपच अशा व्यक्तीचे चित्त दुसऱ्यांवर असते. हे फार सूक्ष्म आहे. तुम्ही त्याचे तुमच्यावर लक्ष आहे हे ओळखू शकणार नाही. परंतु ते फार सुंदररीतीने कार्य करते. आपण हे जाणून घेतले पाहिजे की, आता आपण परमेश्वराच्या चित्तामध्ये आलो आहोत, आपण परमेश्वराच्या राज्यात आहोत, आपण परमेश्वरामध्ये आहोत. आपण खूप शक्तिशाली लोक आहोत, परंतु जर का स्वत:चे चित्त परमेश्वरापासून भरकटविले, तर आपण फार अशक्त बनतो. आपण सहजयोगी आहोत असे घेणे फार सोपे आहे किंवा वाटून ६ 2012_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-6.txt आपण दुसर्यांना अनेकदा आत्मसाक्षात्कार दिला आहे अथवा अनेक लोकांना आपण मदत दिली आहे. ही सर्व जाणीव तुमच्यामध्ये येते, तेव्हा तुम्ही जाणले पाहिजे, की तुम्ही अजून 'सहजयोगी' म्हणून पूर्णपणे विकसित झालेले नाहीत. अशी जाणीव कधीच असू नये. तुम्ही जे कार्य करीत आहात, त्याची बढाई मारण्याची गरज नाही. जाहिरात करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही कसे आहात ? हे प्रत्येकाने पाहिलेच आहे. अगदी अशा प्रकारची इच्छाच असू नये कारण तुम्ही आत्म्याच्या समाधानासाठी ते करीत आहात. की आत्मा हृदयात निवास करतो, हे आपणास माहीतच आहे. आता, जेव्हा तुम्हास माहिती होते, हृदयाने मेंदुवर कार्य करावयास हवे आणि जे कार्य करू शकते, तेव्हा तुम्ही काय बनता ? तुम्ही प्रेम आणि करुणेचा स्रोत बनता. तुम्ही दुसऱ्यावर अधिसत्ता गाजवत नाही, तुम्ही असे म्हणत नाही की, मी तुझ्यासाठी इतके काही केले आहे, तर तू माझ्यासाठी काय करीत आहेस? मी तुमच्यासाठी अनेक मार्गानी मदत पुरविली आहे आणि तुम्ही मला विसरता आहात आणि माझ्यासाठी काहीच करीत नाही. परतफेडीच्या अपेक्षा जर तेथे असतील, तर तुम्ही जाणले पाहिजे की हे तुमचे मन आहे, जे तुम्हाला अशा कल्पना देत आहे आणि त्या ज्यावेळी तुम्ही दुसर्या कार्यान्वित करीत आहे. तर मग तुमचे लक्ष दुसऱयाने तुम्हास दिलेल्या प्रेमाकडे द्या, व्यक्तीस काही देता हे फार सूक्ष्म आहे. सहजयोगामध्ये, तुम्ही स्वत:ला फक्त प्रेमाचा स्रोत म्हणून पाहिले पाहिजे, जो फक्त वाहतो आहे. यात तुम्ही असे म्हणू नका, तुम्हास हे हवे आहे, ते हवे आहे किंवा हे ध्येय गाठायचे आहे, ते बनायचे आहे, ते सर्व आता संपले आहे. एकदा का तो स्रत तुम्ही बनलात तर तुम्ही दुसरे काही कसे बनू शकाल? गोष्ट अशी की, ज्यांना हे दोन्ही मिळते आहे त्यांना एक प्रकारचे बक्षीस हवे अथवा विशेष ओळख हवी आहे. ह्या सूक्ष्म आणि प्रकारात, आपणास माहिती हवे की, मन फार चलाख आहे. सहजयोगामध्ये आपणाकडे फार हुशार बुद्धिमान लोक आहेत. परंतु या मनाबाबत तुम्ही फार सावध राहिले पाहिजे कारण हे मन तुम्हास फसवू शकते, म्हणून तुमच्या मनास विचारा, तुम्ही सहजयोगामध्ये का आहात ? सहजयोगाचा काय उद्देश आहे ? हळूहळू हे मन थांबेल आणि मग तुम्ही स्वत:स प्रश्न विचारला पाहिजे, आता माझी स्वत:ची काय इच्छा आहे? मी काय मिळवू इच्छितो ? मी सहजयोगात का आहे ? जर हे प्रश्न तुम्ही स्वत:स विचारले, तुम्ही पहाल, तुम्ही अगदी विरघळून जाल, तुम्ही अगदी निर्विचार व्हाल. कारण आता कोणतीच इच्छा उरली नाही. कोणती महत्त्वाकांक्षा नाही. कोणती स्पर्धा नाही. हे सर्व मेंदूचे अथवा बुद्धीचे गुण आहेत जे तुम्हास स्पर्धेतून मत्सरी बनवितात. मत्सर स्पर्धा करण्यातून निर्माण होतो. कारण ज्यावेळी दोन किंवा अनेक व्यक्ती स्पर्धा करतात आणि एकाची निवड होते, तेव्हा त्यामुळे आनंदी होण्याऐवजी दुसरे मत्सरी बनतात. जर आपणापैकी एक, काहीतरी बनला आहे, तर आपण आनंदी व्हायला हवे की तो काही बनला आहे. त्याऐवजी दुसर्या लोकांना त्याचा द्वेष वाटतो. तोच का म्हणून निवडला, तो कोण आहे ? तो स्वत:ला काय समजतो? त्यानंतर आपण पुढे जातो. तुम्ही लोक नाही परंतु सर्वसाधारणपणे लोक त्याबरोबर यापुढे जातात आणि दसर्यांना इजा करतात. ७ 2012_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-7.txt सहजयोगामध्ये काही वेळेस लोक काळजी करतात अथवा घाबरतात. काळजी करण्याची किंवा घाबरण्याची मुळीच आवश्यकता नाही कारण आता तुम्ही सहजयोगी बनला आहात, आणि स्वत:चे गुरू आहात. कोणीसुद्धा तुम्हास स्पर्श करू शकत नाही. जो कोणी तुम्हास त्रास देण्याचा प्रयत्न करेल तो गळून जाईल अथवा आणखी काही आपणास मुळीच काळजी करण्याची गरज नाही की कोण तुमची निंदा करतो, ते तुमच्याबाबत काय बोलतात. ते अगदी पूर्णपणे आंधळे लोक आहेत. त्यांच्या शहाणपणाचा विचार करता, ते परिपक्व नाहीत. त्यांना सहजयोग समजून घेणे अशक्य आहे. ते एका ठराविक बिंदूपर्यंत जातील आणि थांबतील कारण त्यांचे स्वत:चे धैर्य, मी म्हटल्याप्रमाणे की, थेंब समुद्र बनतो. पाश्चात्त्य देशात कठीण आहे कारण तिथे असे अनेक लोक आहेत ज्यांच्या स्वत:च्या वेगळ्या कल्पना आहेत, स्वत:ची वेगळी ओळख आहे, स्वत:चे आगळे व्यक्तिमत्त्व आहे. शिवाय हा अगदी विरोधाभास आहे की, आपणास लोकांनी असभ्यपणे वागलेले चालणार नाही. डिसेन्सी, सभ्यता /मर्यादाशीलता हा सहजयोगाचा फार मोठा भाग आहे. कोणी विचारेल की, जेव्हा तुम्ही म्हणता की, तुम्ही पूर्णपणे विरघळून गेलेले आहात, तर मग आपणास प्रतिष्ठा कशाला हवी? प्रतिष्ठेची काळजी कशाला हवी? हा प्रश्न तसा ठीक आहे. उत्तर असे की, समजा घाणीचा एक थेंब समुद्रात टाकला तर संपूर्ण समुद्र मलिन होतो. आपण जर थोडे विष समुद्रात टाकले तर संपूर्ण समुद्र विषारी होतो. ज्याप्रमाणे समुद्राबाबत तसे परम चैतन्याबाबत. जे योग्य नाही ते करू नये, नाहीतर तुम्ही ते संपूर्ण खराब कराल . आपल्याकडे असे अनुभव आहेत, आपल्याकडे असे सहजयोगी होते, जे लीडर ही होते, ते वेडगळपणाने वागले आणि संपूर्ण सामूहिकता बिघडविली. जी व्यक्ती चांगली नाही ती संपूर्ण सामूहिकता बिघडवू शकते. जर तो लीडर असेल तर त्याहून वाईट म्हणून प्रत्येकाने हे समजून घेतले पाहिजे, की तुम्ही या समुद्राचे थेंब बनला आहात आणि हा शुद्ध प्रेमाचा सागर आहे. यामध्ये तुम्ही अशी कोठलीही गोष्ट करू नये, ज्यामुळे विष निर्माण होईल अथवा ती मोडून टाकेल. अगदी काही वेळेस ते या सागराची वेडीवाकडी प्रतिमा निर्माण करू शकेल आणि म्हणूनच आपणास भारदस्त लोक व्हायचे आहे. याचा अर्थ असाही नव्हे की, आपणास टिप-टॉप लोक व्हायचे आहे किंवा आणखी काही. परंतु तुम्ही देहाचा आदर ठेवला पाहिजे. स्वत: चा आदर असला पाहिजे. तुमचे व्यक्तिमत्त्व आदरणीय असायला हवे. त्यामध्ये अधिक गुंतून जाणेदेखील ठीक नाही. परंतु ते असे हवे की तुम्ही स्वत:चा आदर ठेवला पाहिजे. ते फार महत्त्वाचे आहे. जर तुम्ही स्वत:चा आदर करू शकत नसाल तर तुमच्यातील परमशक्तीचाही आदर करू शकणार नाही. हे परम चैतन्याच्या सजावटीसारखे आहे. तुमचे वागणे, तुमचा पोषाख अशाप्रकारे असला पाहिजे की, लोकांना समजले पाहिजे की तुम्ही डिसेंट व्यक्ती आहात. असभ्य अशा गोष्टी बाहेर आल्या आहेत आणि रोजच्या फॅशन्स बनल्या आहेत आणि त्या व्यावसायिकांच्या हातात खेळत राहतात. परंतु जर तुम्हाला माहिती असेल की, तुमच्यासाठी काय योग्य आहे, आज कोणता ड्रेस तुम्हास घालायचा आहे. एकदाच तुम्ही सगळ्या गोष्टी ठरवल्या पाहिजे. आता चित्त अशा गोष्टींमध्ये वाया घालवू नये की आज मी हा ड्रेस घालणार, उद्या त्या ८ 2012_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-8.txt २ ी ी र क. ১ मा रा भि: ॐ प्रकारचा ड्रेस घालणार कारण यामुळे चित्त खराब होते . जर ती भारदस्त गोष्ट आहे तर ती पूर्णपणे ठीक आहे आणि ती तुम्हाला स्वत:मध्ये भारदस्तपणा जाणवून देईल. आधुनिक काळात, लोकांना स्वत:चा आदर नाही. तुम्ही पहा, अगदी उच्च पातळीवरचे लोक सर्व प्रकारच्या मूर्खपणाच्या गोष्टी करत आहेत, अतिशय अनादरणीय लोकांशी संबंध ठेवून आहेत. वर्तमानपत्रात पाहिल्यास हे सर्व तुम्हाला असल्याचे दिसेल. तुम्हास धक्का बसला असेल की, हे लोक विविध प्रकरणांमध्ये गुंतलेले कसे आहेत. कारण अजूनसुद्धा ते पुरेसे परिपक्व झालेले नाहीत, जेथे तुम्हास समजेल, ते कोठे आहेत, त्यांची जागा काय आहे, आणि त्यांनी कसे असावयास हवे. जर तुम्ही परिपक्व झालेले असाल तर तुम्हाला समजेल की 'मी एक गृहिणी आहे. मी असा मंत्री आहे, मी प्रधानमंत्री आहे, मी कसे असावयास हवे.' ही सर्व कमाई बाहेरच राहते, ती आत उतरत नाही. परंतु सहजयोग्यास ती आतमध्ये दिसावयास हवी. ती पूर्णपणे तुमच्यात असावयास हवी, ज्यामुळे हे समजेल की चित्त खूप वाया गेलेले नाही. दुसरा भाग पहावयास हवा तो म्हणजे हृदय. काही लोक म्हणतात, 'माताजी, जर आमचे हृदय मेंदूवर राज्य करेल तर, आम्ही अतिशय भाऊक बनतो, आम्ही लोकांशी खूपच चिकटले जातो. आम्हास वैयक्तिक मैत्रीसंबंध अथवा तत्सम गोष्टी मिळतात.' यावेळी प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे, की तुम्ही त्या व्यक्तींमध्ये का गुंतता ? ते ९ ा ह 2012_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-9.txt तुमचे हृदय नव्हे. तुम्ही त्या व्यक्तींशी गुंतले जाता कारण त्याच्याशी एक प्रकारचे तुमचे संबंध असतात. तुम्हास त्याची केशरचना आवडली असेल, काहीतरी बाहेरची गुणवत्ता तुम्हाला आकर्षिक करीत आहे, ही आतील विशेषता नाही की तुम्ही जोडले आहात. उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमच्या मुलांत गुंताल तर, तुम्ही त्यांना बिघडवून टाकाल. ते तुमच्या अपेक्षांपर्यंत येणार नाहीत. जो कोणी गुंतला जातो, त्यावेळी तुम्ही पहायला हवे, तुम्ही अशा व्यक्तींमध्ये का गुंतला आहात? आता, सहजयोगामध्ये लोक एकमेकांशी खूप जोडले गेलेले आहेत. मला ते माहिती आहे, परंतु ते कोणत्याही बाह्यकारणासाठी नाही, की एखादा श्रीमंत आहे, एखादा प्रसिद्ध आहे, कोणी फार विशेष कार्य करीत आहे. ते त्या व्यक्तीशी जोडले आहेत कारण त्याकडे चैतन्याचा साठा आहे, जो तुम्हास शांतता देतो, आनंद देतो आणि एक प्रकारचे मानवजातीचे अमर्याद पृथक्करण देतो. ते अशा प्रकारे घडते जेव्हा तुम्ही त्या पातळीवर पूर्ण असता. मी तुम्हाला एका कुंभाराची गोष्ट सांगितली आहे. गोरा कुंभार हा एक कुंभार होता तर नामदेव एक शिंपी आणि अतिशय चांगला प्रसिद्ध कवी होता. ते दोघेही कवी होते. नामदेव या गोरा कुंभाराकडे गेले कारण तो फारच आदरणीय कार्य करत होता. त्यावेळी तो माती तुडविण्यात गुंतला होता. नामदेवाने त्याच्याकडे पाहिले आणि तो म्हणाला, 'मी येथे निर्गुण पहाण्यास आलो आणि इथे तर निर्गुणच सगुण रूपात दिसते आहे.' हे फक्त दोन समान पातळीवर असणाऱ्या संतांमध्येच शक्य आहे की ज्या पद्धतीने ते एकमेकास पसंत करताना जाणून घेतात. मला जे म्हणायचे आहे, त्यासाठी शब्द नाहीत, परंतु ज्या पद्धतीने त्यांना एकरूपत्व जाणवले, ते फारच सूक्ष्म आहे. जर तुम्हाला अशी एकमेकाबद्दल जाणीव असेल तर तुम्ही पूर्णपणे विरघळले आहात आणि आनंदाच्या सागरात आहात. याउलट जे काठावर वसले आहेत, त्यांना या पद्धतीने जाणवणार नाही. ते दुसऱ्या व्यक्तीमध्ये काय दुसऱ्यास कधीच दुसर्यांना नावे ठेवण्याचा अधिकार आहे, दूसर्यांचे दोष शोधण्याचा अधिकार आहे आणि असे, की ते काही तरी विशेष आहेत आणि मग दुसरी व्यक्तीसुद्धा ह्या व्यक्तींचे ते दोष आहेत ते शोधून काढण्याचा प्रयत्न करत असतात. पसंत करणार नाहीत. त्यांना असे वाटते की जणू त्यांना दोष शोधते ही दोष शोधणारी एक सोसायटीच आहे. मला म्हणावे लागेल आणि तुम्हाला त्याचा वीट येतो. परंतु जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीस, जे संत आहेत, पाहता तेव्हा तुम्हास असे प्रेम जाणवते, एकरूपता जाणवते, एक उत्स्फूर्त भावना १० 2012_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-10.txt जी पूर्णपणे शुद्ध असते. तेथे कोणतीच अपेक्षा नाही. तेथे कोणतीच बौद्धिक कृती नसते की, त्या व्यक्तीमध्ये काय दोष आहेत. तेथे कसलेच जजमेंट नसते की तो कसा आहे. परंतु फक्त त्या व्यक्तीशी तादात्म्य असते. तुम्हाला जाणवेल की तुमच्या प्रेमाच्या गुणवत्तेला एक नवीन झळाळी आली आहे. नवीन डायमेंशन आली :मध्ये कसे पंसत करतो, तर ते आपल्या प्रेरेमातील शुद्धतेमुळे जेव्हा तुम्ही शुद्ध आहे. आपण दुसऱ्यास स्वत: असता, शुद्धता अशी की तुम्ही कोणत्याही गोष्टीस चिकटलेले नसता. परंतु निरासक्तेमध्ये तुम्ही आनंद घेता. आसक्तीमध्ये तुम्ही आनंद घेऊ शकत नाही कारण त्यामध्ये तुम्ही दुसर्यांबरोबरच्या वरकरणी संबंधाची चिंता करता. आता विस्तृतदृष्ट्या सहजयोगी खूपच महत्त्वाचे लोक आहेत कारण अध्यात्माच्या इतिहासात इतके संत एकत्र कधीच नव्हते. अनेक देशांचे, अनेक लोक परमशक्तीचा आणि नैतिकतेचा विचार करीत आहेत. एकाच बिंदुवर एकत्रित असणारे इतके लोक मिळणे कधीच शक्य नाही. जे आपसात एकरूपता अनुभवतात. एकमेकांसाठी आपुलकीची भावना अनुभवतात. जे लोक खरोखरच संत असतात, जे संताप्रमाणे असणाऱ्या लोकांबरोबर पूर्णपणे आनंदी असतात ते संताकडे धाव घेतात. मी कोल्हापूरात दुसर्या संतांबरोबर, आहेत, जे असताना माझ्या बाबतीत घडले ते असे की, त्यांनी मला सांगितले, येथे एक सत्पुरूष तुमच्याविषयी सांगतात. त्यांनी सांगितले, ते टेकडीवरच राहतात आणि ती चढण्यासाठी कमीत कमी तीन तास लागतात. ते तिथेच राहतात, बाहेर येत नाहीत. मी म्हटले, 'ठीक आहे. मला तिथे जाऊन त्यांना भेटणे आवडेल.' मी चालत निघाले आणि पावसास सुरुवात झाली. सहजयोगी म्हणाले, 'माताजी, तुम्ही म्हणून अशा कोणाकडे जात नाही. मग तुम्ही त्यांच्याकडे का जात आहात?' मी म्हटले, 'नाही, मला फक्त तिथे जाऊन त्यांना भेटायचे आहे.' ते म्हणाले, 'या व्यक्तीचे पर्जन्यावर नियंत्रण होते.' परंतु पाऊस खूपच वेगाने पडत होता आणि मी पूर्णपणे भिजून गेले. जेव्हा मी तिथे पोहोचले तो तिथे बसला होता आणि रागाने थरथरत होता. मी म्हटले, 'आपण गुहेत बसू या.' ती व्यक्ती नॉर्मल मूडमध्ये नव्हती. म्हणून मी गेले आणि गुहेत जाऊन बसले आणि तो तिथे आला. तो चालू शकत नव्हता. कारण त्याचे पाय पूर्णपणे निकामी बनले होते. ते काही असो, तो चालू शकत नव्हता म्हणून त्यांनी त्याला आत आणले. पहिली गोष्ट त्याने मला विचारली, 'तुम्ही मला पाऊस का थांबवू दिला नाही ? ज्यावेळी तुम्ही वरती येत होता तेव्हा इतका जोराने पाऊस पडत होता आणि मला तुम्हाला भिजू द्यायचे नव्हते. आता तुम्ही पाण्याने पूर्ण भिजला आहात आणि मला तुम्हाला असा त्रास होऊ द्यायचा नव्हता कारण ते तुमचे योग्य स्वागत नव्हते. तुम्ही हे माझा अहंकार उतरविण्यासाठी केले ना? मी नक्कीच अहंकारी बनलो असणार कारण मी पावसावर सत्ता चालवू शकतो.' मी त्याच्याकडे स्मित केले आणि म्हटले, 'पहा, तू माझा मुलगा आहेस, हो ना ? आणि तू माझ्यासाठी एक साडी आणली आहेस. परंतु संन्यास धर्म हा वेगळा आहे आणि मी गृहस्थ आहे. म्हणून मी जाणीवपूर्वक भिजले की ज्यामुळे तू मला ही साडी देऊ शकशील.' संपूर्ण राग, संपूर्ण अनैसर्गिक वागणे गळून गेले आणि तो खूपच गोड बनला. मग तो मला म्हणाला, 'मी साडी आणली आहे हे तुम्हास कसे माहिती?' मी म्हटले, 'प्रेमामध्ये सर्व ११ 2012_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-11.txt गोष्टी समजतात.' नंतर त्याने माझ्यासाठी साडी आणून दिली आणि आरती केली आणि सर्व काही. परंतु तुम्ही पहा, की प्रेम कसे सर्व गोष्टी सहजपणे वश करते. लहास सहान गोष्टीत जर प्रेम व्यक्त करण्यास तुम्ही सराईत असाल तर ते कसे कार्यान्वित होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट आपणास आपल्यामध्ये पहायची आहे, ती म्हणजे आपण एकमेकांवर प्रेम करतो का ? आपणास खरोखर दुसऱ्यांबद्दल जिव्हाळा आणि करुणा आहे का? अगदी जे सहजयोगी नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा जे लोक सहजयोगी नाहीत ते आंधळे आहेत. तुम्हाला जाणवले पाहिजे की हे लोक किती उदास आहेत आणि जे सहजयोगात येऊ शकत नाहीत, जे सहजयोगी बनू शकत नाहीत आणि केवळ ते त्यांच्या अहंकारामध्ये समाधानी आहेत. तुम्हाकडे त्यांच्यासाठी खरोखरची करुणा असावयास हवी किंवा जर अशी करुणा तुमच्याकडे आहे तर तुम्हास इतर लोकांनी सांगितले असेल की तुम्ही स्वत:ची एनर्जी का खर्च करीत आहात? वास्तविक, करुणा ह्या सर्व गोष्टी आपणामध्ये एकवटते. तो जोडणारा भाग आहे. प्रथम तुमचे चित्त आणि दुसरे तुमची बुद्धी किंवा तुम्ही त्यास मन म्हणू शकता आणि तिसरे हृदय. ते सर्व काही वेळेला किंवा बऱ्याचदा एकत्रित होतात. एकदा का तुमच्याकडे करुणा असण्याची क्षमता प्राप्त झाली की, तुम्ही कोणाशीही भांडणार नाही. तुम्हाला त्याच्याविषयी विचार करण्याची आवश्यकता नाही. तुम्हास अगदी घरामध्ये असल्यासारखे वाटेल जेव्हा तुम्ही करुणामय असाल आणि ह्या करुणेने तुमचे दुसर्यांशी चांगले संबंध असतील. करुणा ही अभ्यासता येत नाही किंवा काही करून मिळविता येत नाही अथवा चलाखीने येत नाही. ती फक्त तिथे असते. त्या करुणेत ती क्षमा करते, सर्व मूर्खपणाच्या गोष्टी विसरते. क्षमा केवळ त्याचवेळी शक्य होईल जर तुमच्यात करुणा असेल. आता, अजून काही सहजयोगी आहेत जे मला विचारतात, 'माताजी, आम्हास प्रेम आणि करुणा कशी मिळविता येईल?' आता सोपी गोष्ट अशी की जर ध्यानामध्ये तुम्ही जाणिवेतली निर्विचार अवस्था विकसित केली. तुम्ही निर्विचार अवस्थेत कोणत्याही गोष्टीचे निरीक्षण करा, निर्विचारीतेत कोणतेही नातेसंबंध पहा, तेव्हा तुम्ही आश्चर्यचकित व्हाल की कशा रीतीने करुणेची कवाडे उघडतात. निर्विचार अवस्था तुमचे हृदय उघडते व तुमच्या सर्व बाजूंनी प्रकाश दाखविते. प्रत्येकास फायदा मिळतो आणि सर्वांना तुमच्याबद्दल दिव्य भावना असते. तुम्हास हे करायचे आहे. हेच फार काळापूर्वी संतांनी केले. परंतु कोणालाच ते आवडले नाहीत आणि त्यांना मत्सरामुळे क्रुसावर चढविले. कारण जर कोणी संत बनू शकले, तर लोक त्या व्यक्तीचा द्वेष करतात, म्हणून लोकांनी त्यांना ठार मारले, त्रास दिला आणि अडथळे आणले. आता परिस्थिती इतकी वाईट नाही. अर्थातच काही निरुपयोगी लोक ही आहेत. अजूनही असे लोक आहेत जे अगदी राक्षस आहेत. त्यांच्याविषयी विसरून जा. परंतु संपूर्ण जगाकडे पाहताना आपला दृष्टिकोन असा असावा की हे लोक आंधळे आहेत. एखाद्याकडे पाहताना, त्याच्यात काही दोष असतील किंवा त्याचा स्वभाव चांगला नसेल, परंतु तुमच्या हृदयात कसलीही आकस असता कामा नये. दुसर्यांबद्दल तुमची कसलीही तक्रार असू नये. तुम्ही त्याबाबत त्या व्यक्तीशी बोलू शकता. तुम्ही त्यास हे अशा पद्धतीने सांगू शकता की जेणेकरून तो ग्रहण करेल. परंतु त्याबाबतीत तुम्ही फर्मान देण्याचा प्रयत्न १२ 2012_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-12.txt का SI लि े ० ुि कि करू नये, सहजयोगामध्ये आपण पाहिले आहे जे लोक आले आणि त्रासदायक होते, आपणासाठी कोणत्याच योग्यतेचे नव्हते, स्वत:च बाहेर फेकले गेले. आपणास त्यासाठी वेगळे काही करावे लागले नाही, ते फक्त एक प्रकारच्या त्रासदायक जीवनात वाहन गेले. येथे फार मोठी निवड सुरू आहे. परमेश्वर अशा लोकांची निवड करीत आहे, जे त्याचे आशीरव्वाद घेण्यास योग्य आहेत. ही गुरुकिल्ली तुम्ही मिळविली पाहिजे. त्यासाठीच तुम्ही सहजयोगात आला आहात. बाकीचे काहीच महत्त्वाचे नाही. जे काही लोक अगदी उच्च जागांवरती आहेत उद्या ते धुळीत जातात. जे लोक आज खूप प्रसिद्धीच्या शिखरावर आहेत, ते धुळीत जातात. हे सर्व तुमच्यासमोर घडते आहे. रोज तुम्ही वर्तमानपत्र वाचता आणि ते कसे वागतात ते पाहता. त्यांना स्वत:ची कसलीच किंमत नसल्याने, ते फक्त त्यांच्या अहंकाराबरोबर राहतात आणि मी असा तसा मोठा मनुष्य आहे असा विचार करतात. ते वेगळ्या तऱ्हेने चालतात, वेगळ्या पद्धतीने बोलतात आणि एकदम खाली घसरतात. त्या व्यक्तीस याची काहीच जाणीव नाही, लोकांनी त्याचा का आदर केला. तुमच्याबाबतीत मात्र तुम्ही जाणिवेत असावयास हवे की तुम्ही सहजयोगी आहात. जर तुम्ही समुद्र बनला आहात, त्याचा असा अर्थ मुळीच होत नाही, की तुमची चेतना लोप पावली आहे, तर ती विस्तारलेली आहे. तुम्हास समुद्राची चेतना मिळाली आहे. तुम्ही असे लोक नव्हेत जे मेस्मराइज्ड केले आहेत, असे लोक १३ 2012_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-13.txt ज्यांचा स्वत:शी काहीच संबंध नाही. याउलट तुम्ही आधीपेक्षाही अधिक प्रभावीपणे स्वत:शी जोडले गेले आहात. म्हणून ज्यावेळी तुम्ही समुद्र बनता त्यावेळी तुम्ही तुमचे व्यक्तिमत्त्व गमवत नाही, तर तुमचे व्यक्तिमत्त्व विस्तारते. तुम्ही मोठे लोक होता. सहजयोगात हे घडते आहे, तुम्ही काहीही करीत असा, तुमचा कोणताही व्यवसाय असो, तुमची कोणतीही जीवनपद्धती असो, हे सर्व बाहेरचे आहे, चित्त सर्वशक्तिमान परमेश्वरापासून विचलित होता कामा नये. ते जर गमवले, तर तुम्ही हरवून जाता. यासाठी नामदेवांची फार सुंदर कविता आहे. एक मुलगा पतंग उडवित होता. पतंग आकाशात तरंगत होता आणि मुलगा त्याची काळजी घेत होता. जरी तो प्रत्येकांबरोबर गप्पा करीत असला तरी त्याचे चित्त त्या पतंगावर होते. ते पुढे जाऊन सांगतात की एका स्त्रीने कमरेवर मुलाला घेतले आहे. ती घर झाडते आहे. केरसुणीने झाडते आहे. तिला इकडून तिकडे फिरावे लागते आणि झाडल्यानंतरही बरीच कामे तिला करायची आहेत. परंतु मुलगाही आहे आणि तिचे लक्ष त्या मुलावर आहे की तो पडू नये. अन्य काही घड़ नये. जरी ती सर्व कामे करीत असली तरी तिचे लक्ष त्या मुलावर आहे. अगदी त्याचप्रकारे तुमचे चित्त कुंडलिनीच्या दिव्यशक्तीकडे असावयास हवे. पुढे असे वर्णन आहे, की बऱ्याचशा स्त्रिया नदीवर पाणी घेऊन घराकडे येत आहेत. काही वेळेस त्यांच्या डोक्यावर तीन भांडी असतात आणि त्या चालत असतात. चालताना त्या एकमेकींशी बोलत आहेत. गप्पा गोष्टी सांगताहेत, परंतु त्यांचे चित्त मात्र डोक्यावर असणाच्या मटक्यावर आहे. अगदी त्याच पद्धतीने आपण काहीही करीत असलो तरी आपले चित्त कुंडलिनीवर असायला हवे. आपण काय करतो आहोत ते स्वत:स माहिती हवे. तुमच्या जीवनाच्या प्रत्येक कोपऱ्यात हा प्रकाश आहे. तुमच्या विचाराचा प्रत्येक रोख, कुठलेही कार्य, तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, जर तुम्ही तुमच्या चित्ताचे निरीक्षण केले, तुम्हाला खरोखर तुम्ही काय करीत आहात हे माहिती होईल. चित्ताचे अतिशय निरीक्षण केले पाहिजे, की सरतेशेवटी तुम्हाला जाणवेल की तुमचे चित्त आता भरकटत नाही. चित्ताशिवाय तुम्ही सहजयोग कार्यान्वित करू शकणार नाही. तुमच्या सहजयोगाची सर्वात मोठी अडचण आहे. तुमचे चित्त सर्वशक्तिमान परमेश्वराकडे असावयास हवे, नाहीतर काहीच कार्यान्वित होणार नाही. तुमचे उत्थान कार्यान्वित होऊ शकणार नाही. जर सहजयोगात पैसा तुम्ही १४ 2012_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-14.txt कमविण्यासाठी आला आहात, ठीक आहे, कमवा आणि चालते व्हा. जर तुम्ही स्वत:चे ज्ञान दाखविण्यासाठी आला आहात, तर दाखवा आणि चालते व्हा. जर तुम्ही तुमची ताकद आणि अधिकार दाखविण्यासाठी आला आहात, तर दाखवा आणि चालते व्हा. त्याप्रमाणे अनेक लोक निघून गेलेले आहेत. सहजयोगाचा वापर अशा मूर्खपणाच्या गोष्टी करण्यासाठी करू नका, ज्या शाश्वत नाहीत, ज्या चिरंतन नाहीत. सहजयोग फक्त स्वत:स स्वच्छ शुद्ध करण्यासाठी वापरला पाहिजे, प्रेमाचा सागर बनण्यासाठी उपयोगात आणला पाहिजे. अनेक लोकांना वाटते, प्रेम हे फार कठीण आहे, कारण तुम्हास दुसर्याकडून त्रास होऊ शकेल किवा कोणी तुमचा फायदा घेऊ शकेल. प्रेमाबद्दल सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे जर ते शुद्ध प्रेम नसेल तर ते प्रश्न निर्माण करते. समजा, जर तुम्ही एखाद्यावर विश्वास ठेवला, पैशामुळे नातेसंबंधामुळे किंवा तुम्ही त्यात गुंतल्यामुळे आणि सरतेशेवटी तुम्हाला आढळेल की, ते फार निराशाजनक आहेत. परंतु समजा जर तुम्ही त्या व्यक्तीस अगदी शुद्ध भावनेने प्रेम दिले, जे फार सूक्ष्म आहे, ते तुमच्या आतमध्येच निर्माण झालेले आहे. ते तिथेच आहे, आपणास फक्त ते उघडायचे आहे. प्रत्येक मानव हा प्रेमाचा साठा आहे. परंतु फक्त शुद्ध प्रेमात असा सुंदर प्रकाश आहे जो तुमचे रक्षण करतो, मार्गदर्शन करतो आणि तुमचे संपूर्ण जीवन प्रकाशित करतो. हा प्रकाश पोसला जातो, आणि आपण असेही म्हणू शकतो की, दिव्याला तेल असावे लागते. ते आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी तुम्ही प्रेमाची साक्षात मूर्ती (प्रतिमा) आहात कारण तुम्ही मानव आहात. अगदी जनावरांनासुद्धा प्रेम म्हणजे काय ते माहिती असते. पहा, जर तुम्ही वाघांवर प्रेम केले, तर तो कधीच इजा करणार नाही. जर तुम्ही सापाला प्रेम दिले, तर तो कधीही इजा करणार नाही. जर तुम्ही एखाद्या अतिशय दुष्ट आणि वाईट व्यक्तीशीही प्रेमाने वागण्याचा प्रयत्न केला तर हळूहळू तो शांत होईल. तो तुम्हाला थोडीशी इजा करेलही, परंतु हळूहळू तुम्हास आढळेल, प्रेम काम करते, काम करते आणि काम करते. सरतेशेवटी तुमचे प्रेमच त्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे असेल. तुमचे प्रेम अगदी खरोखरच अबोध लोकांकडून अधिक स्वीकारले जाते. मुलांना प्रेम म्हणजे काय ते माहिती असते. जर तुम्हास पाहून मुले पळून जात असतील, तर समजा तुमच्यात काहीतरी गडबड आहे. अबोध लोकांची पारख सर्वात चांगली असते. याचा अर्थ असा की, त्यांच्या अबोधिततेमध्ये, कोणाजवळ प्रेम आहे आणि कोणाजवळ नाही, पारखण्यात ते तरबेज असतात. ते सर्वात चांगले लोक असतात कारण तेच तुम्हाला अधिक चांगल्या रीतीने स्वीकारतात. ते समजून जातील, की हे लोक उच्च गुणवत्तेचे आहेत. परंतु जर लोक अबोध नसतील, जसे काही लोक खूपच धूर्त असतात, हा त्यांचा बौद्धिक भाग असतो, ते तुम्हास कधीच स्वीकारणार नाहीत. त्यांना काहीतरी अतिविशेष गोष्टी स्वीकारणे आवडते, ज्या परमेश्वरी शक्तीच्या दृष्टिकोनातून अतिशय फुटकळ किंवा विचित्र आहेत. एका ठराविक पॉइंटपर्यंत ते स्वीकारतीलही, परंतु पूर्णत: कधीही नाही. तुम्हाला स्वत:ची योग्यता ओळखायची आहे. तुम्हास माहिती असले पाहिजे. तुम्ही कोणाशीही कठोर नाही, तुम्ही इतरांना पारखत नाही आणि मानव म्हणून त्या व्यक्तीस जे काही चांगले आहे ते स्वीकारत १५ 2012_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-15.txt आहात. हे कार्यान्वित होते. तुम्ही पाहिले आहे हे सर्व माझ्या प्रेमातून आणि करुणेत कार्यान्वित होते. परंतु मलाही जाणीव नाही, की मी तुम्हाला प्रेम, करुणा किंवा आणखी काही देते आहे. मला अगदी ही सुद्धा जाणीव नाही, मी तुम्हाला काही देते आहे आणि मी असे सुंदर लोक तयार केले आहेत. मला याची जाणीव नाही. ते फक्त घडते. जसे इथे एक वृक्ष आहे, तो काय आहे याची त्याला जाणीव नसते. तो तिथे आहे. अगदी त्याचप्रकारे जर तुमच्याबाबत घडले तर तुम्ही सर्वांसाठी अशा प्रकारच्या आनंदाचा स्रोत बनाल. आता आपणास ह्या जगासाठी काय करायचे आहे ? ह्या विश्वासाठी काय करणे आवश्यक आहे ? लोक शांततेबद्दल बोलत असतात, हे आणि ते, असे काही करण्याची आवश्यकता नाही. ते एवढेच आहे, की तुम्ही असे व्यक्तिमत्त्व बना, की जे दुसर्यांसाठी शांतता, प्रेम आणि आनंद उत्सर्जित करते. आतच निर्मिली आहे. ती प्रत्येक ही शक्ती तुमच्यात आहे कारण ती तुमच्या व्यक्तीत शक्तीसाठ्याप्रमाणे आहे. फक्त ती बाहेर काढावयास हवी. ती कोठल्याही विकाराने नाही, तर तुमच्या आतमध्ये असणाऱ्या प्रेमभावनेने. तुमच्यातच असणाऱ्या अशा सूक्ष्म गोष्टी वर्णिण्यासाठी शब्द नाहीत. कारण आतापर्यंत लोकांना माहीतच नव्हते, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्हाला दुसऱ्याबरोबर एकरूपत्व जाणवेल? हे सर्व तुमच्याबाबत अगदी सहज घडू शकेल, जर तुम्ही समजून घेतले की, तुम्ही हे मन नव्हे, शरीर नव्हे, चित्त नव्हे तर आत्मा आहात. त्यानंतर आत्मनिरीक्षण करा. 'मी आत्मा आहे का ? जर मी आत्मा आहे, तर मी काय करीत आहे?' एकदा का तुम्ही आत्मा बनलात, तुम्हाला वाटते की दुसर्यांनी पण का बनू नये? फक्त करुणेमुळे, लीडर किंवा दुसरे काही बनण्यासाठी नव्हे. फक्त प्रेमापोटी मी जर आत्मस्वरूप आहे, तर दुसर्यांना का तसे बनवू नये? अशा प्रकारे सहजयोग इतका पसरला आहे आणि म्हणून आपणांकडे असे रत्नांसारखे लोक आहेत. इतके सुंदर लोक की माझ्या जीवनकाळात हे घडू शकेल याची मला अपेक्षादेखील नव्हती. हे असे कोणत्याही संताबाबत, कोणत्या अवतरणाबाबत वा द्रष्ट्याबाबत घडले नव्हते. राधा आणि कृष्णाची एक कथा फारच सुंदर आहे. ज्यात राधाने विचारले, 'या बासरीला तुम्ही ओठाशी का घेता ?' 'बासरीलाच का नाही विचारत ?' ती बासरीकडे जाऊन विचारते, 'श्रीकृष्ण तुला कायम ओठाशी का घेतात ?' बासरी म्हणाली, 'असे पहा, मी पूर्णपणे पोकळ बनली आहे. माझ्या आतमध्ये काहीही १६ 2012_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-16.txt तो नाही. श्रीकृष्ण मला ओठावर ठेवतात आणि लोक म्हणतात माझ्यातून स्वर बाहेर पडतात, परंतु धून वाजवित असतो. मी आहे कोठे? मी तिथे नाही. मी देखील त्या वाजणाऱ्या धूनचाच आनंद घेत असते. हीच ती भावना. तुम्हाला बासरीप्रमाणे बनायचे आहे. म्हणजे आतमध्ये पोकळ बनायचे आहे. ह्या सर्व लहान सहान गोष्टी ज्या तुमच्या आयुष्यात येतात, त्या महत्त्वाच्या नाहीत. काय महत्त्वाचे आहे, तर ते तुम्ही पूर्णपणे पोकळ बनला आहात का? या ठिकाणी तुम्हाला आत्मपरीक्षण मदत करेल . जो बासरी बनवितो, सुद्धा तुमच्या आतमध्ये आहे, म्हणून तुम्हाकडूनच तुमच्यामधून अशी बासरी बनविली जाऊ दे. तो अशा पद्धतीने तुम्ही जे असावयास हवे तसे स्वत:स बनवाल. गीतेत श्रीकृष्णांनी म्हटले आहे, आत्मा परंतु स्वत:कडूनच समाधान पावतो. हे समजण्यास फारच कठीण आहे, की आत्मा कसा समाधान पावतो. आता तुम्हाला मात्र श्रीकृष्णांनी सांगितलेले समजून येईल की, आत्मा स्वत:कडूनच कसा समाधान पावतो. त्यानंतर त्यास कोणत्याच समाधानाची आवश्यकता नसते. तुम्ही फक्त आत्म्याचा आराम पाहता. तुम्ही आत्म्याची सुंदरता पाहता. तुम्ही केवळ पाहतच नाही तर तो स्वत:कडून आत्म्याच्या आनंदाने भरलेला असतो आणि तो फक्त आत्म्याकडून समाधानी होऊ शकतो. हे आरशातील प्रतिबिंबासारखेच आहे. ज्यावेळी तुम्ही आरशाकडे पहाता, तुम्हास स्वत:चे प्रतिबिंब दिसते, परंतु जर आरसा ठीक नसेल, मी म्हणेन मी समाधानी झाले नाही, तुम्ही स्वत:ची चांगली प्रतिमा मिळविण्याचा प्रयत्न कराल. अगदी त्याचप्रकारे आत्मा जो आहे, तो स्वत:ची प्रतिमा पाहू इच्छितो आणि त्यानंतर तुम्ही काय तुमच्यात प्रतिबिबित झाला की करता, कुठेतरी जाता, दुसरे बदल करता, स्वच्छता करता अथवा तुमच्या ध्यानातून ते ठीक बनविता, ज्यामुळे आत्मा, तुमच्या आत्म्याने समाधान पावतो. श्रीकृष्णांनी गीता अशी संदिग्ध पद्धतीने मांडली कारण ते फार हशार होते. त्यांना माहिती होते, मनुष्य कोठल्याही गोष्टी सरळपणे घेणार नाही. म्हणून ह्या पद्धतीने, त्या पद्धतीने त्यांना सांगा. ज्यामुळे ते भोवताली धावतील आणि सरतेशेवटी सत्याकडे येतील. सत्य अगदीच सहज आहे. सत्य फारच सोपे आहे. तुम्हास तिकडे जाण्याची गरज नाही. तुम्हाला सर्वकाळ डोक्यावर अथवा पायावर उभे राहण्याची आवश्यकता नाही. तुम्हास कोणत्याही प्रकारची तपस्या करावयाची नाही. काहीच नाही. फक्त तुम्ही बासरीप्रमाणे बना. पोकळ बना. सहजयोगींना ते कठीण नाही, कारण कुंडलिनीने अगोदरच तुम्हास पोकळ बनविले आहे. परंतु अजूनसुद्धा मला आढळते, लोक त्यांचे चित्त इकडेतिकडे वळवितात. अनेक लोकांनी मला सांगितले आहे, की त्यांचे प्रश्न काहीच न करता कसे सुटले. मी म्हटले , 'तुम्ही काय केले?' ते म्हणाले, 'माताजी, नाही, आम्ही फक्त ते तुमच्या चरणांशी ठेवले.' मी म्हटले, 'खरोखरच!' 'हो तर, आम्ही अडचणींच्या बाहेर उभे राहन त्याकडे पहात होतो आणि अडचणी नाहीश्या झाल्या.' अगदी अवघड असा प्रॉब्लेमसुद्धा सहज सोडविला जातो कारण तुमच्याकडे शक्त्या आहेत. शक्त्या खूप मोठ्या आहेत. तुम्ही संत आहात, नव्हे संतापेक्षाही खूप आहात कारण तुम्ही तुमच्या की तुमच्याकडे प्रकाश आहे आणि बाहेर अंधार आहे, तुम्ही काही शोधत आहात आणि एकदम त्यामध्ये जाता. परंतु समजा जर ती अशा पटकन उडून जाणार्या काळात जन्माला आला आहात. ह्याप्रमाणे समजा, १७ 2012_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-17.txt जागा गॅसने भरलेली असेल तर ? तुम्ही प्रकाश आणता आणि सर्व काही प्रकाशित होऊन जाते. त्याच पद्धतीने तुमच्याकडे शक्त्या आहेत, परंतु ह्या 'मी, माझा, माझे' या मूर्खपणातून बाहेर पडले पाहिजे. हे स्विमींग पूलप्रमाणे नाही, की उडी मारा आणि बाहेर या. ही अगदी वेगळ्या प्रकारची समज आहे, की आपल्या मुळांनी वाढले पाहिजे आणि स्वत:मध्ये आपल्या मुळांना वाढविले पाहिजे. स्वत:मध्ये शोधून काढा. आपण किती क्षेत्र व्यापले आहे. आपल्या जीवनपद्धतीच्या कोणत्या क्षेत्रात या मुळांना आतमध्ये घेऊन जात आहोत. श्रीकृष्णानेसुद्धा म्हटले आहे, 'जीवनाच्या वृक्षाची मुळे आपल्या मेंदूत आहेत आणि ती खाली वाढतात.' हे समजून घेणे फारच आश्चर्यकारक आहे, की मुळे मेंदूमध्ये वाढतात. याचा अर्थ म्हणजे तुमची स्वत:ची बुद्धीच करुणेने आच्छादली आहे. ती करुणेशी अगदी एकरूप आहे. मी तुम्हाला एका संताची गोष्ट सांगितली आहे. जे गुजरातमधील एका देवतेकडे पाणी घेऊन जात होते. तिथे जाण्यासाठी पाण्याचे एक भांडे घेऊन ते एक महिनाभर चालत राहिले. ती देवता उंच अशा पर्वतावर होती. ते पर्वत पायथ्याशी पोहोचले. तिथे त्यांना एक गाढव तहानेमुळे मरताना दिसले. त्याने सर्व पाणी त्या गाढवाच्या घशात ओतले. जे लोक त्यांच्याबरोबर होते ते म्हणाले, 'हे तू काय करतो आहेस? तू संपूर्ण रस्ताभर हे स्वत:बरोबर वागवलेस आणि आता ते गाढवाला का देत आहेस ?' तो म्हणाला, 'तुम्हास माहिती नाही, परमेश्वर मला इथेच भेटण्यासाठी खाली आला आहे. त्याला मला वरती चढायचे कष्ट घेऊ द्यायचे नाहीत.' या प्रकारची भावनांची अगदी सोपी जाणीव, आणि मग इतरांचे प्रश्न तुम्ही सोडवू शकता. ते निकालात लावू शकता आणि ती व्यक्ती तुम्हाला सांगेल, की तुम्ही प्रश्न सोडविला आहे. तुम्हास माहिती होणार नाही, की कसे काय तुम्ही प्रश्न सोडविला कारण प्रेम हीच शक्ती आहे. हे प्रेम पाह शकेल. ते सर्व काही आहे. ते अगदी टी.व्ही.प्रमाणे आहे. जर तुम्ही टेलिफोन पाहिला, तर टेलिफोनच आहे. तुम्ही कुठली गोष्ट पाहता तर ती शक्तीने करता. ती शक्ती प्रेमाबरोबर नेहमीच्या तुमच्या आतमध्ये आहे. तुम्हास टेलिफोनची आवश्यकता नाही. संपूर्ण ब्रह्मांडाचे सूक्ष्म ज्ञान तुमच्या चरणांशी आहे. तुम्हास कोणतीही गोष्ट करायची असेल, तर ती तुम्ही केलीच पाहिजे, फक्त तुमच्या व्हायब्रेशन्सने. आता अनेक लोक म्हणतात, 'माताजी, याला ठीक करा, त्याला ठीक करा.' त्याची काही आवश्यकता नाही. तुम्ही सर्वजण कोणालाही बरे करू शकता. परंतु तुम्ही त्या व्यक्तीस माझ्याकडे घेऊन येता. त्याची काही गरज नाही. तुम्हास इच्छा असेल तर तुम्ही कोणासही ठीक करू शकता. तुम्ही स्वत:च त्यांचे सर्व प्रॉब्लेम्स सोडवू शकता. एक छोटेसे बंधनच सोडवू शकते. परंतु त्यासाठी तुम्ही प्रेमाचा स्रोत असले पाहिजे. एकदा तुम्ही बंधन दिले की, हे शक्तिमान प्रेम ते हातात घेते. ठीक आहे, मी ते काम करेन, परंतु तुम्हाला या सुंदर गोष्टीचे मास्टर, निपुण बनायला हवे. परंतु प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. हे इतर मास्टर्सपेक्षा वेगळे आहे. इतर बाबीतील मास्टर लोक, दुसर्यावर वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करतात, ते दुसऱ्यांना नष्ट करण्यासाठी वापरतात. परंतु प्रेमातील मास्टरी म्हणजे, तुम्हास परमेश्वरी प्रेम शक्तीशी तादात्म्य कसे निर्माण करायचे हे माहिती असणे आणि हे प्रेम केवळ शक्तिमानच नव्हे, तर सदैव कार्यरत आणि दक्ष असणारे इन्स्ट्रमेंट आहे, जे प्रत्येक गोष्ट १८ 2012_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-18.txt अशा पद्धतीने कार्यान्वित करते की, तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, की हे कसे घडले आणि प्रत्येकाने हे पाहिले आहे. मला माहिती आहे की, तुम्हास ते माहिती आहे. परंतु तुम्ही ते वापरत नाही. तुम्हास चैतन्य लहरींच्या जाणिवेत असावयास हवे, आणि अगदी स्वत:लाच बंधन देऊन ते वापरले तर, ते तुम्हालाच स्वच्छ करेल. कल्पना करा, हे संतुलन देणारी, हे प्रेम, ही करुणा आणि संरक्षण देणारी अशी तुमच्या हातात ही इतकी मोठी शक्ती आहे. तुम्ही ही इतरांस देऊ शकता. शिवाय आता तुम्ही जे परमेश्वराचे अविभाज्य भाग बनला आहात. तुम्ही आता परमेश्वराच्या साम्राज्यात आहात. तुम्हास काही करायचे आहे ते ही परम शक्ती करू शकते. तुम्हास हे सर्व सांगूनदेखील मला अजून काही वेळेला जाणवते, तुम्हाला आत्मविश्वास वाटत नाही. तुम्ही निराश होता. तुम्हास वाटते, हे कसे काय असू शकते ? तुम्हाला स्वत:वर विश्वास नाही. तुमची स्वत:वर श्रद्धा नाही. शिवाय असे अनेक लोक आहेत ज्यांना वाटते, आपण दुर्लक्षिले जात आहोत. त्यांच्या बाबतीत काही तरी घडले आहे. एकदा एका स्त्रीने रडायला सुरुवात केली. मी म्हटले, 'ती का रडत आहे ?' ती म्हणाली, 'माताजींनी माझ्याकडे पाहून स्मित केले नाही.' कधी कधी अशा प्रकारची भावना येते, की सहजयोगामध्ये माताजींनी सतत तुमच्याशीच संबंधित राहिले पाहिजे. लोक म्हणतात, 'तुम्ही या माणसाची काळजी घेतली पाहिजे कारण तो फार महत्त्वाचा आहे.' मुळीच नाही. माझ्यासाठी तुम्ही फक्त माझे अविभक्त अंश आहात, बस! त्यापेक्षा काही नाही. म्हणून तुम्ही पाहता प्रत्येकाला हे कळले पाहिजे की तुम्ही माझ्या की हृदयाजवळ आहात, अगदी जवळ. मला तुमचा फार अभिमान वाटतो. हा चमत्कारच घडला आहे, तुम्ही लोकांनी सहजयोग स्वीकारला. म्हणून या गोष्टीवरसुद्धा लोक अडतात, 'माताजी माझी किती काळजी घेतात आणि माझ्यासाठी काय करतात?' समजा आता मी कोणाला म्हटले, 'ठीक आहे, इथे बसू नका, तिथे बसा.' त्यांना वाईट वाटते. तुम्ही कुठलीही गोष्ट करा, त्यांना वाईट वाटते. प्रकारच्या व्यक्तीला प्रेमाची जाणीव नाही. तो आईचे प्रेम समजू शकत नाही. अशा जेव्हा तुम्ही गुरू असता तेव्हा एक आईदेखील असता. तुम्हास स्वत:ला आईप्रमाणे अभिव्यक्त करायला हवे. ती उदार आहे, ती प्रेमळ आहे, ती क्षमा करते. ती आवश्यक असेल तेव्हा सुधारतेदेखील . परंतु तिच्या गोड पद्धतीने ज्यामुळे सुधारणा घडून येते, अशा पद्धतीने नव्हे की, भांडण सुरू होईल. म्हणून आईची सर्व सुबुद्धी तुमच्यातही आहे. म्हणून प्लीज त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न करा. मला खात्री आहे. ते सर्व कार्यान्वित होईल. आपण सुंदर लोकांचा खूप मोठा समूह आहोत, जे सामान्यांपेक्षा काहीतरी वेगळे आहेत, जे खूप शांततेत आहेत आणि एकमेकांचा आनंद लुटतात. परमेश्वराचे तुम्हाला अनंत आशीर्वाद ! १९ 2012_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-19.txt आत्मा 3966 2012_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-20.txt सहजयोगात तुम्ही जेव्हा आत्मा बनता तेव्हा सगळं काही बदलून जातं. तुम्ही एक अशी व्यक्ती बनता की जिला माहिती आहे की प्रसन्नता म्हणजे काय आहे, प्रसन्नतेचा आनंद कसा घेता येऊ शकतो, जीवनाचा आनंद कसा घेता येईल, आणि जो नेहमी दुसऱ्यांना आनंद, खुशी देतो तो नेहमीच इतरांना कसे आनंदित करता येईल याचाच विचार करत राहतो. तुम्ही एक बुद्धिमानी, सुंदर आणि आनंदी व्यक्ती बनता. तुम्ही एका अशा अवस्थेपर्यंत पोहोचता ज्याविषयी तुम्हाला काहीच कल्पना नसते. तुम्ही स्वत:चे निरीक्षण करा आणि बघा की मी जे काही बोलते आहे ते सत्य आहे की नाही. एक सहजयोगी कोठेही राह शकतो, कोठेही झोपू शकतो. त्याचा आत्मा त्याला प्रसन्नता प्रदान करतो. मनुष्यामध्ये असलेले सगळे विचार त्यांना अडचणीत टाकतात की तुम्ही दुसर्या कोणत्या धर्माचे खिश्चनांविषयी विचारायचे असेल तर तुम्ही 'जीवांना' विचारा. जीवांविषयी तुम्हाला अनुयायी आहात म्हणजे तुम्ही 'खराब आहात. जर तुम्हाला मुसलमान सांगू शकतील आणि मुसलमानांविषयी हिंदू सांगू शकतील. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की ते लोकांविषयी कसे बोलतात. जणू इतर सगळे 'खराब' आणि तेच सगळ्यात चांगले आहेत. असे विचार पूर्णपणे बदलतात. 'सहज' मध्ये तुम्ही 'कोण काय आहे ?' हे विसरून जाता. कोणाचा कोणता धर्म आहे? कोण कोणत्या परिवारामधून आले आहे ? हे सगळे तुम्ही विसरून जाता. सगळेजण एक होऊन जातात. ते सगळेजण सहजयोग्यांच्या सामूहिकतेचा आनंद घेतात, हेच मक्का आहे आणि हाच कुंभमेळा आहे. हा सामूहिक आनंद तुम्हाला यासाठी मिळतो की तुम्ही सत्याकडे बघण्यापासून तुम्हाला अडवणारी सर्व बंधनं कापून टाकता. सत्य हे आहे की तुम्ही आत्मा बनला आहात आणि जेव्हा तुम्ही आत्मा बनता तेव्हा तुम्ही गुणातीत, कालातीत आणि धर्मातीत बनता. तुम्ही समुद्रातील एक थेंब बनून जाता. जर हा थेंब समुद्राच्या बाहेर राहिला तर तो नेहमीच सूर्याला घाबरून राहतो कारण सूर्य त्याला सुकवतो. परंतु जेव्हा तो समुद्राबरोबर असतो तेव्हा तो आनंदित असतो कारण तो एकटा नाही, तर आनंदाच्या समुद्रात लाटांबरोबर हेलकावे खात आहे. प.पू.श्रीमाताजी, २१.३.१९९८ २१ 2012_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-21.txt आत्मा आपले सारे मोह हे मेंदद्वाराच निर्माण झालेले आहेत, जास्त करून या मेंदूतून, कारण आमचे सर्व संस्कार आमच्या डोक्यातच भरलेले आहेत आणि आपल्या लोकांचा अहं ही डोक्यामध्येच आहे, भावनिक मोह ही या डोक्यातूनच होतो. परंतु जेव्हा तुमचा आत्मा तुमच्या मेंदूमध्ये येतो तेव्हा तुम्ही विराटाचे अंग-प्रत्यंग बनता. जसे मी यापू्वी ही सांगितले आहे की, विराटच मस्तिष्क आहे. तेव्हा तुम्ही जे काही करता, जसे तुम्ही तुमची नाराजी दाखवली किंवा करुणा दर्शवली किंवा इतर काहीही, हा आत्मा आहे, हे सर्व व्यक्ती करीत असते कारण मस्तिष्क आपले अस्तित्व हरवून बसलेला आहे. मर्यादित असलेले मस्तिष्क अमर्यादित आत्मा बनून जाते. मी या विषयी काय उपमा देऊ, मला नाही माहीत, खरंच मला माहीत नाही परंतु मी असे म्हणेन की हे तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर थोडासा रंग समुद्रामध्ये टाकला तर समुद्र रंगीत होत नाही, तर रंगच आपले अस्तित्व हरवतो. आत्मा समुद्रासारखा आहे, ज्याच्यामध्ये प्रकाश भरलेला आहे आणि जेव्हा या समुद्ररूपी आत्म्याला तुमच्या मस्तिष्कच्या छोट्या पेल्यात टाकले जाते तेव्हा पेला आपले अस्तित्व हरवून बसतो आणि सर्व काही आध्यात्मिक होते, सर्व काही. तुम्ही सर्व काही आध्यात्मिक बनवू शकता, प्रत्येक गोष्ट, माती आध्यात्मिक होते, जमीन आध्यात्मिक होते, वातावरण आध्यात्मिक बनून जाते, ग्रह-नक्षत्र पण आध्यात्मिक बनतात, सर्व काही आध्यात्मिक बनते. हा आत्मा समुद्रासारखा विशाल आहे. परंतु आपले मस्तिष्क मर्यादित आहे. तुमच्या मर्यादित मेंदुमध्ये निर्लिप्त भाव आणायला हवा. त्याच्या सर्व सीमा तोडायला हव्यात म्हणजे जेव्हा हा समुद्र मेंदला प्लावित करेल तेव्हा त्या छोट्या पेल्याचा कण न कण रंगात रंगून जाईल. संपूर्ण वातावरण, प्रत्येक वस्तू, ज्यावर पण नजर जाईल ती गोष्ट रंगली गेली पाहिजे. आत्म्याचा रंग आत्म्याचा प्रकाश आहे आणि हा आत्म्याचा प्रकाश कार्यान्वित होतो, कार्य करतो. विचार करतो, सहयोग प्रदान करतो, सर्व काही करतो. प.पू.श्री माताजी, पंढरपुर, २६.२.१९८५ २२ 2012_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-22.txt २गळ्या निसगंचे नियंत्रण करण्यासाठी परमेश्वराने ग्रहांची स्थापनी केली आहे. हे मुख्यत्वे नऊ ग्रह आहेत. संपूर्ण ब्रह्मांड तसेच प्रत्येक गोष्टींचे नियंत्रण करण्यासाठी नऊ ग्रहांची स्थापनी केली आहे. या बिंढूंमुळे सर्व काही नियंत्रित होते. यांची प्रभाव आपल्या शारीरिक तसेच भौतिक जीवनावर ही पडतौ. प.पू.श्रीमातीजी, २२.३.१९७७ प्रकाशक + निर्मल ट्रांसफॉर्मेशन प्रा. लि. प्लॉट नं.८, चंद्रगुप्त हौसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड, पुणे - ४११०३८. फोन : ०२०- २५२८६५३७, २५२८६७२०, e-mail : sale@nitl.co.in री 2012_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-23.txt कु স ॐ शु ०. के श्रीकृष्णाच्या जीवनात असे दश्शविण्यात आले आहे की एक छोटा मुलगा, जसे ते होते, बिलकूल जणू काही एखादे बालकच, बिलकूल अज्ञानी, तसे ते होते ते सवत:ला विशेष काही समर्जत नव्हते. आपल्या आईच्या आधारानेच त्यांना पूढे जायचे होते. अशाच तऱ्हेने तूम्ही अा सगळयांनी स्वत:मध्ये बघत असा विचार करायचा आहे की आपण एक बालक आहोत. प.पू.श्री माताजी, पुणे, १०.८.२००३ ৯ e০